diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0026.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0026.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0026.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,651 @@ +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/sahyadri-krida-mandal-chembur-ganeshotsav-management-303203.html", "date_download": "2019-07-16T10:12:28Z", "digest": "sha1:DSFCE2RQGU47FWX5NGZYFXPIWH6LPLT6", "length": 18595, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्सव–News18 Lokmat", "raw_content": "\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्सव\nमुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी.\nमुंबई, 01 सप्टेंबर : भव्य देखावे, पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना आणि तेवढच देखणं विसर्जन, समर्पित कार्यकर्त्यांची फौज आणि जोडीला शिस्त आणि उत्तम नियोजन. ही सर्व वैशिष्टय आहेत चेंबुरच्या प्रसिद्ध सह्याद्री क्रीडा मंडळाची. सह्याद्रीचा गणपती म्हणून हा गणपती मुंबईत सर्वदूर प्रसिद्ध आहे. चेंबुरमधल्या टिळकनगरचा हा लाडका राजा. गणेशोत्सवाच्या काळात या नगरातल्या प्रत्येक घरातला किमान एक तरी सदस्य या मंडळाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असतो. त्यामुळं इथल्या लोकांचं आणि बाप्पाचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालंय. आणि हे नातंच मंडळाच्या यशाचं मुख्य कारण आहे. कुठल्याही मंडळाच्या यशासाठी आवश्यक असतात ते उत्तम कार्यकर्ते, कार्यक्षम कार्यकारी मंडळ, चोख नियोजन आणि त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त. या सर्वच गोष्टींचा मेळ घालून सह्याद्री क्रीडा मंडळाने आपली एक कामाची पद्धत निर्माण केलीय. या कार्यपद्धीमुळेच मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण झालीय. 1977 मध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना झालीय. यंदाचं मंडळाचं 41 वं वर्ष आहे. गेल्या चार दशकातल्या कामाने या मंडळाने नवीन मंडळांनाही दिशा दिलीय.विसर्जनानंतरच सुरू होते दुसऱ्या वर्षीची तयारीगणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांच्या निरोपाचा दिवस हा सगळ्यांनाच हुरहूर लावणारा दिवस असतो. पण तो दिवस गेला की आमच्या डोक्यात सुरू होतात दुसऱ्या वर्षीचे विचार. काय नवं करता येईल. लोकांना काय बघायला आवडेल. याचा विचार सुरू होतो, कार्यकर्तेही हा विचार करायला लागतात हे अभिमानाने सांगत होते सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज. यावरून तुम्हाला इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात येईल. कारण गणेशोत्सवाचं का�� हे थकवणारं नसतं तर नवा जोश निर्माण करणारं असतं. आणि गणपती हे सर्वाचं लाडकं दैवत असल्याने तो प्रत्येकाला आपल्यातलाच वाटतो. त्यामुळं काम करण्यासाठी प्रत्येक जण तयार असतो. कार्यकर्त्यांच्या या भावनेतून वाळंज यांनी मंडळाच्या यशाचही गमक सांगून टाकलं.\nदिवाळीनंतर कामाला वेगदिवाळीच्या आधी कामाचं स्वरूप हे फक्त विचारांच्या पातळीवर असतं. दिवाळी नंतर मंडळाच्या कार्यकारीणीची बैठक होते आणि या बैठकीत सर्व गोष्टींची खुलेपणानं चर्चा होते. यावर्षी कुठला देखावा उभा करायचा. मागच्या वर्षी काय चुका झाल्या. कुठे कमतरता राहिली. काय चांगल्या गोष्टी झाल्या, यावर्षी नवीन काय करता येईल. याचा विचार केला जातो. कार्यकर्त्यांचा एक गट त्यावर सतत विचार करत असतो. त्यांच्याकडून अनेक संकल्पना येत असतात. टिळकनगरमधले नागरिकही त्यांच्या कल्पना सांगतात आणि मंडळही काही गोष्टींवर विचार करते. सर्वांशी चर्चा केल्यानंतर काही संकल्पना निवडल्या जातात आणि त्या निवडक संकल्पनांवर विचार करून पुढच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जातो.भव्य देखावे हे वैशिष्ट्यभव्य आणि सुंदर देखावे हे या मंडळाचं वैशिष्टय आहे. जगप्रसिद्ध मिनाक्षी मंदिर, तिरूपती बालाजी मंदिर, शनिवारवाडा, राजस्थानमधले प्रसिद्ध आणि भव्य मंदिरं, मोठे राजवाडे, वाराणशीची गंगा आरती, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान, मुलांसाठी डिस्नेलँड असे अनेक कल्पक आणि भव्य देखावे मंडळाने आत्तापर्यंत साकारले असून मुंबईकरांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिलाय. एकदा डिस्नेलँड उभरालं असताना शाळकरी मुलांनी त्याला जो प्रचंड प्रतिसाद दिला तो अनुभव अविस्मरणीय असल्याची आठवणही अध्यक्ष राहुल वाळंज यांनी सांगितली. देखावा ठरल्यावर कला दिग्दर्शक निवडून त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. देखावा भव्य, सुंदर आणि हुबेहूब बनावा याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं आहे तो देखावा वेळेत पूर्ण करणं. त्या दृष्टीनेही खास नियोजन करणं. गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी देखावा पूर्ण करून सजावटीच्या अंतिम कामाला पूर्ण रूप दिलं जातंयावर्षी साकारतंय अयोध्येचं राम मंदिरयावर्षी मंडळाने अयोध्येत उभारण्यात येणार असलेल्या प्रस्तावित राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतलाय आणि कामाला सुरूवातही झाली असून देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. दिडशे तंत्रज्ञ आणि कलाकारांची फौज मंदिराचा देखावा साकारण्यासाठी झटत आहे. प्रत्येक बारिक-सारिक गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी कलाकारांना प्रचंड झटावं लागतं. हा देखावा उभारण्यासाठी पूर्णपणे फायबरचा वापर करण्यात येतोय. त्यामुळे पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करण्याकडे मंडळाचा कल असून प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय मंडळाने घेतलाय. गेली दोन महिने हा देखावा साकारण्यासाठी काम सुरू आहे. प्रचंड महेनत आहे. मात्र एकदा देखावा साकारल्यानंतर तो पाहून लोक जेव्हा समाधान आणि आनंद व्यक्त करतात ती सर्वात मोठी कमाई असते.थीमवर आधारीत देखावा आणि नियोजनमंडळाचा दरवर्षीचा देखावा हा एखाद्या थीम वर आधारीत असतो. एकदा थीम ठरल्यानंतर सर्वच गोष्टी त्या प्रमाणात करण्याकडे आणि सजवण्याकडे मंडळाचा कल असतो. निमंत्रण पत्रिकेपासून ते स्मृती चिन्हांपर्यंत आणि पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंपर्यंत तीच थीम वापरली जाते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट त्या प्रमाणात होण्यासाठी कार्यकर्त्यांची एक टीम खास तयारी आणि नियोजन करत असते. प्रत्येक गोष्ट आखीव-रेखीव आणि कल्पक व्हावी यासाठी कार्यकर्ते अनेक कल्पना लढवत असतात. यावर्षी राम मंदिर ही थीमं असल्याने आम्ही प्रत्येक गोष्टीत त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यामुळे सगळीकडे सारखेपणा येतो आणि सौंदयात भरही पडते.दर्शन, शिस्त आणि भक्तमंडळाने उभरलेला भव्य आणि सुंदर देखावा हा प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने बघता यावा यासाठी मंडळ खास काळजी घेते. त्यासाठी गणेशोत्सवाच्या काळातल्या दहा दिवसांचं खास नियोजन केलं जातं. भाविकांची गर्दी कितीही वाढली तरी प्रत्येकाला शांतपणे दर्शन घेत पुढे जाता यावं याची व्यवस्था करण्यात येते. अतिमहत्वांच्या व्यक्तिंचा राबता असल्याने त्यांच्या दर्शन मार्गाची वेगळी व्यवस्था केली जाते. मात्र या काळात दर्शन थांबवलं जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची दर्शन रांग सुरळीत राहते आणि मान्यवरांनाही गर्दीचा त्रास होत नाही. प्रत्येकाला दर्शन झाल्यावर प्रसाद मिळेल याचीही काळजी घेतली जाते. शाळेतली मुलं येणार असतील तर त्या प्रत्येकाला काही भेटवस्तू मिळेल याची मंडळ काळजी घेते. या नियोजन आणि उत्तम व्यवस्थापनामुळं चोविस तास दर्शन सु���ू असलं तरी कुठेही गडबड गोंधळ होत नाही आणि भाविकांनाही शांतपणे दर्शन घेतल्याच आनंद मिळतो.पारंपरिक मिरवणूकच, नो डीजे, नो डान्सगणेशोत्सवाला सध्या अत्यंत कर्कश्य स्वरूप आलंय. डीजेंचा दणदणाट, थिरकत्या चालींच्या गाण्यांवर बेभाण नाचणं, कान फाडणारे मोठ्या आवाजांचे फटाके यामुळं गणेशोत्सवाचं मांगल्य हरवून गेलंय. अशी परिस्थिती असताना सह्याद्री क्रीडा मंडळाने घालून दिलेली पद्धत सर्व मंडळांनी अनुकरण करावी अशी आहे. डीजे, फटाके, बेभान नाचणं अशा सगळ्या गोष्टींना इथे कुठलाही थारा नाही. बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक किंवा विसर्जनाची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीनेच काढण्याचा मंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे मुरवणूकीत फक्त पारंपरिक ढोल ताश्यांचाच वापर केला जातो. त्यामुळं उत्सवातलं मांगल्य अजूनही टिकून आहे. यापुढेही हीच परंपरा टिकवण्याकडे मंडळातल्या सर्वाचंच एकमत आहे. अशीच सुबुद्धी सर्वांनाच मिळाली तर गणेशोत्सवाचं स्वरूप बदलल्याशीवाय राहणार नाही.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/zomato-swiggy-and-ubereats-paying-higher-cash-on-delivery-298018.html", "date_download": "2019-07-16T10:24:02Z", "digest": "sha1:EUVSDULCBTJIIXCVGPUVNA644HET6JT2", "length": 5029, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तुमच्यापेक्षा जास्त कमावतो Zomato आणि Swiggyचा डिलिव्हरी बॉय...–News18 Lokmat", "raw_content": "\nतुमच्यापेक्षा जास्त कमावतो Zomato आणि Swiggyचा डिलिव्हरी बॉय...\nसध्याचा काळ हा ऑनलाइनचा काळ आहे. प्रत्येकजण कामात व्यग्र असल्यामुळे कपड्यांच्या शॉपिंगपासून ते खाण्याच्या ऑर्डरपर्यंत साऱ्याच गोष्टी ऑनलाइन मागवल्या जातत. पण तुम्हाला माहित आहे का की झोमॅटो, स्विगी आणि उबरइट्ससारख्या खाण्याचे पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या डिलिव्हरी बॉयला तब्बल ४० ते ५० हजारांपर्यंत पगार दिला जातो. बिग बास्केट, अमेझॉन, फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयना सर्वसाधारणपणे २० हजारांपर्यंत पगार मिळतो. दोघांच्या कामाचं स्वरूप जरी सारखंच असलं तरी कपडे वा इतर साहित्य घरपोच करणाऱ्या आणि अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या पगारात एवढा फरक का असा प्रश्न पडतो.\nमुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या कॉस्मोपॉलिटीयन शहरांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढते आहे. या शहरांमध्ये झोमॅटो, स्विग्गी आणि उबरइट्स कंपनीचे ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यापार जोमात सुरू आहे. त्यामुळे या कंपन्यांचे वाढते काम पाहता येथे कर्मचाऱ्यांचा तुडवडा जाणवत आहे. येथील कर्मचाऱ्यांना प्रत्येक डिलीव्हरी मागे ८० ते १२० रुपये दिले जातात. तसेच जास्त वेळ काम केल्यास इंसेन्टिव्हही दिले जातात. मात्र अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयना प्रत्येक डिलिव्हरी मागे ४० ते ४५ रुपये दिले जातात. तसेच अधिक काम केल्यास त्यांनाही इंसेन्टिव्ह दिले जातात. याच कारणामुळे अनेक अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे डिलिव्हरी बॉय मोठ्या प्रमाणात नोकरी बदलून झोमॅटो, स्विग्गी आणि उबरइट्स कंपनीमध्ये जात आहेत.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/ajay-kautikwar/page-5/", "date_download": "2019-07-16T10:18:02Z", "digest": "sha1:7HC4URZXFGW7TUDET4USQELYPJ6WJNM6", "length": 11435, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajay Kautikwar : Exclusive News Stories by Ajay Kautikwar Current Affairs, Events at News18 Lokmat Page-5", "raw_content": "\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्य��च, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि रक्ताचा सडा\nस्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ\nकोण आहे प्रियंकाचा 'फेव्हरेट मॅन'\nआकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात प्रियंका चोप्रा\nउद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री म्हणतात नाणार होणारच\n : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव\nघाटकोपर विमान अपघात : थोडक्यात वाचला 40 कामगारांचा जीव, नाही तर...\nकोसळलेल्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला\nमोठी दुर्घटना टाळण्यासाठी पायलटनं स्वीकारला मृत्यू\nप्लास्टिक बंदीवरून यू टर्न, आता छोट्या दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगी\nऔरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांविरोधात बलात्काराचा गुन्हा\nनागपूरात चाललं तरी काय दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट\nनीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना\nजगन्नाथ मंदिर : राष्ट्रपतीच नाही तर महात्मा गांधी आणि इंदिराजींसोबतही झालं होतं गैरवर्तन\nपंतप्रधान दहशतवाद्यांचं सर्वात मोठं टार्गेट,गृहमंत्रालयाचा पु्न्हा अलर्ट\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T11:13:53Z", "digest": "sha1:MYVHTQUBS6OPTNAGKMEZEG5KCQ6T3YT4", "length": 9070, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वांद्रे ते वर्सोवा सागरी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन\nपेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मां���ियाळी इतर टॉप 18 बातम्या\nपेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\n#वांद्रे ते वर्सोवा सागरी\nवांद्रे ते वर्सोवा नव्या 'सी लिंक'ला मुख्यमंत्र्यांनी दिला 'ग्रिन सिग्नल'\nमंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग, वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गाच्या बाधणीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.\nVIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन\nपेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काह�� सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/england/news/page-2/", "date_download": "2019-07-16T10:33:22Z", "digest": "sha1:HYSZHTWZ4ZRQDDZGKTORQY7MYQMECIID", "length": 11456, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "England- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्��ा बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nWorld Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा\nसलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे.\nIND vs ENG : चहलचा कहर, मोडला 16 वर्षांपूर्वीचा नकोसा रेकॉर्ड\nINDvsENG : धोनी-कोहली आणि पंचांची चूक भारताला पडणार महागात\nIND vs ENG : शोएब अख्तर झाला लाचार, मागितली भारताकडे मदत\nWorld Cup:क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यावर 165 कोटी लोकांची नजर\nWorld Cup: भारत सेमीफायनलमध्ये जाणार की इंग्लंड इतिहास बदलणार\nवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी\nENGvsAUS Match Highlights : VIDEO : कांगारुंच्या विजयानं यजमान अडचणीत\nअर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण\nWorld Cup : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी\nWorld Cup : भारत 'या' संघाविरुद्ध खेळणार भगव्या रंगाच्या जर्सीत\n6,6,6,6... आणि षटकार मोजतच रहा, रोहितचा विक्रम मोडला\nमॉर्गनने पाडला षटकारांचा पाऊस, इंग्लंडचं अफगाणिस्तानसमोर डोंगराएवढं आव्हान\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/209286.html", "date_download": "2019-07-16T11:10:39Z", "digest": "sha1:76ON7JDGRGDC57TE55GCVJEKPIRVBCQR", "length": 15432, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "अरुणाचल प्रदेशमधून पाकिस्तानी हेरास अटक - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > अरुणाचल प्रदेश > अरुणाचल प्रदेशमधून पाकिस्तानी हेरास अटक\nअरुणाचल प्रदेशमधून पाकिस्तानी हेरास अटक\nपाकिस्तानी हेरांचा सुळसुळाट असलेला भारत एकामागोमाग एक सापडणार्‍या हेरांवरून देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे, हे स्पष्ट होते. सरकार देशद्रोह्यांना जन्माची अद्दल घडवत नसल्याने असे हेर निर्माण होतात, हे सरकारला लज्जास्पद होय \nइटानगर – सैन्याच्या गुप्तचर पथकाने अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळून एका पाकिस्तानी हेरास अटक केली. निर्मल राय असे त्याचे नाव असून तो आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पूर्वी सैन्यदलात सुरक्षा कर्मचारी म्हणून कामाला होता. सैन्याने राय यास पोलिसांकडे सोपवले असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. राय याच्या भ्रमणभाषमध्ये सैन्यदलाशी संबंधित संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे आढळून आली.\nप्राथमिक चौकशीत राय हा दुबईस्थित एक महिला आणि एका व्यक्ती यांच्या संपर्कात होता. या व्यक्तीने राय याची पाकच्या आयएस्आयचा हस्तक म्हणून नियुक्ती केली. त्याला सांगण्यात आल्यानुसार त्याने सैन्यदलातील नियुक्त्या, शस्त्रे, ठिकाणे आदींविषयींची संवेदनशील माहिती या व्यक्तीकडे पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.\nCategories अरुणाचल प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags अटक, आतंकवाद, पाकिस्तान Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाह��� राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-seed-production-ragi-fodder-crop-panhala-kolhapur-19327?tid=128", "date_download": "2019-07-16T11:29:12Z", "digest": "sha1:UWVQ5LW7GACJAJFQY7CT3AXXWKKZZMHT", "length": 24726, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, seed production of ragi, fodder crop, panhala, kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात बीजोत्पादनाचे मळे\nनिसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात बीजोत्पादनाचे मळे\nमंगळवार, 14 मे 2019\nगेल्या वर्षी जे एस ३३५ सोयाबीनचे वाण बिजोत्पादनासाठी घेतले होते. पण वेळेवर पाऊस नसल्याने बीजोत्पादनाच्या दृष्टीने उपयुक्त प्रत झाली नसल्याने सोयाबीन नियमितपणे बाजारात विकले. येत्या हंगामात भात बीजोत्पादन करणार आहे. सध्या उसाचा बेणे मळा केला आहे. बीजोत्पादनासाठी चांगले बी व उत्पन्नही चांगले मिळत असल्याने भविष्यात खरीप पिकांच्या बीजोत्पादनावर भर देणार आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात विविध पिकांच्या बीजोत्पादनाचे प्रयोग राबवले जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. संकरित नेपीयर गवत, भुईमूग, नाचणी, हळद अशी यातील काही मुख्य पिके आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य अशी पन्हाळा तालुक्‍याची ओळख आहे. पन्हाळा तालुका तर राज्यातील समस्त शिवप्रेमींसाठी मुख्य आकर्षण असते. डोंगराळ भागात छोट्या छोट्या गावांबरोबर वाड्या-वस्त्यांमध्ये वसलेल्या या तालुक्यात भात, काही प्रमाणात नाचणी अशी पिके घेतली जातात. येथील शेतकरी मुख्��तः अल्पभूधारक आहे. अलीकडील वर्षांत हा तालुका बीजोत्पादनात पुढे येतो आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’च्या सहकार्याने तालुक्‍यातील विविध गावांत काही गुंठ्यापासून ते काही एकरांपर्यंत बीजोत्पादनाचे प्रयोग केले जात आहेत.\nदुर्गम भागासाठी वेगळी वाट\nबीजोत्पादनात मुख्यतः सोयाबीन, नाचणी, संकरित नेपियर गवत, हळद आदीं पिकांवर भर देण्यात येत आहे. तालुक्यातील दुर्गम भागांसाठी खरं तर ही वेगळी वाट आहे. उसाबरोबर भात प्रत्येक वर्षी घेतला जातो. सर्वाधिक पावसाचा हा भाग असला तरी डोंगराळ भाग व छोटे क्षेत्र असल्याने पावसाच्या पाण्यावरच मुख्यतः शेती केली जाते. परिणामी, पावसाळा संपला की येथे ऊस न घेणारे शेतकरी शेत मोकळे ठेवणेच पसंत करतात. अशा परिस्थितीत तालुक्‍यात बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.\nभुईमूग बीजोत्पादन ठरले उपयोगी\nतालुक्यातील किसरुळ येथील सर्जेराव पाटील म्हणाले, की गेल्या हंगामात फुले उनप या भुईमुगाचे बीजोत्पादन करण्यास सुरवात केली. कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील संशोधन केंद्रातून २२ किलो बियाणे आणले. वीस गुंठ्यात साडेआठ क्विंटल शेंग मिळाली. यातून चांगली शेंग बाजूला काढून ती परिसरातील शेतकऱ्यांना १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली. त्यातून ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळाले. काही शेगांचा वापर तेल गाळणीसाठीही केला. त्यातूनही पंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. बीजोत्पादन उसाला पर्याय ठरू शकत नसले तरी अन्य पिकांपेक्षा उपयुक्त व उत्पन्नाला आधार ठरू शकते. उसाचा बेणेमळाही केला आहे. यात विविध जाती घेतल्या आहेत. त्याची वाढ चांगली आहे. त्याचेही बेणे विकणार आहे. शेंग विकण्यासाठी व्हॉटस ॲप ग्रुपचा मोठा आधार झाला. बियाण्यांचे फोटो ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीतच सर्व शेंगेची विक्री झाली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही खरेदी केली.\nसंकरित नेपियरचे बेणे व चाऱ्याहीही विक्री\nमाले येथील अविनाश सूर्यवंशी म्हणाले, की बंगळूर येथून संकरित नेपियर गवताचे बेणे आणले होते. मागील वर्षी त्याच्याच आधारे मेमध्ये अठरा गुंठ्यात एक डोळा पद्धतीने त्याच्या कांड्या लावल्या. बियाणे व वैरणीसाठी अशा दोन्ही पद्धतीने गवताची विक्री केली. बियाण्यासाठी ��ंधरा धाटांच्या पेंडीला पन्नास रुपये तर वैरणीसाठी प्रतिसरीला २००० रुपये अशा पद्धतीने विक्री झाली. गावातीलच शेतकऱ्यांनी खरेदी केली. दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर सव्वा महिन्यांच्या कालावधीत येते. यंदाच्या मे महिन्यापर्यंत नऊ कापण्या पूर्ण झाल्या. बियाणे व चारा अशा दोन्ही विक्रीतून ७५ हजार रूपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. वर्षभर विक्रीची प्रक्रिया सुरू असल्याने अन्य पिकांपेक्षा चांगला नफा मिळू शकतो असा अनुभव आला आहे. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे नेपियरचे उत्पादन फायदेशीर ठरणार आहे.\nसन २०१८-१९ हे वर्ष पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नाचणीचे उत्पादन घेतले जाते. सध्या आहारात नाचणीचे महत्त्व वाढले आहे. मात्र, लागवडीच्या प्रमाणातही वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. नाचणीचे उत्पादनक्षम बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी आत्मा, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर आणि बियाणे क्षेत्रातील शासकीय कंपनी यांच्या सहकार्याने पन्हाळा तालुक्‍यातील काही गावांमध्ये मिळून १५ एकरांवर ऊन्हाळी नाचणी बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये १८ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. फुले नाचणी या सुधारित जातीचे बियाणे, निविष्ठा, युरीया- डीएपी ब्रिकेट्‌स यांचे वाटप करण्यात आले आहे. जागतिक अन्न आणि कृषि संघटनेचे भारतातील सल्लागार डॉ. राजशेखर यांनी या प्रात्यक्षिकांना भेट दिली. पंधरा एकरांवरील प्रात्यक्षिकांमधून सुमारे १०० क्विंटल बियाणे उत्पादित होण्याची शक्‍यता आहे. त्याद्वारे येत्या खरिपात प्रतिएकरी दीड किलो याप्रमाणे ६,५०० एकरांवर लागवड करणे शक्य होईल. उसाचे क्षेत्र वा उत्पादन कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.\nनाचणीच्या बीजोत्पादनाला शासनाच्या वतीने बाजारभावापेक्षा वीस टक्के जादा दर आणि प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. भविष्यात पन्हाळा तालुका वेगवेगळ्या पिकांत बीजोत्पादनाचे हब होण्यासोबतच बियाणांबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आमच्यातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.\nतालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा\nसर्जेराव पाटील, किसर���ळ- ९४०३४४९६३०\nअविनाश सूर्यवंशी, माले- ९७६३३२०२०८\nमनोज खाडे, सातवे- ९७३०१८१६१०\nसोयाबीन बीजोत्पादन seed production खरीप कोल्हापूर भुईमूग groundnut हळद कृषी विभाग agriculture department विभाग sections नेपियर napier उत्पन्न बंगळूर वैरण तृणधान्य cereals training\nउसात बटाटा घेण्याची पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पद्धत आहे.\nनाचणीचे बीजोत्पादन यंदा पन्हाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देणारे ठरेल अशी आशा आहे.\nसर्जेराव पाटील व मनोज खाडे\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...\nसेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...\nकाटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...\nदहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...\nविना कंत्राट, विना अनुदान शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...\nदुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...\nपरिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...\nक���्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...\nसुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nपुसद वन विभागाचा हायटेक दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...\nअडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...\nपाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...\nआदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...\nविदर्भात रूजतोय काबुली हरभराकाबुली हरभऱ्याला देशभरातील बाजारपेठेत चांगली...\nपाषाण जमिनीवर दरवळतोय सोनचाफ्याचा सुगंध ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/04/", "date_download": "2019-07-16T11:10:01Z", "digest": "sha1:KDILX6T3TZLXMR7EPTK54RN3KCQV6TO2", "length": 36693, "nlines": 185, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: April 2010", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nसोमवार, एप्रिल २६, २०१०\nकाय वाट्टेल ते - भाग २\nआईला तिच्या हातावर माझा छोटुसा हात असा फोटो काढायचा होता पण काहि केल्या माझी बोट सरळ राहीनात म्हणून मग त्या (काय वाट्टेल ते - भाग १) मधल्या पावलाच्या फोटोचा जन्म झाला.\nमाझ्या गळ्यात ह्या माळा घालुन आता काय बरं कारणार असतिल ही सगळी\nआता असे कोणाचे आंघोळ करताना फोटो काढावेत काय तरी बरं पाण्यात तरंग उमटले नाहीतर.........\nकधि कधि मी अशा पोझ पण देतो.\nशुक्रवार, एप्रिल २३, २०१०\nमाझी ही पोस्ट आहे बिनाफोटोची. का अहो फोटोग्राफर आणि फोटोवि���य दोघही ढसाढसा रडत होते मग फोटो कोण काढणार\nथांबा थांबा असं मधुनच नको विस्ताराने सांगतो.\nघरातली स्वयंपाकघर ही माझी सगळ्यात आवडती खोली आहे. आई जर काही बनवत असली तर मी जातीनं तिथे हजर असतो.\nत्यादिवशी मी मस्त गिरकीचा खेळ खेळत होतो एका स्टिलच्या ५ किलोच्या डब्याशी. डब्याला एका बाजुला हाताने गोल फिरवायचं की तो मस्त गोल फिरतो. छान रमलो होतो मी. आई कढईत काहितरी ढवळत होती. बाबा खाली पार्किंगमध्ये गाडी पुसत होते. माझा खेळ चांगलाच रंगात आला होता, मी एक मस्त मोठी गिरकी दिली डब्याला आणि ’ढाम्म्म्म्म्म’ झालं. एक सेकंद मला कळलच नाही. माझा उजव्या पायाचा अंगठा. पाच किलोचा मोठा स्टिलचा डबा माझ्या उजव्या पायाच्या बोटाच्या अंगठ्यावर. आई जोरात ओरडली आणि मी जोरात भोकाड पसरले.\nमाज्या अंगठ्याच्या नखामागची स्किन थोडीशी निघाली आणि रक्त येत होते. मला खूप दुखत पण होते आणि आपल्याला काहितरी झाले याची मला भिती पण वाटत होती. हे काय झालं माझ्या पायाला मी ओक्साबोक्शी रडत होतो. आई मला उचलुन हॉलमध्ये घेवुन गेली. आता मी आईच्या मांडीत झोपुन रडत होतो. आई माझ्या पायाला काहितरी लावण्याचा प्रयत्न करीत होती. मला सांगत होती ’शनु, रडु नको, मी औषध लावते’ पण मी तिला माझ्या पायाला हातही लावुन देत नव्हतो. अजुन जोरात रडणे सुरु केले ते पाहुन मग आईला पण रडु यायला लागले.\nतेव्हढ्यात बाबा दार उघडून आत आले, स्वयंपाकघरातुन धुर येत होता, आई आणि मी रडत होतो हे सगळं पाहुन त्यांना समजेना नक्की काय झालयं. जिथुन धुर येत होता तिकडे म्हणजे किचनमध्ये जावुन त्यांनी गॅस बंद केला. मग आमच्याकडे वळुन म्हणाले , काय झालं तुम्ही दोघं का रडताय\nआई म्हणाली, स्टिलचा डबा आर्यनच्या पायावर पडला. बाबांनी विचारले, मग तु का रडत्येस\nकारण त्याच्या पायाला लागलयं, रक्त येतयं म्हणून. मी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं नीट.\n ही तर सुरुवात आहे, मोठा झाल्यावर बघ किती धडपडेल तो हे तर काहीच नाही. सोफ्रामायसिन लाव आणि दुदु पण दे त्याला प्यायला. बाबांनी मला उचलुन घेतले आणि आईने दुदु आणुन दिले प्यायला. हळुच औषध पण लावले.\nदुदु संपल्यावर मी भोकाड पसरणार तेव्हढ्यात बाबा म्हणाले, चला बाईकवरुन कोण भुर्र येतय फिरायला. माझी लगेच होकारार्थी मान हलायला लागली मग माझे रडणे आपोआप कमी झाले.\nजाताना बाबा आईला म्हणाले आता काळ्याकुट्ट र��्याचा उपमा तर बनु शकत नाही तेव्हा मस्त गजाननचा वडापाव आणतो आपल्याला, आईल पण हसायला आले. मी आणि बाबा मस्त बाईकवरुन फिरुन आलो. मला लागलय हे मी विसरुन पण गेलो.\nखाताना बाबा म्हणत होते मगाशी तुमचा दोघांचा फोटो काढायला हवा होता एकत्र रडताना आणि दोघही खूप हसले. नंतर कित्येक दिवस मी बू कुठे झाला म्हटलं की उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवत असे.\nआता कळलं, माझी ही पोस्ट बिनाफोटोची आहे कारण, मला \"बू झाला\"\nसोमवार, एप्रिल १९, २०१०\nमी पाहिलेले कोकण - २\nमागच्या वेळी कोकणरेल्वेचे नुसते रूळ पाहिले तर यावेळी अख्खी कोरे पाहिली. प्रवास करून पाहिली.\nआमचा खाबु ग्रुप चालला होता चिपळूणला मावशीच्या ’केळवणासाठी’. बाबा आमच्या ग्रुपमधुन कटाप झाले होते स्वत:हुन.\nविंडो सिट असल्यामुळे बाहेर बघायला पण खुप मज्जा येत होती. पनवेल यायच्या आधिच आजीने आणलेली साबुदाण्याची खिचडी आणि थंडगार कोकम सरबत फस्त करुन झाले आमचे. नंतर थोड्या वेळाने बघतो तर काय, एकसे एक छान छान पदार्थ विकायला यायला लागले रेल्वे पॅंट्रीमधुन. आम्हाला तिघांनाही (आई, मावशी आणि मी पण) खुप वाईट वाटले, उगाच पोटभर खिचडी खाऊन घेतली. सामोसा, वडापाव, कांदाभजी, कटलेट, मेदुवडा, असे बरेच खाऊ आम्ही मिस केले. आत्ता नौच वाजलेत अकरा वाजता आपल्याला भुक लागेल मग आपण या पदार्थांकडे पाहुन घेवू असे दोघींनी ठरवले.\nथोड्या वेळाने मी झोपुन गेलो कारण पोटात मस्त खिचडी आणि गरम गरम दु दु गेलेले होते, वर खिडकीतुन छान वारा पण लागत होता. जाग आली तेव्हा ट्रेन थांबली होती आणि गडबड गडबड ऐकु येत होती. मावशीचा मेदुवडा खाउन झाला होता आणि आई टोमॅटो सुप पित होती. असे काय काय खाता पिता एकदाचे चिपळूण आले.\nघरी पोचतो तर काय पन्ह तयारच होतं. जेवताना पण आंब्याची डाळं, वगैरे मस्त चंगळ होती. आदल्या दिवशीच चैत्रगौरीचे हळदी कुंकु झाले होते असे काकुआजी सांगत होती.\nजेवून होते तर मामा आला. त्याने आल्या आल्या स्वत:चा शर्ट काढून टाकला आणि मला पण उघडा केला आणि आईला म्हणाला जरा त्याच्या अंगाला ऊन, हवा लागुदे, तिकडे मुंबईत सारखे कपड्यात गुंडाळलेलेच असता. नंतरचे तिनही दिवस मी नुसती चड्डी घालुनच असायचो कारण मला आईने शर्ट घातला रे घातला की मामा तो काढुन ठेवायचा मग मग आईने पण नाद सोडून दिला.\nचिपळूणच्या घरी एक मस्त माउ होतं. मी सारखा त्याच्या मागुन फिरायचो. मला बघितलं की ते पळुन जायचं म्हणून ते झोपल की मी हळुच त्याच्या जवळ जावुन बसायचो. किती मऊ होते ते माउ.\nसंध्याकाळी आई आणि मी घराजवळच्या हम्मांच्या घरात गेलो खरी खुरी हम्मा बघायला. तिथे चार हम्मा होत्या दोन मोठ्या दोन छोट्या. मी पहिल्यांदा बघितल्या हम्मा. मला आपले माउ आणि भू भू च जास्त आवडतात.\nदुसर्‍या दिवशी उठल्यावर पाहिलं मामी अंगण्यात कसली तरी चित्र काढत होती. मी पण जावुन तिला मदत केली.\nआज मी एक सगळ्यात मोठं फळ पाहिलं ’फणस’ घराच्या दारातच झाड होतं, माझा हात पोचेल एवढ्या जवळ फणस लागले होते त्याला.\nआज दुपारी मावशीचे केळवण झाले. खुपमस्त सजावट केलेली आणि खुप सारे पदार्थ पण होते. आता मी सांगत नाही तुम्हीच बघा,\nसंध्याकाळी आम्ही डोंगरात फिरायला जावुन आलो. तिथे किती झाडं बघितली आंबा, काजु, फणस, कोकम, जांभुळ, बकुळ. पहिल्यांदा झाडाला लागलेला अननस पाहिला.\nनंतर आईच्या आत्याकडे, मावशीकडे, मैत्रिणींकडे, आईच्या शाळेतल्या शिक्षकांकडे असे अनेक जणांच्या घरी जावून खाउन पिउन मज्जा मज्जा करुन आम्ही घरी परत आलो. हे पहा झाडांतून डोकावणारे आमचे चिपळूणचे घर.\nगुरुवार, एप्रिल १५, २०१०\nकाय वाट्टेल ते - भाग १\nआता पावलाचा कोणी फोटो काढत का पण माझ्या पावलाचा फोटो आहे. मी २० दिवसाचा असतानाचा.\nमी झोपल्यावर हे असे माझे काहितरी \"बो\" वगैरे बांधून पण फोटो काढले जायचे म्हणजे जातात.\nमला हे असे कपड्यांमधे अडकवून फोटो काढण्यात कसला आनंद मिळतो आहे यांना\nमला कोणीतरी आडवं करा रे\nमी रागावलोय कळलं ना\nLabels: गम्मत जम्मत, फोटोसेशन\nमंगळवार, एप्रिल १३, २०१०\nआई आणि रविनाताईचे आपापसात काहितरी बोलणे झाले. रविनाताई जिला मी ’ता’ म्हणतो, ती प्रचंड खुश झाली. मला कळेना असं आईने हिला काय सांगितलं.\nदुसर्‍या दिवशीच मला कळलं, या दोघी माझ्यावरच काहितरी प्रयोग करणार आहेत. त्यांच एकमत होत नव्हत, काय बर करुया ह्याला कृष्ण करुया, रामदास स्वामी, की दुसरं काहितरी. ता म्हणाली कृष्ण करुया, आईला ते फारसं पटलं नाही कारण मी टोपरं, टोपी, फुलांचा, पुठ्ठ्याचा मुकुट यापैकी काहीही २ सेकंद सुद्धा डोक्यावर टिकुन देत नाही. बिना मोरपिसाच्या कृष्णाची आईला कल्पना करवेना. तसेच हातातली बासरी कंटाळा आला तर मी मधेच कुठेही फेकून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे मला कृष्ण बनवण्याची कल्पना कॅन्सल झाली. आता या���ा काय बनवावा बरे, असा विचार सुरु झाला.\nतेव्हढ्यात मला नविन आणलेल्या धोतीची आईला आठवण झाली. एकदम खुश हॊऊन ती म्हणाली आपण आर्यनला ’भटजी’ करुया. धोतर आहे, एक जानवं घालुया की झाले ’केळकर गुरुजी’ तयार. ठरलं.\nबाबांनी या कल्पनेला एकदम तुच्छ ठरवले, पण आईने त्याकडे लक्ष दिले नाही.\nमग माझी आजीकडे रोज पाच - दहा मिनीटे प्रॅक्टीस सुरू झाली. धोतर नेसायचे आणि हॉलमध्ये फिरायचे. मजा यायची मला. मी चांगला चालत असे धोतर नेसून. शनू, चाल असे म्हटले की एकदम स्पीडमध्ये चालायला सुरुवात, थांब म्हटले की मी आहे तिथे थांबत असे.\nकधिकधि दमून मी असा बसून राही मग मला छान खाऊ दिला जायचा.\nमी मधेच भाषण देण्याच्या पावित्र्यात उभा राहून मूक संवाद पण म्हणून दाखवीत असे आणि सगळे टाळ्या पण वाजवायचे.\nबाबांना पण प्रॅक्टीसच्या गमती सांगून आईने फोटो दाखवले. फोटो बघून बाबा म्हणाले वा आर्यन पॉश भटजी आहे, एकदम बॉडीफिट टि-शर्ट वगैरे घातलाय.\nआईने सांगितले, मला मिळालेल्या बक्षिसाचे आई, ता आणि मी आईसक्रीम खाणार.\n ते पैसे त्याच्या बॅक अकाउंट मधे जमा केले जातील.\nआई - त्याच्यावर आम्ही मेहेनत घेत आहोत तेव्हा बक्षिसाचे काय करायचे ते आम्ही ठरवणार.\nबाबा - मी आर्यनचा फायनान्स मॅनेजर आहे तेव्हा मी ठरवणार त्याच्या बक्षिसाचे काय करायचे ते.\nअशाप्रकारे मला न मिळालेल्या बक्षिसावरून आईबाबांचे भांडण पण झाले.\nत्यानंतर मधेच कहानीमे एकदम ट्विस्ट आला. कारण आजीने एक फतवा काढला, एवढा लहान माझा नातू त्याला काही स्पर्धेत भाग घ्यायला नकोय. अशाप्रकारे माझी प्रॅक्टीस पण बंद झाली. बरं झालं नाहितरी त्या धोतरात मला अडकल्यासारखच व्हायचं.\nता ला मात्र प्रचंड वाईट वाटलं. कारण तिने सोसायटीमधे सगळ्यांना सांगून टाकलं होतं, आमचा आर्यन पण भाग घेणार आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे मी स्पर्धेत भाग घेणं हा तिच्या प्रेस्टीजचा प्रश्न झाला होता.\nशेवटी तो दिवस आला. सगळी मुलं काय काय बनली होती कोणी कृष्ण, कोणी विठोबा, कोणी बटाटा, कोणी परी, कोणी न्युज पेपर, कोनी नवरी, कोणी नेता. मी कोणीच नाही बनणार म्हणून ता खूप दु:खी झाली होती. प्रेक्षकांत बसलेले असतानाच ती आईला म्हणाली चला ना आपण आर्यनला भटजी करूया. बहुतेक आईला पण वाटल, आपल्या मुलाने स्टेजवर बागडावं.\nता ने धावत जाउन माझे वेषभूषेचे सामान आणले. पाच मिनिटात मला धोतर नेसवण्यात आलं आणि ��ानवं गळ्यात घालून मी आईबरोबर स्टेजवर कधि पोचलो ते मला कळलं सुद्धा नाही.\nमाझा स्टेज पफॉरमन्स पहायचाय, हा बघा,\nLabels: वेशभूषा, स्टेज पफॉरमन्स\nमंगळवार, एप्रिल ०६, २०१०\nमी पाहिलेले कोकण - १\nदोन मोठ्या बॅग्ज हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. म्हणजे नक्कीच आम्ही कुठेतरी जाणार आहोत. रात्री झोपताना बाबांनी आईकडून सकाळी लवकर उठण्याचे कबुल करून घेतले कारण जर निघायला उशिर केला तर खूप ट्राफिक लागेल आणि मग ड्रायव्हिंगचा आनंद घेता येणार नाही. नंतर लगेच आईने माझ्याकडून कबुल करून घेतले, शनू सकाळी लवकर उठायचे, रडायचे नाही. आपण कोकणात फिरायला जाणार आहोत.\nबरेच प्रश्न मनात आले, कोकण म्हणजे काय आम्ही तिकडे का जातोय आम्ही तिकडे का जातोय पण मग मला आठवले बाबा आईला नेहेमी हाक मारतात ’ओ कोकणी माणसांनो’, या सगळ्यात मला पटकन झोप लागली.\nकबुल करून घेतल्याप्रमाणे आईने मला पहाटे पहाटे उठवले, आंघोळ न घालताच मला पावडर लावून टि-शर्ट आणि फुल चड्डी घातली, मी तयार झालो सुद्धा. बाबा मला सांगत होते, आर्यन ही तुझी दुसरी लॉंग ड्राईव्ह.\nमस्त वाटत होते गार हवा, रस्त्यावर कमी गर्दी. आम्ही साधारण नऊ वाजताच वडखळला पोचलो. लवाट्यांकडे मस्तपैकी मिसळपाव आणि गरम गरम बटाटेवडे हादडले बाकिच्यांनी. मी ईडली चटणी. नंतर बाबांनी जी गाडी सुरू केली ती डायरेक्ट महाडला नेवून थांबवली. आई महाडला लहानपणीची काही वर्षे राहिले होती. तेव्हाचे ती रहात असलेले भाड्याचे घर, तिची शाळा, फेव्हरेट बेकरी असे काय काय बघत आम्ही विन्हेरला पावणेबाराला पोचलो. विन्हेरे हे एक खेडेगाव आहे महाड तालुक्यातले. तिथे आईची मावशी रहाते.\nतिथे पोचल्या पोचल्या मला चांगला प्रसाद मिळाला. मी आणि बाबा घराच्या पायर्‍यांवर बसलो होतो. माझ्या पायात सॉक्स होते त्यामुळे पटकन माझा पाय घसरला आणि मी तिसर्‍या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर येवून पडलो. माझ्या ओठाला आणि हनुवटीला थोडेसे लागले. आई बाबांवर रागावली त्यांनी माझ्यावर नीट लक्ष न ठेवल्याने मी पडलो म्हणून आणि बाकीचे सगळे आईवर रागावले, बारिकश्या खरचटण्याचा एव्हढा बाऊ केल्यामुळे.\nमावशी आजीचे घर खूप मोठे आहे. भरपूर खोल्या, मागे पुढे आंगण, घराच्या शेजारीच छोटीशी नदी, आजुबाजूला भरपूर आंबा, फणस, चिकू अशी झाडं. मी पहिल्यांदा झाडावर लागलेला चिकू पाहिला.\nसंध्याकाळी आम्ही जवळच फिरून आलो, कोकण रेल्वेचे रूळ बघितले. दिवसभर खूप खेळून, फिरून रात्री लवकर झोपून गेलो.\nदुसर्‍या दिवशी सकाळी नाष्टा करून आम्ही बाहेर पडलो आणि आलो दापोलीला. जिथे आईचा मामा रहातो, माझे मामाआजोबा. त्यांचे घर पण मावशीआजी सारखेच होते थोडे फार. मोठे घर, आंगण, सुपारी, दालचीनी, जायफळ, अशी झाडे. मामाआजोबांकडे मनीमाऊ पण होती दोन दोन. एक छोटे पिल्लू आणि त्याची आई. ते पिल्लू माझ्या मांडीत पण येवून बसले होते. मला खूप आवडले ते. पण मी त्याला हातात धरल्यावर ते पटकन उडी मारून पळून गेले. मग मी खूप वेळ रडलो. दुपारी जेवून आराम करून संध्याकाळी आम्ही दाभोळला आलो. तिथे आम्ही आमच्या गाडीसकट फेरीमध्ये बसलो आणि पंधरा मिनिटात दाभोळमधून गुहागरला पोचलो. फेरीबोटीत खूप मज्जा आली.\nगुहागरला पोचल्या पोचल्या आम्ही लगेच समुद्रावर गेलो. मी समुद्र कधिच पाहिला नव्हता, एव्हढे सगळे पाणी, खळखळ आवाज करत आमच्या दिशेने येणार्‍या लाटा बघून माझी जाम घाबरगुंडी उडाली. आईने माझ्यासाठी मारे बिचवेअर चड्डी आणली होती, हौशीने मला घातली सुद्धा. पण मला काही हा समुद्र नावाचा प्रकार बिलकुल पसंत पडला नव्हता. मी वाळूवर पाय सुद्धा टेकायला तयार नव्हतो तरी मला उभे केले आणि असा रडका फोटो पण काढला.\nशेवटी नाईलाजाने मला घेवून सगळे बाहेर आले, मला नेहेमीचे कपडे सुद्धा घातले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मग आम्ही दुर्गादेवी आणि व्याडेश्वराचे दर्शन घेवून चिपळूणच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही रात्री ९ वाजता चिपळूणला पोचलो. मी गाडीतच झोपुन गेल्याने मला हे दुसर्‍या दिवशी कळले. सकाळी छान थंडी होती बाहेर, झाडांवर वेगवेगळे पक्षी ओरडत होते.\nचिपळूणच्या घराच्या मागेच डोंगर आहे. तिथेतर ढगच खाली आले होते. आईने सांगितले, ते धुकं आहे. पण मला वाटतं ते ढगच होते. मी आणि आई चुलीजवळ बसलो होतो, शेकायला. आई चुलितल्या ज्वाळांवर हात धरायची आणि चेहेरा, हात, पायांवर हात ठेवायची, मस्त गरम गरम वाटायचे.\nसकाळी थोडे इकडे तिकडे करून आम्ही रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर गावातले आमचे कुलदैवत ’देव सोमेश्वर’ आणि ढोकमळे गावातील आमची कुलदेवता ’बंदिजाई देवी’ यांचे दर्शन घेवून आलो.\nआईबाबांना जास्त सुट्टी नसल्याने दुसर्‍या दिवशी आमची परतिच्या प्रवासाला सुरुवात झाली. आई आणि मी परत चिपळूणला जायचे ठरवले आहे, कारण तिथे आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही ��्हणून.\nगुरुवार, एप्रिल ०१, २०१०\nमनात खूप गोष्टी आहेत, कुठली सांगु आणि कुठली नको असे झाले आहे मला. जरा विचार करतो आणि मग लिहितो बर का\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय वाट्टेल ते - भाग २\nमी पाहिलेले कोकण - २\nकाय वाट्टेल ते - भाग १\nमी पाहिलेले कोकण - १\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahaforest.gov.in/", "date_download": "2019-07-16T10:51:37Z", "digest": "sha1:ZMJLIJOQSFXQKCUOK3TNMJ67M4CUWIRU", "length": 18504, "nlines": 305, "source_domain": "mahaforest.gov.in", "title": " मुख्य पृष्‍ठ:: महाराष्ट्र वन विभाग", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nवन-क्षेत्रातील ई-गव्हर्नन्स - आव्हानांवर मात करण्यासाठी धोरण\nतेंदु आणि आपटा पाने\nवन संरक्षण राज्यस्तरीय समिती\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\nकायदे, नियम व संहिता\nपर्यटकाचे आवडते ठिकाण महत्‍वाचे संरक्षित क्षेत्र हे करा आणि करु नका\nमहाराष्ट्र वनात आपले स्वागत आहे\nनैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर ���धारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.\nमा.मंत्री यांचा बांबू उत्‍पादनाबाबत संदेश Tripartite Agreement\nनैसर्गिक पुर्ननिरमीती कामा बाबत मार्गदर्शक सूचना २०१८\nबांबू मशिन करीता ई निविदा महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ नागपूर 15/07/2019\nबांबू मशिन करीता ई निविदा महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ नागपूर More..\nई निविदा पुसद वनविभाग पुसद 11/07/2019\nई निविदा पुसद वनविभाग पुसद More..\n२ वार रिस्‍क कॉस्‍ट सेल रिझल्‍ट आलापल्‍ली 10/07/2019\n२ वार रिस्‍क कॉस्‍ट सेल रिझल्‍ट आलापल्‍ली More..\nसेल रिझल्‍ट बल्‍लारशाह 08/07/2019\nसेल रिझल्‍ट बल्‍लारशाह More..\nई टेंडर बोर अभयारण्‍य नागपूर 05/07/2019\nऑडिटोरियम चेअर खरेदी आणि पुरवठाबाबत More..\nई टेंडर नागपूर वनविभाग नागपूर 28/06/2019\nई टेंडर नागपूर वनविभाग नागपूर More..\nशुध्‍दीपत्रक टेंडर वनभवन नागपूर 25/06/2019\nशुध्‍दीपत्रक टेंडर वनभवन नागपूर More..\nवनरक्षक पदभरतीबाबत सुचना 23/06/2019\nवनरक्षक पदभरतीबाबत सुचना More..\nस्‍पॉट ऑक्‍शन लिस्‍ट वाहतुक व विपणन बल्‍लारशाह 20/06/2019\nस्‍पॉट ऑक्‍शन लिस्‍ट वाहतुक व विपणन बल्‍लारशाह More..\nवर्धा वनविभागातील गट ड मधुन गट क वाहन चालक पदाकरिता जेष्ठता यादी 10/07/2019 नागपुर\nवर्धा वनविभागातील गट ड मधुन गट क वाहन चालक पदाकरिता जेष्ठता यादी More..\nआगर बांगडापूर येथे जाहिर लिलाव व 10 जुलै 2019 रोजी विक्रीआगार बांगडापूर राहाटी येथे ई लिलाव 06/07/2019 नागपुर\nआगर बांगडापूर येथे जाहिर लिलाव व 10 जुलै 2019 रोजी विक्रीआगार बांगडापूर राहाटी येथे ई लिलाव More..\nगट ड संवर्गातून गट क वाहनचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत तात्पुरती जेष्ठता यादी 04/07/2019 नागपुर\nगट ड संवर्गातून गट क वाहनचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत तात्पुरती जेष्ठता यादी More..\nगट ड संवर्गातून गट क वाहनचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत तात्पुरती जेष्ठता यादी 04/07/2019 नागपुर\nगट ड संवर्गातून गट क वाहनचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत तात्पुरती जेष्ठता यादी More..\nईमारती लकुड ई-लिलाव सुचना माहे जुल��� २०१९ 04/07/2019 गडचिरोली\nईमारती लकुड ई-लिलाव सुचना माहे जुलै २०१९ More..\nईमारती ई वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव अमरावती वन विभाग 04/07/2019 अमरावती\nईमारती, ई. वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव, अमरावती वन विभाग More..\nईमारती लकुड खुले लिलाव सुचना माहे जुलै २०१९ 04/07/2019 गडचिरोली\nईमारती लकुड खुले लिलाव सुचना माहे जुलै २०१९ More..\nशासकीय वाहन क्रमांक एम एच 35 दि 186 या निर्लेखित वाहनाचे लिलाव करणेबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रकाशित करणेबाबत 02/07/2019 वन्यजीव नागपुर\nशासकीय वाहन क्रमांक एम एच 35 दि 186 या निर्लेखित वाहनाचे लिलाव करणेबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रकाशित करणेबाबत More..\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- कोळी संग्रहालय (चिखलदरा)\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-07-16T11:00:51Z", "digest": "sha1:Z423ZG64HEVV6HT676XNL4Y5USME76TX", "length": 13086, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वासुंदे तलाव कोरडा ठाक | Dainik Prabhat", "raw_content": "\nवासुंदे तलाव कोरडा ठाक\nवासुंदे- पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात चालू वर्षी पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजा संकटाच्या दृष्टचक्रात सापडला आहे. जिरायत भागात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही मोठा पाऊस नाही. वासुंदे (ता. दौंड) येथील तलाव ऐन पावसाळ्यातही पूर्णपणे कोरडा पडलेला आहे.\nदौंड तालुक्‍यातील वासुंदे, हिगणीगाडा, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी, खोर तसेच परिसरातील शेतकरीही चारा व पाणी टंचाईने पुरता हैराण झाला आहे. जिरायती पट्ट्यात असलेल्या व जानाई शिरसाई उपसा सिंचन, तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. वन्य प्राणी, पशु-पक्षी, भूचर प्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत.\nपशुधन जगवण्यासाठी उस हे पीक चारा म्हणून वापरले जात असून, सध्या उसाला प्रतिटन 2500 ते 2700 रुपये मोजावे लागत ��हेत. अत्यल्प झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकांची पेरणी केली नाही. जानाई उपसा सिंचन योजनेतून आवर्तन मिळण्यासाठी मागील काळात आमदार राहुल कुल यांनी सिंचन भवन येथे बैठक घेऊन कार्यालयाकडून पाणी वाटपासाठी हालचाली सुरु झाल्या. पाणीही सुरु झाले; पण तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि शेतकरी पुरता हैराण झाला आहे.\nजिरायत क्षेत्रातील शेतकरी सक्षम व्हावा\nअल्प प्रमाणात पेरणी झालेली पिके पाण्यावाचून जळून जात आहेत. नैसर्गिक संकटाशी दोन हात करायला शेतकरी तेवढा सक्षम नाही. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा होणारी तळमळ आणि आर्थिक गणित नफ्याऐवजी तोट्यात जाऊ लागले आहे. शेतकरी सावकारी, बॅंक कर्ज यातच कर्जबाजारी होतो आहे, त्यामुळे येणाऱ्या दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत तडजोड कशी करायची, या विवंचनेत तो आहे, त्याचमुळे आता सरकारी यंत्रणांनी जिरायत शेतकरी सक्षम शेतकरी होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळामुळे जिरायतीदार शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. जिरायत भागातील पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी होण्यासाठी उर्वरित कामे होणे गरजेचे आहे.संपूर्ण जिरायत भाग फक्त टॅंकरमुक्त करुन दुष्काळीही ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करावे.\nजानाई-शिरसाई योजना लोकप्रतिनिधी विसरतात\nनोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यात पाणी सुटले तर पिण्याच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी होऊ शकते, असे जाणकारांचे मते आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिक उर्वरित जानाई-शिरसाई योजनेच्या कामाची आठवण करून देतात; परंतु लोकनेत्यांना विसर पडतोच कसा, अशा संभ्रमावस्थेत जनता आहे. आजपर्यंत शासकीय पाणीपुरवठा करण्यासाठी शासकीय टॅंकरवर शासनाचे करोडो रुपये पाण्यात खर्च केलेत, तेवढा खर्च प्रशासनाने जानाई-शिरसाई योजना चालवण्यासाठी केल्यास जिरायतीची तहान नक्की भागेल. लोकप्रतीनिधींनी लक्षपूर्वक जानाई-शिरसाई योजनेच्या अपूर्ण कामाबाबतीत जिरायत भागाला न्याय द्यावा. यासाठी फक्त प्रयत्नांची व पाठपुराव्याची गरज आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/simple-vastu-tips-for-remove-n/182721.html", "date_download": "2019-07-16T11:20:36Z", "digest": "sha1:BX2BK6FDU6BWRL7B4XMKAPERH7AW7I32", "length": 22468, "nlines": 300, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra गोमूत्र, लोबान, चंदनांच्या धूराने घरातील नकरात्मकता जाते", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nगोमूत्र, लोबान, चंदनांच्या धूराने घरातील नकरात्मकता जाते\nज्या घरामध्ये नकारात्मकता असते तेथे राहणाऱ्या लोकांच्या विचारांवर याचे वाईट प्रभाव पडतात. हे लोक नेहमी प्रत्येक गोष्टीकडे पहिले नकारात्मक दृष्टीने पाहतात. यामुळे कामामध्ये यश मिळत नाही आणि अपयशाला सामोरे जावे लागते. घरातील वस्तू दोषांमुळेही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.\nमिठाच्या पाण्याने पुसून घ्या घर\nघरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घर पुसून घेताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका. यासाठी खडेमीठ वापरू शकता. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.\nदररोज घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीने घराचे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. रांगोळी देवी-देवतांच्या सन्मान आणि स्वागतासाठी काढली जाते. ज्या घराबाहेर दररोज सुंदर रांगोळी काढली जाते, त्या घरावर सर्व देवी-देवतांची कायम कृपा राहते.\nनियमितपणे घरामध्ये गोमुत्र शिंपडल्यास घरातील वास्तुदोष कमी होऊ शकतात. वास्तूदोषामुळे निर्माण होता असलेल्या अडचणी दूर होतात. घराच्या जवळपास नकारात्मक उर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते. घरातील वातावरणात उपस्थित असलेले विविध प्रकारचे हानिकारक सूक्ष्म किटाणू गोमुत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. गोमुत्रामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ प्राप्त होतात.\nया पाच गोष्टींचा धूर काहीकाळ घरामध्ये करावा...\nघरातील नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी घरामध्ये दररोज 5 पवित्र वस्तूंचा धूर करावा. या पाच वस्तू कापूर, शुद्ध तूप, चंदन, लोबान (उद), गुगुळ आहेत. गाईच्या शेणापासून तयार केलेली गौरी जाळून त्यावर या पाच वस्तू टाका. त्यानंतर यामधून नेघालेला धूर घरामध्ये थोडावेळ पसरू द्या. या पाचही वस्तू पवित्र मानण्यात आल्या असून यामधून निघणारा धूर घरातील वातावरण पवित्र करतो. सूक्ष्म किटाणू नष्ट होतात आणि वास्तुदोष समाप्त होतो. सकारात्मक उर्जा वाढते. या पाचही वस्तू बाजारात सहजपणे मिळतात.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फोटो लावू नये\nगोमूत्र, लोबान, चंदनांच्या धूराने घरातील नकरात्मकता जाते\nघरामध्ये देवघर उत्तर-पूर्व दिशेला असणेच अत्यंत शुभ राहते\nवाई�� स्वप्ने पडत असतील तर...\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/post-office-investment-scheme-invest-in-senior-citizen-savings-scheme-of-post-office-for-better-returns-1561207033.html", "date_download": "2019-07-16T10:12:26Z", "digest": "sha1:ODVYGNPLHDVKKT3UNVY6YUGPMY3FSFRV", "length": 8339, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "post office investment scheme; invest in senior citizen savings scheme of post office for better returns | 'जेष्ठ नागरिक बचत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'जेष्ठ नागरिक बचत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...\nमॅच्युरिटीनंतर या योजनेला तीन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते\nयूटिलिटी डेस्क- पोस्ट ऑफिसद्वारे डाक सेवेव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या बँकिंग सेवासुद्धा पुरविल्या जातात. त्यासो���त विविध बचत योजना देखील चालवल्या जातात. याच बचत योजनेपैकी एक योजना म्हणजे 'जेष्ठ नागरिक बचत योजना'. या योजनेअंतर्गत आपल्याला 8 टक्क्यापेक्षा अधिक व्याज दिले जाते. त्यामुळे या योजनेवर बँकेतील ठेवीपेक्षा अधिक व्याज मिळते.\nकधी उघडू शकता खाते\n60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयानंतर खाते उघडू शकता. तसेच, VRS घेणारा व्यक्ती जो 55 वर्षापेक्षा पण, 60 वर्षापेक्षा कमी आहे तोसुद्धा हे खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी पैशाची गुंतवणूक करून मॅच्युरिटीनंतर या योजनेला तीन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. तसेच, योजनेअंतर्गत आपण 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता.\nवार्षिक 8.7 टक्के व्याज\n- जेष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केलेल्या ठेवीवर वार्षिक 8.7 टक्के व्याज मिळते. पण या व्याजावर कर द्यावा लागतो.\n- या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर 1 एप्रिल, 2007 आयकर अधिनियम, 1961 (Income Tax Act, 1961) च्या कलम 80 सी अंतर्गत सवलतींचा लाभ दिला जात आहे.\nयोजनेसंदर्भात इतर महत्वाच्या बाबी...\n- या योजनेमध्ये आपण जॉइंट खातेसुद्धा उघडू शकता. तसेच, आपल्या खात्यामध्ये एखाद्याला नॉमिनी करू शकता.\n- खाते उघडण्यासाठी एक लाख रूपयापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी चेकने द्यावी लागेल.\n- हे व्याज त्रेमासिक आधारावर मिळते आणि एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवरीच्या पहिल्या वर्किंग डे दिवशी जमा केले जाते.\n- मॅच्यूरिटीचा कालावधी पाच वर्षांचा आहे, पण 1 वर्षानंतरही आपण प्रीमॅच्योर विदड्रॉल करू शकता.\n- 1 वर्षानंतर प्रीमॅच्योर विदड्रॉलवर जमा केलेल्या ठेवीवर 1.5 टक्के शुल्क आकारल्या जातो. आणि दोन वर्षानंतर 1 टक्का रक्कम कापून\n- हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडता येते.\nआता खासगी नोकरीतही मिळणार पेंशन, NPS खात्याद्वारे होणार फायदा\nआता पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये ऑनलाइन जमा होतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया\nटिप्स/ दर महिना 5 हजार रूपयांची गुंतवणूक करून व्हा कोट्याधीश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2019/01/06/page/6", "date_download": "2019-07-16T10:38:12Z", "digest": "sha1:UEKQBCNT46OOM3SGZOUQFGHF23MJ4BP7", "length": 12053, "nlines": 193, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "January 6, 2019 - Page 6 of 6 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n‘भोळा स्वभाव हा निष्पाप, निरपराधी आणि शांत असतो. वृक्षारोपणाला जशी सुपीक जमीन लागते,\nCategories सुवचनेTags प.पू .आबा उपाध्ये, मार्गदर्शन, साधना\n६ जानेवारी २०१९ : गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती\nCategories PDF वाचा / डाऊनलोड करा\n६ जानेवारी २०१९ : रत्नागिरी आवृत्ती\nCategories PDF वाचा / डाऊनलोड करा\n६ जानेवारी २०१९ : पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आवृत्ती\nCategories PDF वाचा / डाऊनलोड करा\n६ जानेवारी २०१९ : मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्ती\nCategories PDF वाचा / डाऊनलोड करा\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/election-for-the-third-phase-of-lok-sabha-on-tomorrow/", "date_download": "2019-07-16T10:34:32Z", "digest": "sha1:VYDNRF523EY4RNKUV2NK2WHQZDRPQNFZ", "length": 13844, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदार संघामध्ये उद्या मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 249 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.\nतिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी 09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12),जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16), बारामती (18), अहमदनगर (19),सांगली (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) व हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nया टप्प्यासाठी 56 हजार 25 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत. या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, 17 हजार 192 कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण 1 कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.\nतिसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे:\nमतदान होणारे मतदार संघ:\nजळगाव- 2013 मतदान केंद्रे (एकूण मतदार 19 लाख 25 हजार 352)\nरावेर- 1906 मतदान केंद्रे (17 लाख 73 हजार 107)\nजालना- 2058 मतदान केंद्रे (18 लाख 65 हजार 20),\nऔरंगाबाद - 2021 मतदान केंद्रे (18 लाख 84 हजार 865)\nरायगड- 2179 मतदान केंद्रे (16 लाख 51 हजार 560)\nपुणे- 1997 मतदान केंद्रे (20 लाख 74 हजार 861)\nबारामती- 2372 मतदान केंद्रे (21 लाख 12 हजार 408)\nअहमदनगर- 2030 मतदान केंद्रे (18 लाख 54 हजार 248)\nमाढा- 2025 मतदान केंद्रे (19 लाख 4 हजार 845)\nसांगली- 1848 (18 लाख 3 हजार 53)\nसातारा- 2296 मतदान केंद्रे (18 लाख 38 हजार 987)\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग- 1942 मतदान केंद्रे (14 लाख 54 हजार 524)\nकोल्हापूर- 2148 (18 लाख 74 हजार 345)\nहातकणंगले- 1856 (17 लाख 72 हजार 563).\nनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nमतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज\nमतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावत�� येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.\nloksabha Election निवडणूक मतदान लोकसभा\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2019-07-16T10:58:32Z", "digest": "sha1:DPOJB3CTKLUNAKAWZIEEOLVSMUQP73XM", "length": 34497, "nlines": 227, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: मृत्युदाता -९", "raw_content": "\nभाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७ आणि भाग -८ पासून पुढे\n\"एसीपी कोल्हे\" कोल्हेनं त्याचं आयडी पुढे केलं.\n\"आईये साहब, मॅडम अभी आती हैं.\" बटलरनं मोठ्या अदबीनं कोचाकडे दिशानिर्देश केला आणि तो आत गेला.\nकोल्हे त्या उंची दिवाणखान्याचं निरीक्षण करण्यात गुंग झाला.\n\"नमस्कार\" आणि कोल्हेची तंद्री भंग पावली, \"मी वृंदा वर्तक.\"\n\"ओह्ह. नमस्कार मॅडम. फार त्रास द्यायचा नव्हता. पण मी केसवर नवाच आलोय, त्यामुळे थोडेफार प्रश्न विचारायचे होते.\"\n\"ह्म्म. विचारा काय ते, आता सवय झालीय चौकशांची आणि पेपरातल्या बदनामीची. ती विषादानं कुठेतरी दूर पाहत म्हणाली.\"\nकोल्हेच्या डोक्यात बरीच विचारचक्र सुरू होती.\n\"शिंदे, इच्छा असूनही मी तुम्हाला जास्त काहीही सांगू शकत नाही.\" रमेश चहाच्या ग्लासाशी खेळत म्हणाला.\n\"ठीक आहे साहेब. नक्की काहीतरी झालं असणार. ही केस सुरू झाल्यापासून विचित्र गोष्टी पाहण्याची सवयच झालीय. आता तुम्ही मला बाजूला करणं अजून एक.\" शिंदे विषादानं म्हणाले.\n\"प्लीज शिंदे. मी तुम्हाला बाजूला वगैरे केलेलं नाहीये. काही खरोखर अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत, ज्यामुळे हे सगळे बदल घडलेत. आणि..\" त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी ते बसले होते त्या हॉटेलबाहेर हॉर्न वाजला. \"ओह.\" रमेश बाहेर पाहत म्हणाला.\nएक काळ्या रंगाची टाटा सफारी उभी होती.\n\"तुमच्यासाठी आलीय ती गाडी\nरमेशनं मान डोलावली आणि गॉगल चढवला.\n\"पण त्यांना कसं कळलं तुम्ही इथे..\" शिंदेंचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी रमेशनं कंबरेच्या पट्ट्याला लावलेल्या छोट्याशा गॅजेटकडे अंगुलीनिर्देश केला आणि जागेवरून उठला.\n\"शिंदे, ट्रस्ट मी, इट्स टू कॉम्प्लिकेटेड.\" आणि त्यानं टेबलावर बोटांनी एक विशिष्ट आवाज काढला आणि दरवाजाच्या दिशेनं गेला.\nतो त्या दोघांनी ठरवलेला सिग्नल होता. त्यानुसार आता शिंदेंनी रमेशच्या पुढच्या संदेशाची वाट पाहायची होती आणि रमेशच्या संदर्भात काहीही न करता.\n\"मॅडम, लेट मी बी व्हेरी क्लिअर अबाऊट धीस.\" कोल्हे अतिशय कोरड्या चेहर्‍यानं आणि थंड आवाजात बोलत होता, \"तुमच्या नवर्‍याविरूद्ध सगळे पुरावे व्यवस्थित आहेत. त्याचं पूर्णपणे अडकणं निश्चित आहे.\"\n\"म्हणायचं काय आहे तुम्हाला\" वर्तकची बायको शहारली होती.\n\"म्हणजे असं बघा, पुराव्यांमध्ये मर्डर वेपन-���िस्तुल-जे मिळालंय, ते त्यांचंच आहे आणि त्याच्या आतल्या भागांवर फक्त त्यांच्याच बोटांचे ठसे आहेत. बाहेरचे ठसे कसेही फेटाळता येतात, आतले नाही.\"\n\"आता त्यांची बंदूक कुणी चोरली आणि खून करून फेकून दिली तरी आत त्यांचेच ठसे असणार ना.\"\n\"होय. खरं आहे पण ही आर्ग्युमेंट्स फक्त केसची लांबी वाढवतील. आणि विश्वास ठेवा, वर्तकसाहेब जास्तीत जास्त वेळ आत राहावेत अशी खूप मोठ्या लोकांची इच्छा आहे.\" कोल्हे आजूबाजूला एक नजर फिरवत म्हणाला.\n\" तिचा आवाज थरथरला.\n\"तुम्हाला काही माहित नाही असं दाखवू नका. वर्तक अन तुमचा भाऊ मिळून काय धंदे करायचे ते देखील पोलिसांना कळलंय.\"\n\"ते केवळ माझा भाऊ करत होता.\"\n\"त्याच्या अनेक व्हिक्टिम्सच्या विरूद्ध केसेस तुमच्या नवर्‍यानं लढल्यात.\"\nती एकदम गप्प बसली. मग हळू हळू बोलू लागली, \"तुम्हाला नक्की काय हवंय\n\"मी तुमच्या नवर्‍याला जिवंत सोडवू शकतो. खोटं खोटं मरावं लागेल फक्त आणि मग देशाबाहेर जावं लागेल. ती सगळी व्यवस्था मी करेन, फक्त कुठे जायचं, तिथे कसं राहायचं हे सर्व तुम्हाला पहावं लागेल आणि हो.. माझी फी द्यावी लागेल\" तो तितक्याच सहजपणे म्हणाला.\n\"तुम्ही आरामात विचार करा. पुढली सुनावणी आठवडाभराने आहे. तोवर ऍज अ गुडविल जेस्चर, मी वर्तकसाहेबांना काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेईन. जितकं लवकर तुम्ही उत्तर कळवाल, तितक्या लवकर मला माझी पुढची पावलं ठरवता येतील.\"\nत्यानं कागदाचा एक घडी घातलेला छोटासा तुकडा तिच्या दिशेनं सरकवला आणि उठून निघून गेला.\n\"मंत्र्यांचा खुनी आणि बाकीचे कैदी हे सगळं काय गौडबंगाल आहे\" रमेश गाडी चालवणार्‍याला विचारत होता.\n\"रिलॅक्स. आता आपण जिथे जात आहोत, तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.\" गाडीचालक सफारी सुटात होता. पहिल्या नजरेतच मिलिटरी किंवा पोलिस ट्रेनिंग झालेला आणि नक्कीच कुठल्यातरी सुरक्षा दलामध्ये काम केलेला किंवा करत असलेला वाटत होता. त्याच्या शरीरावर नक्की किती हत्यारं कुठे कुठे असू शकतील ह्याचा अंदाज रमेश मनातल्या मनात बांधत होता.\n\"माझ्या उजव्या बुटामध्ये एक छोटी बंदूक, एक शोल्डर होल्स्टरची बंदूक आणि दुसर्‍या बुटामध्ये एक छोटा चाकू आहे.\" चालक रस्त्यावरची नजर न हटवता म्हणाला.\nरमेश चमकला, पण तसं न दाखवता म्हणाला, \"ह्म्म आणि ते पेन\n\"क्लोज. पण तो फक्त ट्रॅकर आहे आणि सिग्नल स्क्रँबलर, माझ्या आसपास २ फूटाच्या परिघातून केलेला कुठलाही कॉल टॅप किंवा ट्रेस होऊ शकत नाही.\"\nरमेश गेल्या तीन दिवसांत जे जे पाहून आला होता, त्याहीपुढे हे सर्व जात चाललं होतं. त्यानं नक्की कशात उडी घेतली होती, हे अजूनही त्याच्या आकलनापलिकडे होतं. हा आगीशी खेळ त्याला कितपत महागात पडणार होता ह्याची त्याला कल्पना नव्हती.\n\"तुला नक्की वाटतंय की हा प्लॅन यशस्वी होईल\" रेखा थोडीशी अस्वस्थ होती.\n\"होय. नक्की होईल. कारण ही अनिता रडारवरून गायब झाली होती दोन वर्षांपूर्वीच.\"\n\"म्हणजे ती नक्की कुठे गेली ह्याचा ठावठिकाणा कुणालाच लागला नाही. सगळ्यांना वाटत होतं की महातोच्या माणसांनीच तिला गायब केलं म्हणून. पण तसं नव्हतं.\"\n\"तिला नक्षलवाद्यांनी गायब केलं कारण ती त्यांच्यातलीच एक होती. ती एका प्लॅनचा भाग होती, वाघाच्या शिकारीसाठीची बकरी होती.\"\n\"हे सगळं तुला कसं माहित\nनरेंद्रच्या डोळ्यांतले भाव झरझर बदलले, \"काय फरक पडतो तुला जेव्हढी माहिती आवश्यक आहे तेव्हढी ही इथे कागदावर आहे बघ.\"\n\"पण मग ती आता जिवंत आहे\n\"नाही. म्हणूनच आपण हे सोयीनं करू शकतोय.\"\n\"म्हणजे तिच्याशी महातोचं अफेयर झालं आणि मग महातोच्या सासर्‍यापासून हे लपवून ठेवायला तिच्यामार्फत महातोला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन होता राईट\n\"पण मग केलं का नाही तसं\n\"ती महातोच्या प्रेमात पडली आणि ती महातोपासून गरोदरसुद्धा राहिली. त्यामुळे तिनं ब्लॅकमेल करायला नकार दिला. म्हणून मग तिलाच गायब केलं नक्षलवाद्यांनी.\"\n\"च्च\" रेखाला एकदम वाईट वाटलं.\nनरेंद्र शांतपणे तिच्याकडे पाहत होता.\n\"तुला अजिबात काहीच नाही वाटत\n\"आपण जे करतोय, ते सोडून मला बाकी कशाहीबद्दल काहीही वाटून घ्यायचं नाहीये. आणि तूही वाटून घेऊ नयेस अशी माझी इच्छा आहे.\"\n\"अरे इथे दोन जीव बरबाद...\"\n\"हजारो-लाखो जीव रोज बरबाद होतात रेखा. आपल्याकडे प्रत्येकाबद्दल विचार करण्याइतका वेळ नाहीये.\" त्याचा आवाज थोडासा बदलला.\nरेखा अविश्वासानं त्याच्याकडे पाहत राहिली.\n\"हा घे फोन. बोलून झालं की डिस्पोज ऑफ करायचाय.\"\nतिनं फोन घेतला पण हा नरेंद्र तिच्यासाठी अगदीच अनोळखी होता.\n\"पण आपण जसं करतोय, तसं ब्लॅकमेल तिच्या आधीच्या सहकार्‍यांनी का नाही केलं.\"\n\"कारण आपल्याला एकदाच त्याला जाळ्यात ओढण्याइतपत ब्लॅकमेलं करायचंय. त्यांना लॉन्ग टर्म ब्लॅकमेल करायचं होतं.\" नरेंद्र आता वैतागला होता, \"आता करशील का फोन\n\"मिसेस क्षीरसागर, तुमचा नवरा ब्लॅकमेलर म्हणूनच ओळखला जाणार आहे, त्याला आपण काही नाही करू शकत.\" कोल्हे त्याच्या ट्रेडमार्क रोखलेल्या नजेरेनं पाहत म्हणाला.\n\"तुम्हाला म्हणायचंय काय एसीपी साहेब.\" तिचा बाप तिच्या खांद्यावर हात ठेवत थोडा रागानेच म्हणाला.\n\"मला एव्हढंच म्हणायचंय की सगळे पुरावे स्पष्ट निर्देश करतात की ह्यांचे पती हेच ब्लॅकमेलर होते आणि त्यांच्या अनेक व्हिक्टिम्सपैकी एकानंच त्यांचा खून केलाय.\"\n\"पण आम्ही सांगतोय ना की एक माणूस आमच्याकडे आला आणि आम्हाला तो सर्व डेटा देऊन गेला.\"\n\"ह्म्म आणि तुम्ही ह्या अनोळखी माणसाला घरात का घेतलंत ते सांगितलं नाहीत कुठेच.\"\"\n\"तो..\" दोन क्षण विचारांसाठी पॉज घेऊन तो पुढे म्हणाला, \"प्रणवचा मित्र असल्याचं सांगत होता. ऍडव्होकेट वर्तकांना निर्दोष सोडवण्याचे काही पुरावे देतो म्हणाला.\"\n\"आणि तुम्ही विश्वास ठेवलात\" कोल्हे खिजवत म्हणाला.\nत्यानं फक्त मान खाली घातली.\n\"एनीवे. तुम्ही दिलेलं त्या माणसाचं स्केच अतिशय जेनेरिक आहे. तो टॅटू सोडला तर काहीही अर्थ नाही. असो. मी हे सांगायला आलेलो की आता झालं ते झालं. ह्यातलं काहीही मी कुटुंबातल्या इतर कुणावर येऊ देणार नाही. आणि तुम्हालाही ह्या बदनामीपासून वाचायला नवीन ओळख, नवी जागा हवी असेल तर मी मदत करू शकेन.\" कोल्हे आजूबाजूस पाहत म्हणाला.\n\"त्यासाठी तुम्ही काय करणार\n\"मी तुमच्या आत्महत्येचं नाटक उभं करेन.\" कोल्हे क्षीरसागरच्या बायकोकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाला, \"आणि माझी माणसं तुमची नवी ओळख तयार करून देतील. कुठे जायचं, तिथे कसं राहायचं ते तुम्ही ठरवा.\"\n\"ह्म्म. आता बघा. तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. खुनी सापडायला कितीही वेळ लागू शकतो. तुमच्या नवर्‍यानं किती कांंडं केलीत त्यावरूनच तुम्हाला अंदाज बांधता येईल. आता खुनी महत्वाचा की मुलांचं भविष्य हे तुम्हीच ठरवा.\" एव्हढं बोलून तो उठला आणि एक कागदाची छोटीशी घडी त्यानं तिथे ठेवली, \"ह्यात तुम्ही भविष्याला महत्व देत असाल तर काय करायचं ते लिहिलेलं आहे.\" आणि तो निघून गेला.\nक्षीरसागरची बायको आणि तिचा बाप एकमेकांकडे आणि त्या कागदाकडे पाहत बराच वेळ बसून राहिले.\n\"रमेश, तुला हवी असलेली सर्व माहिती ह्या फाईल्समध्ये आहे.\" रमेशनं कर्नलकडे एकदा निरखून पाहिलं. पन्नाशीचा गृहस्थ होता. बांधेसूद आणि मिलिटरी ट्रेनिंग स्पष्ट दिसत होतं. व्यवस्थित सूटाबुटांत होता. अर्धवट पांढरे केस मागे फिरवलेले होते. आता मिलिटरीत नसावा, पण तरीही ही गुप्त सरकारी कागदपत्र द्यायचं काम ह्याच्याकडे कसं हा विचार तो करत होता.\n\"मी आता सैन्यातून निवृत्त असलो तरी मंत्रालयाचा सुरक्षा सल्लागार आहे.\"\nरमेश पुन्हा चमकला, \"तुमच्यात समोरच्याचे विचार वाचण्याचंही ट्रेनिंग देतात वाटतं.\" रमेशनं माफक विनोद केला.\nकर्नल हसले, \"तुला ट्रेनिंगची गरज नाही असं माझं ठाम मत आहे. तुझ्याकडे सगळं आहे, तुला फक्त ते पाहायचंय. आणि ही केस तुला ते पाहायला मदत करेल.\"\n\"आणि हो, मला कर्नल म्हणत असले तरी मी कर्नल नव्हतो कधीच. ते माझं टोपणनाव आहे.\"\n\"ओह्ह.\" अजून एक गोष्ट कर्नलसाहेब, \"बबन महाडिक...\"\n\"ही इज डेड. यू मे गो नाऊ. मला अन्यही बरीच कामं आहेत.\" कर्नल तुटकपणे म्हणाले.\nरमेश उठून बाहेर आला. 'बबन महाडिक मेलाय मग आम्ही नक्की कशाचा पाठलाग करत होतो मग आम्ही नक्की कशाचा पाठलाग करत होतो' आता त्या फायलींचा अभ्यासच सगळे गोंधळ मिटवणार होता. पण कसे' आता त्या फायलींचा अभ्यासच सगळे गोंधळ मिटवणार होता. पण कसे त्यानं हे गोंधळ मिटवण्यासाठी स्वतःला भलत्याच चक्रव्यूहात ढकललेलं होतं.\n महातोकडून इन्फो काढायची कशी\" रेखाचे हात अजूनही थरथरत होते.\n\"हे काय, तुझे हात कशानं थरथरताहेत अजून\n\"आय ऍम सॉरी. मी तुझ्यासारखी अट्टल गुन्हेगार नाही.\" रेखा रागानंच म्हणाली आणि मग एकदम तिलाच वाईट वाटलं, \"सॉरी रे. चुकलं माझं बोलायला. रागाच्या भरात..\"\n\"एनीवे. आता मला त्याच्यासोबत दोन दिवस लागतील, तो आपल्याला सगळं काही व्यवस्थित सांगेल.\"\n\"आणि तुला एव्हढी खात्री..\" आणि बोलतानाच ती थांबली, \"ओह्ह.. तू आधी हे केलेलं असशील.\"\nनरेंद्रनं फक्त तिच्या डोळ्यांत एकदा पाहिलं. आणि तो पुढे काही बोलणार एव्हढ्यात एका माणसानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नरेंद्रनं चमकून मागे पाहिलं.\n\" त्याचे डोळे खोल गेलेले होते, बर्‍याच दिवसांत आंघोळ किंवा दाढीही केलेली वाटत नव्हती. एक दुर्गंधी येत होती त्याच्यापासून. अंगावरचा सूट काही दिवसांपूर्वीपर्यंत नवा असावा.\nनरेंद्र थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होता. एव्हाना त्या रेस्टॉरंटमधली एक-दोन टाळकी त्यांच्या दिशेनं पाहू लागली होती. नरेंद्र चटकन उठला आणि त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर घेऊन गेला. रेखाही मागोमा�� बाहेर पडली. रेस्टॉरंटच्या मागच्या बाजूस छोटासा बोळ होता, तिथे ते तिघे पोचले.\n\"शंकर, तू माझा हात कसा काय धरलास\" त्या माणसाचा आवाज अतिशय खोल गेलेला होता.\n\"जावेद, काय बोलतोयस तू दारू प्यायलायस काय आणि काय ही स्थिती\" तो दारूचा वास येतोय का हे पाहत होता.\n\"आमचे लोक तुझ्या मागावर आहेत शंकर. तू शहरात आलायस हे त्यांना कळलंय.\" आणि तो चालायला लागला. नरेंद्रनं त्याचा हात पुन्हा धरला आणि त्याला थांबवलं.\n आणि तू मला कसं शोधलंस\n\"मी कुणालाही शोधू शकतो आता. मी मृत आहे शंकर.\" तो विचित्र आवाजात म्हणाला.\n\" रेखा जवळजवळ किंचाळलीच. नरेंद्रनं तिला शांत केलं.\n\"आमच्याच माणसांनी. पण ते सगळं सोड शंकर. निघून जा इथून लवकर. कारण तुझ्यावरही मेल्यावर माझ्यासारखीच भटकण्याची वेळ येईल हे निश्चित.\" असं म्हणून तो परत चालायला लागला. पण नरेंद्रनं त्याला थांबवलं नाही.\n आणि तो खरंच मेलेला होता काय चाललंय सगळं\" रेखा भीतीनं थरथरत होती.\n\"तो मेलाय की जिवंत आहे ते महत्वाचं नाही. तो जे बोलला ते महत्वाचं आहे. जर खरंच त्याची माणसं आपल्या मागावर आहेत, तर आपण जितकं मोठं हे प्रकरण समजत होतो, त्याहून मोठं आहे.\"\n आणि त्याची माणसं कोण\n\"त्याची माणसं म्हणजे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना - आयएसआय. आणि शंकर म्हणजे मी.\" नरेंद्र हातावरचं घड्याळ पाहत म्हणाला.\n\"चल लवकर, महातो शुद्धीवर यायला फारसा वेळ शिल्लक नाही आणि जर आयएसआयवाल्यांना माहित असेल तर एव्हाना ते त्याला बाहेर काढायच्या प्रयत्नात असतील. आपल्याकडे दोन दिवसही नाहीत आता.\" नरेंद्र चालायला लागला.\n\"एक मिनिट थांब. तू त्याला अन तो तुला इतका चांगला कसा ओळखतो तुझी मदत करायला तो का आला तुझी मदत करायला तो का आला\nनरेंद्र दोन क्षण घुटमळला.\n\"तू उत्तर दिल्याखेरीज मी इथून हलणार नाही.\" रेखाला आपण नक्की कशात फसलो आहोत हेच कळत नव्हतं.\n\".. कारण मी त्याच्याबरोबर काम केलं होतं. एकदा.\" नरेंद्र एक एक शब्द जपून बोलला.\n\" रेखाचा विश्वासच बसत नव्हता. ज्या माणसासोबत ती होती, त्याला ती कितपत ओळखते असा प्रश्न तिला पडला.\n\"रेखा प्लीज, ही वेळ नाहीये विचार करण्याची. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. मी तुला सगळं एक्सप्लेन करेन. देवाशप्पथ.\" तो बोलला आणि त्यानं जीभ चावली.\nरेखा त्याच्याकडे पाहत राहिली. एकदा तिनं त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि म्हणाली, \"हे शेवटचं. आता आपण जेव्हा थांबू, तेव्हा तू मला अथपासून इतिपर्यंत सर्व सांगायचंस. मी आजपर्यंत तुला जास्त काही विचारलं नाही कारण गरज वाटली नाही. पण आज, आत्ता तुझ्यावर विश्वास ठेवावा की नाही इथपर मी गोंधळलेय.\"\n\"आय डोन्ट ब्लेम यू. लेट्स गो.\" नरेंद्रनं अभावितपणे तिचा हात धरला आणि चालायला लागला. तिला थोडा धक्का बसला, कारण त्यानं आजवर कधी आपणहून तिचा हात असा हक्कानं धरला नव्हता.\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nमराठी ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-07-16T10:47:23Z", "digest": "sha1:FHK54OYATE5HSBBBQ43QSKLW6CXUEFLC", "length": 15954, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११/सादरीकरणासाठी निमंत्रण - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११/सादरीकरणासाठी निमंत्रण\n< विकिपीडिया:चावडी‎ | विकिसंमेलन भारत २०११\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वा��्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nविकीसंमेलन भारत २०११ ह्या भारतात होणार्या अशा तर्हेच्या प्रथम संमेलनाच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. ह्या संमेलनाच्या निमित्याने तमाम भारतीय विकिमीडीयंन्सला एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन महाराष्ट्रात होत असल्याने संमेलना दर्म्यान मराठी विकिपिडीयन्स साठी विशेष वेगळी मराठी सत्रे आयेजित करण्यात आली आहेत. ह्या मराठी सत्रांन विषयीची सर्व माहिती येथे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी ह्या पानावर लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथ विपत्रा द्वारे संपर्क करा. मराठी विकिपीडिया - विकिसंमेलन भारत २०११ पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nविकिसम्मेलन भारत २०११, मुम्बई साठी नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nसम्पर्का साठी येथे क्लिक करा\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे\n२ . सादरीकरणासाठी निमंत्रण .\n. सादरीकरणासाठी निमंत्रण . [संपादन]\nमुंबई विकिकॉन्फरन्स चे दर्म्यान मराठी विकिपीडियाच्या मंचाकावरून आपले विचार मांडण्यासाठी, मराठी विकिपीडिया समुदायास मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तत्सम सादरीकरणासाठी आणि तांत्रिक कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यास सदस्यांना नम्र आव्हाहन.\nआपण आपले सादरीकरणाचे प्रस्ताव खालिल आराखड्यात marathiwikipedia@gmail.com वर १५ ऑक्टोबर २०११ पर्यत इमेल द्वारे इमेल विषयाच्या रकान्यात speaker -2011 असे नमूद करून सादर करावीत. निवडक प्रस्तावास सादरीकरणास निमंत्रित करण्यात येईल. ज्यास्तीत ज्यास्त सभासदांना सामाऊन घेण्याचे धोरण ठरवण्यात आले असल्याने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा. निमंत्रित सदस्यांच्या भाडे आणि मुंबईतील वास्तव्याचा आर्थिकभार आयोजकांतर्फे उचलण्याचा प्रयत्न आहे . आपल्या भरीव सहभागाची अपेक्षा. राहुल देशमुख १९:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)\n३ विपत्र (इमेल) पत्ता\n४ सदस्य नाव (मराठी विपी वरील )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०११ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/226756.html", "date_download": "2019-07-16T11:03:01Z", "digest": "sha1:DCMVQGXU2JV244DD26KB3TXNPMB52N7V", "length": 12865, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "खासदारांच्या संपत्तीत कशी वाढ झाली, याचीही माहिती घ्या ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > फलक प्रसिद्धी > खासदारांच्या संपत्तीत कशी वाढ झाली, याचीही माहिती घ्या \nखासदारांच्या संपत्तीत कशी वाढ झाली, याचीही माहिती घ्या \n‘इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थांच्या पाहणीनुसार वर्ष २००९ ते २०१४ या ५ वर्षांच्या कालावधीत १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाख रुपयांंची (१४२ टक्के) वाढ झाली आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags आर्थिक, गैरप्रकार, निवडणुका, प्रशासनाचा भोंगळ कारभार, फलक प्रसिद्धी, भ्रष्टाचार, सर्वेक्षण Post navigation\nहिंदूंनो, गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा \nसर्वत्रच्या धर्मांधांची हिंसक वृत्ती जाणा \nनिरपराध हिंदूंना गुन्हेगार ठरवणार्‍यांना चपराक \nसैन्याने बांगलादेशी गोतस्करांना बांगलादेशात घुसून मारावे \nअसे सर्वत्रच जलदगतीने न्याय मिळणे अपेक्षित \nकाँग्रेसचा हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न जाणा \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/kodnad-estate-issue/", "date_download": "2019-07-16T10:03:47Z", "digest": "sha1:FCI3FP6GREVMTCMICWZ4U5BJ2ZVVNCO5", "length": 19738, "nlines": 116, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "जयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं... - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा जयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…\nजयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामी यांनी मध्यंतरी एका प्रकरणातून स्वत:ला क्लिनचिट दिली होती. प्रकरण होत चोरीचं. तामिळनाडूच्या नेत्या जयललितांच्या बंगल्यात जी चोरी झाली त्यामागे पलनिस्वामीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. हि चोरी साधीच होती. म्हणजे पोलिसांनी चोरांना पकडलं आणि त्यांच्याकडून फक्त पाच घड्याळे आणि क्रिस्टलची गेंड्याची मुर्ती जप्त केली होती.\nपण या चोरीचा आरोप असणाऱ्यांचा एकामागून एक मृत्यू होत गेला, आणि सुरू झाली रहस्यमयी बंगल्याबद्दल चर्चा.\nनिलगिरी पर्वतावर असणार कोडनाड हे चहा आणि कॉफींच्या ��ागांसाठी प्रसिद्ध आहे. या शांत आणि पर्यटनस्थळावर आहे कोडनाड इस्टेट. सुमारे ९०० एकरचा चहाचा मळा आणि त्या मळ्यात असणारा बंगला. ९० च्या दशकात जयललितां एका शांत जागेच्या शोधात होत्या. तेव्हा जयललितांच्या निकटवर्तीयांनी त्यांना या प्रापर्टीबद्दल सांगितलं. १८६४ साली इंग्रजांनी हि प्रापर्टी बनवली होती. चहाचे मळे लावले होते, सुरेख बंगला बांधण्यात आला होता. सध्याच्या काळात या बंगल्याचे मालक होते ते पीटर जोन्स कुटूंब. पिटर जोन्स हि जागा विकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा जयललितांच्या समर्थकांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने खूपच कमी किंमतीत हि प्रापर्टी विकत घेतली होती.\n१९९० पासून जयललिता या बंगल्यामध्ये सुट्या घालवण्यासाठी येत असत.\nउन्हाळ्यामध्ये किंवा आजारी पडल्यानंतर त्यांचा मुक्काम इथेच असे. या बंगल्यात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नव्हता. खूपच ठरावीक व्यक्ती या बंगल्यामध्ये येवू शकत होत्या. त्यामुळे या बंगल्याबद्गल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लोकांच अस म्हणणं होतं की या बंगल्यातच जयललितांनी आपली सर्व संपत्ती ठेवली आहे. हा बंगला साधासुधा नसुन कित्येक कोटींची संपत्ती यामध्ये लपवून ठेवण्यात आली आहे. बंगल्यास मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी असल्याकारणाने या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्यास वाव मिळतच होता.\nबंगल्यात नेमकं काय आहे याचे फक्त अंदाज बांधले जात होते अशात जयललितांच निधन झालं आणि बंगल्यात काय आहे हे रहस्यच राहिलं.\nदिनांक २३ एप्रिल २०१७ ची रात्र.\nया रात्री बंगल्याच्या आवारातील वॉचमन ओम बहादुरचा खून झाला. दूसरा वॉचमन कृष्ण बहादुर गंभीर जखमी होता. पोलीस आले. चौकशी सुरु झाली तेव्हा समजल. बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. बंगल्याच्या दिशेने जाताना काही गाड्या पाहिल्याचं सांगण्यात आलं. नक्की कोणत्या गोष्टी चोरण्यात आल्या हे कोणालाच सांगता आलं नाही. पोलीसांच म्हणणं होतं की, बंगल्यामधून काही घड्याळे आणि क्रिस्टलची गेंड्याची मुर्ती चोरून नेण्यात आली आहे. तर लोकांच म्हणणं होतं की या बंगल्यात खूप मोठ्ठी प्रॉपर्टी होती. एक दोन करत आठ दहा बॅग भरून प्रॉपर्टीची कागदपत्रे चोरून नेल्याचं सांगण्यात येत होतं. पण पोलीसांनी या गोष्टीला नकार दिला.\nया घटनेनंतर सुरू झाला कोडनाड केसचा प्रवास….\nकाही दिवसांनंतर बंगल्याच्या आवा��ातील CCTV ऑपरेट करणाऱ्या दिनेशने घरात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. दिनेश या बंगल्याच्या आवारातील CCTV ऑपरेट करत होता. मात्र त्या रात्री CCTV चालू नव्हते. पोलीस त्याची चौकशी करत होते दरम्यानच्या काळातच त्याने आत्महचत्या केली.\nत्यानंतर पोलीसांचा संशय गेला तो कनागराज या जयललितांच्या ड्रायव्हरवर. जयललितांच्या या ड्रायव्हरने पैशाच्या आमिषातून हि चोरी केल्याचा संशय होता. चौकशी दरम्यानच त्याचा कार एक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर जयललितांचा दूसरा कर्मचारी केवी सायन याच्या एक्सिडेंटची बातमी आली. त्या अपघातात तो वाचला होता पण त्याची पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला. केवी सायन याच्यावर ड्रायव्हर कनागराज याची मदत केल्याचा आरोप होता.\nएकामागून एक व्यक्ती मरू लागले आणि रहस्यास सुरवात झाली.\nजयललितांच्या मृत्यूनंतर या बंगल्याची मालकी शशिकला यांच्यावर आली. तितक्यातच शशिकला यांना अटक झाली. त्यानंतर शशिकलाचे पुतणे टिटिवी दिनाकरण यांच्याकडे मालकी आली आणि ते देखील जेलमध्ये गेले. हा बंगला कुणालाच सोडत नाही अशा प्रकारची ती चर्चा. बंगल्यात काय होत यापासून बंगल्यामुळे हे सर्व होत आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या.\nपण प्रश्न राहतो तो चोरीनंतर काय झालं \nसंशयित कनगराज आणि सायन\nपोलीसांना चोरीचे धागे सापडले ते हायवेवरच्या एका CCTV कॅमेऱ्यामुळे. या कॅमेऱ्यात संशयास्पद इडेव्हेअर गाडी दिसली होती. यात दहा व्यक्ती होत्या. त्यातील एक कनागराज हा जयललितांचा पुर्वीचा ड्रायव्हर होता. पोलिसांनी त्या गाडीला रात्री अडवलं देखील होतं. केरलच्या दिशेने जाणाऱ्या या गाडीत जयललितांचे फोटो असणारे मनगटी घड्याळे होते. जयललितांचे कार्यकर्ते म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं. ड्रायव्हरने आपल्या साथीदारांना सांगितल होतं की या बंगल्यात खूप मोठ्ठी प्रॉपर्टी आहे पण त्याच्या हातात काहीच सापडलं नाही. फक्त चोरी करण्याच्या उद्देशानेच हे लोक बंगल्याच शिरल्याच पोलीसांकडून सांगण्यात आलं. पोलीसांची हि थेअरी असली तरी बंगल्याच्या आवारातले CCTV त्या पुर्वी बंद कसे पडले होते. बंगल्याच्या आवारातील सुरक्षारक्षक कमी कसे करण्यात आले होते या गोष्टींचे उत्तर पोलीस देवू शकले नाहीत त्यामुळे बंगल्याबद्दलचा संशय वाढत गेला.\nदिल्लीमध्ये पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी एक पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेत एक व्हिडीओ जाहिर करण्यात आला. त्यामध्ये चोरीच्या संशय असणाऱ्या दहा जणांपैकी काही व्यक्तींचे ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. केवी सायन आणि वालायार मनोज अशा दोघांमध्ये झालेल्या या संभाषणात तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामीच नाव आलं होतं. सायनच्या मते तो मुख्यमंत्र्याच्या जवळचा होता.\nत्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:लाच या प्रकरणातून क्लिनचिट दिली. आरोप प्रत्यारोपातून त्या बंगल्यात नेमकं काय होत हे मात्र रहस्यच राहिलं.\nहे ही वाच भिडू.\nमंगळसुत्र नको म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करणारे करुणानिधी.\nभारताच्या इतिहासातील रहस्यमय ‘चपाती आंदोलन’, ज्याने ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं \nखरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..\nYSR यांच्या अपघातानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी कोणती जादू होती त्या माणसात \nPrevious articleपहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार नाही.\nNext articleकारण वाहून गेलेली माणसं ही गलिच्छ राजकारणामुळेच वाहून गेलीत.\nकाय होता, मानवत खून खटला…\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nडॉ. लहानेंनी पळवून लावलं होतं जे.जे. रुग्णालयातील भूत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/4-mla-to-become-minister-in-go/185128.html", "date_download": "2019-07-16T11:22:11Z", "digest": "sha1:7VSFWY3AHFBGUVKQMML7VZECJMG25PCX", "length": 20032, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra गोव्याचे ४ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा म��त्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nगोव्याचे ४ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ\nपणजी - भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी गुरुवारी दिल्लीस जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्ज भरले. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून आज शपथविधी होणार आहे. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने हे विलीनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली. काँग्रेसमधील दहा आमदार एकदम पक्षातून बाहेर येण्याची ही दुसरी घटना आहे.\nदरम्यान, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी टीकेचा सूर लावला आहे. दहा काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देणे उत्पलना रुचले नाही. पर्रीकर यांनी घालून दिलेल्या आदर्शापासून आताच्या भाजपाने फारकत घेतली आहे, अशी प्रतिक्रिया उत्पलने व्यक्त केली.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nत्या विमानाचे करावे लागले इमर्जन्सी लँडिंग\nभाजपा आमदाराच्या मुलीचं अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ\nचेन्नईसाठी रेलवेनं पाणी पुरवठा\nआंध्र प्रदेश, आंतरजातीय विवाहासाठी ४१ हजार कोटी\nबंदुक घेऊन नाचणाऱ्या भाजपा आमदाराची हकालपट्टी\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_59.html", "date_download": "2019-07-16T10:55:15Z", "digest": "sha1:ZOVPPRNFBIHG3FLIZMJOLY3OIYHNKHCE", "length": 15792, "nlines": 79, "source_domain": "www.idainik.com", "title": "तीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम - iDainik.com", "raw_content": "\nHome > Patan > Satara Dist > तीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम\nतीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम\nपाटण : गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात सलग चार वर्षे प्रथम तर त्याच कालावधीत राज्यात दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या पाटण एस. टी. आगाराचे सध्या प्रशासकीय अनागोंदीमुळे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. अधिकार्‍यांच्या या भोंगळ कारभाराचा फटका काही लाखात नव्हे तर कोटीत महामंडळाला होत आहे. तर दुसरीकडे याचा प्रवाशांनाही नानाप्रकारे फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे एस. टी. ब्रेकडाऊनचे नवनवीन विक्रम मोडीत निघालेले आहेत. एप्रिल महिन्यात तीस दिवसात तब्बल बेचाळीस ब्रेकडाऊनचा जागतिक विक्रम येथे प्रस्थापित झाला आहे. याच कारभारामुळे दैनंदिन शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होत आहेत. दुर्दैवाने जर यात एखादा गंभीर अपघात झाला तर त्याला नक्की जबाबदार कोण हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे. मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच प्रोत्साहन देणार्‍या वरिष्ठांवरच आता कारवायांची मागणी होत आहे. पाटण एस. टी. आगाराची सध्या सर्वच बाजूंनी दयनीय अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दिवशी घाटात अचानक बस ब्रेकफेल झाली चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर त्यातील तब्बल चाळीस प्रवाशांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते. काही दिवसांपूर्वी उंब्रज येथे एका बसचे चालूमध्ये स्टिअरिंग रॉड तुटला दुर्दैवाने ही घटना जर राष्ट्रीय महामार्गावर झाली असती तर हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे. मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच प्रोत्साहन देणार्‍या वरिष्ठांवरच आता कारवायांची मागणी होत आहे. पाटण एस. टी. आगाराची सध्या सर्वच बाजूंनी दयनीय अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दिवशी घाटात अचानक बस ब्रेकफेल झाली चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर त्यातील तब्बल चाळीस प्रवाशांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते. काही दिवसांपूर्वी उंब्रज येथे एका बसचे चालूमध्ये स्टिअरिंग रॉड तुटला दुर्दैवाने ही घटना जर राष्ट्रीय महामार्गावर झाली असती तर असे येथे नित्याचेच अपघात होत असले तरी संबंधितांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही. अन्यथा यात कोणत्याही कारवाया अथवा सुधारणाही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महिन्यात एक ते दोन गाड्या ब्रेकडाऊन असे सुत्र असतानाही येथे त्याचे जागतिक विक्रम मोडीत निघत असतानाही स्थानिक व वरिष्ठ ढिम्म अवस्थेतच पहायला मिळतात.\nकाही मान्यवर तर कानात हेडफोन घालून गाणी ऐकण्याच्या तंद्रीत असल्याने त्यांचे कान हे प्रवाशी अथवा कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकायला कधी मोकळेच नसतात. तर काहीजन रजा मंजुरी अथवा दैनंदिन ड्युटी लावायला रंगीत संगीत पार्ट्यांची मागणी करतात अशांमुळे मग प्रामाणिक मंडळी वैतागली आहे. एकतर अनुभवी अधिकारी नाहीत आणि जे आहेत त्यांना मुळ कामापेक्षा नको त्या गोष्टीतच अधिक रस आहे. त्यामुळे एका बाजूला सातत्याने ब्रेकडाऊन आणि दुसरीकडे ज्यादा पल्याचे रद्द धोरण त्यामुळे हा आगार दिवसेंदिवस अधिकाधिक तोट्यातच चालला आहे. मध्यंतरी हाच आगार बंद करण्याचे काम चालू होते मात्र आता असे अधिकारी असतील तर मग तो आपोआपच बंद होईल यात शंकाच नाही.\nचांगले उत्पन्न देणार्‍या रस्त्यांवरील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर या आगाराची बं��� पडलेली बस हमखास रस्त्यावर पहायला मिळत असल्याने मग या आगाराच्या बसमधूनच्या प्रवासाचा आता सर्वांनीच धसका घेतला आहे. त्यामुळे खाजगी, बेकायदेशीर वाहतूक व लक्झरी बसेस जोमात चालू आहेत. ऐन धंद्याच्या हंगामातच या गोष्टी असल्याने मग येथील\nमान्यवर मंडळीचे खाजगी वाहतूकदारांशी काही साटेलोटे आहे का असा संशयही येथे व्यक्त केला जात आहे. या महाभयंकर प्रकाराची आता एस. टी. च्या वरिष्ठांनीच नव्हे तर राज्य शासनातील मान्यवरांनीही गांभीर्याने दखल घेऊन एस. टी. चा हा कोट्यवधीचा तोटा तर भरून काढावाच शिवाय प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा नाठाळपणा करणार्‍या याच संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाया कराव्यात अशाही मागण्या आता सर्वच स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/opportunity-to-cut-for-the-reserve-bank-interest-rates-6019110.html", "date_download": "2019-07-16T10:00:11Z", "digest": "sha1:SM6AGEF22TKPUONJ6WIER2DFLQQPNJ23", "length": 10163, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Opportunity to cut for the Reserve Bank interest rates | महागाई दरात घट झाल्याने रिझर्व्ह बँकेसाठी व्याजदर कपातीची संधी : एसअँडपी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहागाई दरात घट झाल्याने रिझर्व्ह बँकेसाठी व्याजदर कपातीची संधी : एसअँडपी\nभारतीय रिझर्व्ह बँक उद्या जाहीर करणार पतधोरण\nनवी दिल्ली - व्याज दरावर निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक मंगळवारपासून सुरू झाली आहे. या द्वैमासिक आढावा बैठकीतील निर्णय रिझर्व्ह बँक गुरुवारी जारी करणार आहे. रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था एसअँडपीच्या मते महागाई दरात झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण पाहता या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते. ही पतधोरण आढावा बैठक चालू आर्थिक वर्षातील सहावी आणि शेवटची द्वैमासिक आढावा बैठक असेल. नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच आढावा बैठक होणार आहे. माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल या��नी अचानक राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये दास यांनी पदभार स्वीकारला होता.\nएसअँडपी ग्लोबल रेटिंग्सचे अर्थतज्ज्ञ व्ही. राणा यांनी सांगितले की, महागाई दर नियंत्रणात असून उद्दिष्टाच्या नीचांकी पातळीवर आहे. खाद्यान्नाचे विक्रमी उत्पादन आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण यामुळे महागाई दर या पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचे दर ऑक्टोबरमध्ये उच्चांकावर पोहोचल्यानंतर सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. या दोन्ही कारणांमुळे रिझर्व्ह बँकेकडे दर कपात करण्याची संधी आहे. दुसरीकडे महागाई दर पाहता रिझर्व्ह बँक व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची शक्यता असल्याचे मत देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या इकोरॅम अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मागील डिसेंबर महिन्यात पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर \"जैसे थे' ठेवले होते. मात्र, जर महागाई दरात तेजी येण्याचा धोका वास्तविक स्वरूपात दिसला नाही तर दर कपात केली जाऊ शकते, असेही मत व्यक्त केले होते. खाद्यपदार्थ आणि इंधनाचे दर सतत घसरत असल्याने किरकोळ महागाई दर डिसेंबर २०१८ मध्ये २.१९ टक्क्यांवर आला आहे. हा मागील १८ महिन्यात म्हणजेच दीड वर्षात सर्वात कमी पातळीवर आहे. तर घाऊक महागाई दर देखील डिसेंबरमध्ये ३.८० टक्के होता. ही मागील आठ महिन्यापासून याची सर्वात नीचांकी पातळी आहे.\nसरकारने किरकोळ महागाई दराला २ टक्क्यांच्या कमी-अधिक प्रमाणाच्या शक्यतेसह ४ टक्क्यांच्या जवळपास ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दोन आढाव्यामध्ये व्याजदर ०.२५ टक्के - ०.२५ टक्के वाढवल्यानंतर मागील तीन तिमाहीमध्ये कायम ठेवले होते. कच्च्या तेलाचे दर सध्या ६३ डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास गेले आहेत.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pakistan-team-can-reverse-action-do-not-forget-champions-trophy-1560657496.html", "date_download": "2019-07-16T11:00:26Z", "digest": "sha1:TGAMM2CQDBUIVGI7P3CKE7QOJZQAQAAB", "length": 7705, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Pakistan team can reverse action, do not forget Champions Trophy' | विश्वचषकातील सर्वात हायव्हाेल्टेज सामना आज; ‘पाक संघ पलटवार करू शकतो, चॅम्पियन्स चषक विसरू नका’", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nविश्वचषकातील सर्वात हायव्हाेल्टेज सामना आज; ‘पाक संघ पलटवार करू शकतो, चॅम्पियन्स चषक विसरू नका’\nआज बहुतांश क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघ हा पाकिस्तान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम आहे\nआयसीसीने मागील वर्षी १४ देशांचे सर्वेक्षण केले हाेते, ज्यात चीन - अमेरिकेसारखे देशही हाेते. जगामध्ये जवळपास एक अब्ज क्रिकेट फॅन असून त्यातील ९० % फॅन भारतीय उपमहाखंडातील असल्याचे यात समजले. आज बहुतांश क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघ हा पाकिस्तान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम आहे. परंतु पाकिस्तानचा संघ अनप्रेडिक्टेबल असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. २०१७ मधील चॅम्पियन्स चषकाच्या वेळी पाकिस्तानी संघ कमकुवत हाेता. पहिल्या सामन्यात तो भारताकडून पराभूत झाला, पण शेवटी त्यांनी स्पर्धा जिंकली. भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची दाेन्ही देशांमध्ये क्रिकेट व्हावे अशी इच्छा आहे, पण ते त्याकडे खेळाच्या नजरेतून बघत नाहीत. ते एखादे युद्ध किंवा मुष्टियुद्धाच्या खेळासारखे बघतात. गेल्या अनेक वर्षांपासून दाेन्ही संघ एकमेकांच्या देशात क्रिकेट खेळत नाहीयेत. परंतु त्यांच्यावर ३०० पेक्षा जास्त वर्षे राज्य केलेल्या एका तिसऱ्या देशाच्या ठिकाणी जाऊन खेळायला तयार आहेत. हे एक प्रकारचे ढाेंग नाही का या सामन्यासाठी मी इंग्लंडला तर गेलाे नाही, पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम विश्वचषक स्पर्धा झाली तर जरूर जाईन. सामना काेणीही जिंकाे, मी नृत्य करणार. जर आज भारत जिंकला तर त्यांच्या संघाचे मी जाहीर अभिनंदन करेन.\nहात-पाय नाहीत, तरी देतात फुटबाॅल खेळाडूंना प्रशिक्षण; खेळातील याेगदानासाठी ईएसपीएनच्या जिम्मी-V पुरस्काराने (ईएसपीवाय) सम्मानित\nकितीही व्यग्र असा, कुटुंबासाठी पुरेसा वेळ देण्याचा गुण प्रत्येकाकडे असायला हवा : सुंदर पिचाई\nआनंदी कसे राहायचे ते आपल्यावर अवलंबून, पाय गमावलेल्या जावेदची अभिमानास्पद कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2019-07-16T10:14:18Z", "digest": "sha1:APH24JFUAJDGZBRJFEXY2PKGXOCJZ7WS", "length": 21174, "nlines": 221, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 लोकमत/Lokmat - IBNLokmat Live TV,IBN Live TV,Watch Marathi News Live TV Online, Marathi News Channel News18 लोकमत - Network18", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nमुख्य कोचसाठी BCCIने मागवले अर्ज; रवी शास्त्री जाणार की राहणार\nबातम्या Jul 16, 2019 'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nबातम्या Jul 16, 2019 फक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nदेश Jul 16, 2019 डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nअनुष्कानं सांगितलं वयाच्या 29 व्या वर्षी विराटशी लग्न करण्याचं कारण\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nमुख्य कोचसाठी BCCIने मा���वले अर्ज; रवी शास्त्री जाणार की राहणार\nVIRAL FACT : आंबोलीत भली मोठ दरड धावत्या कारवर कोसळली\nया लेकरांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी, यांना मिळेल का आईचे छत्र\nVIRAL FACT : रेल्वे स्टेशनवर तोंडाने बंद केले जाते पाण्याची बॉटली\nSPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा\nSPECIAL REPORT : मी खेकडा बोलतोय\nSPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या\nVIRAL FACT : तोंडावर पडणारा अपघाताचा हा व्हिडिओ कोल्हापुरातला\nSPECIAL REPORT : मोबाईलच्या वापरामुळे डोक्यावर उगवणार शिंगं\n'या' कारणामुळे भारतीय युवकांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण सर्वाधिक\nलाईफस्टाईल Jul 16, 2019\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nथायरॉइड कमी करण्यासाठी करा ‘ही’ चार योगासनं \nलाईफस्टाईल Jul 16, 2019\nनदीवर तरंगणारं हॉटेल : बांधून तयार होण्यापूर्वीच बुकिंग सुरू\nVIDEO : त्याने 10 मिनिटांत इन्स्टाग्राम केलं हॅक, फेसबुकने दिलं 20 लाख रुपयांचं\nबुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nती 18-18 तासांपेक्षाही जास्त वेळ 'यूट्यूब' वर असायची आणि...\nऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nनदीवर तरंगणारं हॉटेल : बांधून तयार होण्यापूर्वीच बुकिंग सुरू\nपावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच\n....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय\nखिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर\nखूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\n प्रेयसीचा प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला\n‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मांसाहार सोडून दे’\nगर्लफ्रेंडचा 2 वर्षापासून अबोला; नाकाचा चावा घेत ब्रॉयफ्रेंडनं काढला पळ\nLove Story : घराण्याशी वैर असलेल्या मुलीशी सौरव गांगुलीनं केलं लग्न\nमोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत\nएअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत\nभाजपचं टार्गेट शरद पवारच आहे का\nसैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत\nबिहारमध्ये महाआघाडीचं आव्हान कसं पेलणार नितीशकुमार यांची UNCUT मुलाखत\n रोहित पवार यांची UNCUT मुलाखत\nVIDEO : प्रकाश आंबेडकर यांची UNCUT मुलाखत\n#Youthकोर्ट : काय आहेत गडचिरोलीतील तरुणाईच्या समस्या\nहवाई दलाच्या #AirStrikes नंतर अकोल्यातून विशेष #Youthकोर्ट\nSPECIAL REPORT : 'शिवसैनिकांनी 420 चा गुन्हा दाखल करावा', विरोधकांकडून युतीची खिल्ली\nही आहेत जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं, भारताचा कितवा नंबर\nजगातल्या या सुंदर शहराची झाली 'तुंबई'; पाण्यात बुडतंय हे कालव्यांचं शहर\nलॉस एंजल्सला शक्तिशाली भूकंपाचा धक्का; रस्त्यांना पडल्या भेगा\nVIDEO : त्याने 10 मिनिटांत इन्स्टाग्राम केलं हॅक, फेसबुकने दिलं 20 लाख रुपयांचं\nबुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-districk-bank-scam-kk-371349.html", "date_download": "2019-07-16T10:37:48Z", "digest": "sha1:HWCD3W6SI6NSBBSDL243DJVNIN3XH2QA", "length": 16771, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT: 'भूतबाधेमुळे नाशिक जिल्हा बँक डबघाईला', कर्मचाऱ्यांचा अजब दावा", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळ��� इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nSPECIAL REPORT: 'भूतबाधेमुळे नाशिक जिल्हा बँक डबघाईला', कर्मचाऱ्यांचा अजब दावा\nSPECIAL REPORT: 'भूतबाधेमुळे नाशिक जिल्हा बँक डबघाईला', कर्मचाऱ्यांचा अजब दावा\nनाशिक, 9 मे: जगात आतापर्यंत ज्या बँका डबघाईला आल्या आहेत त्या घोटाळ्यांमुळेच. मात्र नाशिकमध्ये एक अशी घटना घडली आहे की ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांसोबतच कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा बँकेत चक्क भूतबाधेनं डबघाईला आल्याचा दावा केला जातो आहे. खरंच बँकेत भूत आहे की बँकेतील कर्मचारीच भूताची अफवा फसरवत आहेत हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nफरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nमुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nVIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्य��लयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/07/19/", "date_download": "2019-07-16T10:12:14Z", "digest": "sha1:NQWRICO5VKVAB34ISQMNZGZM5NSBQTHC", "length": 9387, "nlines": 112, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2008 जुलै 19 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nमागून येणार्‍याला मी दरवाजा उघडा धरून ठेवते.\n“मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.” त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातूनबाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे […]\nरोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nआता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जून ऑगस्ट »\nshrikrishnasamant च्यावर मला सुपूर्द करशील का\nG च्यावर मला सुपूर्द करशील का\nshrikrishnasamant च्यावर धर्म आणि ज्ञान\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nsamikshaa च्यावर धर्म आणि ज्ञान\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/nepal-declares-energy-emergency-to-import-electricity-from-india/", "date_download": "2019-07-16T10:01:28Z", "digest": "sha1:G2KGJIXFLFTVAJQZPQFPYI2A5OZZC22R", "length": 9481, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नेपाळमधे \"Energy Emergency\" - भारत भागवणार नेपाळची विजेची अर्धी गरज", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनेपाळमधे “Energy Emergency” – भारत भागवणार नेपाळची विजेची अर्धी गरज\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nखड्ग प्रसाद शर्मा ओली, नेपाळचे पंतप्रधान (स्त्रोत, Economic Times)\nनेपाळमधे वीज टंचाई निर्माण झाली आहे. इतकी – की रोज 13 तासांचं भार नियमन (लोडशेडिंग) करावं लागत आहे. परिणामस्वरूप – नेपाळमधे उर्जा-आणीबाणी, Energy Emergency, लागू करण्यात आली आहे.\nनेपाळचे ऊर्जामंत्री टोपबहादुर रायमाझी म्हणाले आहेत :\n“ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे.”\nगेल्या 8 वर्षात ऊर्जा आणीबाणी लागू करण्याची ही तिसरी वेळ आहे.\nह्यावर तातडीने उपाय म्हणून नेपाळ सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यातील एक आहे – भारताकडून गरजेच्या ५०% वीज आयात करणे.\nनेपाळ प्रशासनाच्या आखणीनुसार येत्या दोन वर्षात सौर आणि पवन ऊर्जेच्या स्त्रोतांद्वारे ऊर्जेची टंचाई संपवण्यात येणार आहे. त्याच बरोबर जल-विद्युतद्वारे वीज निर्मितीत भर घालण्यात येणार आहे.\nह्याच plan नुसार, गरजेच्या 50% वीज भारताकडून आयात करून येत्या वर्षभराची विजेची भूक भागवण्यात येणार आहे. नेपाळी सरकारनुसार पुढील 2 वर्षात नेपाळ भार नियमनापासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.\nसध्या नेपाळला 1400 MW इतकी विजेची गरज आहे. त्यांची जल-विद्युत निर्मिती फक्त 300 MW आहे – परंतु तब्बल 83,000 MW एवढी जलविद्युत निर्मिती करण्याची नेपाळची क्षमता आहे.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← रेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय \nIIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला Flipkart वर विकायला ठेवलं – कारण फारच गमतीशीर आहे\n‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान\nचक्रीवादळांना नावे कशी दिली जातात ती नावे अशी विचित्र का असतात ती नावे अशी विचित्र का असतात\nZ या इंग्रजी अक्षराचा उच्चार ‘झी’ असा का केला जातो\nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nइथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nया बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बलं ८४० कोटी रुपयांचा चुना\n६ वर्षांपासून रखडलेला अणु करार अखेर मोदींनी केला crack\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nपत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे\nप्रत्येक भारतीयापासून लपवून ठेवलं गेलेलं त्रिपुरातील अराजकाचं बीभत्स “लाल” सत्य\nइंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (३) : राजीव साने\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश\nबौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही वाचा, काय केल्यावर भिक्षू होता येतं..\nजाणून घ्या NEFT आणि RTGS मध्ये काय आहे नेमका फरक\nपंढरीचा विठूराया आणि आषाढी वारीबद्दल १० अफलातून गोष्टी..\nअमेरिकेत प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडलेल्या नवजात बालकाला नाव दिले…’इंडिया’\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nसामान्य घरातील मुलाची गुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/hastinapur-city/", "date_download": "2019-07-16T10:37:25Z", "digest": "sha1:KU373N3DS6HL24AXNAIYI7CEF4SDHXES", "length": 5851, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Hastinapur City Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील हिंदू ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात\nअजून एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे येथे गणेश चतुर्थी, बैसाखी आणि कित्येक प्रसिद्ध हिंदू सण उत्साहाने साजरे केले जातात.\nआर्टिफिशीयल इंटेलिजन्सला “घाबरून” फेसबुकने त्यांचा प्रयोग बंद केला नाही खरं कारण “हे” आहे\nयूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते\n‘कॉम्प्यूटर जनरेशन्स’ म्हणजे काय रे भाऊ\nबाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण \nअश्रू खारट का असतात जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं कारण\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nनवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nजाणून घ्या कोहलीने शेअर केलेल्या “त्या” व्हिडीओ मागील सत्य\nमोदी सरकारचं GST धो��ण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)\nभारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये – यांच्या पालनासाठी स्वयंप्रेरणा हवी\nऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळायचीय मग या खबरदाऱ्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजेत\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nपूरस्थितीही साजरी केली जाते ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात\n“तुला पाहते रे” मधील या ६ हास्यास्पद चुकांनी मालिकेचा पुरता बाजार उठवून टाकलाय\nजाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nमनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/angle-priya-nashik/", "date_download": "2019-07-16T10:30:17Z", "digest": "sha1:YSZHFAB3WD3OQ4H6I24HZ23KISK2BFII", "length": 10504, "nlines": 94, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "२० फेक अकाउंट आणि ६५८ महिलांना अश्लिल मॅसेज करणारी एॅन्जल प्रिया अटकेत !!! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा २० फेक अकाउंट आणि ६५८ महिलांना अश्लिल मॅसेज करणारी एॅन्जल प्रिया अटकेत...\n२० फेक अकाउंट आणि ६५८ महिलांना अश्लिल मॅसेज करणारी एॅन्जल प्रिया अटकेत \nनाशिक येथील तिकडे कॉलनीत राहणारी एक तरुणी. तीच फेसबुकवर अकाऊंट आहे. जस तुमचं आमचं आहे तसच. त्या तरुणीला एक दिवस सोनल नावाच्या मुलीचा मॅसेज आला. बहूदा J1 झालं का पासून सुरवात झाली असावी. खऱ्याखुऱ्या मुलींन या खोट्या मुलींच्या मॅसेजकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काही दिवसात त्या मुलींन अश्लिल मॅसेज पाठवण्यास सुरवात केली. तिनं थेट खोट्या सोनललां ब्लॉक केलं.\nआत्ता प्रकरण संपल होतं. फेसबुकवरुन ब्लॉक केलं की प्रकरण संपत अस खऱ्या तरुणींला वाटणं साहजिक आहे. पण म्हणतात ना, “कितनें एँन्जल मारोगें घर घर सें एँन्जलं नकलैंगी.” या तरुणीला पुन्हा सोनल नावाच्या दूसऱ्या मुलीचे मॅसेज यायला लागले. तिनं पुन्हा दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिला थेट व्हिडीओ कॉल यायला लागले. तिनं धाडस करुन एक कॉल उचलला. तिला समोर काय दिसलं तर एक तरुण नग्नाअवस्थेत बसला आहे. तिनं फोन कट केला. ब्लॉक केलं.\nयाठिकाणी महाराष्ट्रातल्या लैंगिक अत्याचाराच्या कथा संपतात. ब्लॉक केलं की विषय़ संपतो पुढं तो शिकारी दुसरं सावज पकडतो. पण हित त्या मुलींन धाडस केलं दोन्ही अकाऊंटच्या डिटेल्स पोलिसांनी दिल्या.\nघडलेली हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी सोनल नावाच्या या एँन्जलाचा शोध लातूरमधल्या अवंतिनगर मध्ये जावून संपला. लातूरच्या अवंतीनगर मधल्या विश्वजीत जोशी याला ताब्यात घेण्यात आलं. विश्वजीतला अटक करुन त्याच्याकडे असणाऱ्या फोनची तपासणी केली तेव्हा मुलींच्या नावे तब्बल २० फेक अकाउंट सापडले. या पठ्यानं तब्बल विक्रमी अशा ६५८ मुलींना अश्लिल मॅसेज केले होते. आत्ता या सगळ्याच मुली, महिलांचा विनयभंग करण्याची केस याच्यावर लागू शकते. पण केव्हा तर त्या ६५८ मधल्या एका मुलींन समोर येवून धाडस दाखवलं तर धाडस या महिलांनी दाखवलं तरच.\nतुर्तास एक एँन्जल सापडली म्हणून खूष व्हायचं कारण नाही. फेसबुकवर अशा पोत्यांन एँन्जल आहेत. कधी ना कधी त्या जाळ्यात सापडतीलच तोपर्यन्त J1 झालं का विचारताना आणि विचारणाऱ्याबद्दल काळजी घ्या इतकच.\nPrevious articleचीनमधील मशिदींवर राष्ट्रीय झेंडा फडकावता ठेवण्याचे सरकारचे आदेश…\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बन��ेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nकॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमुळे क्रांतिसिंह नाना पाटलांवर अंगावर पोतं घालून फिरण्याची वेळ आली...\nआपलं घरदार May 9, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8B", "date_download": "2019-07-16T10:57:00Z", "digest": "sha1:IV77XRWV3W5HJYPAMKACE4AJJANOO6DN", "length": 4175, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडगर अॅलन पोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएडगर अॅलन पोला जोडलेली पाने\n← एडगर अॅलन पो\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एडगर अॅलन पो या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएडगर ऍलन पो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:चरित्र प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nएडगर ॲलन पो (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमे १६ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी १९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८३६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८४९ ‎ (← दुवे | संपादन)\nअगाथा ख्रिस्ती ‎ (← दुवे | संपादन)\nऑर्थर कॉनन डॉयल ‎ (← दुवे | संपादन)\nरमा हर्डीकर-सखदेव ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T11:12:36Z", "digest": "sha1:VMNLCRVQ4JZNNYW6LETXH4F2UOYOCAGD", "length": 5194, "nlines": 73, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "आपात्कालीन सेवा (२४ तास) - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nआपात्कालीन सेवा (२४ तास)\nवैद्यकीय आपातस्थितीप्रमाणेच मानसिक आपातस्थिती उदभवने ही देखील सामान्य बाब आहे. अन्यत्र क्वचितच उपलब्ध असतील अशा आपात्कालीन सेवा ‘शांती नर्सिंग होम’ द्वारे पुरविल्या जातात.\nआपात्कालीन सेवांकरिता संपर्क : +९१ – ९८६०१ ११४५८.\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\n\"शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल 'ऑर्केस्ट्रा' प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं.\"\nडॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/bollywood-actor-salman-khan-aamir-khan-shahrukh-khan-akshay-kumar-amitabh-bachchan-bodyguard-and-their-salary-mhmn-380245.html", "date_download": "2019-07-16T10:26:04Z", "digest": "sha1:GVZTQI57SK5SADRRJY7FS54LAGXPEWTW", "length": 10371, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क– News18 Lokmat", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख���यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन\nहे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क\nबॉलिवूडच्या स्टार्सची चाहत्यांमध्ये जेवढी क्रेझ असते तेवढंच कुतूहल त्यांच्या बॉडीगार्डचंही असतं. त्यांना किती मानधन मिळतं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो.\nअभिनेता- आमिर खान बॉडीगार्ड- युवराज घोरपडे पगार- वर्षाला २ कोटी\nअभिनेता- सलमान खान बॉडीगार्ड- शेरा पगार- वर्षाला २ कोटी\nअभिनेता- अक्षय कुमार बॉडीगार्ड- श्रेयासे थेले अका पगार- वर्षाला १.२ कोटी\nअभिनेता- अमिताभ बच्चन बॉडीगार्ड- जितेंद्र शिंदे पगार- वर्षाला १.५ कोटी\nअभिनेता- शाहरुख खान बॉडीगार्ड- रवी सिंग पगार- वर्षाला २.५ कोटी\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/all/page-4/", "date_download": "2019-07-16T10:39:35Z", "digest": "sha1:AGHCSSZPVHRLLGZIJ6Z36FPEOTO4UDGM", "length": 11825, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगाव- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nगिरीश महाजन आता नाशिकसह जळगाव जिल्ह्याचेही पालकमंत्री\nराज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खांच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.\nगिरीश महाजन आता नाशिकसह जळगाव जिल्ह्याचेही पालकमंत्री\nजळगाव घरकुल घोटाळा: 'त्या' दोघांविरुद्ध अटक वॉरंट रद्द.. पत्रकाराची कॉलर पकडली\nजळगाव घरकुल घोटाळा: 'त्या' दोघांविरुद्ध अटक वॉरंट रद्द.. पत्रकाराची कॉलर पकडली\nSPECIAL REPORT : जळगावमधील आगीच्या व्हायरल VIDEO चं हे आहे सत्य\nSPECIAL REPORT : जळगावमधील आगीच्या VIDEO चं हे आहे सत्य\nपिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाटे थरार\nपिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाट\nसाईमंदिरात बेवारस साप���लेल्या चिमुरडीची निर्दयी आई परतली, पण...\nधावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी कोचचे चाक तुटले; सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली\nजळगाव ब्रेकिंग: आमदार सतीश अण्णा पाटील यांच्या गाडीला अपघात\nडॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण..भीम आर्मीने सरकारवर केले हे आरोप\nVIDEO: गिरीश महाजनांचा एसटीतून प्रवास\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:11:49Z", "digest": "sha1:UGW7J7J7MSDXNTXPSZQQIRQEQK6GTNGY", "length": 10980, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉ प्रकाश आंबेडकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nनाशिक निवडणूक निकाल 2019 LIVE : हेमंत गोडसे आघाडीवर भुजबळ पिछाडीवर\nशिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्यात लढत होती. भुजबळ कुटुंबीयांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढत होती.\n हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने\nविधासभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा, 'वंचित'ची भूमिका जाहीर\nसोलापूर की अकोला, दोन्ही जागी जिंकल्यास कोणती सोडणार\nमोदी किंवा पवार नाही, आंबेडकरांच्या मते 'हा' नेता होऊ शकतो पंतप्रधान\n'शरद पवारांना पंतप्रधानपदाचा लायक मानत नाही'\n हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने\nमहाराष्ट्र Dec 27, 2018\nकाँग्रेससोबत युती न झाल्यास राज्यात तिसरा पर्याय देऊ - प्रकाश आंबेडकर\nबेधडकमध्ये प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत\n'ईव्हीएम मशिन संदर्भात राष्ट्रपतींना भेटणार'\nकाँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित\n'फ्री वेला कुणाचंही नाव देऊ नका'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/organizing-kharif-farmers-fair-in-vnmkv-parbhani/", "date_download": "2019-07-16T10:58:25Z", "digest": "sha1:IMG2OMWCDN4R5BNL4NQ3RDZDWK7YQ4ST", "length": 8595, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या 47 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 18 मे शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे.\nमेळाव्‍याचे उदघाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषी सचिव श्री. एकनाथराव डवले यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन माजी कृषी आयुक्‍त तथा महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक श्री. उमाकांत दांगट हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरीप पिक लागवड व व्‍यवस्‍थापन तसेच शेती पुरक जोडधंदे याविषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञ निरासरनही करणार आहेत.\nयाप्रसंगी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी दालनाचा समावेश राहणार आहे. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही होणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार पाटील यांनी के���े आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/insurance-protection-for-fruit-crops-due-to-loss-of-excessive-temperature/", "date_download": "2019-07-16T11:03:08Z", "digest": "sha1:HM3XVNWWP5Z2U2HQSLRLP6J3KL4LE75A", "length": 11995, "nlines": 117, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जास्त तापमानामुळे फळपिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून विमा संरक्षण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजास्त तापमानामुळे फळपिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून विमा संरक्षण\nराज्यात निवडक फळपिकांसाठी हवामान आधारित प्रधानमंत्री फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना फळपिक निहाय अधिसूचित केलेल्या जिल्हयामधील, तालुक्यातील, महसूल मंडळात राबविण्यात येते. कार्यान्वित करणारी विमा कंपनी सदर योजना शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ग्राह���य होणारी नुकसान भरपाई परस्पर देईल.\nमार्च 2019 मध्ये काही ठिकाणी तापमानात खूप वाढ दिसून आली आणि येणार्‍या एप्रिल व मे 2019 मध्ये तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत ठराविक फळपिक निहाय तापमान ठराविक मर्यादेच्या पुढे गेल्यास त्या त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामान धोके/ट्रिगर नुसार त्या फळपिकासाठी विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळू शकते.\nमोसंबी, संत्रा, केळी, लिंबू व आंबा पिकांसाठी जादा तापमानाचे निश्चित करण्यात आलेले ट्रिगर व त्यानुसार देय होणारी नुकसान भरपाई रक्कम माहिती पुढीलप्रमाणे आहे.\nअ. क्र. फळपिक पिकाचा जास्त तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सियस मध्ये) विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर\n1 मोसंबी 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 दैनंदिन तापमान 39 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास\nसलग 3 दिवस राहिल्यास रु. 5,060/-\nसलग 4 दिवस राहिल्यास रु. 10,200/-\nसलग 5 दिवस राहिल्यास रु. 15,400/-\nसलग 6 दिवस राहिल्यास रु. 20,570/-\nसलग 7 दिवस राहिल्यास रु. 25,800/-\n2 संत्रा 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 सलग 3 दिवस 39.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 19,250/-\n1 एप्रिल 2019 ते 31 मे 2019 सलग 3 दिवस 45 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 19,250/-\n3 केळी 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 सलग 3 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 13,200/-\nसलग 4 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 19,800/-\nसलग 5 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 33,000/-\n1 एप्रिल 2019 ते 31 मे 2019 सलग 3 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 13,200/-\nसलग 4 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 19,800/-\nसलग 5 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 33,000/-\n4 लिंबू 15 जानेवारी 2019 ते 30 मार्च 2019\nसलग 3 दिवस तापमान 39 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान\nजिल्हानिहाय विमा योजना राबविणारी विमा कंपनी.\nदि न्यू इंडिया इन्शुरंस कंपनी\nवाशिम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर, अकोला.\nएग्रि��ल्चर इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया लि.\nठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक, हिंगोली, रायगड, धुळे, नागपुर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड, बीड.\nशेतकर्‍यांनी अधिक महितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.\nफायदेशीर रायझोबिअम जिवाणू खत\nडाळिंब फळपिकासाठी विमा योजना\nएकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tea-vendor/", "date_download": "2019-07-16T09:59:39Z", "digest": "sha1:H6BCQ4EKJVKLKZ2KHFXKSZGFFQL56P7Q", "length": 6221, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tea Vendor Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nचहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय\nडी. प्रकाश राव ह्यांच्या उज्ज्वल कार्यासाठी त्यांना मानाचा मुजरा\nसामान्य घरातील मुलाची गुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nफाळणीच्या निर्वासितांची कत्तल – डाव्या सरकारच्या क्रौर्याचा इतिहास\nपरग्रहवासियांनी ताऱ्या भोवती मेगा structure तयार केलंय\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nमहागाच्या दारूपेक्षा स्वस्त दारू जास्त “चढते” विज्ञानाकडे उत्तर आहे\nलेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का\nभारताने काढून टाकलेल्या कबड्डीच्या प्रशिक्षकाने इराणच्या संघाला बनवले आशियाई चॅम्पियन\nतिच्या असामान्य धाडसामुळे अपहरण झालेल्या विमानातल्या १५२ प्रवाशांचे प्राण वाचले होते\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nजाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही\n“बचेंगे तो और भी लडेंगे” म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी\nवजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या \nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\n चांगले दिवस आलेत…कारण मोदीजी फक्त आवाहनं करत आहेत\nमुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स\nदक्षिण आशियामधील सर्वात मोठं तुरुंग असणाऱ्या ‘तिहार जेल’बद्दल काही रंजक गोष्टी\nडॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट\nप्राचीन भारतीय साम्राज्यं कोसळण्यामागची ही कारणं “आजच्या” भारताने शिकणं आवश्यक आहे\nनवऱ्यांनो, “दोघात तिसरा” नको असेल तर बायकोला घरकामात मदत करा\nएका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/two-mla-robbed-in-kalyan-rahul-bondre-sanjay-raymulkar/", "date_download": "2019-07-16T10:47:22Z", "digest": "sha1:OJ6YGW6GLWS563GQQDPY4BBSOJIZUJLJ", "length": 15323, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "आमदारांच्या राखीव डब्यात चोरी, 2 आमदारांची कागदपत्रे, पैसे चोरले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भा��पचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआमदारांच्या राखीव डब्यात चोरी, 2 आमदारांची कागदपत्रे, पैसे चोरले\nदोन आमदाराकडे असलेली महत्वाची कागदपत्रे आणि पैसे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर एका आमदाराच्या पत्नीची पर्सही हिसकावून चोरट्याने लांबवली आहे. हा सगळा प्रकार कल्याण ते ठाणे दरम्यान घडल्याने या प्रकाराचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.\nसध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी काही आमदार त्यांच्या मतदारसंघातून सकाळी मुंबईत पोहोचले. चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोन्द्रे मलकापूर येथून विदर्भ एक्सप्रेसने कल्याणला आले. त्यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे यादेखील त्यांच्यासोबत प्रवास करत होत्या. बोंद्रे हे सकाळी 7 च्या सुम��रास कल्याण स्थानकात उतरले यावेळी त्यांच्याकडच्या महत्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरट्याने लांबवली. वृषाली बोंद्रे यांच्याकडे असलेली पर्सही चोरट्याने पळवली. राहुल बोंद्रे यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. वृषाली यांच्या पर्समध्ये 26 हजार रूपये आणि एटीएम कार्ड होते.\nआमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले. रायमूलकर हे कल्याण स्टेशनला उतरणण्यासाठी सकाळी उठले तेव्हा त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजार गायब असल्याचं त्यांना दिसलं. शशिकांत खेडेकर यांची बॅग असल्याचं समजून चोरट्याने त्यांच्या पीएची बॅग ब्लेडने फाडली. या दोन्ही घटनांची तक्रार आमदारांनी लोहमार्ग पोलिसांत केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘बेस्ट’ला 600 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा, पालिकेच्या महासभेची मंजुरी\nपुढीलरोजची रखडकथा थांबण्यासाठी मध्य रेल्वेचा ‘असा’ आहे अॅक्शन प्लॅन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1248", "date_download": "2019-07-16T10:44:49Z", "digest": "sha1:QYC5FGAYBLUA5NX4ZMFPAG5D7IU3D4KW", "length": 4430, "nlines": 40, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "चित्रकथी समाज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचित्राद्वारे कथाकथन करणारा चित्रकथी समाज\nसूर्यकांत भगवान भिसे 30/11/2015\nचित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी चित्रकथी समाज रात्रभर रामायण, महाभारत आणि पुराणे यांतील कथांवर तयार केलेल्या चित्रांनुसार निरुपण करत असे. हुबेहूब चित्रांमधून आणि प्रभावी संवाद कौशल्यातून कथा जिवंत करण्‍यात त्‍या समाजाचा हातखंडा असे. महाराष्ट्रात चित्रकथींच्‍या पैठणशैली आणि पिंगुळीशैली अशा दोन शैली प्रसिद्ध आहेत. मानवाला जेव्हा लिखित भाषा अवगत नव्हती, त्याकाळी चित्रभाषेचा जन्म झाला. विविध प्रकारची चित्रे काढून त्याद्वारे कथाकथन करण्याची कला मानवाने निर्माण केली. रामायण, महाभारत यांसारखे धार्मिक ग्रंथ हे प्रथम चित्रांच्या भाषेत प्रकाशित झाले व चित्रांच्या भाषेतूनच त्या ग्रंथांचे वाचन सुरू झाले. गावोगावी भटकंती करून मंदिरे, धमर्शाळा यांमधून चित्ररूपी ग्रंथांचे वाचन करणारा एक समाज निर्माण झाला. तो चित्रकथी समाज होय.\nSubscribe to चित्रकथी समाज\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/all-parties-including-congress-will-be-sent-to-mohan-bhagwats-program-302621.html", "date_download": "2019-07-16T10:18:37Z", "digest": "sha1:QVXGZTOZP3PBJM2NS63Q663CIHTHAGVQ", "length": 7586, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का ?–News18 Lokmat", "raw_content": "\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nसंघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले होते\nदिल्ली, 27 आॅगस्ट : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आता थेट संघाने आपल्याच कार्यक्रमात बोलवण्याची तयारी सुरू केलीये. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपाठोपाठ आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच राष्ट्रीय परिषद घेणार आहे. याच कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. नवी दिल्लीत संघाचे 'फ्युचर आॅफ भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलीये. दिल्लीतल विज्ञान भवनात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान 'फ्युचर आॅफ भारत' हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात येणार आहे.\nसंघाने याआधी जून महिन्यात नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना बोलावले होते. या कार्यक्रमात प्रणवदांनी राष्ट्रवाद या विषयावर भाषण दिले होते. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा हेही संघाच्या कार्यक्रमात हजर झाले होते. मुंबईत संघाशी संबंधीत 'नाना पालकर स्मृती समिती' च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासोबत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रतन टाटा हेही भाषण करणार होते. पण त्यांनी भाषण करणे टाळले होते. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यावर असताना केले होते. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून राहुल गांधी अपरिपक्व असून त्यांनी या विधानावर माफी मागण्याची मागणी केली होती.संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडसोबत केल्यामुळे संघाने आता थे��� राहुल गांधी यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण देणार आहे. त्यामुळे राहुल गांधी हे आमंत्रण स्विकारतात का हे पाहण्याचं ठरणार आहे. VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/human-rights-commission-give-notice-to-government-for-arresting-maoist-302999.html", "date_download": "2019-07-16T10:11:53Z", "digest": "sha1:S54VZFMLYWIZEM27TJADLJ3FKBVGX6C5", "length": 7578, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - माओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस–News18 Lokmat", "raw_content": "\nमाओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस\nदेशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय\nपुणे, ३० ऑगस्ट- ओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून करण्यात आलेल्या अटकसत्राविरोधात वेगवेगळ्या स्तरातून विरोध होतोय. राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस धाडली असून ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं आणि नियमांचं योग्य पालन केलं नसल्याचं आयोगानं या नोटीसीत म्हटलंय. तर तिकडे मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ३७ संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि पुणे पोलिसांच्या कारवाईविरोधात टीका केली. तिकडे हैदराबादमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली. अटकसत्राला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलीय.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी तूर्तास टळली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार असून तोपर्यंत पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या आरोपींपैकी तिघाजणांविरोधात देशाविरूद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय.ठाण्यातून अटक केलेला अरूण परेरा, हैदराबादमधून अटक करण्यात आलेले प्राध्यापक वरवरराव, छत्तीसगडमधून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांना पुण्यातल्या कोर्टात हजर करण्यात आलं. यातील सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे. देशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय.\nसुप्रीम कोर्टाच्या अटकेनंतर सर्व आरोपींना पोलीस घरी सोडत आहेत. वरवरा राव आज पहाटे हैदराबादच्या आपल्या राहत्या घरी दाखल झाले. तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येईल, पण त्यांची चौकशी करता येणार नाही. घरी पोहोचल्यावर राव माध्यमांशी बोलण्यास इच्छुक होते, पण पोलिसांनी त्यांना मनाई केली.दरम्यान अटक करण्यात आलेल्या पाचही जणांविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. पाचही आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित आहेत, एवढंच नव्हे तर माओवाद्यांनीच पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला आर्थिक रसद पुरवली होती असा दावा देखील पुणे पोलिसांनी केलाय. पुणे पोलिसांनी काल देशभरात छापे मारून 5 संशयितांना अटक केलीय. त्या कारवाईची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली.VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dr-narendra-dabholkar/all/page-8/", "date_download": "2019-07-16T11:08:18Z", "digest": "sha1:BBE55KIKYN4V44QH7EVZVCQSLAMZSZHS", "length": 9180, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dr Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भी��ण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nस्टिंग ऑपरेशन खोटं, पोळ यांच्या वकिलांचा दावा\nआऊटलूक आणि खेतानवर ठोकणार100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा-पोळ\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/meeting-of-15th-finance-commission-with-the-reserve-bank-of-india/", "date_download": "2019-07-16T10:38:32Z", "digest": "sha1:ZW4USNU4EPMAGHJYXPPTUF7EWSVURO46", "length": 12703, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "15 व्या वित्त आयोगाची भारतीय रिझर्व्ह बँकेसह बैठक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n15 व्या वित्त आयोगाची भारतीय रिझर्व्ह बँकेसह बैठक\nमुंबई: 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, बँकेचे उपराज्यपाल आणि इतर अर्थतज्ज्ञ यांच्यासमवेत तपशीलवार बैठक घेण्यात आली. या बैठकीत गव्हर्नर शक्तिकांता दास आणि 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, एन. के. सिंग यांनी उठवलेल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.\nचर्चा करण्यात आलेल्या बाबी:\nसंबंधित राज्य सरकारांसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता.\nसार्वजनिक क्षेत्राद्वारे कर्ज घेण्याची आवश्यकता.\nज्यावेळी, विशेषतः वित्त आयोगाच्या पुरस्कारांचे मध्यमुदतीचे परीक्षण होत नाही किंवा याआधीही नियोजन आयोगाच्या पुरस्कारांबाबत आढावा घेण्यात आलेला नाही अशावेळी राज्य सरकारांच्या वर्तमान स्थितीसाठी वित्त आयोगाच्या निरंतर सेवा आवश्यक वाटतात.\nराज्यांराज्यामधील बदलणाऱ्या खर्चाच्या नियमांनुसार खर्च संहिता आवश्यक.\nआर्थिक वाढ आणि चलनवाढीबाबत राज्यांची भूमिका. उदाहरणार्थ: व्यवसाय सुलभीकरणात राज्यांची अहम भूमिका गरजेची.\nरिझर्व्ह बॅंकेने वित्त आयोगाला वर्ष 2019-20 साठी राज्य सरकारांना करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबत सविस्तर तपशील सादर केला. त्यातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे:\nसरकारी वित्तव्यवस्थेतील रचनात्मक उलाढालींमुळे अर्थव्यवस्थेतील राज्यांचे महत्त्व वाढले आहे.\nवर्ष 2019-20 मध्ये अंदाजपत्रकिय तरतुदीनुसार राज्यांची वित्तीय तूट कमी होण्याची अपेक्षा आहे, परंतु सुधारित अंदाजानुसार आणि वास्तविकतेवर आधारित कमीतकमी विचलित तूट (वित्तीय तूट कमी)\nविशिष्ट घटक वित्तीय तूट चालवतात: या आधि उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना (UDAY), आणि 2018-19 मध्ये सुधारित अंदाजानुसार शेती कर्ज योजना व उत्पन्न सहाय्य योजना वित्तीय तूट नियंत्रित करतात.\nआधुनिक व्याज देयता आणि महसूल प्राप्तीत वाढ होत असली तरीही उर्वरित कर्जामध्ये जीडीपी च्या टक्केवारीत वाढ होत आहे.\nवर्ष 2019-20 च्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार राज्यांची अर्थसंकल्पीय तूट कमी असल्याचा अंदाज आहे. राज्यांच्या समस्या आणि आव्हानांवर रिझर्व्ह बँकेने अजून एक वृत्तांत सादर केला यामध्ये विपणी कर्जाचा उल्लेख आहे. याव्यतिरिक्त खालील बाबी सादर करण्यात आल्यात.\nराज्य सरकारद्वारे बाजारातून कर्ज प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे.\nदुय्यम बाजारातील तरलता सुधारणे- ती पुन्हा जारी करणे, नॉन-स्टँडर्ड जारी करणे, गुंतवणूकदार आधाराची व्याप्ती वाढवणे.\nजोखीम असमानता- एडीएममधून बाहेर पडणे, एसडीएलचे रेटिंग, एसडीएलचे मूल्यमापन, अधिक वारंवार माहिती.\nसीएसएफ/जीआरएफच्या कॉर्पसचे सशक्तीकरण- सर्व राज्यांद्वारे उत्तरदायित्वासाठी आश्वासन आणि उर्वरित निर्देशित देयता टक्के.\nरोखीचे व्यवस्थापन- रिझर्व्ह बँकेने राज्यांच्या रोखिच्या अंदाज क्षमता सुधारण्यासाठी सर्व राज्यांना विनंती केली की त्यांनी, अल्पकालीन कर्जाच्या पर्यायाचा विचार करावा.\nउद्‌घोषणा- राज्यांनी अर्थसंकल्प सादर करतांना उच्च वारंवारिता तारखा द्याव्यात, आर्थिक सांख्यिकी सादर करावी आणि ती सामान्य स्वरूपात तसेच संकीर्ण वेळापत्रकात द्यावीत.\nआकस्मिक दायित्वे- विश्वासार्ह सांख्यिकीचा अभाव असल्याने एफआरबीएमच्या अंतर्गत संकलन व अहवाल प्रमाणिकरण आवश्यक आहे, हमी जारी करण्यासाठी एकसमान मर्यादा लागू करणे आवश्यक आहे.\nReserve Bank of India रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एन. के. सिंग 15th Finance Commission 15 वा वित्त आयोग शक्तिकांता दास N. K. Singh Shaktikanta Das UDAY उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/wto-ministerial-meeting-of-developing-countries-concludes-in-new-delhi/", "date_download": "2019-07-16T10:57:36Z", "digest": "sha1:S2AUTHVBIHHSQYFZL7QDOTWTKJ7DBTPR", "length": 9040, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जागतिक व्यापार संघटना : विकसनशील देश मंत्रीस्तरीय बैठक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजागतिक व्यापार संघटना : विकसनशील देश मंत्रीस्तरीय बैठक\nनवी दिल्ली: जागतिक व्यापार संघटनेची विकसनशील देशांची मंत्रीस्तरीय बैठक नवी दिल्लीत समाप्त झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाने या बैठकीला प्रारंभ झाला होता. जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबर्टो ॲबेजोडो या वेळी उपस्थित होते.\nव्यापार तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसताना आणि स्वदेशी उद्योगांना संरक्षण देण्याची गरज वाढत असताना एकत्रित चर्चा करणे आणि बहुआयामी आराखडा तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. दिल्ली बैठक म्हणजे विकसनशील देशातील समान मुद्यांवर खुली आणि स्पष्ट चर्चा करणे यासाठी भारताने उचलेले पाऊल आहे, असे प्रभू यांनी या भोजनप्रसंगी स्पष्ट केल���. जागतिक व्यापार संघटनेने दिलेल्य सूचनांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर या वेळी एकत्रित चर्चा करण्यात येईल. जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबर्टो ॲबेजोडो यांनीही यावेळी आपली मते मांडली.\nमंत्रीस्तरीय बैठकीच्या आज झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी भाषण करताना सुरेश प्रभू म्हणाले की, विकसनशील देशांमध्ये 7.3 अब्ज लोक राहत असून, त्यांना विकासाच्या फायद्यांपासून वंचित ठेवता येणार नाही. देशांचा विकास व्यापाराद्वारे करणे हे जागतिक व्यापार संघटनेचे उदिृष्ट असल्याचे प्रभू यांनी सांगितले. बहुआयामी व्यापार प्रणाली ही सर्वसंबंधित देशांची एकत्रित जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. सदस्य देशांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय बैठकीचा उद्देश असून जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांबाबत विकसनशील देशांचा एकत्रित दृष्टीकोन सादर करणे हा देखील या परिषदेतील महत्वाचा मुद्दा होता.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%94%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2019-07-16T10:40:41Z", "digest": "sha1:CEPK7OBYXOJWS3VQEGD4EAP3A5G2KXV3", "length": 10952, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "औंढा नागनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: नागनाथ / नागेश्वर\n१९° ३२′ ०४.३९″ N, ७७° ०२′ २२.४४″ E\nपंचायत समिती औंढा नागनाथ\nऔंढा नागनाथ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणार्‍या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.[१]\nभारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्‍या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.\nयेथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.\nऔंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे\nया तालुक्यातील गावांचा नकाशा\nअंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखे��ा नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर [रामेश्वर १] रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्‍वर सुकापूर सुरेगाव सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ महाराष्ट्र टाईम्स.इंडिया टाईम्स.कॉम हे संकेतस्थळ [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nचुका उधृत करा: \"रामेश्वर\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nहिंगोली जिल्ह्यातील शहरे व गावे\nसंदर्भ चुका असणारी पाने\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-42348685", "date_download": "2019-07-16T11:37:50Z", "digest": "sha1:GNJ6C2JCOHN7DBJGLD6YCHDD4VBDZKZW", "length": 7111, "nlines": 105, "source_domain": "www.bbc.com", "title": "मेट्रोचे बोगदे खणण्यासाठी मुंबईच्या जमिनीखाली यंत्रांची घरघर - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nमेट्रोचे बोगदे खणण्यासाठी मुंबईच्या जमिनीखाली यंत्रांची घरघर\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमुंबईत भुयारी मार्ग बनवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचं आव्हान आहे, ते ही भुयार खोदणारी यंत्रं जमिनीखाली पोहोचवण्याचं\nही यंत्रं एकदा जमिनीखाली पोहोचली की, वरच्या वाहतुकीला कोणताही धक्का न लावता भुयार खोदण्याचं काम सुरू असतं.\nत्यापैकी पहिलं यंत्र माहीम इथे रहेजा हॉस्पिटलच्या समोर नया नगर इथे जमिनीखाली जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nत्यासाठी 30 मीटर खोल गोलाकार खड्डा खणण्यात आला. हा खड्डा खणल्यानंतर भोवतालची माती, ढेकळं पडू नयेत, यासाठी सिमेंटचा वापर करून भिंतींना मुलामा देण्यात आला.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nव्हिडिओ गजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nगजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nव्हिडिओ 'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\n'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\nव्हिडिओ सुदान हत्याकांड पूर्वनियोजित बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\n बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\nव्हिडिओ अफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nअफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nव्हिडिओ या रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nया रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69496", "date_download": "2019-07-16T11:09:41Z", "digest": "sha1:HWFTNBJDCCGGVGTEBVR3X7PNSFSOP73W", "length": 18112, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रलय-१५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रलय-१५\nआरुषी व मोहिनी जंगलात पोहोचल्या होत्या . काही अंतर चालल्यानंतर जंगली लोकांसारखी वेशभूषा केलेला माणूस त्यांच्याकडे येऊ लागला . मोहिनी घाबरली पण आरुषी मात्र तिच्या जागी ठामपणे उभी होती . कारण त्या मनुष्याने जरी जंगली लोकांसारखी वेशभूषा केली असली तरीही तो मारुतांचा एक विशेष हेर होता . त्याला आरुषीनेच जंगली सैन्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं . त्याप्रमाणे तो सहभागी झाला होता आणि आता तोच त्यांना जंगली सैन्याच्या ठिकाण्यावर ती घेऊन जाणार होता .\n\" आरुषी मला नाही वाटत तू हे योग्य करतेयस..... तुम्ही दोघी त्याठिकाणी जाऊन काय करणार आहात ........\nतो माणूस जवळ येत बोलला......\n\" रुद्र हे सर्व अगोदरच ठरलं होतं . त्यासाठी त्यांच्यात तुला मिसळायला लावलं होतं....\n\" होय ते मला माहित आहे . पण तुला खात्री आहे का ही प्रलयकारिका काम करेल......\n\" होय आता वेळ घालवायला नको लवकर चल......\n\" ते सर्व ठीक आहे पण वाटेत पाहण्याच्या तीन टोळ्या आहेत त्यांचं काय......\n\" ते आमचं आम्ही बघून घेऊ तू फक्त पुढे जात राहा....\n\" आरुषी , मी सांगतो तुझा विचार बदल . ही आत्महत्या आहे....\n\" रुद्रा तू माझी इतकी काळजी नको करत जावूस..... मी माझी काळजी घेऊ शकते . आणि मला कोणी मारायला आलाच तर त्यांची काळजी घ्यायला तू आहेस ........\nतिने लाडीकपणे त्याचे गालगुच्चे घेतले व ते पुढे निघाले.\nरुद्रा पुढे घोड्यावर जात होता त्याच्या मागे दोघी चालत निघाल्या होत्या . ते तिघेही दोन उंच झाडापाशी आले . झाडावरती पहारा देण्यासाठी लाकडाने चौक्या बांधल्या होत्या . त्या ठिकाणी सैनिक होते . त्याबरोबर झाडाखाली आजूबाजूला सैनिकांचा पहारा होता. रुद्र त्या दोन झाडाखालून पुढे गेला पण जेव्हा या दोघी आत निघाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर चार बाण येवून रुतले ...\nत्याठिकाणी वर उभारलेल्या एका सैनिकाचा आवाज आला....\n\" सुंदरींनो तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही......\nतो एक तगडा पैलवान गडी होता . त्याच्या कमरेला फक्त वस्त्र होते , बाकी संपूर्ण उघडा होता . बाकी सैनिकही तसेच होते . सर्वात सैनिक बलदंड होते दंड व छखती फुललेली , मांड्याची पट फिरत असलेले . एकुणात ते सर्वजण शक्तिशाली होते\n\" आत्ताच्या आत्ता माघारी फिरला अन्यथा .....\nत्या सैनिकाचे वाक्य पूर्ण होण्या अगोदर त्याला मागून कुणीतरी जोरात लाथ मारली तो सैनिक खाली आपटला . ज्यांना लाथ मारली , तो सैनिक पुढे येत बोलू लागला . तो बहुदा टोळीचा प्रमुख असावा\n\" मी याच्या वतीने माफी मागतो . तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांचा असा अपमान करणं हे कदापि उचित नाही...\nतो आता खाली उतरला होता . त्या दोघींकडे सरकत होता . त्याच्या नजरेत स्पष्टपणे वासना दिसत होती .\n\" तुमच्या सौंदर्याचा मान ठेवायला पाहिजे ....\nतो आता आरुषीच्या जवळ पोहोचला होता त्याने हात पुढे केला . तो आरुषीच्या नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.....\nडोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आरूषीने तिचा खंजीर काढला व एकदम जलद हालचाल केली . जो हात पुढे आला होता , तो मनगटापासून कापला गेला . हात कापल्याबरोबर तो जोरात ओरडत मागे सरला व त्या बाणाला थटून खाली पडला . त्याच बरोबर बाकी सैनिक सावध झाले. आरूषीने मोहिनीकडे हेतूपूर्वक पाहिले . मोहिनीला समजले . तिने डोळे मिटले . आरुषी पुढे सरली . तो सैनिक अजूनही ओरडत होता . ज्या डोळ्यात वासना होती ते दोन्ही डोळे आरूषीने खंजीराने बाजूला काढले नंतर त्याच खंजीराने तिने त्याच्या काळजाचा वेध घेतला .\nत्याच्या पाठोपाठ इतर सैनिकांच्या थोड्याफार ओरडण्याचा आवाज येता येता बंद झाला . त्या ठिकाणी जे काही प्राणी होते ते सर्व सैनिकांवरती तुटून पडले.... आणि काही क्षणात ती पहारा देण्यासाठी असलेली टोळी होत्याची नव्हती झाली . तेथीलच दोन घोडे घेऊन त्या दोघी पुढे निघाल्या.....\nआयुष्यमान व भरत दोघांचे घोडे सुटून पळत गेले होते . ते जेवणासाठी थांबले असता त्यांचे घोडे शिट्टीचा आवाज ऐकून त्या दिशेने पळत गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं . ते दोघेही त्या घोड्याच्या मागोमाग गेले आणि काही अंतर जातच त्यांचा एक घोडा परत येताना दिसला. त्या घोड्याच्या मागून दुसरा घोडा होता , परंतु त्यावरती कोणी तरी मनुष्य बसलेला दिसत होता . आयुष्यमानच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . अगोदरच त्याला झालेल्या घटना बद्दल वैताग होता . मोहिनीचा विरह सहन होत नव्हता , आणि कुणीतरी त्यांची भलतीच टिंगल करत होते . त्यामुळे जो कोणी मनुष्य घोड्यावर होता त्याच्याकडे पळत जात आयुष्यमाने त्याला घोड्यावरून खाली खेचले . आयुष्यमानने त्याला काहीही न विचारता वैतागून त्याच्या दोन कानाखाली लगावल्या.....\n\" घोडा वरती उडालेल्���ा मुलीला शोधत आहात ना तुम्ही.....\nपण मोहिनीच्या उल्लेखाने आयुष्यमानला अजूनच राग आला . एक अनोळखी माणूस येतो काय ..आपले घोडे चोरतो काय , आणि मोहिनीच्या नाव घेऊन त्यांना फसवतो काय..... त्याचा पारा अजूनच चढला , त्याने शोनकलख अजून दोन कानाखाली लगावात त्याच्या पोटात ही गुद्दे मारून दिले.....\n\" अरे मला काय मारतोय , मी तुमची मदत करायला आलोय ..... काळी भिंत पडणार आहे ....प्रलय येणार आहे ....... सगळ्या पृथ्वीवरती संकट आहे आणि वारसदाराच्या सभेचा प्रमुख प्रेम आराधना करतोय.....\nआयुष्यमानला आता राग अनावर झाला होता . तो त्याला अजून मारणार होता , पण भरतने त्याला मागे ओढत शांत केले.....\n\" तुला कसं माहित काय भिंत पडणार आहे ते.... आणि मोहिनी बद्दल तुला कसं माहित.... सांग लवकर नाहीतर तुझं काही खरं नाही .....भरतने शोनकला विचारले....\nत्याने त्याच्या कमरेला असलेला कापड बाहेर काढलं .रुपांतरण कापडावरती असलेले दृश्य दिसण्यासाठी त्याने त्याच्या वरती काहीतरी रसायन टाकले व त्या दोघांना तो कपडा दाखवला.....\nत्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली . शोनक म्हणाला , माझे वडील मंदार तंत्रज्ञ आहेत . जेव्हा काळी भिंत बांधली त्या वेळी ते जिवंत होते . त्यांना इतका घाबरलेला मी कधीच पाहिले नाही . ते उत्तरेला असलेल्या सैनिकी तळावरती गेलेले आहेत . त्यांनीच मला तूमच्याकडे पाठवलेलं आहे . वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला तिकडे घेऊन येण्यासाठी सांगितला आहे......\nती मरो काळी भिंत आणि मरो सगळे लोक . मला आता काही पर्वा नाही . वारसदारांची सभा मी आता सोडून देत आहे . भरत तु सभेचा पुढचा प्रमुख , मी आता चाललोय माझ्या मोहिनीच्या शोधार्थ.....\nभरतने त्याला समजवायचा प्रयत्न केला , पण तो घोड्यावरती बसला आणि ज्या दिशेने मोहिनी उडत गेली होती त्या दिशेकडे घोडा दामटवत निघाला.....\nमस्त चालू आहे कथा\nमस्त चालू आहे कथा\n चांगलीच रंगत आली आहे.\n चांगलीच रंगत आली आहे.\nमध्ये वाचन झाले नव्हते आता\nमध्ये वाचन झाले नव्हते आता सगळे भाग वाचत आहे..छानच चालू आहे...पण आयुष्यमान सारखा योद्धा असे कसे वागू शकतो\nकाही सांगू शकत नाही .....\nकाही सांगू शकत नाही .....\nकोणीही कसाही वागू शकतो....\nमी सुद्धा थांबवू शकलो नाही त्याला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधि��ार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3792", "date_download": "2019-07-16T10:54:09Z", "digest": "sha1:OFK4OYD5VWPLPPTE45DD555DUQX4BZ4V", "length": 19127, "nlines": 112, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इ-चरखा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसदर विषयावर लेख लिहावा कि चर्चा करावी हेच ठरत नव्हते. पण म्हटले चर्चाच करावी. सध्या एखादे कमी खर्चातले आणि दैनंदिन गरजेचे उत्पादन म्हटले की ते हमखास चीनमधुन आयात केलेले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर डास मारायच्या रॅकेटस्. असो, चर्चेचा मुद्दा तो नाहीच.\nलहानपणी आपल्यातल्या अनेकांनी सायकलवर लावलेला दिवा पाहिला असेल. सायकलच्या मागच्या चाकाला लावलेला डायनामो वीज तयार करतो आणि दिवा लागतो हे आपण सर्वजण जाणतो. तसेच चरखा आपल्याला गांधीजींमुळे माहित आहे. पण या दोन्हीचा संगम केला तर हिच चर्चा आम्ही करत होतो. त्याच वेळी आम्हाला उत्तर मिळाले. हाच प्रश्न बंगलुरुच्या आर. एस. हिरेमठ यांना वयाच्या नवव्या वर्षी पडला आणि त्याचे उत्तर त्यांनी ३० वर्षांनी प्रायोगिक आणि व्यावसायिकरित्या मिळवले. सविस्तर माहिती येथे मिळेल. मोकळ्या हातांना काम आणि त्यासोबत एक दिवा अथव रेडिओ चालु शकेल इतकी विद्युत निर्मिती हे या चरख्याचे वैशिष्ठ्य. मला तर बुवा खुप आवडले. पण या कल्पना आपल्या इथे सत्यात येताना फारशा दिसत नाहीत. याचे कारण काय असावे हिच चर्चा आम्ही करत होतो. त्याच वेळी आम्हाला उत्तर मिळाले. हाच प्रश्न बंगलुरुच्या आर. एस. हिरेमठ यांना वयाच्या नवव्या वर्षी पडला आणि त्याचे उत्तर त्यांनी ३० वर्षांनी प्रायोगिक आणि व्यावसायिकरित्या मिळवले. सविस्तर माहिती येथे मिळेल. मोकळ्या हातांना काम आणि त्यासोबत एक दिवा अथव रेडिओ चालु शकेल इतकी विद्युत निर्मिती हे या चरख्याचे वैशिष्ठ्य. मला तर बुवा खुप आवडले. पण या कल्पना आपल्या इथे सत्यात येताना फारशा दिसत नाहीत. याचे कारण काय असावे हे उत्पादन तसे जुने आहे. पण आपल्याला इतके दिवस का माहित नव्हते. भारतात अशा अनेक गरजा आहेत ज्या डोळ्यासमोर ठेवुन अनेक उत्पादने तयार करता येतील आणि व्यावसायिक उत्पादन सुद्धा बनवता येईल. आपल्याकडे अशा काही कल्पना आहेत का हे उत्पादन तसे जुने आहे. पण आपल्याला इतके दिवस का माहित नव्हते. भारतात अशा अनेक गरजा आहेत ज्या डोळ्यासमोर ठेवुन अनेक उत्पादने तयार करता येतील आणि व्यावसायिक उत्पादन सुद्धा बनवता येईल. आपल्याकडे अशा काही कल्पना आहेत का असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल अशी उत्पादने बाजारात आल्यास भारतीय उत्पादन म्हणून आपण त्याला प्राधान्य द्याल का\nसध्यातरी मी येथे श्री हिरेमठ यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.\nसंदर्भः श्री. आर. एस. हिरेमठ आणि त्यांची फ्लेक्सट्रॉनिक्स कंपनी.\nअशाप्रकारची नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपक्रमावर सातत्याने हवी.\nलेख वाचून या उपकरणाचा खप किती असा प्रश्न पडला. तुम्ही दिलेल्या दुव्यात त्याचे उत्तर मिळाले पण दुवा सध्या वरवर वाचला. नंतर वाचून अधिक प्रतिसाद देते.\nप्रयोग उत्तम आहे, पण व्यवहार्य वाटत नाही, हिरेमठ ह्यांनी ९ व्या वर्षापासूनचे स्वप्न साकारण्यासाठी चरखा बनविला की त्याची उपयोगिता लक्षात घेउन बनविला हे जाणून घेणे गरजेचे ठरेल, काही प्रश्न उभे रहातात जसे कातलेल्या सुताचे काय करावे भारीत बॅटरीवर फक्त एक बल्ब किंवा रेडिओ चालणार असल्यास ते वापरणार वर्ग कोणता भारीत बॅटरीवर फक्त एक बल्ब किंवा रेडिओ चालणार असल्यास ते वापरणार वर्ग कोणता त्या वर्गाला हा चरखा परवडेल काय त्या वर्गाला हा चरखा परवडेल काय अर्थात प्रश्न नाउमेद करण्यासाठी विचारले नाहीत पण उपयुक्ततेबाबत अशी उपकरणे कायमच कमी असतात असे वाटते.\nअशा भारतीय संदर्भात हा प्रयोग पण उत्तमच आहे, पण त्याची व्यवहार्य राबवणूक शक्य कशी होईल/होईल काय असे वाटते.\nतसे पहाता, १००% टक्के उपयुक्त नसली तरी डास मारणारी रॅकेट डास मारायचे काम करते हे खरेच आहे.\nपण व्यवहार्य भारतीय उत्पादन मिळाल्यास त्याला प्राधान्य मिळेलच असे वाटते, न मिळण्यासाठी काही कारण लक्षात येत नाही.\nनितिन थत्ते [03 Jul 2012 रोजी 16:37 वा.]\nउत्पादन उपयुक्त आहे असे वाटते. बेसिकली हाताने जेवढे कार्य (वर्क) होऊ शकते त्यापैकी थोडेच चरख्यासाठी लागते. उरलेले कार्य वीजनिर्मितीसाठी वापरले जाते.\nएल ई डी किंवा रेडिओ चालतो असे म्हटले आहे याचा अर्थ फारच थोडी वीजनिर्मिती होऊ शकते असे दिसते.\nहाताने लावलेली ऊर्जा = चरख्यासाठी वापरलेली ऊर्जा + वीज निर्मितीसाठी लावलेली ऊर्जा हे समीकरण उल्लंघ��ा येणारच नाही.\nचरख्याऐवजी अधिक उपयुक्त काम केले जाऊ शलेल का हे पहायला हवे. (पंप चालवणे)\nअवांतर : कष्टकर्‍यांच्या ऊर्जेतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सुखवस्तूंच्या व्यायामातून वीजनिर्मिती करायला हवी. ट्रेडमिलवर व्यायाम करण्या ऐवजी डायनामो फिरवणे किंवा व्यायामाच्या सायकलला जो डायनामो असतो त्यात निर्माण होणारी वीज साठवायला पाहिजे.\nएल.इ.डी.पुरती म्हणजे बरीच कमी वाटते आहे.\nउपक्रमाला साजेशी ओळख केली आहे.\nपण चरख्याचा ह्यासाठी वापर हा तितका किफायतशीर वाटला नाही.\nकारण रेडियो किंवा एल ई डी चालवायला खूपच कमी उर्जा लागती.\nबाजारात असे हँडलवाले मॅन्युअल रेडियो चिक्कार उपलब्ध आहेत. हँडल फिरवले की रेडियो, छोटी विजेरी आणि फोन चार्जर अश्या कामांसाठी उर्जा मिळते. अतिशय सुटसुटीत उपकरण आहे.\nदीड हजारात केवळ डायनॅमो, बॅटरी सेल आणि दिवे म्हणजे निर्मितीमूल्याच्या तुलनेत खूपच महाग आहे. उपयुक्ततासुद्धा नाही. हल्ली कोणी चरख्यावर उदरनिर्वाह करते काय जे करतील त्यांना ही किंमत परवडणार नाही. रोज एक तास चरख्यावर बसून सूत कातणार्‍या गांधीवाद्यांच्या घरी दिवे असतीलच (एसीही असू शकेल). चरख्यासाठी उपकरण निरुपयोगी आहे.\nतासभर ट्रेडमिलवर चालून साधारण ३५० कॅलरी जळतात. म्हणजे, महिन्याला केवळ दहा युनिट वीज त्यासाठीसुद्धा डायनॅमो आणि बॅटरीची गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल.\nनितिन थत्ते [04 Jul 2012 रोजी 02:50 वा.]\n>>तासभर ट्रेडमिलवर चालून साधारण ३५० कॅलरी जळतात. म्हणजे, महिन्याला केवळ दहा युनिट वीज त्यासाठीसुद्धा डायनॅमो आणि बॅटरीची गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल.\nट्रेडमिल वर चालल्यावर शरीरातल्या ३५० कॅलरी जळतात. परंतु त्याखेरीज ट्रेडमिलचा पट्टा तासभर चालवण्यासाठी बाह्य कॅलरीज मात्र भरपूर जळतात. (चूभूदेघे) त्या वाचतील आणि थोडी वीज निर्मिती होईल. :-) ट्रेडमिलच्या किंमतीपेक्षा बर्‍याच कमी किंमतीला होऊन जाईल.\nट्रेडमिलवर ३५० कॅलरी जाळायला किती वीज लागते सध्या हा चरखा मी स्वतः चालवुन पाहिला नाही. त्यामुळे उपयुक्तता वगैरे या सर्वा बद्दल मी टिप्पणी करु शकत नाही. हा मला केलेल्या प्रयोगाचे कौतुक मात्र आहे.\nमुद्दा हा आहे की\nभारतात अशा अनेक गरजा आहेत ज्या डोळ्यासमोर ठेवुन अनेक उत्पादने तयार करता येतील आणि व्यावसायिक उत्पादन सुद्धा बनवता येईल. आपल्याकडे अशा काही कल्पना आहेत का असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल अशी उत्पादने बाजारात आल्यास भारतीय उत्पादन म्हणून आपण त्याला प्राधान्य द्याल का\nमी हे उत्पादन वापरतो. भारत आणि आफ्रिका ही यांची मुख्य बाजारपेठ आहे. हेच उत्पादन भारतीय असते तर मला जास्त आनंद झाला असता.\nहे पहा. उत्पादने उपलब्ध आहेत, वापरणारे वापरत देखिल आहेत.\nमाहिती बद्दल धन्यवाद. माहिती मागितल्यास माझीच माहिती जास्त मागितली जाते आहे. :)\nप्रसाद मेहेंदळे [13 Apr 2013 रोजी 04:24 वा.]\n>हेच उत्पादन भारतीय असते तर मला जास्त आनंद झाला असता.\nपुढे दिलेल्या संकेतस्थळावर पाहिलेत तर आपणाला आनंद होईलच. येथे दाखवलेले दिवे सोलर पॅनेल वर चालू शकतात. त्याच्या सुधारित आवृत्ती सध्या काही गृहरचना संस्थाही वापरीत आहेत.\nमी स्वतः हिरेमठ यांना फोन करुन काही मिनिटे बोललो. आवज खुप उत्साही होता. तसेच हा चरखा सध्या एल ई डी साठीची उर्जा उत्पन्न करतो आहे. पण भविष्यात कदाचित जास्त चांगला उपयोग दिसेल सुद्धा. जमल्यास हे उत्पादन प्रत्यक्ष पहायचा मानस आहेच. बाकी थत्ते म्हणतात त्या प्रमाणे सर्व प्रकारच्या/थरातल्या वाया जाणार्‍या उर्जा योग्य प्रकारे मॅनेज झाल्यास अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा जास्त चांगला अभ्यास आणि वापर होईल. चरखा ही त्याची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सुताचे काय करावे हा प्रश्न ते निर्माण करणारेच सोडवतील नाही का शेतकरी शेती सोबत दुग्ध व्यवसाय करु लागले तसेच काहीसे..\nया परिचयावरून तरी हा स्तुत्य हेतु असणारा बर्‍यापैकी निरूपयोगी प्रयोग वाटला\nचांगला धागा. थत्त्यांशी बऱ्यापैकी सहमत.\nबाकी भारतीय उत्पादनावर भर कशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात अनेक देशांतले लोक एकत्र येऊन काम करतात. \"सायन्स इज ऍन इन्टरनॅशनल एन्टरप्राइज़\" असे म्हटले जाते. तिथे असा विचार करून चालत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/the-story-of-surprising-victory-of-germany/", "date_download": "2019-07-16T10:09:42Z", "digest": "sha1:KXRRR3DVRL6L7LKDVDG6IGEFUFF72KEW", "length": 18147, "nlines": 105, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "याच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome फोर्थ अंपायर याच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता.\nयाच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता.\nप्रत्येक देशाच्या इतिहासात अशी एक घटना असते जी वर्षानुवर्षे त्या देशात राष्ट्रवादाची भावना जागवती ठेवायचं काम करत असते. येणाऱ्या पिढी दर पिढीमध्ये ही घटना परिकथेसारखी सांगितली जाते. सध्याच्या जर्मनीच्या बाबतीत ही कथा फक्त ९० मिनिटांमध्ये फुटबॉलच्या ग्राउंडवर घडलेली आहे.\nदुसऱ्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीचे अनेक तुकडे पडले. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी, नाझी पार्टीचे समर्थक आणि नाझीचे विरोधक. शिवाय स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारे वेगळेच. अशा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये जर्मन समुदाय विभागला गेला होता. परंतु या सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारी एकच गोष्ट त्यांच्यात समान होती ती म्हणजे कोणीही आता ‘जर्मन’ राहिलेला नव्हता. एका माणसाच्या विकृतीची शिक्षा पूर्ण देशाला भोगायला लागली होती. जगभरात विशेषतः यूरोपमध्ये जर्मन लोकांना अपमान सहन करावा लागत होता. याचकाळात एक अशी घटना घडली जी जर्मनीच्या इतिहासात ‘मिरॅकल ऑफ बर्न ‘ या नावाने ओळखली जाते.\n१९५४ च्या फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातली ही पहिलीच अशी जागतिक स्पर्धा होती की ज्यामध्ये जर्मनीचा सहभाग होता. १९५० च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीच्या सहभागावर देखील बंदी घातली गेली होती. १९५० चा जर्मनी आतासारखा एकसंध नव्हता त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भाग घेतलेली टिम जर्मनीची नसून “पश्च���म जर्मनीची” होती. या टिमकडून वर्ल्ड कप जिंकण्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. जवळपास १० वर्षानंतर एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपण सहभागी होतोय हिच गोष्ट जर्मन टिमसाठी महत्वाची होती. परंतू जर्मनी या स्पर्धेतील सर्वात मोठी अंडरडॉग टिम ठरली. वर्ल्ड कपची पात्रता फेरी कशीबशी पार करणाऱ्या या टिमने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत वर्ल्ड कप जिंकला. तोही बलाढ्य हंगेरीला हरवून.\nफेरेंस पुस्कासच्या हंगेरी टिमचा याकाळात प्रचंड दबदबा होता. हा तोच खेळाडू आहे ज्याच्या नावाने आज फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट गोलसाठीचा ‘पुस्कास अवॉर्ड ‘ दिला जातो. जर्मनी विरुद्धची फायनल हरण्याआधी जवळपास ४ वर्षे ही टिम अजिंक्य होती. ‘गोल्डन टिम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघाने ३० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी एकही सामना गमावलेला नव्हता. याउलट याच हंगेरीविरुद्ध वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात जर्मनीचा ८ – ३ असा दारुण पराभव झालेला होता. कदाचित यामुळेच असेल पण जर्मनी विरुद्धची ही फायनल हंगेरी सहज जिंकणार असाच सर्वांचा समज झाला होता. इतकंच काय तर हंगेरीच्या स्वित्झर्लंडमधील प्रतिनिधींनी मॅचनंतर खेळाडूंच्या स्वागताची संपूर्ण तयारी करून ठेवली होती.\nरोमहर्षक आणि उत्कंठावर्धक अंतिम सामना\n४ जुलै १९५४. स्वित्झर्लंडमधील बर्न येथे हंगेरी विरुद्ध पश्चिम जर्मनी ही फायनल मॅच. मॅचची सुरुवात अपेक्षेप्रमाणेच झाली. सहाव्याच मिनिटाला पुस्कासने हंगेरीचा पहिला गोल केला तर आठव्या मिनिटाला हंगेरीने जर्मनीवर २-० अशी आघाडी घेतली. तरीदेखील मैदानावरच्या जर्मन फॅन्सनी अपेक्षा सोडल्या नव्हत्या. जर्मन खेळाडूंनी देखील आपल्या पाठीराख्यांना निराश केलं नाही. १८ व्या मिनिटापर्यंत दोन गोल करून जर्मनीने २ – २ अशी बरोबरी केली. आता हंगेरीवरचं दडपण स्पष्ट दिसायला लागलं होतं. त्यांचा अटॅक वाढला असला तरी गोल करायला अपयश येत होतं. मॅच संपायला फक्त सहा मिनिटे बाकी असताना जर्मनीला हंगेरीचा डिफेन्स तोडण्यात यश आलं. या मॅचनंतर जर्मनीचा ‘नॅशनल हिरो’ म्हणून समोर आलेल्या राहणने जर्मनीकडून तिसरा आणि मॅचमधील वैयक्तिक दुसरा गोल केला. अवघ्या दोनच मिनिटात पुस्कासने गोल करून पुन्हा एकदा बरोबरी साधली. जर्मनीच्या तोंडातला विजयाचा घास हिरावला जातोय असं वाटायला लागलं असतानाच रेफरीने पुस्कासचा तिसरा गोल ऑफसाईड देऊन रद्द केला. फायनल शिट्टी वाजली आणि संपूर्ण मैदान एका अशक्य घटनेचं साक्षीदार बनून गेलं. दहा वर्षे फुटबॉलपासून अलिप्त राहिलेल्या जर्मनीच्या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संघाला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. बर्नमध्ये खरोखरच एक चमत्कार घडला होता.\nजर्मनीसाठी हा विश्वविजय एवढा महत्वाचा का..\nत्यानंतर जर्मनीच्या संघाने १९७४, १९९० आणि अलीकडेच २०१४ चा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला. असं असूनही १९५४ च अजिंक्यपद जर्मन लोकांसाठी अजून देखील खास आहे. कारण याच मॅचनंतर जर्मन लोक जगाला अभिमानाने आपली ‘जर्मन ओळख’ सांगू लागले. गेल्या २० वर्षातील ही पहिली अशी घटना होती की ज्यामध्ये कोठेही नाझी सैन्याचा हस्तक्षेप नव्हता. या विजयाच्या जल्लोषामध्ये ते इतर जगाला समाविष्ट करून घेऊ शकत होते. हिटलर, नाझी सैन्य आणि युद्ध सोडून पहिल्यांदाच परदेशी माध्यमे जर्मनी विषयीच्या कुठल्यातरी सकारात्मक घटनेबद्दल बोलत होते. हिटलरच्या अस्तानंतर बंदी घालण्यात आलेलं जर्मन राष्ट्रगीत चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्मन लोकांकडून निर्भीडपणे गायलं जात होतं, ज्याला स्वित्झर्लंडचं बँड पथक उत्साहाने साथ देत होतं. जर्मन रेडिओवर पूर्व किंवा पश्चिम नाही तर फक्त “जर्मनी” जिंकली अशी बातमी सांगितली जात होती. जगावर दुसरं महायुद्ध लादणारा देश ही ओळख पुसली जाऊन आपली दुसरीही ओळख निर्माण होऊ शकते हा आत्मविश्वास या विश्वविजयाने जर्मन जनतेला दिला होता.\nयाच ९० मिनिटांत आधुनिक जर्मनीचा जन्म झाला होता.\nPrevious articleफुलन देवीचा मारेकरी शेरसिंग राणा, फुलनदेवीच्याच वाटेवरून जातोय\nNext articleकोण आहेत काश्मीरचे राज्यपाल ज्यांच्या हातात आता काश्मीरची सूत्रे असतील..\nनदालला हरवून फेडररने अकरा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला आहे.\nअझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते\nत्यादिवशी इंग्लंडमध्ये एका भूरट्याने सिद्धू आणि गांगुलीच्या डोक्यावर बंदुक रोखली होती.\nद. कोरियाचा हा प्लेयर भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.\n१९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मधून भारत बाहेर पडला होता तेव्हा काय झालं होतं..\nविश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..\nफोर्थ अंपायर June 18, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/baby-kidnapped/", "date_download": "2019-07-16T10:03:06Z", "digest": "sha1:FDTMUTLVUD7MUUCUI2LE57Y6XHNBAIEW", "length": 6074, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Baby Kidnapped Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया जगप्रसिद्ध धाडसी वैमानिकाचं बाळ बेप्पता झालं होतं.. आणि त्याचं गूढ आजही कायम आहे\nकाहींचे म्हणणे तर असेही आहे की लिंडबर्ग ने अहपरणकर्त्यांशी साटेलोटे करून केवळ प्रचारक म्हणून काम केले.\nचकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”\n“टिकटॉक” बद्दल चर्चा, विनोद होतात. पण या महत्वाच्या facts कुणीच सांगत नाही\nट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे का असतात\n“माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं, पण धर्मांतर न करता…”\nआपल्याला आवडणारी ही दहा प्रसिद्ध गाणी चक्क चोरलेली आहेत\nजाणून घ्या ATM कार्डवर असणाऱ्या नंबरमागचा अर्थ\nह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय\nआंबेडकर जयंतीची “गर्दी” आणि आंबेडकरांची “शिकवण”\nआता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nCow Startups – गुजरात मधील नवीन करियर ऑप्शन\nमहागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘ह्या’ गोष्टी करून लोकांना impress करा लोक तुमचं नाव काढतील\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nन्यायाचा खून : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील गंभीर आरोपांना दाबण्याचं “सर्वपक्षीय” कारस्थान\nअमरनाथ यात्रेवरील हल्ला : आता तरी मोदीभक्त व मोदीविरोधक जागे होतील काय\nHrithik Roshan – आजच्या birthday boy चे ७ सर्वोत्तम फोटोज\nपाणी प्या आणि पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग २\nज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी खुन्याला इस्त्राईलने असे पकडून फासावर लटकवले होते\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3640", "date_download": "2019-07-16T10:24:18Z", "digest": "sha1:PKCBQUESA5ETBLF2MAP5JBK3YQAOGOAA", "length": 45788, "nlines": 171, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हस्ताक्षरा���ील अक्षर... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र( असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र() आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.\n) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित कसे ताडावे साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.\nकालच (२३ जानेवारी) राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) साजरा झाला. ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हण��ात.\nपरंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.\nसद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.\nमामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.\nआमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.\nएकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का प्रत्येकाने सुंदर अक्षर काढण्यासाठी जनजागृती व्हावी (जी कधी होऊ शकणार नाही) म्हणून हस्ताक्षरदिन साजरा करणे चुकीचेच ठरेल. नाही का\nसुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना\nउल्हास गानू [24 Jan 2012 रोजी 08:52 वा.]\nसुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे, पण आजकाल दागिने कोण् घालतो\nडॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. हे वाक्य आवडले. यावर एक सुन्दर किस्सा सान्गितला जात् असे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीस एक छोटा लेखी निरोप पाठविला. अक्षर न लागल्याने तिने तो जवळ्च्या केमिस्टला दाखविला व काय ते विचारले. त्यावर त्याने एक औषधाची बाटली काढून दिली अंदाजच् तो, म्हणे चुकूही शकतो.\nविनोदाचा भाग् सोडा, कारण माझ्या परिचयातील् बहुतान्श डॉक्टरान्चे अक्षर छानच आहे.\nलेखाचे औचित्य आवडले व् लेख् सुद्धा...\nडॉ.श्रीराम दिवटे [24 Jan 2012 रोजी 09:43 वा.]\nआपला विनोदही आवडला. त्या केमिस्टने जी बाटली काढून दिली असेल त्याचा अंदाज आला बरं का\nसर्वच डॉ. गचाळ लिहीत नाहीत. आमचे काही सहाध्यायी आजही फाऊंटन पेनाने लिहितात जे की पाचवीतला मुलगाही वाचू शकेल इतके सुंदर असते.\nलेखाचा उद्देश विनाकारण कोणत्याही गोष्टीचा बाऊ करुन त्याला व्यापक चळवळीचे स्वरुप देण्याविरोधात आहे.\n छान लेख पण मुद्यांशी असहमत.\nहस्ताक्षर सुंदर असण्याशी माणसाच्या व्यवस्थितपणाशी बर्‍यापैकी संबंध असल्याचे माझे निरिक्षण आहे, असे असल्यास व्यवस्थित असल्याने हस्ताक्षर चांगले आहे किंवा हस्ताक्षर सुंदर काढण्याच्या सवयीमुळे व्यवस्थितपणाची सवय लागली करड्या रंगातील तर्क माझा आहे, त्यासाठी कुठलाही निरिक्षण विदा मजजवळ नाही.\nनिदान हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने हस्ताक्षर सुंदर असावे ह्यासाठी प्रयत्न होत असावेत, असे दिन वगैरे असावेत पण कायदे वगैरे होउ नयेत, ते बहुदा होणार पण नाहीत.\nफारच वैतागून लेख लिहिला आहे काय\nसही-तारखे व्यतिरिक्त काहितरी स्वहस्ते\nगेल्या महिन्यात अनेक दिवसांनी चेकबुक वापरताना मी काहि महिन्यांनंतर स्वतःच्या सही-तारखे व्यतिरिक्त काहितरी स्वहस्ते लिहितोय ही जाणीव मला झाली आणि (उगाच) ओशाळवाणे वाटले :(\nभारतातही संगणकावर टंकणेच नव्हे तर आर्थिक व्यवहार, पत्र पाठवणे, आरक्षण करणे वगैरे सारे काहि होत असल्याने काहिच लिहावे लागत नाही :( अर्थात त्यामुळे आमचे वाचण्याइतपतच असलेले अक्षर झाकली मुठ या दर्जाचे राहते या फायदा तितकासा दुर्लक्षण्याजोगा नाही म्हणा :प्\nधम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये\nकोणे एके काळी माझे हस्ताक्षर चांगले होते. चांगले याचा अर्थ सुरेख नव्हे किंवा पारितोषिकपात्र नव्हे पण वाचणारा आनंदाने वाचेल, कदाचित एखादप्रसंगी वाहवा करेल इतके चांगले होते. गेला काही काळ चेक, सही आणि किराणा मालाची यादी इथपर्यंत ते सीमित झाले होते. सध्या चेक आणि सही इतकेच राहिले आहे. यादी स्मार्टफोनवर टाइप करता येते.\nखंत वाटते कधीतरी पण ती तेवढ्यापुरतीच.\nकविता महाजन [24 Jan 2012 रोजी 18:30 वा.]\nमी यावर एक उपाय शोधला, तो असा :\nकार्यालयीन पत्रं टाइप केली जातात, पण बाकीची पत्रं हातानं लिहायची. खेड्यापाड्यांमध्ये नेट नसतेच आणि कुरीयर जात नाही. व तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते. म्हणून उत्तरं पोस्टकार्डावर लिहायची.\nदैनंदिन कामांची डायरी फोन��र न ठेवता डायरीतच हातानं लिहायची.\nकाही बारीकसं सुचलं असेल तर त्यासाठी लॅपटॉप ओपन न करता मजकूर हाताने लिहायचा. मग पीएला टाइप करायला द्यायचा.\nहाताने लिहिताना जास्त जाणीवपूर्वक लिहिलं जातं.\nखेड्यापाड्यांमध्ये नेट नसतेच आणि कुरीयर जात नाही. व तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते. म्हणून उत्तरं पोस्टकार्डावर लिहायची.\nकुरियर नाही म्हणून पोस्टकार्ड\nकविता महाजन [25 Jan 2012 रोजी 03:20 वा.]\nकुरीयर जात नाही म्हणून नव्हे. तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते म्हणून पोस्टकार्ड. :-).\nकविता महाजन [24 Jan 2012 रोजी 18:11 वा.]\n‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.\nया विषयी पॉप्युलर प्रकाशनच्या गृहपत्रिकेत रामदास भटकळ यांनी एक किस्सा लिहिला आहे :\nगंगाधर गाडगीळ यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित केला तेव्हा गाडगीळांनी ब्लर्ब लिहून दिला. अक्षर न लागल्याने \"तरल\" हा शब्द \"सरळ\" असा छापला गेला. :-).\nलेखकांपैकी खूप चांगले अक्षर मी पाहिले ते 'डोह'वाल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे.\nशांता शेळके यांची ह्स्तलिखिते रद्दीत विकली गेल्याची बातमी वृत्तपत्रात गाजत होती, तेव्हा मी आमच्या प्रकाशकांना म्हटले,\"आमच्या बाबत तुमची सुटका झाली. कारण आमची ह्स्तलिखितेच नाहीत मुळात. :-).\"\nकविता महाजन [24 Jan 2012 रोजी 18:13 वा.]\nलफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही.\nहे विधान जरा रोमँटिक झाले. ग्रामीण भागाबाबतचे किंवा निरक्षर लोकांबाबतचा हा एक भाबडा गैरसमज आहे. लुच्चा इत्यादी असण्याचा आणि शिक्षणाचा अर्ध्या अक्षराचाही संबंध नाही.\nकविता महाजन [24 Jan 2012 रोजी 18:20 वा.]\nअवधूत परळकर यांनी सकाळ मध्ये आणि काही दिवाळी अंकांमध्ये \"मोठ्यांचे खोटे विनोद\" लिहिले होते. त्यातला एक :\nमेघना पेठे यांनी आपल्या नव्या कादंबरीचे हस्तलिखित दिलीप माजगावकर यांना दिले.\nमाजगावकर म्हणाले,\"मेघनाबाई, अक्षर वाईट आहे. मजकूर जर टाइप करून दिलात तर बरे.\"\nहस्तलिखित उचलत मेघना पेठे उत्तरल्या,\"मला जर टाइप करता आलं असतं, तर मी कथा-कादंबर्‍या कशाला लिहिल्या असत्या\nविनोद बाजूला ठेवून एक माहिती : मेघना पेठे यांचे अक्षरही सुंदर आहे.\nदुसरी अवांतर माहिती : मराठी लेखकाला एक पान मजकूर लिहून जितकी रॉयल्टी मिळते, त्याहून जास्त एक पान टाइप करून देणार्‍या अक्षरजुळणीकाराला मिळते.\nवळणदार अक्षर लिहायला मजा वाटते\nवळणदार अक्षर लिहायला मजा वाटते.\nपण आजकाल करमणूक म्हणूनच हस्ताक्षर लिहितो.\nफाउंटनपेन सहज मिळू लागले, त्यानंतर पिसाची लेखणी बनवायचे कौशल्य लयाला गेले. (मला प्रयत्न करूनही हे नीट जमलेले नाही. बोरू बनवणे जमले आहे.) टंकनयंत्रे सहज मिळू लागल्यानंतर हस्तलेखनाचे कौशल्य लयाला जाईल.\nदीड वर्षांपूर्वी एके ठिकाणी फिरायला गेले होते. मित्राला पाठवण्यासाठी म्हणून एक पोस्टकार्ड घेतलं. क्ष लिहीण्यासाठी आधी क् लिहून त्याला ष जोडणार होते. तिथे खाडाखोड दिसलीच, पण पोस्टकार्डामुळे अक्षर आधी होतं तेवढंच व्यवस्थित आहे हे लक्षात आलं.\nकाम करताना अनेकदा आकडे, छोट्या टिपा लिहाव्या लागतात त्या हाताने लिहीणंच सोयीस्कर वाटतं. किराणासामानाची यादी अचानक आठवत नाही, आठवण होईल त्याप्रमाणे चपलांच्या रॅकच्या वर कागद चिकटवून त्यावर लिहून ठेवते. मध्यंतरी 'ऐसीअक्षरे'वर कोडी टाकलेली होती, ती कागदावर सोडवणं सोपं वाटलं.\nपण हा इथे टंकलेला प्रतिसाद हाताने लिहायला सांगितला तर दोन वाक्य पूर्ण व्हायच्या आत कंटाळा येईल.\nअनेक पाश्चात्य लोकांना पेन हातात धरलेलं पाहून मौज वाटायची. अशी ग्रिप् असल्यावर अक्षर विचित्रच येणार, तसंच निघतं. पण माझा एक एक्स बॉस सुंदर शाईपेन वापरायचा, ग्रिपही भारतीय पद्धतीतीच पण एकदाही न अडता अक्षर लागलं तर त्या दिवशी त्याच्याकडून एक ड्रिंक मिळायचं.\nमाझ्या पुण्याच्या दोन्ही डॉक्टरांची हस्ताक्षरं मी कधी पाहिली नाहीतच. त्या सरळ टाईप करून प्रिंट-आऊट हातात द्यायच्या.\nकविता महाजन [25 Jan 2012 रोजी 03:24 वा.]\nप्रशांत कुलकर्णी यांचे एक सुरेख व्यंगचित्र सुमारे १५ वर्षांपूर्वी आलं होतं :\nएक मुलगी संगणकावर टाइप करता-करता मागे वळून पाहत दारात उभ्या असलेल्या वडिलांना विचारतेय,\"हस्ताक्षर म्हणजे काय रे बाबा\nहस्ताक्षर म्हणजे काय रे बाबा\nहस्ताक्षर हा शब्द आता अप्रचलित झाला आहे. (अवांतर: हस्ताक्षर हा शब्द सचित्र शब्दकोशातून हद्दपार करावा का :) ) धनादेशावर किंवा अन्य ठिकाणी सह्या करण्यापुरताच पेनचा उपयोग होतो.\nआजही स्वतःच्या हातात पेन-पेन्सिल धरून लिहिणे हे काही ��ालबाह्य झालेले नाही.\nविशेषतः विद्यार्थ्यांना अजूनही उत्तरे हाताने लिहावीच लागतात.\nज्या परीक्षांमध्ये योग्य पर्यायांना काळे करायचे असते (ओ.एम.आर.) अशा परीक्षांतही तो प्रश्न प्रथम हातानेच सोडवून बघावा लागतो.\n'लेटेक्स' सारख्या लिपीप्रणाल्यांनी गणित विषय आता सुलभ रीतीने टंकित करता येत असला तरी कठिण समस्या सोडवताना त्या प्रथम हातानेच लिहाव्या लागत असतात.\nहस्ताक्षर सुंदर असणे हा एक उत्तम गुण आहे हे मानायलाच हवे.आणि आपले विचार स्वहस्ताक्षरात लिहिणे हेही एक कौशल्य आहे. टंकनात अनेकदा खाडाखोड करून मजकूर दुरुस्त करता येतो. पण हस्ताक्षरात लिहीलेल्या मजकुरात पुष्कळ खाडाखोड केली तर तो मजकूर वाचणे अशक्य होईल. आपले विचार स्वहस्ताक्षरात लिहीण्याच्या सवयीमुळे विचारांत ससूत्रपणा आणि शब्दांची योग्य निवड यांची सवय लागते.\nयेथील अनेकांचे प्रतिसाद आवडले. कविता महाजनांचे किस्से आवडले. धनंजयांची ग्राफिटी (बोरूकला) यापूर्वी पाहिलीच आहे, त्यामुळे त्यांचे हस्ताक्षरही सुंदर असावे असा अंदाज आहे. माझ्या पाहण्यात माझे चित्रकलेचे शिक्षक (श्री. शिंदे) आणि माझा एक (नंतर एम्.डेस. झालेला) मित्र (श्री. हळबे) यांची हस्ताक्षरे अत्यंत सुंदर होती. वेगवेगळ्या वळणांची अक्षरे (फाँट्स) काढण्यात या दोघांचाही हातखंडा होता.(आजही आहे.)\nअमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्या पद्धतीने पेन धरतात ते पाहून तसेही लिहिता येते याचा शोध लागला. ;) पण प्रयत्न करूनही मला तसे लिहीता आले नाही.\nमाझे हस्ताक्षर बिघडले आहे याची खंत आहे. चांगले हस्ताक्षर काढण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात.\nतुम्ही हेच लेटेक म्हणत असाल तर कोणताही सुज्ञ माणूस हाताने कागदावरच गणित सोडवेल.\nअरविंद कोल्हटकर [25 Jan 2012 रोजी 23:10 वा.]\nकाही वर्षांपूर्वी मी LaTeX चा थोडा सराव केला होता त्याची आठवण झाली.\nहे गणित सोडवण्याचे नव्हे तर गणिती मजकूर सर्वमान्य पद्धतीने छपाईयोग्य तयार करण्याचे साधन आहे.\nगणित छपाईचे अनेक नियम आहेत. (तसे अन्य शास्त्रांचेहि असतातच.) उदा. एखाद्या गणितात समीकरणांच्या अनेक पायर्‍या असल्या तर त्या सर्वांची '=' चिह्ने एकाखाली एक अशीच यावी लागतात' समीकरणांचे क्रमांक एका विवक्षित पद्धतीनेच पडावे लागतात. LaTeX वापरून हे आणि अन्य अनेक प्रकारचे formatting अतिशय सहजपणे करता येते हा त्याचा उपयोग आहे.\nइतरहि अनेक प्रकारची formattings करण्यासाठी LaTeX चा खूप उपयोग होतो.\nओ लेटेकला काय बोलायचं काम नाय पेपर लिहिणार्‍यांची जान आहे ती :)\nअशोक पाटील् [25 Jan 2012 रोजी 06:32 वा.]\n\"याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही.\"\n~ अशा माननीय अपवादात बर्‍याच वरच्या क्रमांकाने श्री.जी.ए.कुलकर्णी यांचे नाव घ्यावे लागेल. अगदी रांगोळीचे ठिपके वाटावेत अशा सुरेख अक्षरात त्यांची पत्रे आहेत. स्वत: लिहिलेल्या पत्रांना ते 'अस्ताव्यस्त पत्रे' म्हणत. छोटीशी \"धमकी\" ही असे \"आज तुम्हाला ५ नाही तर किमान ८ पानांची शिक्षा मिळणार आहे\". निळ्या शाईपेक्षा त्याना टर्क्वाईझ ब्ल्यूचे फार आकर्षण. हिरव्या शाईतीलदेखील त्यांची पत्र आहेत. बॉल-पॉईन्ट पेन ते कधी वापरत नसत.\nपत्र कितीही दीर्घ असो (जी.एं.च्या बाबतीत 'एक पानी पत्र दखलपात्र गुन्हा' ठरे) अगदी पहिले अक्षर आणि शेवटची ओळ, मोजूनमापून घ्यावी. तोळामाश्याचाही फरक पडणार नाही, इतके सुंदर.\n[त्याना जर स्टेशनरीच्या दुकानात मिळणार्‍या नेहमीच्या लिफाफ्यापेक्षा खास त्यांच्यासाठी म्हणून तयार केलेल्या डिझाईन्ड् एन्व्हेलोपमधून पत्र पाठविले की त्याना खूप आनंद होत असे. अशा लिफाफ्याच्याबाबतीत त्यानी लिहिले की 'तुम्ही हे माझ्याकरीताच खास करत असाल तर ते करू नये असेदेखील मी म्हणणार नाही, इतकी ही गोष्ट मला भावते. अशा लखोट्यातून घरमालकाने मला भाडे तुंबल्याची नोटीस जरी पाठविली तर त्याच संध्याकाळी मी व्याजासह बाकी भरून टाकेन.\"]\nटचस्क्रीन टॅबलेटमुळे हस्ताक्षराचा वापर पुन्हा वाढू शकेल काय की ओसीआर तंत्रामुळे तेथेही हस्ताक्षर बिघडेलच\nमध्यंतरी \"पीडीए\" म्हणून एक प्रकार बराच वापरात होता. त्याच्या टचस्क्रीनवर \"ग्राफिटी\" नावाचे हस्तलेखनतंत्र वापरता येत असे. अक्षर बरेच मोघम असले, तरी कुठले होते, ते ओळखायची ती प्रणाली होती. या तंत्राबाबत पेटंट-खटला भरला होता.\nअवांतर : आजकाल swype नांवाचे एक तंत्र आहे. कळफलकावर हाताचे फराटे ओढून शब्द लिहितात. माझा एक मित्र फार सफाईदारपणे वापरतो. मी वापरायचा प्रयत्न केला, तर नीट जमले नाही.\nएका सुंदर कलेचा अस्तकाल...अपरिहार्य.\nबाबासाहेब जगताप [26 Jan 2012 रोजी 15:10 वा.]\nदिवटे डॉक्टरांनी अतिशय सुंदर व बहूतांशी मुद्दे पटणारा लेख लिहीला आहे. सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे पण आजकाल दागिने कोण घालतो हे ही तितकेच खरे. बाकी ज्यांचे अक्षर सुंदर असते त��यांचा स्वभावही टिपटाप आवडणाराअसतो असे माझेही निरीक्षण आहे. मुळात टिपटाप आवडण्यातूनच सुंदर हस्ताक्षर आपसूक अंगी बाणले जात असावे असे वाटते. आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या. कारण आता यांत्रिकी करणामूळे विनासायास जर सफाईदार अक्षर लिहीणे (आणि अर्थात शेवाया करणे) जमत असेल तर जून्या कलांना जोपासण्याचा अट्टहास धरणे हे नॉस्टाल्जिकच (गतकालरमणीय ) म्हणावे लागेल. मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे. अगदी अलिकडे ही सुंदर मराठी अक्षर पाहीले की लोक आनंदाची (आणि आश्चर्याचीही) प्रतिक्रीया देतात. बऱ्याचदा अर्ज वगैरे लिहीतांना मी मुद्दाम हस्ताक्षरात देत असे. कारण टंकलेखन किंवा संगणकावरून अर्ज तयार करणाऱ्यांचे अक्षरच मूळात चांगले नसते असा माझा समज होता. पण संगणकाच्या युगात हस्ताक्षराने अर्ज लिहून वेळ व श्रम वाया घालवणे हे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे बोधामृत प्राशन केल्यावर मी हस्तलिखिताच्या अट्टहासातून (आणि सुंदर हस्ताक्षराच्या गर्वातून) बाहेर आलो. आज शतकी बेरजा व वजाबाक्या करणे आपल्याला कैलक्यूलेटर शिवाय जमत नाही. आणि विसाच्या पूढचे पाढे पाठ करणे हे तर आदीमपणाचेच लक्षण ठरेल. (पावकी , सवाकी, दिडकी आठवल्या...) त्यामूळे आता लिहीण्याची बाब ही संगणकीय झाली आहे. काहीबाही सटरफटर नोंदी पूरत्या उरलेल्या हस्ताक्षरलेखनालाही आता जड अंतःकरणाने का होईना निरोप द्यायलाच हवा.\nडॉ.श्रीराम दिवटे [18 Feb 2012 रोजी 23:09 वा.]\nसर्वाँनीच या विषयावर उत्तम चर्चा घडवून आणलीत. त्याबद्दल अभिनंदन. नवी माहिती मिळाली अन ज्ञानवृद्धी देखील झाली. साधकबाधक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2019-07-16T10:10:43Z", "digest": "sha1:IIJM3GFSHANEURG574T2HSL4N5FBHNNF", "length": 11382, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मतदारसंघ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nराज ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी 'अ‍ॅक्शन'मध्ये, काँग्रेसला अल्टिमेटम\n'सरकारविरोधातला रोष टिकवून ठेवण्यासाठी मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढले पाहिजे.'\nछगन भुजबळ 15 वर्षांनंतर बदलणार मतदारसंघ 'या' तालुक्यातून लढण्याची शक्यता\nSPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार\nSPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार\nमी पुन्हा येईन...अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nमी पुन्हा येईन...अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nविधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला\nविधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला\nनिवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का पुरस्कृत खासदाराच्या भाजप प्रवेशाची चर्चा\nनिवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का पुरस्कृत खासदार भाजपच्या वाटेवर\nविधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रंगणार काका - पुतण्याचा संघर्ष \nविधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रंगणार काका - पुतण्याचा संघर्ष \nराहुल गांधींना 15 वर्षे जमलं नाही ते आता स्मृती इराणी करणार\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/adinath-kothare/", "date_download": "2019-07-16T10:16:11Z", "digest": "sha1:KTPWHGPR27W54DWS6DEVUHIG6BPNNUNE", "length": 10621, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Adinath Kothare- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'83'मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता साकारणार दिलीप वेंगसरकर यांची भूमिका\n25 जून 1983 या दिवशी भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यावर आधाारित '83' हा सि���ेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n#FitnessFunda : आदिनाथ कोठारेला आहे व्यायामाचं व्यसन\nउर्मिला-आदिनाथ कोठारेच्या मुलीचं पहिलं अभ्यंगस्नान, Photos व्हायरल\nप्रियांका चोप्रानं 'पाणी'चं स्क्रीप्ट वाचलं आणि निर्मिती करायचं ठरवलं - आदिनाथ कोठारे\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\nआदिनाथ-उर्मिलाच्या घरी नन्ह्या परीचं आगमन\nपाणी फाऊंडेशनसाठी मराठी कलाकारांनी केलं श्रमदान\nटॉक टाइममध्ये महेश कोठारे आणि आदिनाथ\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/224715.html", "date_download": "2019-07-16T10:04:10Z", "digest": "sha1:EZCOPFF7GBQ5WK4UH6MUS57VG62IMYTE", "length": 26670, "nlines": 240, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ५ वर्षे) ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > दैवी बालक > ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ५ वर्षे) \n५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ५ वर्षे) \nउच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील चि. उत्कर्ष लोटलीकर हा एक आहे \nफाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (१३.३.२०१९) या दिवशी चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.\n(‘वर्ष २०१७ मध्ये चि. उत्कर्ष लोटलीकर याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)\nचि. उत्कर्ष लोटलीकर याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद \n१. हसतमुख आणि लाघवी\n‘उत्कर्ष नेहमी हसतमुख असतो. त्याला ���गळ्यांमध्ये मिसळायला आवडते. त्याच्या बोलण्यात गोडवा आहे. त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. तो लाघवी आहे. त्याच्या बोलण्याने अन्य त्याच्याकडे आकर्षित होतात.’ – सौ. माधवी लोटलीकर (आजी (वडिलांची आई)), डोंबिवली आणि सौ. माया पिसोळकर (आजी (आईची आई)), अमरावती\n‘त्याने ‘गरुडगमन…’ हे भजन एकदाच ऐकले. ते भजन लक्षात रहायला कठीण असूनही ते त्याच्या स्मरणात राहिले आणि मुखोद्गत झाले. तो अधूनमधून हे भजन गातो.\n३. तो शाळेत संस्कृत गाण्यावरील नृत्यात नेहमी सहभागी होतो.’\n– सौ. मुक्ता अभिनय लोटलीकर (आई), पुणे\nअ. ‘त्याला एखादे खेळणे हवे असेल आणि त्याला ते न घेण्याविषयी समजावून सांगितले, तर तो हट्ट करत नाही.\nआ. त्याची आई सेवा करत असतांना तो तिच्याशी बोलायला जात नाही. त्या वेळी तो मुलांसह खेळतो.\nइ. तो स्वतःच्या हाताने जेवतो.’\n– सौ. माधवी लोटलीकर\n५. ‘त्याला रामायण आणि महाभारत या विषयांवरील मालिका पहायला अन् त्यातील गोष्टी ऐकायला आवडतात.’\n– सौ. मुक्ता लोटलीकर\n६. इतरांना साहाय्य करणे\nअ. ‘जेवतांना बसायला आसन घेणे, ताटे-वाट्या आणि पाणी घेणे, वाटाणे अन् लसूण सोलणे, कोथिंबीर अन् मेथीची भाजी निवडणे, केर काढून कचर्‍याच्या बालदीत टाकणे, अशी कामे करण्यात तो आम्हाला साहाय्य करतो. त्याच्या हातून पाणी सांडल्यास तो स्वतःहून पुसतो. तो कुंडीतील झाडांना पाणी घालतो.’ – सौ. माधवी लोटलीकर\nआ. ‘एकदा त्याची आजी (सौ. माया पिसोळकर) पोळ्या करत होती. त्या वेळी त्याने आजीला ‘काही साहाय्य करू का ’, असे विचारले. त्याने आजीच्या साहाय्याने त्याला जमेल तशी पोळी लाटली.\nइ. आम्ही दिवाळीत घरापुढे रांगोळी काढत होतो. त्या वेळी त्याने मला विचारले, ‘‘तुम्हाला साहाय्य हवे का मी रांगोळीत रंग भरू का मी रांगोळीत रंग भरू का \n– सौ. वैष्णवी पिसोळकर (मामी), जळगाव\nअ. ‘नातेवाईक आणि मित्र यांच्यावर उत्कर्षचेे प्रेम आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, तरी तो प्रेमाने सांगतो. त्याला भांडायला आवडत नाही. कुणी रागावले, तरी तो शांत राहून त्याच्याशी परत बोलायला जातो.\nआ. तो त्याला मिळालेला खाऊ सर्वांना वाटतो.’\n– सौ. माधवी लोटलीकर\nइ. ‘त्याला कुणी खाऊ दिल्यास ‘तो छान झाला आहे’, असे मनापासून सांगतो.’ – सौ. मुक्ता लोटलीकर\n‘त्याला सदरा आणि पायजमा घालायला, तसेच टिळा लावायला आवडते.\nअ. ‘उत्कर्षला मारुतिस्तोत्र मुखोद्गत आहे. तो शाळ���त जाण्यापूर्वी ते म्हणतो.\nआ. तो जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ’ हा श्‍लोक म्हणतो.\nइ. तो वाहनातून शाळेत जातांना स्वतःहून प्रार्थना करतो आणि इतरांनाही प्रार्थना करायला सांगतो.\nई. एकदा मी त्याला विचारले, ‘‘तू कोणते नामस्मरण करतोस ’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘श्रीरामाचे ’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘श्रीरामाचे मला प.पू. आबांनी श्रीरामाचे नामस्मरण सांगितले आहे.’’\n– सौ. माधवी लोटलीकर\nउ. ‘एकदा त्याने अन्नपूर्णादेवी, गणपति आणि देव्हार्‍यातील अन्य देव यांची मनापासून पूजा केली. त्याने तीर्थ काळजीपूर्वक भांड्यात ठेवले.’ – सौ. मुक्ता लोटलीकर\n१०. चुकांविषयी संवेदनशील असणे\n‘त्याच्याकडून चूक झाल्यास तो देवाची आणि इतरांची क्षमा मागतो. इतरांकडून चूक झाल्यास तो त्यांनाही क्षमा मागण्यास सांगतो.\n११. सेवा करायला आवडणे\nत्याला लहान मुलांना खेळवायला आवडते. तो वाहनफेरीच्या वेळी घोषणा देतो. त्याला आईच्या समवेत प्रथमोपचार आणि वैद्यकीय तपासणी शिबिरात जायला आवडते.’\n– सौ. माधवी लोटलीकर\n१२. रुग्णाईत असतांना संतांनी सांगितलेला जप चिकाटीने करणे\n‘मी पुण्याला गेले असतांना एकदा तो रुग्णाईत होता. तेव्हा त्याला वैद्यकीय उपचारांनी बरे वाटत नव्हते. त्याच्या रक्ताची तपासणी करूनही त्याच्या आजाराचे निदान झाले नाही. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादांनी त्याच्यासाठी बीजमंत्राचा जप सांगितला. त्याने रुग्णाईत असतांनाही चिकाटीने नामजप पूर्ण केला.\nतो त्याला आवश्यक असलेला नामजप स्वतःहून करू लागतो.’\n– सौ. माया पिसोळकर\nअ. ‘तो माझ्या समवेत मानसपूजा करतांना ‘परात्पर गुरुदेवांनी पांढरे कपडे घातले होते. प.पू. बाबांनी (संत भक्तराज महाराज यांनी) धोतर नेसले होते. परात्पर गुरुदेवांनी मला चॉकलेट दिले’, असे मला सांगतो.\nआ. तो शाळेत अक्षरे आणि अंक व्यवस्थित काढतो. त्याला ‘हे कुणी शिकवले ’, असे विचारल्यास तो ‘श्रीकृष्णबाप्पाने शिकवले’, असे सांगतो.\n१५. स्वभावदोष : लवकर राग येणे आणि हट्टीपणा.’\n– सौ. मुक्ता लोटलीकर (१.३.२०१९)\n‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’\n– (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nपालकांनो, हे लक्षात घ्या \n‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, ह�� लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’\n– (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/०६MJck मार्गिकेवरही पाहू शकता.\n५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील चि. अक्षदा रूपेश किंद्रे (वय १ वर्ष) \n६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला निपाणी, कर्नाटक येथील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ३ वर्षे) \n६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पर्वरी, गोवा येथील कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय ८ वर्षे) \nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून मायदेशी परतणार्‍या साधिकेला कु. स्मित कांबळे याने दिलेली पत्ररूपी अनोखी भेट आणि आश्रमातील वास्तव्यात साधिकेला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये\nमणेराजुरी (जिल्हा सांगली) येथील कु. ऋषिकेश जीवन पाटील याची गुणवैशिष्ट्ये\nजन्मोजन्मीचा परिचय असल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीतीची उधळण करून अनोख्या बाललीला करणारे सनातनचे बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक चि. श्रीभार्गव आचार्य (वय २ वर्षे)\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साध��ा अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/party/", "date_download": "2019-07-16T10:24:09Z", "digest": "sha1:WNBL4NOYZ4H7WAAQQ3UL5OQBJ7X3CBGH", "length": 5888, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "party Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजल��� नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === दारू म्हणजेच मद्य आपल्याकडे आज ही वर्ज्य मानले\nविवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख\nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते\nमायकल जॅक्सनचे व्हिडीओ पाहून डान्स शिकणारा बॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर कसा बनला\nजम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत\nभारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या\nडास चावल्यानंतर गुदी होऊन खाज येते – त्यावर घरघुती उपाय\n‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते\nनेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता\nटीम इंडियाचा शहाणा मुलगा- अजिंक्य रहाणे\nयशस्वी लोक ‘या’ पाच गोष्टी चुकूनही करत नाहीत…\nमृत्यूनंतरही आपली नखे आणि केस खरंच वाढत असतात का\nबच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते\nखिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…\nतुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nइराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले\nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nअनाथ मुलगा ते लोकप्रिय नट : अर्शद वारसीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे\nशिवबाचे मावळे गनिमी काव्यातच नव्हे, मोकळ्या मैदानातही महापराक्रमी होते हे सिध्द करणारी लढाई\nसचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…\nरजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये वाचा “2.0 ची गंमत”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/indrajit-khambe-writes-about-manasishwar-fair/", "date_download": "2019-07-16T10:37:32Z", "digest": "sha1:6LKBAUXUIN32DKAOLQMAYQUWZFGKPIV3", "length": 10369, "nlines": 101, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार...!!! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome यार लोक्स नजरिया वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार…\nवेंगुर्ला शहरात भरणाऱ्या मानसिश्वर जत्रेतील दशावताराचा हा फोटो. सिंधुदूर्गातील मोठ्या जत्रांपैकी ही एक जत्रा. २०१२ साली मला पहिल्यांदा या जत्रेबद्दल समजलं. त्यानंतर यावर्षी २०१८ मध्ये पुन्हा मी जत्रेला भेट दिली. मानसिश्वराचे भक्त देवाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की एक बत्ती पेटवून ती या देवाला अर्पण करतात. म्हणूनच या जत्रेला ‘बत्तीची जत्रा’असंही म्हटलं जातं. दरवर्षी जानेवारी अखेरीस ही जत्रा संपन्न होते.\nवेंगुर्ल्याहून शिरोड्याडे जाताना ‘मानसिश्वर’ हे ठिकाण आहे. जत्रेच्या तारखेपूर्वी आठवडाभर रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यांचे आणि खाऊचे स्टॉल उभारण्याचं काम सुरू होतं. भाताच्या मळ्यांमध्ये बांबूचा मंडप उभारला जातो. त्या मंडपाच्या छताला या बत्त्या अडकवल्या जातात. शेजारीच एक बत्तीवाला आपलं दुकान थाटून बसलेला असतो. तो भाविकांना या बत्त्या भाड्यानं देतो. काही लोकं घरून घेऊन येतात.\nया जत्रेत पुर्वंपार पार्सेकर दशावतार मंडळाचं नाटक होतं. ‘पार्सेकर’ हे एक नावाजलेलं दशावतारी मंडळ. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि उत्तर गोव्यात यांची नाटकं फार चालतात. या छायाचित्रात गणपतीचं नमन चालू आहे. एका कोपऱ्यात संगीतवाली मंडळी बसलीत. पेटी, तबला आणि झांज अशी वाद्य वाजवणारा तिघांचा गट असतो. हे सर्व चालू असताना दोघं कार्यकर्ते बत्तीही बदलत आहेत. त्यांच्या या कृतीचा नाटकाच्या प्रेक्षकांना फार त्रास होत नाही. या सर्व गोष्टी एकाच फ्रेममध्ये पकडण्याचा मी प्रयत्न केलाय.\nदशावतार नाटक हे मुळात फार लवचिकतेवर आधारलेलं आहे. या नाटकांना लिखित संहिता नसते. नाटकापूर्वी तासभर पुराणातील एक कथा वाचून ती सादर करायचं असं कलाकार मंडळी ठरवतात. मग प्रसंग क्रमाने लिहून काढले जातात. पात्रं वाटून घेतली जातात. नंतर थेट नाटकाला सुरूवात. नाटक चालू असताना कोणीतरी प्रेक्षक मध्येच जाऊन कलाकारांच्या हातात बक्षीस टेकवतो. कलाकारही तेवढ्याच सहजपणे ते स्विकारून प्रेक्षकाचे नावासहीत आभार मानतो. अगदी त्याच सहजतेने या छायाचित्रत विझलेली बत्ती काढून त्या ठिकाणी नविन बत्ती जोडण्याचं काम चालू आहे. लवचिकता व प्रयोगशीलता हा दशावताराचा गाभा आहे.\nPrevious articleईव्हीएम मशीनबद्दल काय बोलला भिडू..\nNext articleकर्नाटकचे राज्यपाल १९९६ सालातील राजकीय पेचप्रसंगाचा बदला घेताहेत काय…\nया फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं \nगॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…\nखां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं...\nया फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/supriya-sule/", "date_download": "2019-07-16T10:37:22Z", "digest": "sha1:AJAKIXJYGC7VXVZNAJJ33JBSCJNOKZOR", "length": 22692, "nlines": 110, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "शरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन मुंबई दरबार शरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nशरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nयंदाच्या टर्मला बारामती लोकसभा मतदारसंघात काट्याची फाईट होणार अस चित्र होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. मागील वर्षी कपबशीच्या चिन्हावर लढण्याची चूक यंदा होणार नव्हती. त्यातही चंद्रकांत पाटलांनी दिवसरात्र हा मतदारसंघ पिंजून काढला होता. महिला उमेदवाराविरोधात एका महिलेलाच तिकीट देवून गणित मांडण्यात आली होती. इलेक्शनच्या आदल्या दिवशी देखील लोकांमध्ये चर्चा होती की यंदा वातावरण टाईट आहे.\nपण झालं काय सुप्रियाताई दिड लाखांच्या फरकाने निवडून आल्या.\nप्रत्येकाने सुप्रियाताईंच्या विजयाचं गणित मांडण्यास सुरवात केली. कोण म्हणाले ताई लोकसभेत अभ्यासू पद्धतीने मते मांडतात लोकांना ते दिसलं म्हणून मत दिल. तर कोण म्हणालं, लोकसभा मतदार संघातली कामे लोकांना कळाली म्हणून मतं मिळाली. विजयाची कारणे अनेक असतील पण एका शब्दात या विजयाचं गणित सांगायचं झालं तर गेल्या पंधरा वर्षात पवार कुटूंबाच्या बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व तयार केलेल्या सुप्रियाताई सुळे या नावामुळे हे यश खेचून आणण्यात आलं.\nपवार कुटूंबातून अजित पवार राजकारणात सक्रिय होतेच. अशा वेळी दूसरं कोण राजकारणात येईल याची शक्यता कमीच होती. मात्र सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. पवार कुटूंब म्हणलं की राजकारणात प्रवेश करणं हि अवघड गोष्ट नव्हती. सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर निवडून आणायचं हा निर्णय पक्षाने घेतला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवसेनेकडून उमेदवार दिला नाही. २००६ साली अगदी सोप्या पद्धतीने त्या खासदार झाल्या. बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते सुप्रिया लहान असताना आमच्या घरात खेळलेली आहे. ती मुलीसारखी तिच्या विरोधात सेना उमेदवार देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मनाचा हा मोठ्ठेपणा मान्य केला तरी कुठेतरी शरद पवारांच्या राजकारणाच ते यश होतं हे मान्य करावच लागतं. पवारांमुळे पुढचं राजकारण अगदी निवांत जावू शकतं या कल्पनाविलासात सुप्रिया सुळे राहू शकल्या असत्या पण पुढे शरद पवारांनी माढ्यातून उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीतून निवडणूक लढवली.\n२००६ असो की २००९. नाही म्हणायला या दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवारांची लेक ही ओळख त्यांच्या सोबत होतीच पण २०१४ आणि २०१९ या निवडणुका पाहिल्या तर शरद पवारांची लेक ही ओळख जावून सुप्रिया सुळे हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं हे खुलेपणाने मान्य करावं लागतं. नेमक्या कोणत्या टप्यात हे झालं सांगण अवघड असलं तरी नेमकं काय झालं हे सांगण तस सोप्प आहे.\nशरद पवार यांच्यानंतर दूसऱ��या फळीत कोणता नेता आहे जो दिल्लीत संवाद साधू शकतो. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसोबत मैत्रीचे हितसंबध ठेवू शकतो आज सुप्रिया सुळे यांच्याशिवाय राष्ट्रवादी पक्षाकडे दुसरे नाव नाही. सुप्रिया सुळे यांनी जाणिवपुर्वक म्हणा किवा माणसं जोडून घेण्याच्या सवयीमुळे म्हणा पक्षाच्या पलीकडे जावून हे हितसंबध जपले अनुराग ठाकूर, कनिमोळी, हरमनप्रित सिंग बादल यांच्यासोबत त्यांची असणारी मैत्री वारंवार दिसत असते. पक्षाच्या विचारसरणीच्या मर्यादा या मैत्रीत येत नाहीत. मुळात राजकारणात अशी वृत्ती यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अशा निवडक नेत्यांनाच जपता आली.\nराजकारणापलीकडे या गोष्टी जपत असताना दूसरीकडे लोकसभेतील प्रगतीपत्रकावर सुप्रिया सुळे क्रमांक एकवरच राहिल्या. वारंवार उत्कृष्ट संसदपट्टूचा किताब असो की खाजगी विधेयक मांडताना केलेला अभ्यास असो. राईट टू डिस्कनेक्ट हे सुप्रिया सुळेंनी मांडलेले विधेयक संपुर्ण भारतात चर्चेचा विषय ठरलं होतं. विविध विषयांवर त्यांनी लोकसभेत केलेली भाषण तर गाजत असतातच.\nमतदारसंघात करण्यात आलेली कामे.\nसुप्रिया सुळेंनी आपला बालेकिल्ला म्हणून मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही. आरोग्याच्या प्रश्नावर केलेली कामे असतो की सातत्याने दौरे आखून जाणिवपुर्वक स्वत:चा संपर्क वाढवणं असो यातून “सुप्रियाताई” लोकांना परिचित होत गेल्या. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेत्याकडून दोन गोष्टी अपेक्षित असतात. पहिली म्हणजे नेत्यासोबत कार्यकर्त्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट हवा असतो आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असतं. अशा ठिकाणी एक महिला असण्याचा मर्यादा निर्माण होतात. सुप्रिया सुळे मात्र महिला असण्याचा मर्यादेत न राहता कार्यकर्त्यांच्या बुलेटवर बसून सभेच्या ठिकाणी जाताना लोकांनी पाहिल्या. घरातील महिलांसोबत तितक्याच ताकदीने संपर्क वाढवला. आरोग्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी व्यक्तिगत प्रयत्नातून शिबीरे घेण्यास सुरवात केली.\nसुप्रिया सुळेंना सुरवातीपासून घराणेशाहीचा आरोप सहन करावा लागला.\nघराणेशाहीच्या फायद्याबरोबरच त्याचे दुष्परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागले. कळतय तेव्हा पासून वडिलांवर वेगवेगळे आरोप, यांना काय कमी आहे, हे पर���ेशातून आले या गोष्टीचा सामना करत आपली कारकीर्द घडवणे ही साधी गोष्ट नसते. जेव्हा सुरवातीला राजकारणात आल्या तेव्हा चर्चा झाली की त्या इंग्लिशमध्ये मराठी बोलतात यांना काय प्रश्नांची समज असणार या सगळ्या गोष्टीना तोंड देत त्या उभ्या राहिल्या. घराणेशाही फक्त निवडणूक जिंकून देते पण सभागृहात अभ्यासपूर्वक प्रश्न मांडणे, तिथल्या चर्चेत प्रभावी बोलून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणे यासाठी घराणेशाही उपयोगी पडत नाही.\nघराणेशाही आज महाराष्ट्रात विनोदाचा विषय आहे. आज कुठलाच पक्ष असा नाही की ज्याला घराणेशाहीची लागण झाली नाही. आज लोकसभेत बघायला गेलं तर वीस पंचवीस टक्के खासदार घराणेशाही मधूनच आलेले असतात. पण घराणेशाही संसदरत्न पुरस्कार मिळवायला कामी येत नाही. एखाद स्टेडियम भरेल इतकी मूलं गोळा करून त्यांना कानातील यंत्र वाटप करणे हे कोणालाही सुचत नाही. गावागावातल्या मुलीना शिक्षणासाठी सायकल वाटायचं घराणेशाही मूळ सुचत नाही.जेव्हा तुम्ही मैदानात उतरता मतदारसंघात फिरता तेव्हा तुम्हाला हे प्रश्न जाणवत असतात.संसदेतील उपस्थिती घराणेशाहीमुळे वाढत नाही. ती समज तुम्हाला प्रश्नांची समज आल्यावरच वाढते.\nलोकसभेमधील महाराष्ट्रातल्या खासदारांच प्रगतीपुस्तक बघता घराणेशाही पेक्षा कर्तबगारी महत्वाची ठरते.\nपुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या, मुलींचं शिक्षण सुरु करणाऱ्या महाराष्ट्राला अजून पर्यंत महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. याच कारण काय याचा त्यांनी स्वतःच शोध घेतला पाहिजे. कारण छत्रछायेतून बाहेर येऊन स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणे हे दुर्दैवाने आजपर्यंतच्या कोणत्याही महिला नेतृत्वाला जमले नाही. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्या यशस्वी ठरल्या तर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्यांची उणीव भरून काढण्यात त्या यशस्वी ठरतील. पण त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. मुळात ही अपेक्षा महाराष्ट्र कोणाकडूनही करत नाही. ज्या दोन तीन महिला नेत्यांकडून अपेक्षा आहेत त्यात सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर आहे.\nहे ही वाच भिडू.\nशरद पवारांचा तो निर्णय ज्यामुळेच पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून टिकू शकली.\nएक निवडणुक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता \nमोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली .\nभाजपचे हे दोन राम विधानसभेतून गेल्यानंतर शरद पवार म्हणाले, आम्ही सुटलो.\nPrevious article१२ व्या वर्षी ३८ वेळा अटक झालेल्या पोराला, या माणसाने “माईक टायसन” बनवलं….\nNext articleमी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करेन, नाही केल्यास मला फाशी द्या .\nजेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nमहाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता \nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.\nमुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.\nजावेद अख्तरनीं आपल्या खासदार फंडातली सगळी रक्कम मुंबईच्या नाल्यांवर खर्च केली आहे.\nमोदींची कुठली मागणी धुडकावून लावताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले, “ना मोदिजी ना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ncp-mla-panduranga-barora-joins-shivsena-his-party-workers-6213", "date_download": "2019-07-16T10:40:41Z", "digest": "sha1:Z5UDKT3737ZIJ4TOGMXSD35UKFHWNLSE", "length": 7942, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news NCP MLA panduranga barora joins shivsena with his party workers | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश\nराष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश\nराष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश\nराष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश\nबुधवार, 10 जुलै 2019\nमुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) अखेर कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.\nबरोरा यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला होता. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यान���सार आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\nमुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) अखेर कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.\nबरोरा यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला होता. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\nपांडुरंग बरोरा हे शहापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. 1980 पासून पवार कुटुंबासोबत पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा यांचे घनिष्ठ संबंध होते. पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. महादू बरोरा हे शहापूर मधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.\nशहापुरात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी वर नाराज असल्याचं बोललं जातं होते. याच दरम्यान ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. शिंदे यांनी बरोरा यांचं मन वळवल्यानंतर अखेर बरोरा यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने शहापूरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं आहे.\nआमदार उद्धव ठाकरे uddhav thakare हरिभाऊ बागडे harihbhau bagde एकनाथ शिंदे जिल्हा परिषद पंचायत समिती ठाणे ncp mla shivsena party workers\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nusrat-arrived-in-the-lok-sabha-for-the-first-time-after-getting-married-has-taken-oath-mp-1561456836.html", "date_download": "2019-07-16T10:40:07Z", "digest": "sha1:CMYLFTT2GKGTEUBAFPNF5YWYGWOZOWGX", "length": 7553, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nusrat arrived in the Lok Sabha for the first time after getting married, has taken oath MP | लग्नानंतर पहिल्यांदा मिमीसोबत लोकसभेत पोहोचली नुसरत जहां, खासदार पदाची घेतली शपथ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलग्नानंतर पहिल्यांदा मिमीसोबत लोकसभेत पोहोचली नुसरत जहां, खासदार पदाची घेतली शपथ\nपांढऱ्या साडीमध्ये ���ुसरत अतिशय सुंदर दिसत होती\nएंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेच बॉयफ्रेंड निखिल जैनसोबत लग्न केले. लग्न केल्यांनतर नुसरत भारतात परतली आहे. परातल्यांनंतर नुसरत खासदार पदाची शपथ घेण्यासाठी लोकसभा पोहोचली. लग्नानंतर पहिल्यांदा नुसरत लोकसभेत पोहोचली होती. समोर आलेल्या फोटोजमध्ये नुसरतसोबत मिमी चक्रवर्तीदेखील दिसली. या दोन्ही खासदार लोकसभेच्या कारवाईत सामील झाल्या नव्हत्या. ज्यामुळे दोघींनी आता खासदार पदाची शपथ घेतली.\nया दोन्ही मुलींनी बंगाली भाषेतच शपथ घेतली. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अभिनेत्रींनी लोकसभा स्पीकर ओम बिड़ला यांच्या पाय पडून आशीर्वाद घेतला. नुसरतने या खास प्रसंगी नुसरतने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ज्याला गुलाबी रंगाची बॉर्डर होती.\nफोटोमध्ये लाल चुडा आणि भांगेत सिंदूर लावलेली दिसली. तर मिमीने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. नुसरतने निखिलसोबत 19 जूनला लग्न केले होते. नुसरत आणि निखिलने हिंदू रितीरिवाजासोबतच ख्रिश्चन वेडिंगदेखील केले. नुसरत आणि निखिल यांचे लग्न तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाले.\nसलमान खानने केले लग्न अर्धांगिनी म्हणून निवडले या बॉलिवूड अभिनेत्रीला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का\nविकी कौशलचा चित्रपट 'उरी' पहिल्यानंतर फॅनने जॉईन केली इंडियन नेव्ही, अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा\nअक्षय कुमारने ट्वीट करून केले 'चंद्रयान-2' चे नेतृत्व करणाऱ्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/man/", "date_download": "2019-07-16T10:08:46Z", "digest": "sha1:X23BNYB63SFEUK2JE57WMPUQU6SX7OFA", "length": 11340, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Man- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक���रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू\nसध्या शाइनी 'श्रीमद् भागवत' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.\nहिटमॅन 25 धावांच्या आतच बाद होईल, बॉलिवूड अभिनेत्याची खेळाडूंबद्दल मुक्ताफळे\n‘अस��� वाटत होतं की तो डोळ्यांतून बलात्कार करत आहे..’ अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख\n‘असं वाटत होतं की तो डोळ्यांतून बलात्कार करत आहे..’ अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख\nWorld Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल\nWorld Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल\nसंशयामुळे झाला संसार उद्धवस्त; पत्नीसह 3 मुलांचा केला खून\nसंशयामुळे झाला संसार उद्धवस्त; पत्नीसह 3 मुलांचा केला खून\n नेटकरी म्हणतात 'मेरी शक्तियोंका गलत इस्तमाल'\n नेटकरी म्हणतात 'मेरी शक्तियोंका गलत इस्तमाल'\nवयातील अंतरावरून ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली मलायका अरोरा, म्हणाली...\nवयातील अंतरावरून ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली मलायका अरोरा, म्हणाली...\nVIDEO रेल्वेच्या ट्रॅकखाली आला प्रवासी आणि सगळ्यांचा श्वास थांबला\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-third-consecutive-day-satara-12677", "date_download": "2019-07-16T11:19:16Z", "digest": "sha1:4E6UWUGB2ZVQYGGFHUWEVDPECERKSX5I", "length": 14931, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Heavy rain for the third consecutive day in Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस\nसाताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nसातारा ः जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सरासरी २२.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nसातारा ः जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने यामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत सरासरी २२.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nजिल्ह्यात बहुतांशी भागात रविवारपासून पावसाने जोरदार आगमन केले आहे. सोमवारी जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी दोन ते तीन तास सलग पाऊस झाला. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. ओढ्यासह नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत.\nकाढणीला आलेल्या पिके भिजत असल्याने शेतकऱ्यांना काळजी वाढली आहे. वादळी वाऱ्यामुळे उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आडवे झाले आहे. ऊस तुटण्यास उशीर झाल्यास उंदिराचा उपद्रव वाढणार आहे. मंगळवारी पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यातही अनेक भागांत पाऊस झाला आहे. काढणीला आलेल्या खरीप पिकांसाठी हा पाऊस नुकासानकारक असलातरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.\nकिकली परिसरात गारांसह पाऊस सोमवारी वाई तालुक्यात किकली परिसरात सोमवारी गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. या गारामुळे हळद पिकांची पाने फाटून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे. सातारा- २०.८८, जावळी- ४६.६०, पाटण- ११.००, कऱ्हाड- १४.२३, कोरेगाव- १८.८०, खटाव- २६.५९, माण- २३.२९, फलटण-२३.४४, खंडाळा- ३०.२५, वाई-३०.१४, महाबळेश्र्वर- ३५.१३.\nऊस पाऊस सोयाबीन सकाळ वृक्ष पाणी water खरीप रब्बी हंगाम हळद\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपल���रत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-market-pune-increase-prices-peas-17563?tid=161", "date_download": "2019-07-16T11:17:53Z", "digest": "sha1:L2YA4P3WDPB4CPMTSYAEVUGGLLDGETY6", "length": 24609, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Market in Pune, increase in prices of peas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ\nपुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ\nसोमवार, 18 मार्च 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. तर मागणीच्या मानाने आवकेत घट झाल्याने घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. तर मागणीच्या मानाने आवकेत घट झाल्याने घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nभाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून मटार आणि गाजर प्रत्येकी सुमारे १० ट्रक, राजस्थानमधून मटार १० ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी तर भुईमूग सुमारे ६० गोणी, आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणी तर गुजरातहून गवारीची दोन टेम्पो आवक झाली होती.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गोणी, टॉमेटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी ८ तर फ्लॉवर सुमारे १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, पावटा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर,\nगुजरात येथून बटाट्याची ५५ ट्रक आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : ५०-६०, बटाटा : गुजरात ७०-१५०, लसूण : १५०-३००, आले : सातारी ५५०-६००, आले : भेंडी : ४००-५००, गवार : ६०० ते ८००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५���, कारली : हिरवी ३५०-४५०, पांढरी २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१२०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १००-१३०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ५००-५००, कोहळा : २००-२५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, भुईमूग शेंग : ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका\nकणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या\nआवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच आहेत. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ८००-१५००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-८००.\nफळ बाजारात रविवारी (ता. १७) मोसंबीची जुन्या आणि नव्या बहाराची सुमारे ६० टन, संत्री ४५ टन, डाळिंब सुमारे २०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार ५०० गोणी, चिक्कू ३ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू २५० क्रेट, कलिंगड ४० टेम्पो, खरबुज २५ टेम्पो, विविध द्राक्षांची सुमारे ३५ टन आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ४००-९००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १२०-३५०, (४ डझन ) : ३०-१४०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सफरचंद : किन्नोर (२५ किलो) २२००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) १०००-१५००, द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ५००-८००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-१०००, शरद सिडलेस (१५ किलो) ६००-९००.\nफुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ६० ते १००, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, कागडा : १५०-२००, मोगरा : २००-४००, आॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ६-२०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ३०-७०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : ५-२०, कार्नेशियन : ४०-६०.\nगणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची मासळी ५०० किलो, नदीची ��ुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.\nदरम्यान, मासळीला मागणी वाढली असून, त्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व मासळीचे दर स्थिर आहेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत हलवा, सुरमई, रावस, पापलेटच्या दरात ५ टक्के वाढ झाली असल्याचेही परदेशी यांना सांगितले. तसेच उन्हाळ्यामुळे इंग्लिश अंड्यांची मागणी घटल्याने शेकड्याच्या दरात ४० रुपये घट झाली आहे. चिकनच्या दरात मागच्या आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली, तर मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :\nपापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १५००, मध्यम : १२००, लहान ९००-९५०, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान ६५०-७००, मोठा ८००, घोळ : ७००, करली : ३२०, करंदी (सोललेली) : ३६०-४००, भिंग : ४००, पाला : ६५०-१०००, वाम : पिवळी ५५०-८००, काळी : २८०, ओले बोंबील : १२०-१६०. कोळंबी : लहान ३२०, मोठी ५२०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : १८०- २००, मांदेली : १२०,\nराणीमासा : १८०-२००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ६००.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २८०, नगली : लहान ३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २००-२४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १४०, मोठा २००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली : १४०-१५०.\nनदीची मासळी : नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, मांगुर : १५०, खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : ३६०, वाम : ६००.\nमटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.\nचिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ५४ प्रतिनग: ४.५.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू राजस्थान गुजरात भुईमूग महाराष्ट्र maharashtra कांदा कोथिंबिर मोसंबी डाळ डाळिंब द्राक्ष झेंडू गुलाब rose मासळी सुरमई पापलेट चिकन मटण\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nकळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...\nअकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...\nनाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nगुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकरंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी...\nराज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...\nअकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...\nनाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nसोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...\nसोलापुरात हिर���ी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nगुलटेकडीत कोबी, शेवगा, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rally-in-nagar-news-434836-2/", "date_download": "2019-07-16T10:54:06Z", "digest": "sha1:DGUU3ASTBPC2XVXYWPXPK2CSOV4TIQNC", "length": 10394, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती रॅली | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रीय पोषण आहार जनजागृती रॅली\nनगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियान सुरू केले आहे.या अंतर्गत पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करत आहेत. आज अहमदनगर येथील पाईपलाईन रोड परिसरात राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी 2च्या वतीने व साई संघर्ष महिला बचत गट च्या सहकार्याने पोषण जनजागृती रॅली झाली.\nही जनजागृती रॅली संदेश नगर, दसरे नगर,शीला विहार, रेणुका नगर, तपोवन रोड मार्गे संदेश नगर येथील द्वारकामाई मंदिरामध्ये आली व या मंदिरात या रॅलीचा समारोप झाला.या रॅलीमध्ये प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे,परिवेक्षिका तबसुल शेख, अहमदनगर मधील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस व समाजाचा सहभाग म्हणून साई संघर्ष महिला बचत गट,साई संघर्ष प्रतिष्ठानचे सुनील भाऊ त्र्यम्बके, योगेश पिंपळे, सीमा त्र्यंबके, पुष्पा राऊत, विद्या त्रंबके, निर्मला कुडिया, कमल गायकवाड, कमल कापडे आदी महिला व पुरुष उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसमारोपाच्या शेवटी रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वाना साई संघर्ष महिला बचत गट व साई संघर्ष प्रतिष्ठान कडून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला व कार्यक्रमानंतर सर्वाना भोजन देण्यात आले.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपा��कमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/electrification-of-railway-rou/183903.html", "date_download": "2019-07-16T11:23:06Z", "digest": "sha1:NJZVCK2JO3S3LFILEVL422N4NWQLVRR4", "length": 20251, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra रोहा ते मंगळुरुपर्यंतच्या रेल्वे मार्गावर धावणार विजेवरच्या गाड्या", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजप���े नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nरोहा ते मंगळुरुपर्यंतच्या रेल्वे मार्गावर धावणार विजेवरच्या गाड्या\nमडगाव - ये���्या २०२० पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनवर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. या मार्गावरून केवळ विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत. रोहा ते मंगळुरुपर्यंत ७४० किमीच्या मार्गाचे एकूण १४०० कोटी रुपये खर्चून विद्युतीकरण करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. येत्या वर्षअखेर ते पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.\nविजेवर धावणाऱ्या गाड्यांमुळे डिझेलवरील बराच मोठा खर्च कमी होणार आहे. तसेच पर्यावरणासाठीही या बदलाचा फायदा होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे सहाय्यक सरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली. ते म्हणाले, सध्या दक्षिण भागात मंगळुरुपर्यंत तर पश्चिम भागात रोहापर्यंतच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. राहिलेल्या मार्गाचे विद्युतीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी रोहा ते वेर्णा तसेच वेर्णा ते मंगळुरु अशा दोन वेगवेगळ्या एजन्सीकडून काम केले जात आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nइमारत कोसळल्याने लष्कराचे जवान अडकले\nजम्मू कश्मीरमध्ये कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू\nरेल्वेचे खासगीकरण नाही- रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण\nरोहा ते मंगळुरुपर्यंतच्या रेल्वे मार्गावर धावणार विजेवरच्या गाड्या\nशोपियाँमध्ये बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यं��ा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3798", "date_download": "2019-07-16T10:10:08Z", "digest": "sha1:L5TLQZBXA32VNORX3GWAM5FTRYXXU54X", "length": 3871, "nlines": 48, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाराष्ट्र-शब्दकोश | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार \nमराठीच्या कोशांत धातूंची (क्रियापदांची) णेन्त रूपं दिलेली असतात. तशीच ह्या कोशात आहेत. पण जुन्या लेखनपरंपरेनुसार णें असं शिरोबिंदुयुक्त रूप वापरलेलं असतं. म्हणून करणे असं शोधल्यास माहिती मिळणार नाही. करणें असं रूप घालून शोधावं लागेल.\nअरविंद कोल्हटकर [08 Jul 2012 रोजी 21:35 वा.]\nhttp://www.khapre.org हे संस्थळ मराठी, संस्कृत इत्यादि भाषांतील खूप साहित्य उपलब्ध करून देते. त्यामागे कोण व्यक्ति वा संस्था आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. कोणास अशी काही माहिती आहे काय\nविशाल खापरे यांची साइट असावी आणि इतर कुटुंबियही मदतीस असावे असे वाटते. थोडी अधिक माहिती येथे आहे.\nउत्तम दुवा. बुकमार्क केला आह��.\nवा. फार चांगली सोय झाली आहे. मी काही फारशी वापरात नसलेली क्रियापटे टाकून तपासले. उत्तम.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/12/420.html", "date_download": "2019-07-16T10:03:27Z", "digest": "sha1:NDYCVPFLM5NZPFT3KMONVEF72MMOQEOZ", "length": 16834, "nlines": 65, "source_domain": "www.berkya.com", "title": "‘समृद्ध जीवन’चा 420 महेश मोतेवार फरार ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हा���ा विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २४ डिसेंबर, २०१५\n‘समृद्ध जीवन’चा 420 महेश मोतेवार फरार\n१२:३३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई (उन्मेष गुजराथी ) - समृद्ध जीवन ग्रुपचे महेश मोतेवार यांना फरार घोषित करण्यात आले आहे.उस्मामानाबादच्या मुरुम पोलिसांनी मोतेवारांना फरार घोषित केले. गुंतवणूकदरांचे पैस परत केले नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.\nगेल्या 2 वर्षापासून पोलीस ज्याचा फरार म्हणून उल्लेख करत आहेत ते महेश मोतेवार अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले तरी त्याकाळात गृहखात्याला मात्र दिसले नाहीत. तसेच ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगणार्‍या आणि काळा पैसा भारतात आणू व प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये कमीत कमी 15 लाख जमा करण्याची दिवा स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारचेच राज्यामध्ये सरकार असूनही या देशातील कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा समृद्धी जीवन योजनेमध्ये गुंतविणार्‍या महेश मोतेवार यांच्यावर काही ठोस पावले उचलेली दिसत नाहीत.\n‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार उठझउ 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आले आहे. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नाहीत. मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427 , 491 34 कलम अंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nडेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 35 लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषीत केले आहे. मात्र, महेश मोतेवारला फसवणुकीच्या गुह्यात अजून पोलिस अटक करू शकले नाहीत.\nशिवचंद्र रेवते आणि सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा यांच्या भागीदारीत येनेगूर येथे रेवते एग्रो कंपनी होती. त्यात पुढे या भागीदारीत फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब शिवगौंडा यांना फसवणूक करत सदर कंपनी महेश मोतेवार यांना 85 लाखात विक्री केली. त्यामुळे शिवगौंडा यां���ी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 30 फेब्रुवारी 2010 रोजी गुन्हा नोंदवला गेला, यात महेश मोतेवार हे सह आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणात महेश मोतेवार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोतेवारांना घोषित केले आहे.\nमहेश मोतेवार विरोधात मध्यप्रदेशमध्ये वॉरन्ट काढले आहे. 2000 रु. चे इनाम ठेवले आहे. तरीही त्यांना पासपोर्ट मिळतात. परदेशात ते लोक भ्रमण करतात. ते मुजोर झाले\nआहेत. सेबीच्या सेटने 6 महिन्यांचे 2 वेळा एक्सटेंशनही दिले आहे.\n- नरेश जैन, अर्थतज्ज्ञ\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थे��ी अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=2", "date_download": "2019-07-16T11:12:23Z", "digest": "sha1:2IOZRWHNYDR3OZ5EMZ3HIWN2JCKCCR2R", "length": 9343, "nlines": 152, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nआनंद कृषिजी ब्लड बैंक 2437627\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २४३७६२७ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक :२४०२३००७ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक :२४३३५२४४ , मोबाईल क्रमांक :-\nइंडियन रेड क्रॉस 26120950\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१२०९५० , २६१२०९५० मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक :२४१२९७२७ मोबाईल क्रमांक :-\nजहांगीर नर्सिंग होम 26122551\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१२२५५१ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २४४४९५२७ मोबाईल क्रमांक :-\nजनकल्याण ब्लड बैंक 24441461\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २४४४४५०२ , मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक :२६१२५६०० मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१२५६०० मोबाईल क्रमांक :\nक्रांतिवीर चाफेकर , तळेरा 27610054\nपत्ता :-चिंचवड गाव, चिंचवड पुणे दूरध्वनी क्रमांक : २७६१००५४ मोबाईल क्रमांक :-\nलोकमान्य ब्लड बैंक 27459222\nपत्ता :-चिंचवड गाव, चिंचवड पुणे दूरध्वनी क्रमांक :२७४५९२२२ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-१४८१ शुक्रवार पे� पुणे दूरध्वनी क्रमांक : २४४८०३४१ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-चिंचवड स्टेशन पुणे दूरध्वनी क्रमांक : २४७७१८६० मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१३६३१८ मोबाईल क्रमांक :-\nरूबी हॉल क्लिनिक 26136318\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१३६३१८ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१२८००० मोबाईल क्रमांक :-\nतालेरा हॉस्पिटल, चिंचवड 27457054\nपत्ता :-तानाजी नगर चिंचवड गाव पुणे दूरध्वनी क्रमांक : २७४५७०५४ मोबाईल क्रमांक :-\nविश्वेश्वर ब्लड बैंक , D.Y.पाटिल हॉस्पिटल 27423844\nपत्ता :-पिंपरी पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २७४२३८४४ मोबाईल क्रमांक :-\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-fighter-plane-rafale-2846822.html", "date_download": "2019-07-16T10:46:50Z", "digest": "sha1:EIYXQPEC34OMX7D2RGTT3HWJGYDDFQNK", "length": 6115, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fighter plane rafale | रडारला चकवणारे राफेल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कोणते लढाऊ विमान येईल हे स्पष्ट झाले आहे.\nभारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कोणते लढाऊ विमान येईल हे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचे राफेल लढाऊ विमान 50 हजार कोटींत देण्याचा सौदा झाला आहे. 126 मध्यम आणि ‘मल्टिरोल’ लढाऊ विमानाची पूर्तता फ्रान्सची दसोल्ट कंपनी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रकारचे कठोर परीक्षण केले. त्यानंतर कसोटीला उतरलेल्या राफेल विमानाचा सौदा फ्रान्सच्या नावावर जमा झाला आहे. जगभरातील विमान बनवणा-या कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात राफेल विमानाने अमेरिकेच्या एफ-16 आणि एफ-18, रशियाचे मिग-35 स्विडनचे ग्रिपन आणि युरोपियन देशातील युरो फायटरला मागे टाकले. या मोठ्या सौद्यासाठी मोठे देश लॉबिंग करत होते; परंतु केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाच घेतल्याने काहीएक उपयोग झाला नाही. फ्रान्सचे राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. याची इंधनाची टाकीही बरीच मोठी आहे. ज्यामुळे दूरचा पल्ला गाठला जाऊ शकतो. स्टील डिझाइन असल्याने हे विमान रडारच्या ट���्प्यापासून बाहेर राहते.\nकनेक्टेड राहणारे डाटा कार्ड\nअँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/mpsc-sample-paper-14/", "date_download": "2019-07-16T11:13:02Z", "digest": "sha1:RMEQJPHGGCU4J7JYH2LRVVJL6MXVAKJQ", "length": 39534, "nlines": 684, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Sample Paper 14 -", "raw_content": "महाराष्ट्रातील अद्यावत जॉब अपडेट्स\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nविज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाकरिता होऊ शकतो, असे प्रतिपादन करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता\nआधुनिक विज्ञानाचा प्रारंभ............. यांच्या वैज्ञानिक विचाराने झाला आहे.\nवैज्ञानिक संशोधनात................ नंतर सिद्धांत कल्पनेची निर्मिती होते.\n.................. हा पूर्वपरंपरेविरुध्द बोलणारा पहिला शास्त्रज्ञ होय.\nसमान करणापासून समान कार्ये निर्माण होतात किंवा समान प्रकारच्या कार्याच्या मुळाशी समान प्रकारची कारणे असतात म्हणजेच...........\nवैज्ञानिक विचारवंताच्या मते विज्ञानाचे खालील भाग पडतात.................\nनकाशाची कल्पना खालीलपैकी कोणी शोधून काढली\nभारतीय अंकनपद्धती व्यवहाराच्या दृष्टीने सोईस्कर असल्याने धर्मगुरूंच्या विरोधास न जुमानता ................................. लोकांनी उचलली व तेथे गणिताच्या वाढीला सुरुवात झाली.\nखालीलपैकी कोणत्या प्रतिकृती प्रकारात एका सिंध्दांताच्या आधारे दुसऱ्या सिद्धांताचे ज्ञान होऊ शकते\nरासायनिक पदार्थापेक्षा गॅसविकिकरण प्रक्रियेने अन्न जास्त चांगले टिकविले जाते, याचे मुख्य कारण म्हणजे................\nगॅसविकिकरण बिनविषारी आणि परिणामकारक आहेत.\nगॅसविकिकरनांमुळे अन्नातील सूक्ष्मजंतूची वाढ होत नाही.\nगॅसविकिकरण अन्नातील कीटकांची अंडी व अळ्याचा नाश करतात.\nगॅसविकिकरण अन्नावर पोसणाऱ्या बुरशीची वाढ परिणामकारक रीतीने थांबवितात\nभारतातील सर्वात मोठी अपरंपारीक उर्जा म्हणजे ......................\nअग्रीचा उपयोग ........... साठी होतो.\nभारतामध्ये आधुनिक विज्ञान हे..............................\nभारतीयांच्या आर्थिक व सामाजिक कृतीमुळे निर्माण झाले\nपश्चिमेकडून मिळालेल्या विचारातून निर्माण झाले\nलोकांच्या गरजेतून निर्माण झाले\nवरीलपैकी एकही कारण यासंबंधात नाही\nखालीलपैकी कोणते विज्ञान मुलभूत विज्ञान नाही\nघटनांच्या निरीक्षणावरून त्यातील कार्यकारण संबंधाविषयी एखादी कल्पना ( अंदा���) मानत तयर होते, तेव्हा त्या कल्पनेस....... असे म्हणतात.\nमला योग्य टेकू मिळाला तर मी पृथ्वीसुध्दा तरफेच्या सहाय्याने उचलून दाखवीन असे कोणी म्हटले होते\nउर्जाग्रामच्या संकल्पनेत ............. गोष्ट गृहीत धरली आहे.\nघरगुती कामासाठी LPG वापरणे\nमहाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र निर्माण करणे\nस्थानिक व पुनर्ववीकरणीय स्त्रोतांपासून ऊर्जानिर्मिती करणे\nउर्जा बचत व उर्जा व्यवस्थापन करणे\nउर्ध्व गतीशीलता कमी झाली आहे.\nउर्ध्व गतिशीलता वाढली आहे\nआडवी गतिशीलता वाढली आहे.\nआडवी गतिशीलता कमी झाली आहे\n............... या विगमन विचारपद्धतीमध्ये अंतिम विधानांची प्रस्थापना निरीक्षित घटनांचे संख्याधिक्य आणि अनुभवांचे आबाधीत्व यांच्या आधारे केली जाते.\nआजच्या विज्ञानाची सुरुवात .................... शतकापासून झाली असे मानले जाते.\n“ ओरिजीन ऑफ स्पेसीज” हे पुस्तक कोणी लिहिले\nवातावरणातील ओझोन वायूच्या थराचे प्रमाण खालील देलेल्यापैकी कोणत्या एका रसायनामुळे घटते आहे\nसूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी कोणते शास्त्रीय उपकरण वापरतात\nकेवल गणनात्मक पद्धतीनुसार काढण्यात आलेले निष्कर्ष हे केवळ...............\nसंभाव्य व तात्पुरता स्वरूपाचे असतात\nशास्त्रज्ञानी काढलेले निष्कर्ष कोणालाही, कोठेही व कशाही प्रकारे पडताळून पाहता येणे म्हणजे...... होय.\nनिसर्गातील घटनांचे निरीक्षण करणे व चिकित्सक अनुमानाच्याव्दारे एक सुस्पष्ट नियम तयार करणे यालाच ............ म्हणतात.\n‘ प्रिन्सिपिया’ या ग्रंथांचा लेखक कोण\nखालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाणे सापेक्षता सिंध्दांत प्रगती केली\nजेव्हा विज्ञानाच मूळ उद्देश केवळ घटनांचे वर्णन किंवा स्पष्टीकरण करण्याचा असतो, ततेव्हा त्यास ............ शास्त्र म्हणतात.\nखालीलपैकी कोणत्या अभ्यासाला रोमनांनी महत्व दिली नाही\nशिल्पसंहितेचा अभ्यास करणारे कारागीर........... अखेरपर्यंत होते.\nभारतीय परमन वेळ खालील ठिकाणी मोजतात\n‘ वनस्पतीची पैदास’ या संकल्पनेच्या भारतीय जनकाचे नाव..................\nडॉ. बी. पी. पाल\nसोफिस्टाच्या विचारातील दोष प्रथम कोणी स्पष्ट केले\nपदार्थाच्या अंतिम घटक म्हणजे ‘ अणु’ ही कल्पना काढली\nखालीलपैकी कोणत्या उपचार पद्धतीचा शोध भारतात लागला\nविशिष्ट समाजातील किंवा राष्ट्रातील सर्व लोकांनी संयुक्तपणे व जाणीवपूर्वक केलेली चळवळ म्हणजे ........ होय.\nप्रत्येकी एक किलोच्य�� चार वेगवेळ्या धातूंच्या चौरस ठोकळ्यांचे वजन केल्यास...............\nसर्वात जास्त घनतेच्या ठोकळ्यांचे वजन जास्त असेल\nसर्व ठोकळ्यांचे वजन सारखेच भरेल\nसर्वात कमी घनतेच्या ठोकळ्यांचे वजन जास्त भरेल\nविल सर्व विधाने चुकीची आहेत\nयुरोपियन लोकांना कशामुळे नव्या जगाची नव्या विचारांची जाणीव झाली\nभारतातील पहिली अणुभट्टी \\ अप्सरा’ केव्हा तयार करण्यात आली\nखालीलपैकी कशात अमूर्ती]करणाची पातळी उच्च दर्जाची मानली जाते\nज्ञात असलेल्या सर्व विधानांच्या आधारावरून एक सार्वत्रिक स्वरूपाचा सत्य निष्कर्ष म्हणजे................\nइ.स. .................ते .................... पर्यन्ति हजार वर्षे विज्ञानाच्या इतिहासात मध्ययुग म्हणून ओळखली जातात.\nइ.स. ४०० ते ४०००\nइ.स. ३०० ते ३०००\nइ.स. २०० ते ४०००\nइ.स. ४०० ते ५०००\nलोकांचे ग्रामीणभागातून शहरी भागात स्थलांतर होण्याचे ........ हे प्रमुख कारण आहे.\nइग्लंडमधील जॉन विक्लिफ याने बायबलचे ............ मध्ये भाषांतर केले.\nनिगामी अनुमान म्हणजे ........... विधानांच्या पातळीवरून ‘ कमी सामान्य’ किंवा ‘ विशेष’ विधानांच्या पातळीकडे अनुमान होय.\nआधुनिक समाजातील संबंध हे करार- आधारित असल्यामुळे त्यातून .......... जाणीव निर्माण होते.\nगॅलिलिओने केलेल्या संशोधनामुळे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात विज्ञान विकासात मोठी गती मिळाली\n‘ आधुनिक विज्ञानाचा जनक’ असे कोणास म्हटले जाते\nअग्रीबानाचा उपयोग अंतराळ प्रवासाठी करता येईल असे............... याने सांगिलते.\n.................. हे भारतीय वैद्यकशास्त्र जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र मानले जाते.\nकारण शोधण्याच्या पाच प्रायोगिक पद्धती ............ ने सांगितल्या आहेत.\nवस्तुस्थिशी तो अभ्युपगम सहमत आहे का हे पडताळणे\n’ सर्व गुलाबांना काटे असतात’ हे कशाचे उदाहारण आहे\nविश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे असा विश्वास ठेवणाऱ्या ......... ची विचारपद्धती ‘ विश्लेषणात्मक विचारपद्धती’ म्हणून ओळखली जाते व ही विज्ञानाला मिळालेली अमोल देणगी मानली जाते.\nरोमनांच्या भ्रामक समजुतीनी ............................ विकासात विरोध केलेला दिसतो.\nशेतीसाठी वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा झालेला एक तोटा म्हणजे................\nउत्पादन परदेशी पाठविले जात आहे.\nशेती नसलेले शेतमजूर बेरोजगार होत आहेत.\nउत्पादन साठविण्यात अडचणी येत आहेत.\nमनुष्यबळ कमी पडत आहे.\nखालीलपैकी कोणते प्रारण माध्यमाशिवाय वाहू ��कतात\nघरातील सेप्टिक टँकमध्ये मळमिश्रित पाण्याचे शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया खालील प्रकरे होते.\nखालीलपैकी कोणाला ‘तर्कशास्त्राचा जनक’ असे म्हणतात\nजॉन स्टूअर्स मिलच्या मते उदाहरणांची व अनुभवांची संख्या जितकी जास्त, अनुभवांचे क्षेत्र जितके व्यापक आणि विविध, त्या प्रमाणात.............. अनुमान अधिक स्थिर बनते.\nयुरोपला विचारांचा वारसा...............देशाकडून मिळालेला आहे.\nमध्ययुगाच्या काळात युरोपचे इतिहासकार ...............म्हणतात.\nदिल्ली येथील वायूप्रदूषण हे खाली दिलेल्यांपैकी कोणत्या एका प्रमुख करणामुळे घडून येते\nस्वयंचलित वाहनांमधून सुटणारा वायू\nपुढीलपैकी विगमन विचार पद्धतीचे प्रकार कोणते\nअ) केवळ गणनात्मक विगमन आ) साम्यानुमान इ) वैज्ञानिक विगमन\nअ, आ, इ तिन्ही\n“ मानवाने जाणीवपूर्वक व विचारपूर्वक तयार केलेल्या एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीत राहणे म्हणजे आधुनिकीकरण होय” असे कोणी म्हटले\nखालीलपैकी कोणते आकरिक (नियमबद्ध) शास्त्र आहे\nभारताने ............. हा उपग्रह सोडून दळणवळण क्षेत्रात प्रगती केली.\nअणुस्फोटात .............. विभाजन होते.\nखालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही\nकरण्याच्या ठिकाणी ................... निर्माण करण्याचे सामर्थ्य असते.\nपदार्थाच्या अंतिम घटक म्हणजे ‘ अणु’ ही कल्पना काढली\nनिरीक्षण अभावी ............ हा तर्कदोष घडून येतो.\nअ) दुर्लक्ष करण्याने अथवा घटना न पाहण्याने ब) इंद्रिय संवेदनांचा चुकीचा अर्थ लावल्याने\nफक्त अ बरोबर आहे\nफक्त ब चूक आहे\nअ आणि ब दोन्ही बरोबर आहेत\nअ आणि ब दोन्ही चूक आहेत\nखालीलपैकी कोणते शास्त्र समाजिक शास्त्र नाही\nप्लेटोने विद्यालय कोठे सुरु केले\nडॉ. अलेक्स ईन्कल्स यांच्या मते उद्योगधंदे आणि तंत्रविज्ञानामुळे माणसे अधिक................ होतात.\nविचारवंताच्या मतानुसार .................. च्या योग्यायोग्यतेवर निष्कर्षाची फलनिष्पत्ती अवलंबून असते.\nआधुनिक वृतपत्र व्यवसायची जननी ............. शोध आहे.\nपरस्परांशी संवाद साधण्याचे सर्वात प्रभावी माध्यम .................. हे आहे.\nउष्ण कटिबंधात.................. कपडे वापरणे चांगले.\nरेशमी व नायलॉन दोन्ही\n“ पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध केलेले बंड म्हणजे विज्ञान होय” असे कोणी म्हटले \nभारतीय शिल्पकलेचा जनक कोनला संबोधतात\nप्राथमिक आधुनिकीकरण .............. राष्ट्रांत घडून येते.\nइंद्रिय संवेदन म्हणजे प्रत्यक्��� वस्तूचे ......................... मानस ज्ञान होणे.\nआधुनिकीकरणाची प्रक्रिया ............... दिशेने असते.\nगणिती सूत्राच्या सहय्यानेच ......... याने ‘ गतीशास्त्राचा ‘ विकास केला.\nगणनाची साधी प्रक्रिया ............... ह्यावर आधारित असते.\n......................यांच्या मतानुसार स्थल- काल- निरपेक्ष अशी कोणतीच घटना विश्वात नाही.\nसोलर फोटोव्होल्टाइक टेक्नोलॉजीमुळे सरळपणे...................\nसूर्यकिरणांचे रासायनिक उर्जेत रुपांतर होते\nउष्णतेचे विद्युत शक्तीस रुपांतर होते.\nसूर्यकिरणांचे यांत्रिक शक्तीस रुपांतर होते\nकिरणशलाकांचे विद्युत शक्तीस रुपांतर होते\nऑरगॅनॉम हे प्रसिध्दपुस्तक कोणी लिहिले\nपाश्चात्यीकरण ही संज्ञा प्रथम ................... यांनी उपयोगात आणली.\nधर्मसत्तेचा भयामुळे ................... ने आपले पुस्तक आपल्या मृत्युनंतर छापावे, अस आग्रह धरला होता.\nखेत्री येथील तांब्याच्या खाणी .................... या राज्यात आहेत.\nप्राचीन काळी भारतीयांना अंकचिन्हांचा ............... संदर्भात उपयोग केलेला दिसतो.\nसादृश्यानुमानाचा युक्तिवाद ............ आधारलेला असतो.\nकाळ व घटना यांचा अभ्यास करणोर शास्त्र म्हणजे.................\n.................... लेखनाच्या एका शोधाने अंकगणिताची हिंदुस्थानात शे- दोनशे वर्षात प्रगती फारच वेगाने झाली.\nअण्वस्त्राच्या चाचण्यांमुळे कोणती घातक किरणोत्सर्गी द्रव्ये वातावरणात प्रवेश करतात\nस्ट्रॉन्शिथम ९०, रेडीअम, आयोडीन\nआधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमधील महत्वाचे घटक कोनला मानले जाते\n............................ याने निगमन विचार पद्धतीतील दोष दाखविले.\nसर, समान वजनाच्या वस्तुंचे वजन समानच असेल असे मला वाटते\nमिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/farmers-woman-health-care/", "date_download": "2019-07-16T10:33:19Z", "digest": "sha1:4BDXFW62SYPELJK366JMACHHVAE5KHMR", "length": 22978, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकरी महिलांनो आरोग्याला जपा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकरी महिलांनो आरोग्याला जपा\nशेतीत काम करणाऱ्या महिला शेतकरी, मजूर महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना दुखणी आली तरी त्या काम करतच असतात. त्यातून त्या दुखण्याकडे दुर्लक���ष होऊन आजार वाढत जातो. परंतु कामे तर नेहमीचीच आहेत ती करावीच लागणार, मात्र आरोग्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्यावेळीच जपायला पाहिजे.\nबळीराजाच्या सोबतीला शेतीतील अनेक कामे या महिलाच करत असतात. दिवसाचे १४ ते १८ तास त्या शेतावर आणि घरातही राबतात. जनावरांचे गोठे साफ करणे, दुध काढणे, जनावरांना चारा व पाणी देणे. इत्यादी कामे तसेच शेतीतील पूर्व मशागतीपासून धान्य साठवणुक, वाळवणी आणि विविध हंगामात गृहोपयोगी पदार्थ तयार करण्या सारखी कामे महिला वर्षानुवर्षे करतात. हे सर्व करत असतांना शेतकरी महिलांचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते व परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.\nशेतीकामाच्या ताणामुळे होणारे आजार:\nशेतीची कामे महिला पारंपारिक खुरपी, विळे वापरून हाताच्या व पायाच्या साहयाने पूर्ण करतात. कामाच्या वेळी त्यांच्या शरीरास अनैसर्गिक स्थितीत बराच काळ राहावे लागते. जसे की खुरपणी करताना बराच वेळ पायावर भार देवून बसावे लागते. त्यामुळे पाठीचा मणका, पायांच्या स्नायूंवर व गुडघ्यावर ताण येतो. परिणामी कामाची गती मंद होवून शारिरीक आजार होतात. यामध्ये मुख्यतः पुरूष शेतकऱ्यासाठी बनविलेली असतात, त्यामुळे महिलांची शारिरीक क्षमतेपेक्षा जास्त उर्जा खर्च होते व त्यांना शारिरीक कष्ट पडतात. याबाबत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झालेल्या अभ्यास क्रमानुसार महिलांना कमी जास्त प्रमाणात होणारे शारिरीक विकार पुढीलप्रमाणे आहे. या त्रासांची तीव्रता इतकी असते की महिलांना एका जागेवरून हालचाल करणे देखील अशक्य होते. मणक्यांच्या आजारामुळे जसे डिस्कस्लीप होणे, चक्कर किंवा अंधारी येणे, हातांची बोटे न वळणे, सांधे अकडणे, मान वळवण्यास त्रास होणे, उठ बस करण्यास त्रास होणे. इत्यादी आजार शेतकरी महिलांना होतात हे त्रास कमी करण्यासाठी महिलांनी विद्यापीठाने तयार केलेल्या विविध सुधारीत अवजारांचा वापर करायला हवा.\nसंरक्षक साहित्याच्या अभावामुळे होणारे आजार:\nशेतीतील कामे उघडयावर करावी लागत असल्यामुळे शेतकरी महिलांना ऊन, पाऊस आणि थंडी या बदलत्या हवमानाला सतत तोंड दयावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थावर होऊन त्यांना अनेक आजार किंवा व्याधीना सामोरे जावे लागते. उन्हाळयात उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळयांची जळजळ होते. डोक�� गरम होतो, डोके दुखणे, प्रसंगी चक्कर येते व खुप घाम येऊन थकवा जाणवतो. शरीराची उघडी त्वचा जाळून आग होऊन जखमा होतात. पिकावर फवारलेल्या किटकनाशकामुळे, कीडींमुळे त्वचेवर परिणाम होऊन त्वचा लाल होणे, खाजवणे, चट्टे पडणे, असे विविध त्वचा रोग व श्वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो. लोखंडी अवजाराच्या वापरामुळे पायांना, हातांना इजा होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास उसाचे पाचट लागून जखमा होतात. त्या जखमांवर धुळ व किटकनाशकांचा, रसायनांचा प्रभाव होऊन त्या चिघळतात.\nसकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्भवतात. वारंवार शीळे अन्न खाणे, अपूरे, आपौष्टिक व अवेळी जेवण, वारंवार उपवास करणे इत्यादीमुळे शेतकरी महिलामध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्तक्षय, पित्ताच्या तक्रारी, अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे साच्छिद्र व ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरॉसिस) इत्यादी आजार उद्भवतात. अपौष्टीक आहारामुळे गर्भावस्थेत व स्तनदा मातांमध्ये अशक्तपणा, रक्तक्षय, रांताधळेपणा, गर्भपात तसेच प्रसुतीत बालमृत्यू व कुपोषीत बालकांचा जन्म यासारख्या भीषण समस्या उद्भवतात.\nउन्हाळयात शेतात काम करतांना सुती कपडे वापरावेत. डोक्याला सुती रूमाल बांधावा आहारात भरपूर पाण्याचा व सरबताचा वापर करावा. पावसाळयात जास्त काळ पावसात काम केल्याने ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, संधिवात यासारखे आजार उद्भवतात त्यामुळे पाणी लवकर ठिबकून जाण्यासाठी पॉलिस्टरच्या कापडाचा वापर करावा. त्यामुळे ओले कपडे लवकर वाळतील सततच्या ओलाव्यामुळे पायांच्या बोटांमध्ये चिखलया होतात. त्यासाठी वेळीच योग्य उपचार करावा. हिवाळयात थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड किंवा लोकरी कपडे वापरावेत. फवारणी व बीजप्रक्रीया बुरशीनाशक, कीटकनाशक हाताला लावू नये, श्वसननलिका व डोळयांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून चष्मा, मास्क व हातमोजे असे संरक्षक साहित्य वापरावे.\nकापूस वेचणी, भाजीपाला, फुले व फळभाज्या तोडणी, चारा कापणी यासारख्या कामात पुढील किंवा मागील ओटीचा कापूस वेचणी कोट किंवा सनकोट व हातास आणि डोक्यास रूमाल बांधून स्वतःचे संरक्षण करावे. करडई, सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी करतांना हातांना जखमा होऊ नये म्हणून जाड कपडयाचे हातमोजे महिलांनी वापरावेत. करडई, सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी करतांना हातांना जखमा होऊ नये म्हणून जाड कपडयाचे हातमोजे महिलांनी वापरावेत.\nशरीरासाठी आणि शरिरातील विविध कार्य सुरळीत चालण्यासाठी विविध प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. उर्जा, प्रथिने, स्निग्धता, कर्बोदके, जिवनसत्वे आणि खनिजे ही पोषकतत्वे योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक पोषकतत्वांचे शरीरामध्ये वेगळे महत्व असते. आहारामध्ये कॅल्शियम, लोह, जिवनसत्व ‘क’ आणि जिवनसत्व ‘अ’ यांचे प्रमाण दैनदिंन आहारातील आवष्यकतेपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण मात्र आहे. म्हणूनच, आहारामध्ये खनिजे व जिवनसत्वांचे महत्व महत्व जाणून घेणे अति महत्वाचे ठरते.\nप्रत्येक व्यक्तीला कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम हाडांना मजबूती देते व त्यांची रचना करते. याषिवाय हृदयांच्या ठोक्यावर ताबा ठेवते आणि रक्त गोठविण्यासाठी देखील आवष्यक असते. आहारातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे व दात खराब होतात. लहान मुलांची वाढ खुंटते, नंतरच्या आयुष्यात कॅल्शियम कमतरतेमुळे ऑस्टीओमलेषिया, ऑस्टीओपोरोसीस होण्याची शक्यता वाढते तर आहारातील जास्त प्रमाणामुळे हायपर कॅल्शियमीया आणि किडनी स्टोन होऊ शकतो.\nकॅल्शियमचे स्त्रोत: तीळ, कढीपत्ता, चीज, खवा, कोबीची पाने, आळुची पाने, शेवग्याची पाने, सुकलेले खोबरे, माठ, रागी, हरभरयाची पाने, कराळं, पनीर, दुध इत्यादी.\nलोह हे एक खनिज असून त्यांची शरीराला आवश्यकता असते. रक्तामधील लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी हे एक आवश्यक मुलद्रव्य आहे आणि शरीरातील पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करते. रक्तपेशी तयार करण्यासाठी जेव्हा लोह कमी पडते, तेव्हा त्यांचा आकार लहान होऊन त्यांचे प्रमाण कमी होते व त्यांना आवश्यकतेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळतो. काही काळानंतर लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय (अॅनिमीया) होतो. वय, लिंग आणि कामाच्या पध्दतीनुसार आहारातील लोहाची गरज १२-५० मि.ग्रॅ. १ दिवस याप्रमाणे बदलत जाते. आहारातील लोह शरीरामध्ये पचन होण्यासाठी जिवनसत्व ‘क’ मदत करते.\nलोहाचे स्त्रोत: हरभऱ्याची पाने, पोहे, माठ, शेपू, सोयाबीन, आळुची पाने (काळी), मटकी, फुटाणे, चवळी, बाजरी, मसूर, गव्हाचे पीठ इत्यादी.\nजीवनसत्व ‘क’ स्त्रोत: आवळा, शेवग्याची पाने, पेरू, कोथींबीर, पत्ता कोबी, शेवग्याच्या शेंगा, पपई (पिकलेली), मोसंबी, संत्री, पालक, टोमॅटो ���त्यादी.\nडोळयांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ‘अ’ ची आवश्यकता असते, तसेच हाडांच्या वाढीसाठी देखील महत्वाचे आहे. शरीरात जीवनसत्व ‘अ’ ची कमतरता असणारा व्यक्ती कमी प्रकाशात पाहू शकत नाही. जीवनसत्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे लाळ ग्रंथी, श्वाच्छोश्वासचा मार्गे, डोळे आणि त्वचेवर देखील प्रभाव पडतो. जीवनसत्व ‘अ’ च्या अधीक्यामुळे हाडांमध्ये ठिसुळपणा येतो. बिटाकॅरोटीन हे जीवनसत्व ‘अ’ चे पुर्व स्त्रोत आहेत. वय लिंग आणि कामाच्या पध्दतीनुसार आहारातील बिटाकॅरोटीनची आवष्यकता १२०० ते ३८०० मायक्रोग्रॅम प्रत्येक दिवसी याप्रमाणे बदलत जाते.\nमोड आलेली कडधान्ये, ताजी फळे व भाजीपाला याचा आहारात उपयोग करावा. आहारात प्रक्रीयायुक्त सोयाबीन, लिंबू, दुध, दही, शक्य असल्यास मांस, मासे, अंडी तसेच मिश्रधान्य व कडधान्य यांचा वापर करून सकस आहार घ्यावा. आजारांची भीषणता व त्यांचा स्वतः महिलांवर, कुटुंबावर व समाजावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन स्वतः महिला शेतकऱ्यांनी जागरूक राहावे. कुटुंबातील इतर व्यक्तींनी काळजी घ्यावी म्हणजे प्रत्येक कुटुंब सुदृढ, आनंदी व सुखी होईल.\nसौ. कीर्ती गि. देशमुख, डॉ. उमेश ग. ठाकरे\n(कृषी विज्ञान केंद्र, अकोला)\nwoman farmer health शेतकरी महिला आरोग्य calcium vitamin जीवनसत्व कॅल्शियम nutrient पोषण\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrovision-farmers-get-technology-salinity-reclamation-18246", "date_download": "2019-07-16T11:24:26Z", "digest": "sha1:SD7PFVTYJ2C3WAXKUC32DOZ7T56GLENZ", "length": 24314, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrovision, farmers get the technology of salinity reclamation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी सुधारण्याचे तंत्रज्ञान\nशेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी सुधारण्याचे तंत्रज्ञान\nमंगळवार, 9 एप्रिल 2019\nउत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा गावात क्षारपड झालेल्या जमिनींची सुधारणा करण्याचा सुनियोजित व शास्त्रीय पद्धतीचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतात त्यांच्याच सहभागातून राबवण्यात आला. निचरा प्रणाली, चर खोदणे अशा उपायांबरोबरच जिप्सम, मळी, संतुलित अन्नद्रव्यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यातून जमिनींची सुधारणा झालीच. शिवाय भात, गहू या पिकांचे चांगले उत्पादन मिळून शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसाही येण्यास मदत झाली.\nउत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा गावात क्षारपड झालेल्या जमिनींची सुधारणा करण्याचा सुनियोजित व शास्त्रीय पद्धतीचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतात त्यांच्याच सहभागातून राबवण्यात आला. निचरा प्रणाली, चर खोदणे अशा उपायांबरोबरच जिप्सम, मळी, संतुलित अन्नद्रव्यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यातून जमिनींची सुधारणा झालीच. शिवाय भात, गहू या पिकांचे चांगले उत्पादन मिळून शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसाही येण्यास मदत झाली.\nक्षारपड जमिनींची समस्या केवळ एका राज्यापुरती नाही तर देशपातळीवरील, किंबहुना जागतिक पातळीवर आहे. त्याचा परिणाम शेतीतील उत्पादकता घटण्यावर झाला आहे. विशेषतः कोरडवाहू किंवा अर्धकोरडवाहू भागातील शेती शाश्‍वता त्यातून घटली आहे. भारतात सुमारे ६.७३ दशलक्ष हेक्टर जमीन क्षारपड झाली आहे. देशातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी हे क्षेत्र २.१ टक्के आहे. यातील सुमारे २.८ दशलक्ष क्षेत्र हे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आहे आणि शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. साहजिकच त्यांनाच क्षारपड समस्येचा सामना करावा लागला तर उत्पन्नाचे साधनच गमवावे लागणार आहे. जमिनी क्षारपड झाल्याची समस्या आपल्याकडे ऊस शेतीत मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.\nपाणी व खते यांचा अनियंत्रित वापर त्यास कारणीभूत आहे. चर खोदणे, निचरा प्रणाली आदींचा वापर करून त्यावर उपाय काढण्यात येत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे असे प्रयोग झाले असून त्यांना या समस्येपासून सुटकाही मिळाली आहे.\nउत्तर प्रदेश राज्यातील हरदोई जिल्हा आहे. येथील संताराहा गावातही हीच समस्या शेतकऱ्यांना सहन करावी लागत होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कर्नाल येथील केंद्रीय माती क्षारता संशोधन संस्थेने यावर उपाय शोधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे क्षेत्र हे ०.६२ हेक्टर आहे. साहजिकच अल्पभूधारक वर्गात येते येतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधनदेखील शेती हेच आहे. हा कार्यक्रम साधारण एप्रिल २०११ मध्ये हाती घेण्यात आला. शेतकऱ्यांना त्याची रूपरेषा समजावून देण्यात आली. त्याचबरोबर त्यांची या कार्यक्रमात काय जबाबदारी आहे याची माहितीही देण्यात आली.\nया कार्यक्रमात शेतावर करण्यासारखी अनेक कामे होती. बांध घालणे, शेतात निचरा प्रणाली राबवणे, चर काढणे, जमिनींची पातळी सुधारणे अशा विविध कामांत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्येक प्लॉटमधील मातीचे नमुने संकलित करण्यात आले. त्यासाठी आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी त्याबाबत प्रशिक्षणही दिले. जमिनीतून क्षारांचा निचरा होणे गरजेचे होतेच. शिवाय पिकांना पाणीही उपलब्ध होणे आवश्‍यक होते. त्यासाठी प्रत्येकी चार हेक्टरवर बोअर घेण्यात आले.\nजिप्समचा वापर ठरला महत्त्वाचा\nसंकलित केलेल्या मातीच्या नमुन्यांचे परीक्षण कले असता त्याचा सामू (पीएच) तब्बल साडेआठ ते १०.१ पर्यंत आढळला. त्यामध्ये जिप्सम या खताचा वापर करण्याची मोठी गरज असल्याचे अनुमान निघाले. शेतकऱ्यांना हे भूसुधारक उपलब्धही करून देण्यात आले. यात सल्फरचे प्रमाण १६.१ टक्के होते. कॅल्शियम १८.३ टक्के, मॅग्नेशियम ०.०४ टक्के तर नत्र ०.१८ टक्के अशा प्रकारे जून २०१२ मध्ये मातीच्या वरच्या थरात म्हणजे १५ सेंटिमीटरपर्यंत खोलीत त्याचा वापर करण्यात आला.\nजिप्समचा वापर व मिश्रण या कृतीनंतर शेतांमध्ये १० सेंटिमीटर पातळीपर्यंत दहा दिवस पा���्याची पातळी ठेवण्यात आली. जेणे करून कॅल्शियम नत्र यांची देवाणघेवाण पिकांच्या मुळांपर्यंत व्हावी.\nजमिनीतील क्षारांचा पुरेसा निचरा झाल्यानंतर साखर कारखान्यातील मळीचा वापर करण्याचे ठरले. यात सल्फर ०.२३ टक्के, कॅल्शियम ११ टक्के, मॅग्नेशियमन १.६५ टक्के, एकूण कार्बन २६ टक्के, एकूण नत्र १.३३ टक्के, एकूण स्फुरद १.०८ टक्के तर एकूण पोटॅश ०.५३ टक्के या अन्नद्रव्यांचा समावेश होता. ही मळी जमिनीच्या वरच्या थरात १० टन प्रति हेक्टर या प्रमाणात एकसारखी मिसळून देण्यात आली.\nविविध पद्धतींच्या वापरात शेतकऱ्यांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा होता. त्यांनीही स्वखर्चाने काही निविष्ठांसाठी रक्कम खर्च केली.\nक्षार सहनशील भाताची लागवड\nआता सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे क्षार सहनशील जातींच्या लागवडीची. सीएसएसआरआय या संस्थेने तीदेखील मदत शेतकऱ्यांना केली. या संस्थेचे उत्तर प्रदेशातच लखनौ येथे प्रादेशिक केंद्र आहे. तेथून भाताची सीएसआर ३६ ही जात शेतरकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आली. तीस दिवस वयाच्या या रोपांची पुनर्लागवड जुलैमध्ये करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या लागवड तंत्रज्ञान पध्दद्धतीचेदेखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.\nकेलेल्या एकूण प्रयोगाचे सकारात्मक परिणाम साधारण तीन वर्षांनंतर दिसू लागले. भातपिकाखालील जी जमीन कमी क्षारवट होती तेथे उत्पादन ३९. ५३ टक्क्याने तर जिथे जमीन मध्यम क्षारपड होती तेथे उत्पादन ७४. ९५ टक्क्याने वाढल्याचे दिसून आले. गव्हाच्या पिकातही असेच उत्साहवर्धक परिणाम दिसून आले. क्षारतेच्या प्रमाणानुसार ज्या जमिनींमध्ये भाताचे हेक्टरी उत्पादन २.९८, १.२५ टन असे यायचे. तेथे जमीन सुधारणा कार्यक्रमानंतर ते सुमारे पावणेपाच ते पाच टनांपर्यंत पोचले.\nगव्हाचे उत्पादनही जमिनीच्या क्षारतेनुसार पूर्वी हेक्टरी २.८४, १.६२ टन असे मिळायचे. ते तीन ते साडेतीन टनांपर्यंत पोचले.\nउत्तर प्रदेश क्षारपड saline soil स्त्री गहू wheat शेती farming कोरडवाहू भारत सामना face ऊस पाणी water खत fertiliser यंत्र machine साखर\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणी��ाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nकमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...\nदूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...\nलसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...\nमधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...\nसुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...\nमलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...\nयंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...\nयंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...\nपीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/digital-and-physical-are-both-/179400.html", "date_download": "2019-07-16T11:21:57Z", "digest": "sha1:U2POPSLKAFTIXCLG7S3QUEIQYA4Z7LFD", "length": 34534, "nlines": 313, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra डिजिटल अणि फिजिकल ही दोन्ही वेगळी विश्वे - ब्रिजेश सिंग", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nडिजिटल अणि फिजिकल ही दोन्ही वेगळी विश्वे - ब्रिजेश सिंग\nडिजिटल अणि फिजिकल ही दोन्ही विश्वे खूप वेगळी आहेत. डिजिटल हे खूप वेगळे माध्यम आहे, असे वक्तव्य राज्याच्या माहिती संचालनालयाचे संचालक व सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी केले. ‘नवराष्ट्र एक पाऊल पुढे’ या कार्यक्रमांतर्गत दैनिक ‘नवराष्ट्र’च्या अॅपचे लोकार्पण मंगळवार ११ जून रोजी राज्याच्या माहिती संचालनालयाचे संचालक व सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंग आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार व महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई येथे मंगळवारी हा दिमाखदार सोहळा पार पडला.\nमाझी पहिली मुलाखत छापणारे वृत्तपत्र नवभारत होते. त्याच समुहाच्या नवराष्ट्र या वृत्तपत्राच्या अॅपचे लोकार्पण माझ्या हस्ते होत आहे, याबद्दल आनंद वाटत असल्याचे ब्रिजेश सिंग यावेळी म्हणाले. जगातील ५० टक्के इंटरनेट युजर्स महाराष्ट्रात आहेत. त्यातील ५० टक्���े हे मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे डिजिटलला खूप चांगला वाव आहे. फक्त डिजिटलची स्पेस वेगळी आहे. तिथे आव्हाने वेगळी आहेत. अॅपची स्पेस समजून घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच नवराष्ट्रच्या या नव्या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.\nजगातील ५० टक्के इंटरनेट युजर्स महाराष्ट्रात आहेत. त्यातील ५० टक्के हे मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे डिजिटलला खूप चांगला वाव आहे. फक्त डिजिटलची स्पेस वेगळी आहे. तिथे आव्हाने वेगळी आहेत. अॅपची स्पेस समजून घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.\nडिजिटलला भारतात चांगले भविष्य : श्वेता शालिनी\nअॅप लोकार्पणासाठी ब्रिजेश सिंग यांच्यासह उपस्थित असलेल्या श्वेता शालिनी यांनीही यावेळी आपले मौलिक विचार मांडले. आपला देश झपाट्याने बदलत आहे. नवभारत, नवराष्ट्र हे शब्द इंग्रजीत भाषांतरित केले तर ‘न्यू इंडिया’ असा शब्द वापरला जातो. खऱ्या अर्थाने ही संस्था नावीन्याचा ध्यास घेऊन चालत आहे. त्यामुळेच मी या संस्थेसोबत कायम असते, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या श्वेता शालिनी पुढे म्हणाल्या की, डिजिटलला भारतात चांगले भविष्य आहे. भारतात ७६ टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतात. ग्रामीण आणि शहरी भागात आजही लोक सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन कोणता हे बघत असतात आणि खरेदी करत असतात. भारतात प्रत्येक उत्पादनासाठी जागा आणि मार्केट आहे. त्यामुळेच सगळे जग आपल्याकडे पाहत आहे. नवी माध्यमे आल्याने प्रिंट मीडिया संपेल, असे आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. पण प्रिंट मीडिया मरणार नाही आणि डिजिटलही वाढत राहणार आहे, असे त्या म्हणाल्या.\n‘नवराष्ट्र एक पाऊल पुढे’ या कार्यक्रमांतर्गत दैनिक ‘नवराष्ट्र’च्या अॅपच्या लोकार्पणासोबतच महाचर्चेचेही आयोजन करण्यात आले होते. मीडिया, सरकार , समाज आणि त्यातील सकारात्मक समन्वय या विषयावर या महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या महाचर्चेसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माध्यम आणि जनसंपर्क सल्लागार पी. एस. पाटील, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त व मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद आवताडे, मुंबई विद्यापीठाचे डेप्य��टी रजिस्ट्रार जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड, साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे हे मान्यवर उपस्थित होते.\nभूमिका घेणे महत्त्वाचे -मिलिंद आवताडे\nमहापारेषणचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद आवताडे यांनी यावेळी सर्वप्रथम या चर्चेत आपले मत मांडले. माध्यमांमुळे समाज बनत असतो आणि समाजामुळे माध्यमे आकार घेत असतात. ही दुहेरी प्रक्रिया आहे. सध्या माध्यमांनी भूमिका घेणे महत्वाचे आहे. माध्यमे ती भूमिका घेत आहेत. हीच परिवर्तनाची नांदी आहे, असे ते म्हणाले. सकारात्मकता आणण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम केले पाहिजे. समस्या पुढे आणल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.\nनवे तंत्रज्ञान बदल घडवत आहे - लीलाधर बनसोड\nमुंबई विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्ट्रार जनसंपर्क अधिकारी लिलाधर बनसोड यांनी माध्यमे कात टाकत आहेत, या मुद्द्यावर प्रकाश टाकला. नवी माध्यमे आल्याने परिस्थिती बदलत आहे. जी बातमी मला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये समजायची ती आज व्हॉट्स अॅपमुळे लगेच समजते. काळानुसार होणारे बदल, नवे तंत्रज्ञान सकारात्मक बदल घडवत आहेत, या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला.\nनवराष्ट्रमध्ये सकारात्मकता - पी. एस. पाटील\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माध्यम आणि जनसंपर्क सल्लागार पी. एस. पाटील यांनी नवराष्ट्र हा खूप जवळचा वाटणारा पेपर आहे, असे मत नोेंदवले. नवराष्ट्रच्या पाठीशी सदैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी पेपर रोज वाचतो. पण नवराष्ट्र खूप जवळचा वाटतो. त्यात एक सकारात्मकता असल्याने तो नक्की पुढे जाईल, असे सांगितले.\nपॅकेजिंग महत्त्वाचे -निलेश खरे\nसाम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. मात्र हा आरसा अंतवर्क्र आणि बहिवर्क्र झाला आहे. एखादी बातमी दाखवताना एकतर ती फुगवून दाखवली जाते किंवा छोटी करुन दाखवली जाते. आपण सकारात्मक बदल घडवण्यासाठी गोष्ट आहे तशी दाखविली पाहिजे. त्यासाठी थोडे प्रयोग करणे आवश्यक आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. एखादी गोष्ट तुम्ही कशी देत आहात, त्याचे पॅकेजिंग कसे आहे, हे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले.\nसरकार नेहमीच सकारात्मक - संदीप माळवी\nठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त व मुख्य जनसंप��्क अधिकारी संदीप माळवी यांनी सरकार नेहमीच सकारात्मक असते. सकारात्मकता आणणे ही माध्यमे, सरकार आणि समाजाचीही जबाबदारी आहे, असे सांगितले. जनसंपर्क अधिकारी म्हणजे जोकर अशी समज पुसून सकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करत असतो, असे ते म्हणाले.\nप्रयोगांनी येते सकारात्मकता - संजय भुस्कुटे\nमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी चर्चेतील एक मान्यवर आणि महाचर्चेचे सुत्रसंचालक म्हणून कार्यक्रमात दुहेरी भूमिका बजावली.महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे भुस्कुटे यांनी राबविलेल्या दोन प्रयोगांनी सकारात्मकता कशी आणली हे सांगितले. इको फ्रेंडली गणपती आणि होळी या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे प्रयोग करताना माध्यमांनीही साथ दिली. हा एक सकारात्मक समन्वय असल्याचे ते म्हणाले.\nसकारात्मकता माध्यमांनी पुढे आणावी - हेमराज बागुल\nमाहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी सगळ्यात शेवटी महाचर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांच्या मुद्द्यांचा एक लेखाजोखा मांडला. सरकार हे नेहमी सकारात्मक गोष्टींसाठी काम करत असते. मात्र माध्यमांना नकारात्मक भाग आधी दिसतो.\nही सवय थोडी बदलली पाहिजे. सकारात्मक बाबीही माध्यमांनी पुढे आणल्या पाहिजेत असे ते यावेळी म्हणाले.\nया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी मालंडकर हिने केले. यावेळी नवभारतचे संचालक डी. बी. शर्मा, नवभारतचे अध्यक्ष श्रीनिवास राव, नवभारतचे शहर संपादक ब्रजमोहन पांडे, नवराष्ट्रच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक संजय तिवारी आदी मान्यवरही उपस्थित होते.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nसर्वोत्कृ��्ट नाटकांचा महोत्सव होणार\nडिजिटल अणि फिजिकल ही दोन्ही वेगळी विश्वे - ब्रिजेश सिंग\nनूतन यांच्या आठवणींना उजाळा\nनूतन यांच्या आठवणींना उजाळा\nअहिंसा, सत्याचा विचार गांधींमुळे आजही जिवंत-माजी न्यायमूर्ती चपळगावकरांची खंत\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/salman-khan-race-with-horse-video-viral-1561359523.html", "date_download": "2019-07-16T10:04:48Z", "digest": "sha1:ZZ4L6CAIO6YATZK72CXBV3TTIAS3AJKE", "length": 6541, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan race with horse video viral | सलमान खानने शर्यतीत घोड्याला टाकले मागे, व्हायरल झाला शर्यतीचा व्हिडिओ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसलमान खानने शर्यतीत घोड्याला टाकले मागे, व्हायरल झाला शर्यतीचा व्हिडिओ\n'इंशा���ल्लाह' आणि 'दबंग 3' मध्ये दिसणार सलमान\nबॉलीवूड डेस्क - 'भारत' चित्रपटानंतर सलमान खान 'इंशाअल्लाह' आणि 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. सलमान खान सध्या चित्रपटांपासून दूर आपले आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारा सलमान नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकतेच आपल्या ट्विटर अकाउंटवर घोड्यासोबतच्या शर्यतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमानची एनर्जी बघण्याजोगी आहे. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चर्चेचा विषय बनला आहे.\nसलमान खानने आपल्या व्हायरल व्हिडिओत घोड्यासोबत शर्यत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट करत सलमानने लिहिले की, 'ओव्हरपावर हॉर्स पावर.....मजेदार.' सलमान खान फिटनेसच्या शर्यतीत नेहमीच पुढे राहतो याचा पुरावा त्याचा हा व्हिडिओ देतो.\nफराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज\nआयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट\n'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vidya-balan-sonali-bendre-celebrate-birthday-with-family-friends-6002900.html", "date_download": "2019-07-16T11:00:59Z", "digest": "sha1:3JYC5N52FRVVT5LQ7FR653UXRQRMHV4A", "length": 7763, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vidya Balan Sonali Bendre Celebrate Birthday With Family Friends | 40 वर्षांची झाली विद्या बालन, बर्थडे सेलिब्रेशनमध्ये फॅमिलीसोबत दिसली रेट्रो लूकमध्ये, फोटोग्राफर्सला दिल्या अशा पोज : Video", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n40 वर्षांची झाली विद्या बालन, बर्थडे सेलिब्रेशनमध्ये फॅमिलीसोबत दिसली रेट्रो लूकमध्ये, फोटोग्राफर्सला दिल्या अशा पोज : Video\nकँसरग्रस्त सोनाली बेंद्रेने बर्थडेला पतीला Kiss करत खाऊ घातला केक\nएन्टटेन्मेंट डेस्क. मंगळवारी म्हणजे 1 जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि सोनाली बेंद्रे दोघींचाही वाढदिवस होता. दोघींनी कुटूंब आणि फ्रेंड्ससोबत वाढदिवस सेलिब्रेट केला. विद्या बालनने आपला 40 वा वाढदिवस घरीच फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. यावेळी तिचे संपुर्ण कुटूंब रेट्रोल लूकमध्ये दिसले. यावेळी विद्याने डार्क ग्रीन कलरचा गाऊन घातला होता आणि तिने कर्ली हेअरस्टाइल बनवली होती. विद्याला बर्थडे विश करण्यासाठी मीडिया फोटोग्राफर्स पोहोचले होते. तिने कॅप घालून फोटोग्राफर्सला खुप पोज दिल्या.\nसोनालीनेही सेलिब्रेट केला वाढदिवस\n- कँसरग्रस्त सोनाली बेंद्रेनेही आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. सोनालीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही व्हिडिओज समोर आले आहेत. सोनालीने मीडिया फोटोग्राफर्सला पोज दिले. तसेच कॅमेरामनला केकही खाऊ घातला.\n- सोनालीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पती गोल्डी बहलला किस करताना केक खाऊ घालत आहे.\n- सोनालीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन आणि दोन्ही मुलंही पोहोचले होते. यासोबतच कुणाल कपूर पत्नी नैना बच्चनसोबत पोहोचला होता.\nकपिल शर्माच्या दिल्ली रिसेप्शनचे नवीन फोटोज आले समोर, पार्टीमध्ये पत्नी नाही तर आईसोबत पोहोचला क्रिकेटर युवराज सिंह, सलमानच्या भावासोबत मस्ती मूडमध्ये दिसला कॉमेडियन\nदिल्लीमध्ये झाले कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन, पत्नी गिन्नीसोबत दिसला रॉयल लूकमध्ये, दोघांनी घातला होता मॅचिंग ड्रेस\nप्रोड्यूसरच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये नवरीप्रमाणे नटून पोहोचल्या रेखा, ग्रीन साडी, बिंदीया आणि हातभर बांगड्या, तर पत्नी जयासोबत दिसले बिग बी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/nasa-spacecraft-to-hit-an-asteroid-in-2022-by-dart-technology-dr-371551.html", "date_download": "2019-07-16T10:13:28Z", "digest": "sha1:NTT65RFQHR4GYDLQSMFEAYUBPKELEFU7", "length": 13527, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : या 'चंद्रा'चे तुकडे-तुकडे करणार नासाचं रॉकेट nasa spacecraft to hit an asteroid in 2022 by dart technology– News18 Lokmat", "raw_content": "\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी\nया 'चंद्रा'चे तुकडे-तुकडे करणार नासाचं रॉकेट\nनासा स्पेसक्राफ्ट लाँच करण्याच्या तयारीत\nहे कोणत्या सायन्स फिक्शन फिल्मचं कथानक नाही. नॅशनल एरोनॉटिक्स एन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे�� नासा एक स्पेसक्राफ्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. 'स्पेस X - फाल्कन 9' नावाचं हे रॉकेट सप्टेंबर 2022 मध्ये 'डिडिमॉस' नावाच्या प्रणालीतल्या लघु चंद्राचा (Asteroid) चा आकाशातच वेध घेणार आहे.\nबायनरी अॅस्ट्रॉइड सिस्टिम - 'मूनलेट' म्हणजे आकाराने लाहन असलेला चंद्रासारखा Asteroid, जो एखाद्या मोठ्या लघुग्रहाभोवती फिरतो. तर बायनरी एस्ट्रॉइड सिस्टिम ही अशी एक सिस्टिम आहे, ज्यात अनेक लाहान-मोठे Asteroid केद्रस्थानी असलेल्या एका ग्रहाभोवती फिरत आहेत.\nसोप्या शब्दात सांगायचं झालं तर, अंतराळात एखाद्या लघुग्रहाभोवती मोठ्या संख्येने फिरणारे लहान-मोठे खडक ज्यांना 'मूनलेट' असं म्हटलं जातं आणि या संपूर्ण प्रणालीला बायनरी अॅस्ट्रॉइड सिस्टिम असं म्हटलं जातं. अंतराळात 'डिडिमोस' नावाची अशीच एक प्रणाली असून, त्यातल्या एका मूनलेटचा म्हणजेच लघु चंद्राला नासा सप्टेंबर 2022 मध्ये वेध घेणार आहे.\nडबल एस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट (DART) हे नासाचं पहिलं असं मिशन आहे, जे खगोलीय संरक्षण तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणार आहे. DART आणि सोलर उर्जा शक्तीच्या माध्यमातून हे रॉकेट 2021 मध्ये लाँच केलं जाणार असून, सप्टेंबर 2022 मध्ये ते 'डिडिमोस' प्रणालीतील Asteroid चे तुकडे-तुकडे करेल असं नासाने म्हटलं आहे.\nया अंतराळ मोहिमेत जे Asteroid भेदलं जाणार आहे, ते पृथ्वीपासून 1 कोटी 10 लाख कि.मी. अंतरावर असतानाच शास्त्रज्ञांना या खगोलीय घटनेला अंतिम रुप द्यावं लागणार आहे. तर त्यापासून पृथ्वीला कोणताच धोका नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.\nनासाच्या शास्त्रज्ञांनी 2015 पासूनच 'डिडिमॉस'चा अभ्यास करायला सुरुवात केली होती. सद्या उत्तर एरिझोना युनिव्हरसिटीच्या क्रिस्टिना थॉमस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एका मोहिमेच्या माध्यमातून टेलिस्कोपोद्वारे त्यावर लक्ष ठेवलं जात आहे.\nनासाची ही मोहिम फत्ते झाल्यानंतर म्हणजेच स्पेसक्राफ्ट Asteroid वर धडकल्यानंतरच्या स्थितीचा अभ्यास नासाचे शास्रज्ञ करणार आहेत. DART च्या या मोहिमेसाठी नासा 481 कोटी रुपये खर्च येणार आहे.\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nमुख्य कोचसाठी BCCIने मागवले अर्ज; रवी शास्त्री जाणार की राहणार\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/importance-of-market-strategies-need-to-be-for-successful-organic-farming/", "date_download": "2019-07-16T10:19:13Z", "digest": "sha1:56I666IEXKVFLIXSOELFJMCXJHSZXN4Z", "length": 13362, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यशस्‍वी सेंद्रिय शेतीसाठी बाजारपेठ तंत्र अवगत असणे आवश्यक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयशस्‍वी सेंद्रिय शेतीसाठी बाजारपेठ तंत्र अवगत असणे आवश्यक\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांच्‍या वतीने मराठवाडयातील चार जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यातील नांदेड जिल्हयाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन दिनांक 4 जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. शरदराव हिवाळे, डॉ. स्मिता सोळंके, श्री. संजय देशमूख (नोका, पुणे), डॉ. सतिश भोंडे, श्री. महेश सोनकुळ, डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले म्हणाले की, मराठवारडयातील कोरडवाहु शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत. यातील शेतमालाचा बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख समस्या आहेत. अशा वेळी कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता यासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने पाहत आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना लाभ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी योग्य बियाणे, आंतरपिक पध्दती, पिकांची फेरपालट आदी मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सेंद्रीय शेतीसाठी महत्वाचे आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्‍यातील ऊर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यशस्‍वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठेचे तंत्र अवगत करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nमा. श्री. शरदराव हिवाळे यांनी भाषणात सांगितले की, शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती केल्यास फायदेशीर होईल. गट शेतीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था सोपी जावी म्हणून विद्यापिठ निश्चित पाठीशी राहील. श्री.संजय देशमुख यांनी सांगितले की, नांदेड जिल्हा सेंद्रीय शेतीच्या अवलंबामध्ये अग्रेसर असुन जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेती करणारे आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल. तसेच डॉ. सईद इस्माईल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, रासायनिक खते व किटकनाशकांचा अयोग्‍य व अतिरेक वापरामूळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि किटकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढते आहे, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.\nप्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये श्री संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, श्री. महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचे व सापळयांचे फायदे उपयोग व महत्व, डॉ. सतिश भोंडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये माती परिक्षणाचे महत्व, डॉ. सी. व्ही. आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ. ए. टी. शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापण तसेच डॉ. ए. एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.\nसदरिल प्रशिक्षण कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/227536.html", "date_download": "2019-07-16T10:00:29Z", "digest": "sha1:RRWGURA6AZWTEGNCJSGNBVLE3RWIFGAI", "length": 16675, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "केंद्र सरकारने निधी संमत न केल्यामुळे नवी मुंबईतील ‘नाला स्वच्छता योजना’ रखडली ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > केंद्र सरकारने निधी संमत न केल्यामुळे नवी मुंबईतील ‘नाला स्वच्छता योजना’ रखडली \nकेंद्र सरकारने निधी संमत न केल्यामुळे नवी मुंबईतील ‘नाला स्वच्छता योजना’ रखडली \nनवी मुंबई – येथील दिघा, ऐरोली, इंदिरानगरसह अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. त्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’च्या अंतर्गत (जेएन्एन्यूआर्एम्) ‘नाला व्हिजन’ राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. (समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना वारंवार पाठपुरावा का घ्यावा लागतो ‘तात्काळ उपाययोजना काढणे, हे प्रशासनाला स्वत:चे दायित्व आहे’, असे वाटत नाही का ‘तात्काळ उपाययोजना काढणे, हे प्रशासनाला स्वत:चे दायित्व आहे’, असे वाटत नाही का – संपादक) यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई आणि संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ता�� सिद्ध करून केंद्राकडे पाठवला असून १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही तो प्रस्ताव संमत न झाल्यामुळे नाला व्हिजन रखडले आहे. ही कामे स्वखर्चाने करण्यासाठी महापालिकेला अनुमाने ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.\nशहरातील नाल्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे त्यामध्ये गाळ साचला आहे. दगड अस्ताव्यस्त स्वरूपात नाल्यात पडले आहेत. डेब्रिज माफियांनी बांधकामांचा कचरा टाकून नाल्यांचा आकार अल्प केला आहे. बोनसरी आणि दिघा परिसरामध्ये पावसाचे पाणी नागरी वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असून नाल्यांच्या काठावर झोपड्या आणि विविध बांधकामे बांधली आहेत. विकासासाठी अनेक ठिकाणी नाल्यांचा मार्ग पालटण्याचा प्रयत्न झाला आहे. (या समस्यांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई का केली नाही असे निष्क्रीय प्रशासन कधीतरी सुव्यवस्था निर्माण करू शकते का असे निष्क्रीय प्रशासन कधीतरी सुव्यवस्था निर्माण करू शकते का \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags नवी मुंबर्इ महानगरपालिका, प्रशासन Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आव��हन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-fall-osmanabad-latur-districts-12647", "date_download": "2019-07-16T11:21:04Z", "digest": "sha1:NQQRZ75EVVVKP4PYSQG75TY3BKKPCQXC", "length": 16968, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rain fall in Osmanabad, Latur districts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान\nउस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nउस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nउस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nआकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाची सार्वत्रिक कृपा अजूनही व्हायला तयार नाही. कुठे अपेक्षेच्या पुढे जावून तर कुठे थेंबही नाही. अशा लहरी स्वरूपातच परतीचा पाऊसही पडत असल्याची प्रचिती लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनुभवली.\nलातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, हरंगुळ बु. मंडळात प्रत्येकी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्‍यातील भादा मंडळांत सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औसा ५५, लामजना ३२, किल्लारी ३, मातोळा ४८, किनथोट २०, बेलकुंड ८, उदगीर तालुक्‍यातील मोधा ७, हेर ५, देवर्जन ३, वाढवणा बु. ४, चाकूर तालुक्‍यातील चाकूर ४, वडवळ ना. २, नळेगाव ३६, निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात ५८, अंबुलगा बु. ४, कासरशिरसी ५, पानचिंचोली २१, देवणी बु. ५, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील श��रूर अनंतपाळ ५, साकोळ मंडळात २ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर मंडळात ५१ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण १४, तेर २३, ढोकी २५, बेम्बाळी ४१, पाडोळी ७२, जागजी ८, केशेगाव ३३, तुळजापूर ८५, सावरगाव ३१, नळदुर्ग ५, मंगरूळ १३०, सालगरा १७, नारगवाडी ७, मुळज ७.\nउस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने नुकसान\nउस्मानाबाद ः उस्मानाबाद शहर व परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात बुधवारी (ता. तीन) पहाटे जोरदार पाऊस झाला. तर ढोकी (ता. उस्मानाबाद) परिसरात मंगळवारी (ता. २) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ढोकी परिसरात उसाचे पीक आडवे झाले. केळीच्या बागांचेही नुकसान झाले. बुधवारी पहाटे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. या मंडळात अतिवृष्टी झाली. १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली. ८५ मिलिमीटर पाऊस या मंडळात नोंदला गेला. उस्मानाबाद व तुळजापूर तालुका वगळता अन्य तालुक्यांत पाऊस झाला नाही.\nसर्वाधिक पावसाची मंडळे (मिलिमीटरमध्ये)\nऔसा तालुका ः भादा ६८\nउस्मानाबाद तालुका ः पाडोळी ७२\nतुळजापूर तालुका ः मंगरूळ १३०, तुळजापूर ८५\nउस्मानाबाद usmanabad तूर लातूर latur ऊस पाऊस शिरूर पूर सोयाबीन केळी banana\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/vilasrao-gov-and-dk-shivkumar-2002/", "date_download": "2019-07-16T09:58:51Z", "digest": "sha1:H6PCATO4TGTFRK55RROEWELMRUZKKRTF", "length": 15880, "nlines": 114, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "जेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते.. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पा�� आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन मुंबई दरबार जेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nजेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nडी.के. शिवकुमार हे नाव सध्या देशाच्या राजकारणात गाजत आहे. कर्नाटकात आमदारांच्या पळापळवीच्या सत्रामुळे ते सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. मागील वर्षी भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर येडियुराप्पा सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नव्हतं. त्याला कारण देखील शिवकुमारच होते. शिवकुमार यांच्यामुळेच भाजपला अखेरपर्यन्त कॉंग्रेसचे आमदार फोडता आले नसल्याचं सांगण्यात आलं.\nयाच डी. के. शिवकुमार यांच्यामुळे महाराष्ट्राचं सरकार देखील तरलं होतं.\nसन २००२ साली विलासराव देशमुखांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वासाचा ठराव अवघ्या एका मताने उधळून लावण्यात डि.के. शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा होता. तोच किस्सा खास बोल भिडूच्या वाचकांसाठी.\nसन १९९९ च्या निवडणुका. शरद पवारांनी नुकतच कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत सेना भाजप युती असा तिरंगी सामना १९९९ च्या इलेक्शनमध्ये पार पाडला. निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस ७५ जागांवर विजयी झालं होतं. नव्यानं स्थापन झालेली राष्ट्रवादी ५८ जागांवर विजयी झाला होता तर सेना आणि भाजपच्या युतीला १२५ जागा मिळाल्या होत्या. पुन्हा विजयी होण्याची थोडक्यातली संधी युतीच्या हातून निघून गेली होती.\nराज्यातल्या त्रिशंकू परस्थितीची सर्व सुत्र नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षाकडे म्हणजेच शरद पवारांकडे आली होती. शरद पवारांनी आपला कौल कॉंग्रेसच्या बाजूने वळवला. आघाडी सरकार शेकाप, डावे, समाजवादी व अपक्षांच्या साथीने सत्तेच विराजमान झालं, मात्र काहीही करुन सत्तेत यायचं हे स्वप्न युतीच्या नेत्यांना स्वस्थ बसून देत नव्हतं.\nसन २००२ साली, अंतर्गत राजकारणाचा जोर वाढला.\nया काळात सेना नेते नारायण राणे यांनी शालीनीताई यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ ते दहा आमदार फोडले. या पाठोपाठ कॉंग्रेसचे देखील आमदार फोडण्यात राणेंना यश आलं. सोबतच शेकाप सहित आपल्याला काही अपक्षांचा पाठिंबा असल्याचं देखील राणेंनी सांगितल. राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधून फुटलेल्या या बारा ते तेरा आमदारांनी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांना दिलं.\nया बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच भूकंप निर्माण झाला.\nआत्ता आघाडी शासन पायउतार होवून युतीचं शासन येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. फुटलेल्या आमदारांची सोय सेनेच्या कड्या पहाऱ्यात करण्यात आली होती. राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे अजून काही आमदार फुटण्याच्या तयारीत होते. शरद पवारांनी त्यांच्या आमदारांची सोय इंदौरला केली. इंदौरला आमदारांना पाठवल्यानंतर राणेचे सैनिक ताबडतोब इंदौरला पोहचते झाले. पुढे या आमदारांना कॉंग्रेसच्या आमदारांना बरोबर बंगलोरला पाठवण्यात आलं.\nया सर्व आमदारांना बंगलोरला पाठवण्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे कॉंग्रेस नेतृत्वाला बंगलोरच्या एका निष्ठावान सहकार्यावर पुर्ण विश्वास होता. त्या सहकाऱ्यांच नाव होतं डी. के शिवकुमार.\nया दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षांतर बंदितील कायद्यांच्या तरतुदीचा वापर करुन सात आमदारांचे निलंबन केले. मात्र अविश्वासाचं सावट अजूनही दूर होण्याची चिन्ह नव्हती.\nशेवटी तो दिवस उजाडलां. दिनांक १३ जून २००२.\nविधानसभेतल्या अविश्वासाच्या प्रस्तावास विलासराव देशमुखांना सामोरं जावं लागणार होतं. सकाळ पासून विधानसभेच्या परिसराला लष्करी स्वरुप प्राप्त झालेलं. युतीला काहीही करुन कॉंग्रेस आमदारांच्या संपर्कात राहता आलं नाही. हे आमदार थेट ठरावाच्या दिवशी विधानसभेत आले. कॉंग्रेसचा एकही आमदार फुटला नाही. ठराव मांडला गेला. आघाडीला १४३ मत पडली तर युतीला १४२ मते.\nविलासरावांनी अवघ्या एका मताने हा अविश्वास ठराव जिंकला.\nआमदारांना गुप्त ठिकाणी ठेवून त्यांना ठरावाच्या दिवशी आणण्याची संप���र्ण जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी संभाळली होती. कॉंग्रेसचा एकही आमदार फुटू न देण्याच्या काळजीनेचं त्यांनी २००२ साली विलासराव देशमुखांच सरकार वाचवलं होतं.\nहे ही वाच भिडू.\nकोणाला माहितीही नसलेले देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले.\nयशवंतराव चव्हाणांनी देशाला आयाराम-गयाराम हा शब्द दिला.\nयेडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण\nPrevious article१९८४च्या दंगलीत अख्खा देश जळत होता पण बाळासाहेबांच्यामुळे मुंबई शांत होती.\nNext articleएकेकाळी सुनील गावसकर आणि अशोक सराफ नाटकात एकत्र काम करायचे.\nमहाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता \nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.\nमुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.\nशरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nजावेद अख्तरनीं आपल्या खासदार फंडातली सगळी रक्कम मुंबईच्या नाल्यांवर खर्च केली आहे.\nजेव्हा काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायाधीशांना वाचवलं होतं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-three-dead-accident-mumbai-pune-highway-6152", "date_download": "2019-07-16T10:11:03Z", "digest": "sha1:KQI7FNXVWWFKWTWFA7TEHOTTPAKODXSP", "length": 6112, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news three dead in accident on mumbai-pune highway | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेहूरोडजवळ भरधाव कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nदेहूरोडजवळ भरधाव कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nदेहूरोडजवळ भरधाव कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nरविवार, 7 जुलै 2019\nपुणे : भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट कार ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) सकाळी देहूरोड बेंगळूर बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसासमोर घडला.\nअभिषेक रवींद्र शर्मा (रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड), सुरज राजेंद्र मा���जरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य एकजण जखमी आहे. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nपुणे : भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट कार ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) सकाळी देहूरोड बेंगळूर बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसासमोर घडला.\nअभिषेक रवींद्र शर्मा (रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड), सुरज राजेंद्र मांजरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य एकजण जखमी आहे. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nहा अपघात इतका भीषण होता की ट्रकसोबत झालेल्या टक्कर नंतर अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. देहूरोड पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करीत आहे..\nपुणे अपघात सकाळ हॉटेल उत्तराखंड पोलिस घटना incidents dead accident mumbai mumbai-pune pune\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hrithik-roshans-sister-sunaina-roshan-showed-support-to-kangana-ranaut-sunainas-tweet-is-all-because-of-her-1561016110.html", "date_download": "2019-07-16T10:47:38Z", "digest": "sha1:4EO2YICXFMZLB2KC7WDKA6Z4GG7DLIHR", "length": 8114, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hrithik Roshan's sister Sunaina Roshan showed support to Kangana Ranaut everyone is shoked due to Sunaina's tweet | ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण\n'माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे' - सुनैना\nएंटरटेनमेंट डेस्क : बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात बऱ्याच काळापासून शत्रुत्व आहे. हे आता इतके विकोपाला गेले आहे की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आता त्यांच्या या शब्दांच्या युद्धात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. ऋतिक रोशनने बऱ्याच काळापासून कित्तेक गोष्टींबद्दल मौन बाळगण्याचा निर्णय घेतला असला तरी, कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल या त्यांच्याबद्दलचे अनेक खुलासे करतच असतात.\nअशातच कंगनाची बहीण रंगोलीने सौनैनाविषयी खूप आश्चर्यकारक खुलासे केले आणि तिने तिच्या ट्विटर हँडलवर हेदेखील सांगितले की, सुनैनाने तिला आणि कंगनाला कॉल केला होता आणि त्यांची माफी मागितली होती. रंगोलीच्या अशा ट्विटनंतर सुनैनाने अशातच केलेल्या एका ट्विटने सर्वचजण हैराण झाले आहेत. सुनैनाने ट्विट केले आहे की, 'माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे.'\nकाही दिवसांपूर्वी ऋतिकची बहिण सुनैना बायपोलार विकाराने ग्रस्त असल्याची अफवा पसरली होती. तथापि, तिने कोणत्याही प्रकारची मानसिक आजाराने ग्रस्त नसल्याचे सांगून नंतर अफवांना नकार दिला. तिने कबूल केले की तिला काही कौटुंबिक समस्या आहेत आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून तिला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नाही. आता, आता सुनैनाच्या या ताज्या ट्विटनंतर हे स्पष्ट झाले आहे की, निश्चितच सुनैना आणि रोशन कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये काहीतरी वाद नक्कीच आहेत.\nफराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज\nआयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट\n'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/WY96UPO5I-mpsc-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-upsc-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-16T10:46:49Z", "digest": "sha1:2YUF6GGGBJIBLLEDXPPMFSVK2AEQSH2C", "length": 7099, "nlines": 88, "source_domain": "getvokal.com", "title": "MPSC आणि UPSC परीक्षेचा प्रश्न संच कसा मिळेल? » MPSC Ani UPSC Parikshecha Prashna Sanch Kasa Milel | Vokal™", "raw_content": "\nMPSC आणि UPSC परीक्षेचा प्रश्न संच कसा मिळेल\nपरीक्षा आणि चाचणी तयारी\nसांधेदुखी तपासणी आणि चाचण्या\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nMPSC ची तयारी करताना विरंगुळा अभ्यासा व्यतिरिक्त काय वेगळे करु शकतो\nयूपीएससीसाठी निवडल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्ष���बद्दल आपण मला सांगू शकता\nupsc परीक्षेची तयारी कशी करायची\nमी आता बारावी(sci) ची परीक्षा दिली आहे आणि आता मला upsc ची तयारी करायची आहे तर मी ग्रॅज्युएशन नंंतर कोणत्या फिल्डची निवड करायला हवी यामुळे मी दोन्हीची चांगल्या प्रकारे तयारी करू शकेल\nUPSC च्या परीक्षेसाठी मी निबंध लिहिण्याची तयारी कशी करू\nआगामी UPSC परीक्षेसाठी मी कशी तयारी करू\nMPSC परीक्षा पास करण्यासाठी फक्त एक वर्षाची तयारी पुरेशी आहे का\nUPSC आणि MPSC परीक्षेची तयारी एकत्र करता येऊ शकते का\nUPSC परीक्षेमध्ये यश कसे मिळवायचे\nUPSC ची तयारी कशी करावी\nमी इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे तरी UPSC परीक्षा दयायची असेल तर फर्स्ट क्लास नसेल तर चालते का\nUPSC परीक्षा पास होण्यासाठी काय केले पाहिजे\nUPSC परीक्षेची तयारी कशी करावी\nBE शेवटच्या वर्षाला UPSC परीक्षेच्या तयारीची सुरवात कशी करावी\nकाम करत असताना आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय मी यूपीएससीची कशी तयारी करू शकतो\nUPSC साठी भारतीय अर्थशास्त्रासाठी मी कशी तयारी करावी\nUPSC साठी कला आणि संस्कृतीची तयारी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्रोत काय आहे\nमी गेल्या 2 वर्षांपासून यूपीएससीसाठी तयारी करीत आहे, मी दोन वेळा परीक्षेसाठी प्रयत्न केले आहे.तुम्हाला काय वाटते मी त्याची तयारी करणे सुरु ठेवू किंवा मी आणखी काहीतरी करावे किंवा मी आणखी काहीतरी करावे\nMPSC परीक्षेच्या तयारी साठी किती कालावधी लागेल\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/snake/news/", "date_download": "2019-07-16T10:12:47Z", "digest": "sha1:E76ARFF5FLOOZNDMXHK673Z2UZMRLAXB", "length": 11222, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Snake- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही ���ुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nप्रियांका गांधींवर टीका करायला मोदींनी वापरला नेहरूंचा 'तो' फोटो\nआता जवाहरलाल नेहरूंचा फोटो वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.\nVIDEO VIRAL प्रियांका गांधी खऱ्याखुऱ्या विषारी सापाशी खेळतात तेव्हा...\nज्याने साप पकडण्याचं शिकवलं, त्याचाच सर्पदंशाने मृत्यू\nमहाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी\nलोकलमध्ये 'बच के रहेना रे बाबा', धावत्या ट्रेनमध्ये साप आढळल्याचा VIDEO व्हायरल\n,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...\nविषारी सापासोबत खेळतानाचा काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल\nVIDEO : टॉयलेटला गेले अन् कमोडमध्ये बसले होते नागोबा \n,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी\nVIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा \nकृत्रिमरित्या अंडी उबवून कवड्या सापांच्या पिलांचा जन्म\nमहाराष्ट्र Apr 18, 2018\nबीडमधलं कन्हेरवाडी बनलं पिपली लाईव्ह, मूर्तीजवळ लोकांनीच सोडला नाग\nमहाराष्ट्र Nov 27, 2017\nमहाराजबागेतल्या जाई वाघिणीच्या किडन्या सर्पदंशानं निकामी\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=6", "date_download": "2019-07-16T11:13:56Z", "digest": "sha1:LMYFDZF6HK2WFOY645GOCTQD46MOB5FF", "length": 6807, "nlines": 124, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nजन.अरुणकुमार वैद्य मुख्य आग्निशमन केंद्र 9922501475\nपत्ता :- संत तुकाराम नगर पिंपरी पुणे ४११०१८ दूरध्वनी क्रमांक :-२७४२३३३३ , २७४२५४०५ आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 9922501475\nराजमाता जिजाऊ उप अग्निशमन केंद्र भोसरी 9922501476\nउप अग्निशमन केंद्र प्राधिकरण 9922501477\nपत्ता :-उप अग्निशमन केंद्र प्राधिकरण निगडी पुणे ४११ ०४४ दूरध्वनी क्रमांक :-२७६५२०६६ आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 992250147\nउप अग्निशमन केंद्र रहाटणी 9922501478\nपत्ता :- ओंध रोड काळेवाडी फाटा रहाटणी पुणे ४११०४४ दूरध्वनी क्रमांक :-20270881 आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 9922501478\nउप अग्निशमन केंद्र तळवडे 9552523101\nपत्ता :- सॉफ्टवेअर पार्क चौक लक्ष्मीनगर तळवडे दूरध्वनी क्रमांक :-27690101 आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :-9552523101\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पे��� चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/vidarbha-chandika/", "date_download": "2019-07-16T10:49:37Z", "digest": "sha1:7VBCCJH2LX7Z633TJIIM7TQYI2CKZ5XU", "length": 16405, "nlines": 109, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "आजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका... - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन आपलं घरदार आजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका…\nआजही स्वतंत्र विदर्भाच्या प्रतिक्षेत आहे, विदर्भ चंडिका…\nही गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची. नवीनच होऊ घातलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाच्या स्वागताची तयारी करत होता महाराष्ट्र राज्यातली जनता करत होती. सर्वत्र आनंदी आनंद होता. अत्यंत संघर्षातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १०६ लोकांनी आपला जीव दिला होता. अनेकांनी उभा संसार सोडून या चळवळीचे नेतृत्व केले होते. मोठ्या संघर्षातून मिळालेल्या या यशाचं समाधानच काही वेगळं होतं.\nमात्र विदर्भातल्या नागपुर शहरात मात्र अशी स्थिती नव्हती.\nनागपुरात वेगळ्या विदर्भाची चळवळ टोकाला गेली होती. १ ऑगस्ट १९३८ पासून हि चळवळ सातत्याने वेगळ्या विदर्भाची मागणी करत होती. अनेक वर्षांपासून विदर्भातील लोक वेगळ्या विदर्भाची प्रतिक्षा करत होते. अनेक आंदोलने करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. सततच्या अपयशामुळे विदर्भातील लोक उद्विग्न झाले होते. त्यातच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली अणि लोकांच्या भावनेचा बंध फुटला होता.\n१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होणार होती. संयुक्त महाराष्ट्राची घोषणा देखील झाली होती. त्याचवेळी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाने देखील जोर पकडला होता. नागपूरचा इतवारी परिसर या चळवळीचं प्रमुख केंद्र बनला होता.\nत्याच परिसरात चार दिवस आधी लोकनायक बापूजी अणे यांच्या हस्ते विदर्भ चंडिकेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. लोकनायक बापूजी अणे अर्थात माधव श्रीहरी अणे हे वेगळ्या विदर्भ चळवळीचे आघाडीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी या चळवळीचे बराच काळ नेतृत्व ही केलं. आजच्या घडीला त्यांचे नातू श्रीहरी आणे स्वतंत्र विदर्भाची चळवळ पुढे घेवून जाताना दिसतात. बापूजी अणे यांच्या हस्ते इतवारी परिसरात विदर्भ चंडिकेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.\nया मूर्तीत ज्या असुराला ‘चंडिका देवी’ मारत आहे तो महाराष्ट्र आहे असे सांगण्यात आले अणि चंडिका म्हणजे विदर्भ.\nया वेळेस असा निश्चय करण्यात आला की जोवर वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत या चंडिकेचं आम्ही विसर्जन करणार नाही.\nमुर्ती बसविल्यानंतर विदर्भातील गावागावात या प्रकारच्या मूर्ती लोकांकडून बसवण्यात आल्या. लोक तिची पूजा करू लागले. या घटनेनंतर विदर्भात एक भडकाच उडाला होता. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी त्या काळी बरीच मोठी आंदोलनं करण्यात आली. नागपूर मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन येणार होते. त्यांची मिरवणूक हत्ती वरून निघणार होती. वेगळ्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांनी हत्तीच्या पायात फटके फोडून हत्तीला पळवून लावले. परिणामी तो कलश विदर्भात आलाच नाही.\nतरीही वर्ध्याच्या सयुंक्त महाराष्ट्रवादी नेते असणाऱ्या वसंत साठेंनी घोड्यावरून महाराष्ट्रवाद्यांची एक मिरवणूक काढली. ही मिरवणूक निघताच इतवारी भागात हालचाली सुरू झाल्या. मिरवणूक इत���ारी भागाकडे येताच काही हजार लोकं रस्त्यावर उभे ठाकले मिरवणुकीला अडवण्यासाठी. संपुर्ण परिसराला नागरी युद्धाचं स्वरुप आलं होतं. पोलीस अणि आंदोलक हे युद्धच सुरू झाले होते. त्याच दरम्यान पोलिसांशी भांडताना बाबूराव हारकरे यांचे दोन्ही हात तुटले. त्यांना नंतरच्या काळात वीर बाबूराव हारकरे म्हटलं गेलं. पोलिसांनी अश्रू धूर सोडल्यावर शेवटी पांगापांग झाली. पोलिसांनी चार हजार लोकांना अटक केली. इतक्या लोकांना नागपूर बाहेर नेण्यासाठी एक सहा डब्यांची आगगाडी पाठवण्यात आली होती.\nइतकं मोठं आंदोलन आम्हाला महाराष्ट्रात घालू नका म्हणुन केला गेलं.\nकाही दिवसानी या आंदोलनात रघुनाथ डोले शहीद झाले. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर केला. आज नागपुरात जो शहीद चौक आहे तो रघुनाथ डोले यांच्या नावावरून आहे. त्यानंतर जांबुवंतराव धोटे यांनीही बराच प्रयत्न केला पण विदर्भ काही वेगळा झाला नाही. ही चळवळ नंतरच्या काळात शांत होत गेली. आजही ती अधून मधून डोकं वर काढते पण तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.\nया दरम्यान विदर्भ चंडिकेच काय झालं. स्वतंत्र विदर्भाची मागणी पुर्ण झाल्याशिवाय या मुर्तीचं विसर्जन करण्यात येणार नव्हतं. झालं देखील तसच आजही ती मुर्ती तशीच आहे. कालांतराने या मुर्तीशेजारी मंदिर बांधण्यात आलं.\nहे ही वाच भिडू.\nविदर्भातल्या या गावात आहे गावकऱ्यांचं स्वत:चंच सरकार\nमुंबई उभी राहण्यामागे अमेरिका आणि विदर्भाच्या कापसाचे गृहयुद्ध होते.\nदरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात \nमहाराष्ट्रात आहे ३८२ एकरावर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला \nPrevious articleबांगलादेश घाबरला असेल, त्यांना शेवटच्या बॉलला सिक्स मारून संपवणारा आज टीम मध्ये आलाय.\nNext articleकोल्हापूरच्या खासदारांनी डॉ. मनमोहनसिंग यांना खोट्या नोटा ओळखायला लावलं होतं.\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी आले.\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nपनव���लच्या डॉ. स्वातीने तीन वर्ष परिसरात धुमाकूळ घातला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2019-07-16T10:51:48Z", "digest": "sha1:PUAKS6IG4TF7K25P3SFGIKE5YMJTP3DN", "length": 15833, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सामूहिक हिंसा रोखण्यासाठी गृह विभागाच्या प्रतिबंधात्मक सूचना | Dainik Prabhat", "raw_content": "\nसामूहिक हिंसा रोखण्यासाठी गृह विभागाच्या प्रतिबंधात्मक सूचना\nमुंबई: सामूहिक हिंसा (Mob Violence) आणि सामूहिक अत्याचार (Mob Lynching) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंबंधी मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना जारी केल्या आहेत.\nतहसीन पुनावाला यांनी मॉब लिंचिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालय येथे रिट याचिका क्र.754/2016 दाखल केली आहे. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सामूहिक हिंसा व सामूहिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधक कारवाईसंबंधी तसेच उपाययोजना राबविण्याच्या सूचना दि. 13 ऑगस्ट 2018 च्या परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सामूहिक हिंसा (Mob Violence) आणि सामूहिक अत्याचार (Mob Lynching) याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात नोडल अधिकारी यांना मदत करण्यासाठी एक पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास नियुक्त करण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअशा तऱ्हेच्या हिंसात्मक कारवाया कोणत्या व्यक्ती करण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या व्यक्ती द्वेष पसरवणे, खोट्या बातम्यांच्या अफवा पसरवणे, प्रक्षोभक वक्तव्ये करणे अशी कृती करण्याची शक्यता आहे, अशा व्यक्ती व अशा घटना याबाबत गुप्त बातम्या/अहवाल प्राप्त करण्यासाठी एक विशेष कृती दल स्थापन करण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\nनोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना, त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा तऱ्हेच्या घटना होण्याची शक्यता असलेल्या भागाबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, जिल्ह्यातील स्थानिक गुप्तचर विभागाबरोबर महिन्यात क���मान एक याप्रमाणे नियमितपणे बैठका घ्याव्यात. गुंडगिरी करणारे, जमावाने हिंसाचार करणारे किंवा कायदा हातात घेणारे अशा व्यक्ती ओळखून काढणे, प्रक्षोभक प्रचार करणाऱ्या साहित्याचा प्रचार थांबविणे किंवा अशा तऱ्हेच्या गोष्टी थांबविणे यासाठी या बैठकीत नोडल अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याच्या सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. संभाव्य घटना लक्षात घेऊन तसेच पोलिसांचा गुप्तचर अहवाल लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त घालण्याबाबत पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.\nजमावाने हिंसा करणे किंवा कायदा हातात घेणे हे कायद्याने गंभीर गुन्हा असून त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. सामूहिक हिंसा करणे अथवा अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग घेऊ नये, असे आवाहन विभागाने केले आहे.\nप्रतिबंधात्मक कार्यवाही करुनसुध्दा जर जमावाच्या सामूहिक हिंसेच्या घटना घडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले तर ज्या ठिकाणी अशी घटना घडली ते स्थळ ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येते त्या पोलीस ठाण्याने भारतीय दंड विधान संहिता किंवा अन्य कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी अहवाल (तक्रार) विनाविलंब दाखल करण्याचे निर्देश याद्वारे देण्यात आले आहेत. तसेच या घटनेमधील पीडित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांना आणखी काही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच अशा घटनांचा तपास नोडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात सांगण्यात आले आहे. परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही गृह विभागाने काढलेल्या या परिपत्रकात नमूद केले आहे.\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारपासून सुरूवात\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार\nदलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nविधानसभा निवडणूक : शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेहरबान\nकॉंग्रेसचे इंजिन खराब झाले – मुनगंटीवारांचा टोला\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महारा��्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rainfall-in-most-districts-of-marathwada-farmers-expectations-grow-up-1561438359.html", "date_download": "2019-07-16T10:15:49Z", "digest": "sha1:V6RDQIEHOLSHKD3XG3P3FCQ7JHV4SHI5", "length": 16009, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rainfall in most districts of Marathwada; farmers' expectations grow up | मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची धुवाधार बॅटिंग; शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची धुवाधार बॅटिंग; शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या\nबीड जिल्ह्यातील डोंगरगण गावात भिंत कोसळून चार जण जखमी\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत साेमवारी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तर पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावून हॅट््ट्रिक साधली. दरम्यान, आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे सोमवारी पहाटे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले, तर केज नगर पंचायतीच्या कचरा डेपोची संरक्षण भिंतही सोमवारी पहाटे पावसात कोसळली आहे.\nसोमवारी पहाटे बीड जिल्ह्यात��ल दहा तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. ११ पैकी परळी वगळता दहा तालुक्यांत पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १६.९ मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६.८९ टक्के एवढा पाऊस झाला आहे . केज तालुक्यातील तीन महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली असून याच तालुक्यातील केज- कळंब मार्गावरील पर्यायी पूलही वाहून गेला. आष्टी तालुक्यातील कडा परिसरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. डोंगरगण येथे घराची विटांची भिंत घरातील सदस्यांच्या अंगावरच ढासळली. यात हरिभाऊ यमाजी साबळे (७०), आदित्य बाबासाहेब साबळे (१२) जयश्री बाबासाहेब साबळे (१५) आणि सविता बाबासाहेब साबळे (३८) असे चाैघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर केज येथील नगरपंचायतीने बीड रस्त्यावर केलेल्या कचरा डेपोची संरक्षण भिंत सोमवारी पहाटे पावसात कोसळली आहे.\nलातूर : जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरी\nलातूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी पहाटे आणि दिवसभरात मध्यम स्वरूपात पाऊस झाला. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही भागात अत्यल्प पाऊस पडला. उदगीर शहरातील कृष्ण नगर परिसरातील येनकी - मानकी रोडवरील शंकर भगवान वाघमारे यांचे पत्र्याच्या घराचे मोठे नुकसान झाले. रात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस चालू झाल्याने धोंडू तात्या आश्रम शाळेची कंपाऊंडची भिंत शंकर वाघमारे यांच्या घरावर कोसळली. ज्यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वाधिक पाऊस हा शिरूर अनंतपाळ ४१ मिमी आणि निलंगा तालुक्यात २४ मिमी इतकी नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण १४ मिमी पाऊस झाला. दरम्यान सोमवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारासही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.\nनांदेड : ११.६३ मिमी पाऊस\nनांदेड जिल्ह्यात धर्माबाद वगळता उर्वरित १५ तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोमवारीही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिले. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११.६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक ३८ मि.मी. पाऊस नांदेड येथे झाला. रविवारी रात्री उशिरा पावसाला प्रारंभ झाला. मध्यरात्रीपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले हाेते. सोमवारी न���सी, नायगाव येथेही पावसाने हजेरी लावली. भोकर, उमरी या तालुक्यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. भोकर येथे ३६ मिमी तर उमरी येथे २८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तथापि या तालुक्यांच्या सीमेवरील धर्माबाद येथे मात्र वरुण राजाने पाठ फिरवली.\nहिंगाेली : पेरण्या सुरू होणार\nजिल्ह्यात या वर्षीच्या मान्सून हंगामात प्रथमच सर्वदूर चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून या पावसामुळे काही भागांमध्ये शेतकरी पेरण्या करू शकणार आहेत. साेमवारी सकाळपासूनच मान्सूनच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यात पाऊस झाला होता. परंतु हा पाऊस काही भागातच पडला होता. आज मात्र जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे तापमान कमाल २९ अंशावर पोहोचले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पेरण्या होण्याची शक्यता बळावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.\nउस्मानाबाद : सलग तिसऱ्या दिवशीही लावली हजेरी\nजिल्ह्यात मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी सुरू झालेला पाऊस सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही बरसला. उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, पळपस परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. कळंब तालुक्यातील गावांमध्ये रविवारी रात्री जोरदार पावसाने मांजरा नदीला पाणी आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४० मंडळांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी तेर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.\nपरभणीत पावसाची जाेरदार बॅटिंग\nशनिवारनंतर दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांत सोमवारी (दि.२४) पहाटे पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र सायंकाळी पाऊस थांबला. सकाळी आठ वाजेपर्यंत ६.३३ मि.मी.ची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात २१ मिमी इतका नोंदला गेला. सोमवारी पहाटे अर्धाअधिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यात सेलूत २१, मानवतमध्ये १६, पाथरी ९.३३, पूर्णा ५.६० तर परभणीत केवळ पाच मिमी पावसाची नोंद झाली. पालम, गंगाखेड, सोनपेठ व जिंतूर तालुक्यात पावसाने नाममात्र ही हजेरी लावली नाही. सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू झाला.\nपार्टीसाठी केली हरणाची शिकार, पार्टीपूर्वीचा फाेटाे वायरल; दोघे जण पोलिसांच्या ताब्यात\nऔरंगाबादेत पाऊस आबाद, दमदार बरसला; ३ तासांत 33 मिमी पाऊस\nरेल्वे वेगात...अर्थसंकल्पातील तरतुदींची आकडेवारी रेल्वेने केली जाहीर; नगर-बीड-परळी मार्गासाठी ५५०, लातूर काेच फॅक्टरीला २०० काेटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/husband-support/", "date_download": "2019-07-16T11:09:08Z", "digest": "sha1:YVB7WYHKPS44SQMZSGFMWMBYX3K64UK6", "length": 6113, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Husband Support Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\nतिचे दु:ख तेव्हाच हलके होईल जेव्हा तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळेल.\nभारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास\nवाजपेयींचं ३ वाक्यांचं पत्र आलं आणि एका दिग्गजाची पंतप्रधान पदाची उमेदवारी कट झाली\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\n“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा\nबँक ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर कसा ठरवते \nअॅसिड हल्ल्यातून सावरलेल्या तरुणींचा बुलंद आवाज : शिरोज हँगआऊट कॅफे\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nमहाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी\nवाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे अमिरेकेच्या नाकावर टिच्चून भारत झाला “अण्वस्त्रसज्ज”\n“शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका\nभारतमाते… तुझ्यातला इंडिया चिरायू होवो..\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\n” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\nअर्थहीन धर्मनिष्ठेला कवटाळून बसलेला आजचा भारतीय मुसलमान : अल्पसंख्यांकांचा प्रश्न\nमाउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिसाची चित्तथरारक कथा\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/math-anxiety/", "date_download": "2019-07-16T10:17:07Z", "digest": "sha1:7UH535SJ7TPO5CLT237X2K2IJT2LGZFD", "length": 5954, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Math Anxiety Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nगणिताची उगाचच वाटणारी भीती संपवण्यासाठी अफलातून टिप्स\nआजपासून गणिताला शत्रू समजणे बंद करा, त्याची भीती मनातून काढून टाका.\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nहस्तमैथुनाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजाणतेपणी करत आहात काय\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nलुटारू इंग्रज आणि “दक्खन” चा खजिना \nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nधोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसतोय.. कारण वाचून अभिमान वाटेल\n‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\n“पहिल्या रात्रीची विचित्र प्रथा” : बंगालमधील विचित्र नियम\nकुणी जन्मजात तर कुणी कृत्रिमरीत्या : जगातील १० खऱ्या “वंडर वूमन”\n“त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते…\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nया दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..\nया सहा गणितांपैकी कोणतेही एक सोडवल्यास तुम्हाला मिळू शकतात सात कोटी रुपये \nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\nरात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन खरं की खोटं\nदुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का अ��तात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/low-pressure-area-develops-in-bay-of-bengal-and-indian-ocean/", "date_download": "2019-07-16T10:19:22Z", "digest": "sha1:WZ7SEWCTM5ZID3QSSCHNGJWKGLI7DAQ6", "length": 6703, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा\nनवी दिल्ली: हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्रप्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nया काळात समुद्रही खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 26 ते 30 एप्रिल या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/woman/page/21", "date_download": "2019-07-16T10:00:33Z", "digest": "sha1:VN54S6H733JEZ35ADFBFXYK73P7BBFKQ", "length": 19101, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "महिला Archives - Page 21 of 26 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > महिला\nहिंदुद्वेषाने पछाडलेले ओवैसी म्हणतात, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे शत्रू \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळे उघडे ठेवून मुसलमान समाजाच्या प्रश्‍नांकडे पहावे. आपल्या मेंदूवरील जळमटे काढून टाकावीत. तुम्ही आमचे शत्रू आहात आणि आमच्यावर अन्याय कसा होईल, याची सिद्धता करत आहात – असदुद्दीन ओवैसी\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags तलाक, धर्मांध, नरेंद्र मोदी, महिला, मुसलमान\nअत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक – सौ. राजश्री प्रभु, सनातन संस्था\nआज देशाची स्थिती पहाता महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेचा भावना निर्माण होत चालाली आहे. त्यामुळे या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कार्यक्रम, दिनविशेष, महिला, शिवसेना, सनातन संस्था कौतुक\nविधानभवनात मंत्री पंकजा मुंडे, महिला आमदार, पत्रकार यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा \nमासिक पाळी, सॅनिटरी पॅड या संदर्भात असलेला संकोच दूर होणे आवश्यक आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसांसाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags महिला, हिंदु संस्कृती\nअनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी \nदेवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला असल्याने ती प्रपंच समर्थपणे सांभाळू शकणे\nCategories राष्ट्र-धर्म विशेषTags महिला\nस्त्री आणि तिचे कौटुंबिक जीवनातील स्थान\nकामवासना नैसर्गिक प्रेरणा असून ती प्रजोत्पादनासाठी असणे आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाणे\nCategories राष्ट्र-धर्म विशेषTags महिला\nहिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा \nहिंदु नारींनो, आपल्या देशावर आपले (धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे) राज्य आल्यासच आपल्या देवा-धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, भाषेचे, अस्मितेचे, आबाल-वृद्धांचे आणि स्त्रियांचे रक्षण अन् पालन होणार आहे,\nCategories राष्ट्र-धर्म विशेषTags महिला\n८ मार्च या दिवशी असलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने….\nज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते, अर्थात आदर होतो, त्या ठिकाणी देवता रमतात आणि ज्या ठिकाणी स्त्रियांना यथोचित सन्मान प्राप्त होत नाही, तेथील सर्व कामे निष्फळ होतात.\nCategories राष्ट्र-धर्म विशेषTags महिला\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या समितीची सहा महिन्यांत एकही बैठक नाही\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) काम करणायर्‍या महिलांवरील आक्रमणे रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी २७ जुलै २०१७ या दिवशी समिती स्थापन केली होती;\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags महिला\nसामाजिक संकेतस्थळाद्वारे होणारा महिलांचा अवमान रोखण्यासाठी महिला आयोग राज्य सरकारला अहवाल सादर करणार\nसामाजिक संकेतस्थळांवरून महिलांच्या विरोधात केल्या जाणार्‍या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्‍लील वक्तव्ये अथवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राज्य सरकारला लवकरच उपयुक्त सूचनांचा समावेश असणारा अहवाल सादर करण्यात येणार आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रशासन, महिला, राज्य महिला आयोग\nमुसलमान महिलांनी फूटबॉलचे सामने बघणे इस्लामविरोधी – दारूल उलूमचा फतवा\nपुरुष अर्ध्या विजारीमध्ये (पॅन्टमध्ये) फूटबॉल खेळतात. त्यांचे शरीर त्याखाली उघडे असते. अशा पुरुषांना बघणे, हे इस्लामच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags इस्लाम, महिला, मुसलमान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/dhanwantari_M.php", "date_download": "2019-07-16T11:13:07Z", "digest": "sha1:NEMS3UNWF7CJ5QFTBFJ3HK6C452BIEKM", "length": 5244, "nlines": 117, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | धन्वंतरी योजना", "raw_content": "\n1 लाभार्थी माहिती तपासा (पासवर्ड आवश्यक)\n2 धन्वंतरी योजनेतील समाविष्ट दवाखान्यांची यादी\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T10:03:34Z", "digest": "sha1:25ONO5XLKYSZWY3PS5K7JH7WNEXZ3L4Y", "length": 4589, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एर्नाकुलम जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएर्नाकुलम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कक्कनाड येथे आहे. किंवा एर्नाकुळम कोची शहर या जिल्ह्यात आहे.\nअलप्पुळा • इडुक्की • एर्नाकुलम • कण्णुर • कासारगोड • कोट्टायम • कोल्लम • कोळिकोड • तिरुवनंतपुरम • तृशुर • पत्तनम्तिट्टा • पालक्काड • मलप्पुरम • वायनाड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१५ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/marathi-music/", "date_download": "2019-07-16T10:10:26Z", "digest": "sha1:AVX2TJFLVPBZIACKQIJBID7YRCDZQCEW", "length": 6277, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Marathi Music Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसलील कुलकर्णी : मराठी संगीताला श्रीमंत करणारा कलाकार\nसलीलजींच्या गाण्यांची हीच सिम्पल बट स्वीट शैली रसिकांच्या मनाला भावते.\nभारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nभारताने रोमच्या अस्ताची ही ६ प्रमुख कारणं समजून घ्यायला हवीत…अन्यथा…\nकॅन्सरच्या जीवघेण्या पेशींना मारून टाकणारी “केमोथेरपी” कशी काम करते\nभारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या\nजेव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रियांच्या चारित्र्यावर हात घातला…\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nFIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं\nसर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना\n…आणि त्याने पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून बँकेला घालता लाखोंचा गंडा\nआता हरायला उरलंय तरी काय : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण\n१० वी नंतर करिअरची दिशा ठरवताना चुका टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण टिप्स\nजिथे कुणीही जिवंत राहू शकत नाही त्या सहारा वाळवंटात तग धरून राहणाऱ्या बर्बर जमातीविषयी जाणून घ्या\nदिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही जाणून घ्या इतर ९ कारणं\nमराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे…\nनिराश हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.\nमृत्यूच्या समीप असलेल्या अनाथ लहान लेकरांचा सांभाळ करणारा “बापमाणूस”\n“ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच\nमुलींनो…तुमची दुर्दम्य महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत\nट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीमुळे अमेरिकन गुप्तहेरांच्या छातीत धडकी भरण्याचे कारण काय\nमहाकाय टायटानिक जहाजाशी निगडीत या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या खऱ्या आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/nazharia05/", "date_download": "2019-07-16T10:36:43Z", "digest": "sha1:XCRUDIV7HIMSDCBYCAIMU7BMQFAXMNDQ", "length": 11517, "nlines": 99, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "या फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं ? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome यार लोक्स नजरिया या फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं \nया फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं \nअसा प्रश्न जेव्हा प्रेक्षकांकडून येतो तेव्हा काय उत्तर द्यायचं ते क्षणभर कळत नाही. खरंतर एखाद्या चांगल्या लोकेशनला फोटो काढायला ठरवून जाणं काही माझ्याकडून होत नाही. पण नेहमीचीच आजूबाजूची ठिकाणं वेगळ्या नजरेतून टिपणं मला फार चॅलेंजींग वाटतं.\nहा फोटो मी काढलाय गगनबावडा कोल्हापूर रस्त्यावर. या फोटोवरही सोशल मिडीयावर लोकशन विचारणारे कित्येक प्रश्न आले. आणि जेव्हा मी हा गगनबावडा रस्ता आहे असं सागितलं तेव्हा कित्येकांना त्यावर विश्वास बसला नसेल. कारण या रस्त्यावरून कित्येकांचं येणंजाणं होत असतच. मग नेमकं हे दृष्य़ आपल्याला का दिसत नाही असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तेव्हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारून पहायला हरकत नाही. रस्त्यावरून जाताना सुर्यफूलांचं शेत आपण कित्येकदा पाहिलय. पण कधी थांबून थोडा वेळ काढून सुर्यफूलांच्या शेतातून रस्ता कसा दिसत असेल हे कधी आपण पाहिलय का\nएक चांगलं छायाचित्र काढण्याचा एक गोल्डन स्पॉट असतो. म्हणजे त्याच स्पॉटवरून तेच ठिकाण नेहमीपेक्षा वेगळं वाटू शकतं. हे छायाचित्र काढताना मी प्रथम गाडी थांबवून त्या शेतात घूसलो. मग वेगवेगळ्या ठिकाणांवरून ते शेत कसं दिसतय याची चाचपणी केली. मग अशी जागा निवडली कि जिथून मला सर्व फुलांचे चेहरे दिसतील. मग अशा उंचीवर मोबाईल कॅमेरा पकडला की ज्यामुळे फुलं एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाही. आता माझी फ्रेम सेट झाली होती. समोर फुलं व त्यापाठीमा���े एक भव्य रेन ट्री. आता मला अजून काहितरी त्यात हवं होतं. म्हणजे पिवळ्या फुलांसोबत, निळ्या आकाशासोबत आणि हिरव्या झाडांसोबत लाल रंग आला तर किती मजा येईल असा विचार करून मी योग्य वेळेची वाट पाहू लागलो. व साधारण दहा मिनीटांनी ती वेळ आली. एक लाल रंगाची एस.टी. बस तिथून जात होती. व क्षणाचाही विलंब न लावता मी ती गाडी योग्य़ ठिकाणी आल्यावर फोटो काढला.\nतर प्रत्येक जागेवर अशी एक सिक्रेट जागा असतेच असते जिथून जग वेगळं भासतं. ती जागा शोधायला पाहिजे मात्र. मग सर्वसामान्य वाटणारी नेहमीचाच परिसर विलक्षण सुंदर भासू लागते. त्या परिसरातील नेहमीच्याच गोष्टी फोटोच्या सौदर्यात भर घालू लागतात. यानिमीत्तानं स्टीफन शोर या महान छायाचित्रकाराचं एक कोट आठवतं.\nस्टीफन शोर म्हणतो ते अगदी सहज सोप्प आहे. निसर्गात किंवा आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात घडणारी नेत्रदिपक घटनेचे फोटो काढण्यापेक्षा नेहमीच्याच आयुष्यातील रोज दिसणाऱ्या सर्वसामान्य गोष्टीतलं सौंदर्य शोधण्यात मला जास्त रस आहे. भारतात घडणाऱ्या असंख्य उत्सवांमध्ये जाऊन त्याच त्याच प्रकारचे फोटो काढणार्या फोटोग्राफर्सनी याचा अर्थ समजून घ्यायची गरज आहे.\n३) वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार\n२) गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान\nPrevious articleकथा आश्रमशाळेच्या जन्माची \nNext articleहे आहेत यावर्षीचं आयपीएल गाजवणारे ५ सर्वोत्तम युवा खेळाडू …\nगॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-16T10:37:29Z", "digest": "sha1:HYDCW7NCUUMBZ76AD7KLCWB72D7HYKOD", "length": 6588, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनिकेत विश्वासराव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - अनिकेत विश्वासराव\n‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे झाले लाँच \nटीम महाराष्ट्र देशा- प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू...\n‘मस्का’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न\nटीम महाराष्ट्र देशा- धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर...\nप्रियदर्शनच्या ‘मस्का’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज\nटीम महाराष्ट्र देशा- प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित मस्का या आगामी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच या ट्रेलरला सिनेरसिकांचा तुफान...\nप्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’\nटीम महाराष्ट्र देशा- कोणाचीही फसवणूक करायची सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे. हा विश्वास जिंकण्याचे साधन म्हणजे त्या व्यक्तीला मस्का...\nअनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात\nपुणे: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला असून या अपघातातून दोघेही बचावले आहेत. प्रार्थनाचा हात...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/completed-the-kharip-seasonal-workshop-under-the-marathwada-regional-cropsap/", "date_download": "2019-07-16T10:11:51Z", "digest": "sha1:FXMFYDARLPLC3KOBENWQOISQGLTWJFO6", "length": 13879, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मराठवाडा विभागीय क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्‍न", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमराठवाडा विभागीय क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्‍न\nपरभणी: कृषी विभागातील कर्मचारी व कृषी विद्यापीठ शास्��त्रज्ञ यांच्‍या प्रयत्‍नांमुळे पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबतचे क्रॉपसॅप मॉडेल यशस्‍वी झाले आहे. या प्रकल्‍पात केलेल्‍या कामाच्‍या अनुभवामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढीस लागला असुन शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्‍त श्री. सुहास दिवसे यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषी कीटकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत दिनांक 30 एप्र‍िल रोजी परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजित खरीप हंगामपुर्व मराठवाडा विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कृषी आयुक्‍तालयातील संचालक (विस्‍तार व प्रशिक्षण) श्री. विजयकुमार घावटे, लातुरचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. तुकाराम जगताप, औरंगाबादचे श्री. प्रतापसिंह कदम, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री. दिवसे पुढे म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था संपुर्णपणे कृषी क्षेत्रावरच अवलंबुन असुन तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम कृषी अर्थव्‍यवस्‍थेवर झाला. राज्‍याचा कृ‍षी विभाग ही महत्‍वाची विकास यंत्रणा असुन कृषी विभागाच्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने शेतकऱ्यांना सेवा द्यावी. कृषी तंत्रज्ञान नेहमीच अद्ययावत ठेवा, हंगामापुर्वीच कामाचे योग्‍य नियोजन करा, संवाद कौशल्‍य आत्‍मसात करा, माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवा. क्रॉपसॅप प्रकल्‍पात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मका व ज्‍वारी वरील लष्‍करी अळी, ऊसातील हुमणी आदी किडींचा समावेश करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.\nअध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत पिकांवरील कीड व रोगांचे स्‍वरूप बदलत आहे, पिकांवरील दुय्यम कीड आज मुख्‍य कीड होत आहे. त्‍याप्रमाणे क्रॉपसॅप प्रकल्‍पात वेळोवेळी बदल करण्‍यात आला. गतवर्षी क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत कृषी विभागातील कर्मचारी, कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व विद���यार्थ्‍यी यांच्‍या समन्‍वयाने राबविण्‍यात आलेल्‍या मोहीमेमुळे शेतकरी कापसावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन चांगल्‍या प्रकारे करू शकले, यामुळे शेतकऱ्यांचे किडींपासुन होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी झाले. याही वर्षी पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने कार्य करूया. याबाबत मनुष्‍यबळाच्‍या प्रशिक्षणाची संपुर्ण जबाबदारी परभणी कृषी विद्यापीठ घेईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. तुकाराम जगताप यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. तांत्रिक सत्रात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. आर झंवर यांनी तर मका पिकावरील लष्‍करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन यावर डॉ. बी. व्‍ही. भेदे यांनी व ऊसावरील हुमणीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत नांदेडचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. रविशंकर चलवदे, परभणीचे श्री. विजयकुमार पाटील, हिंगोलीचे श्री. व्‍ही. डी. लोखंडे, लातुरचे श्री. संतोष आळसे, उस्‍मानाबादचे श्री. उमेश घाटगे, जालनाचे श्री. बाळासाहेब शिंदे, औरंगाबाद डॉ. तुकाराम मोटे आदींसह मराठवाडयातील आठही जिल्‍हयांतील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठातील समन्‍वयक मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/219048.html", "date_download": "2019-07-16T10:03:56Z", "digest": "sha1:IF4A3VHERK6R3XZJ7IN73NQQWKDWNDDH", "length": 17771, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांच्या राखीव खाटांची माहिती देणे बंधनकारक ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांच्या राखीव खाटांची माहिती देणे बंधनकारक \nराज्यातील धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांच्या राखीव खाटांची माहिती देणे बंधनकारक \nसॉफ्टवेअरद्वारे गरिबांसाठीच्या राखीव जागांची माहिती रुग्णालयांतून प्रदर्शित केली जात असल्याचा आढावा यापूर्वी प्रतिदिन का घेतला नाही हे काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणेच झाले. केवळ योजना घोषित करून कसे चालेल हे काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणेच झाले. केवळ योजना घोषित करून कसे चालेल त्या गरिबांपर्यंत पोहोचतात कि नाही, हे पहाणेही प्रशासनाचे दायित्व नाही का त्या गरिबांपर्यंत पोहोचतात कि नाही, हे पहाणेही प्रशासनाचे दायित्व नाही का अशाने विकास कसा साध्य होणार \nमुंबई – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमानुसार गरिबांवर विनामूल्य उपचार करण्यासाठी १० टक्के राखीव खाटा ठेवणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रातील अनेक धर्मादाय रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. महाराष्ट्रात अनुमाने ४३०, तर मुंबईत ७४ धर्मादाय रुग्णालये आहेत. यांतील अनेक रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दारिद्य्ररेषेखालील रुग्णांसाठी उपचाराच्या व्यवस्थेची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. धर्मादाय आयुक्तालयाने रुग्णालयाच्या नावाच्या पाटीवर ‘धर्मादाय’ हे लिहिणे बंधनकारकही केले होते. काही रुग्णालयांनी त्याचीही कार्यवाही केलेली नाही. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालये यांमध्ये गरिबांसाठी ठेवण्यात आलेल्या खाटांची माहिती देणे बंधनकारक असल्याचे सांगितले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार एक ‘सॉफ्टवेअर’ बनवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांमधील धर्मादाय रुग्णालयातील गरिबांसाठी किती खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, हे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या योजनेचा अलीकडे आढावा घेऊन राज्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले. मुंबईत महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत टीव्ही स्क्रीनद्वारे ही माहिती देण्यात येते. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये अनुमाने ५ सहस्र खाटा, तर मुंबईत अनुमाने साडेआठशे खाटा या गरीब रुग्णांसाठी राखीव आहेत. त्यांचा नेमका तपशील प्रतिदिन या सॉफ्टवेअरद्वारे उपलब्ध होऊ शकतो.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, रुग्णालय, वैद्यकिय Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्र���लिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशि��्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/communists", "date_download": "2019-07-16T10:28:08Z", "digest": "sha1:IFMGGY2FFBMJDHRKGJON46ZVFUVFXVBC", "length": 20184, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "साम्यवादी Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > साम्यवादी\nपुरोगाम्यांच्या हत्या, नालासोपारा प्रकरण, कोरेगाव भीमा दंगल आदी प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांवर टीका करणारे गडचिरोली येथील आक्रमणानंतर साम्यवाद्यांविषयी गप्प \nनक्षलवादी आक्रमणाला राज्यकर्त्यांची निष्क्रीयता कारणीभूत आहेच; मात्र ज्या साम्यवादातून नक्षलवाद जन्माला आला आणि फोफावत आहे. हिंदुत्वावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी ही मंडळी दुसरीकडे जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद यांविषयी मात्र मूग गिळून गप्प असतात \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आक्रमण, नक्षलवादी, पुरोगामी विचारवंत, साम्यवादी, हिंदु विराेधी, हिंदूंवरील अत्याचार\nभारताविषयी खोटा इतिहास प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे ‘@Trueindology’ हे खाते ट्विटरकडून बंद \n‘ट्विटर’चा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष जाणा ‘ट्विटर’वर आतंकवादी, जिहादी आणि भारतद्वेषी सातत्याने भारत अन् हिंदु धर्म यांवर गरळओक करत असतात. त्यांचे ‘अकाऊंट’ बंद करण्याची बुद्धी ‘ट्विटर’च्या अधिकार्‍यांना होत नाही; मात्र भारताचा खरा इतिहास सांगणारे ‘अकाऊंट’ तात्काळ बंद केले जाते \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags पुरोगामी विचारवंत, प्रसारमाध्यम, साम्यवादी, हिंदु विरोधी\nगेल्या ५ वर्षांत चीनकडून शिनझियांगमध्ये १३ सहस्र आतंकवाद्यांना अटक, तर त्यांच्या दीड सहस्र टोळ्या नष्ट\nतथाकथित ‘निधर्मी’ भारत निधर्मी चीनकडून आतंकवादी आणि आतंकवादी संघटना यांच्या विरोधात कशी कृती करायची हे शिकेल का चीनमधील निधर्मी कम्युनिस्ट जिहादी आतंकवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो, तर भारतातील कम्युनिस्ट जिहाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, आशियाTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, विरोध, साम्यवादी\nअशी कृती भारत कधी करणार \nवर्ष २०१४ पासून आतापर्यंत चीनने त्याच्या शिनझियांग प्रांतातील १२ सहस्र ९९५ जिहादी आतंकवाद्यांना अटक करून ��� सहस्र ५९९ आतंकवादी टोळ्या नष्ट केल्या आहेत. तसेच या प्रांतातील सुमारे १० लाख मुसलमानांना छावण्यांमध्ये ठेवले आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, फलक प्रसिद्धी, विरोध, साम्यवादी\nवर्ष २०१४ से अबतक चीन ने १३ हजार आतंकियों को गिरफ्तार किया और डेढ हजार आतंकी गुटों को नष्ट किया \nभारत ऐसा कब करेगा \nCategories जागोTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, जागो, विरोध, साम्यवादी\nजगभरातील साम्यवादी राष्ट्रांतील साम्यवाद्यांच्या क्रौर्याचे भीषण वास्तव \nविरोधक आणि सर्वसामान्य नागरिक यांची छळवणूक करण्यासाठी श्रमछावण्या उभारणारा आणि महिलांवर अत्याचार करणारा क्रूरकर्मा स्टॅलिन….\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, आतंकवाद, राष्ट्र-धर्म लेख, साम्यवादी\nसाम्यवादाच्या नावाखाली स्टॅलिनने केलेली हिंसक आक्रमणे आणि त्याचे अमानुष क्रौर्य \nस्टॅलिन सत्तेवर आल्यानंतरच्या काळात पहिल्या युद्धात हरलेल्या आणि त्या पराभवाच्या जखमा काळजात बाळगणार्‍या जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाचा उदय झाला.\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, आक्रमण, राष्ट्र-धर्म लेख, साम्यवादी\nविवेकवाद, पुरोगामीवाद आणि सुधारणावाद यांच्या बुरख्याआडून हिंदुत्वनिष्ठांवर वार करणार्‍या साम्यवाद्यांचा रक्तरंजित इतिहास \n‘पुरोगामीपणा’ हा एक भंपक शब्द असला, तरी त्याची नाळ कुठे तरी साम्यवादाशी जोडलेली असते. साम्यवादाचा प्रभाव समाजवादावरही आहे आणि नास्तिकांवरही आहे.\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, आक्रमण, राष्ट्र-धर्म लेख, साम्यवादी\nसाम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे\n‘मार्क्सवाद’ म्हणजे कार्ल मार्क्स यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादाला ‘साम्यवाद’ असेही म्हटले जाते.\nCategories संशोधनTags आध्यात्मिक संशोधन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, साम्यवादी, सूक्ष्म-परीक्षण\nकेरळ येथील जलप्रकोप – नैसर्गिक आपत्ती कि शाप \nकेरळ राज्यात गेल्या काही वर्षांत साम्यवाद्यांच्या आशीर्वादाने केरळमधील शेकडो मंदिरांचे चर्चमध्ये रूपांतर होऊन लक्षावधींचे ख्रिस्तीकरण झालेले असणे\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags नैसर्गिक आपत्ती, पूर, साम्यवादी, हिंदु धर्म, हिंदुत्व\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/03/blog-post_17.html", "date_download": "2019-07-16T10:03:37Z", "digest": "sha1:QNZOOCW2A6RZFLQRP5XMA7SA7KMDATIE", "length": 15198, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "\"प्रेस कौन्सिल' समितीची पूर्णेला भेट ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, १७ मार्च, २०१३\n\"प्रेस कौन्सिल' समितीची पूर्णेला भेट\n९:०९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपूर्णा - येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावरील ऍसिड हल्ला प्रकरणाची दखल राष्ट्रीय पातळीवरील \"प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'ने घेतली असून शुक्रवारी (ता.15) या समितीचे अनिल अग्रवाल यांनी पूर्णा येथे श्री. चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.\nया घटनेच्या चौकशीसाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने एक सदस्यीय समिती स्थापन केली असून घटनेच्या सखोल चौकशीसाठी सदस्य अनिल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. अग्रवाल यांच्या समवेत दैनिक \"हिंदुस्थान'चे संपादक उल्हास मराठे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वांभर गावंडे आदींनी श्री. चौधरी यांची त्यांच्या घरी भेट दिली. घरी श्री. अग्रवाल यांनी चौधरी यांच्याशी चर्चा व विचारपूस केली. या संबंधीची माहितीची नोंद करून तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल प्रेस कौन्सिलकडे आपण सादर करू, असेही ते या वेळी म्हणाले.\nपूर्णा पोलिस प्रशासनाने या प्रकरणी काय कायदेशीर कार्यवाही केली, याबाबतचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील व स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कार्यवाही बाबतचे निर्देश दिले.\nस्थानिक पत्रकारांशी संवाद साधून श्री. अग्रवाल यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n\"मुख्यमंत्र्यांशी केली न्या. काटजूंनी चर्चा'\nप्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती काटजू यांनी या प्रकरणाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण य��ंच्याशी चर्चा केली. त्यांना चौकशी समितीबाबत माहिती दिली असून पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया संबंधितांना निर्देशही देईल, अशी ग्वाही अनिल अग्रवाल यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.\nसाभार : ई - सकाळ\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/abcd/185067.html", "date_download": "2019-07-16T11:19:39Z", "digest": "sha1:PYNIQTZS2XXM24W66UAJXMZW3H23HMAX", "length": 19066, "nlines": 291, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra १० रुपयांच्या नोटा उचलणे पडले महागात", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\n१० रुपयांच्या नोटा उचलणे पडले महागात\nभोपाळ - मध्य प्रदेशच्या राजेंद्र नगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरला १० रुपयांच्या नोटा उचलणे चांगलेच महागात पडले आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या काही चोरट्यांनी १० रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची लूट केली आहे. गाडीच्या मागील सीटवर असलेली बॅग उचलून चोरट्यांनी पोबारा केला. या बॅगेत गाडीमालकाचा मोबाईल व अन्य महत्त्वाच्या वस्तूही होत्या. याप्रकरणी व्यापारी महेश चंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\n41 वर्षांनंतर संपला 20 रुपयांच्या चोरीचा खटला\nपत्नीचा पोलिसी ड्रेस प्रेयसीला दिला अन् झाला अरेस्ट\n‘इंदोरी पोहा’ला मिळणार जीआय टॅग \nपोलिस अधिकाऱ्याचे हायकोर्ट जजने केले अभिनंदन\n१० रुपयांच्या नोटा उचलणे पडले महागात\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://events.mumbaihikers.com/forums/topic/dongaryatra-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-trekking-tips-marathi/", "date_download": "2019-07-16T10:04:12Z", "digest": "sha1:KAZHGGY2HGQBZTXM4LV4NMEMNL3T2TI4", "length": 8180, "nlines": 121, "source_domain": "events.mumbaihikers.com", "title": "Dongaryatra डोंगरयात्रा trekking tips (marathi) - Mumbai Hikers", "raw_content": "\nपावसाळा सुरू होतोय त्यामुळे घरातून ट्रेकला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि सुज्ञ भटके असल्याची पोच पावती आपल्या घरातल्यांनाही द्यावी ह्याविषयी थोडसं.\n१) कोणा सोबत(संस्था) जाताय ट्रेकला याची संपूर्ण माहिती आणि संपर्क क्रमांक घरच्यांना न विसरता द्या.\n२) पावसाळ्यात कुणीही उठतो ���णि ट्रेक आयोजक होतो अगदी चार दोन किल्ले फिरलेलं पोरं सुद्धा सुरक्षितता फाट्यावर मारून ट्रेकला ग्रुप घेऊन येते त्यामुळे आपण कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ट्रेकला जाताय त्यांचा अनुभव आणि आयोजकांनी थोडीफार माहिती काढून त्यांच्या सोबत जायचे की नाही याचा निर्णय घ्या.\n३) ट्रेक आयोजकांनी सोबत घ्यावयास सांगितलेल्या अत्यावश्यक वस्तू आपल्या बॅगमध्ये न विसरता घ्यायला विसरू नका. उदाहरणच द्यायचे झाले तर माझ्या अनुभवानुसार लोकं टॉर्च आणि ORS अनेकदा सांगून सुद्धा कधीच सोबत आणत नाहीत\n४) ज्या गडावर वा परिसरात ट्रेकला जाताय तिथली थोडी माहिती जाणून घ्या. आता Youtubeवर ढिगाणं व्हिडीओ मिळतात. ह्याने काय होईल तर साधारण ट्रेकचा अंदाज येईल.\n५) पावसाळ्यात ट्रेकला जाताना आपल्या सोबत आपल्याला काही रोजची औषध असतील तर ती जरूर सोबत घ्यावी.\n६) ट्रेक आयोजकांच्या तसेच ट्रेक लिडरच्या ट्रेकच्या दरम्यान सूचना असतील त्या सर्वांनी पाळायच्या असतात कारण त्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी असतात.\n७) पावसाळ्यात घरी रडून रडून घेतलेले महागडे कॅमेरा ट्रेकला हवा करायला आणायचे नाहीत कारण ते भिजून खराब होऊ शकतात.\n८) पावसाळ्यात धबधबे आणि नद्या यांचा नाद करू नये कारण जीवावर बेतू शकते.\n९) पावसाळ्यात चांगल्या प्रतिचे आणि स्वतःच्या पायाच्या मापाचेच शूज गरजेचे असतात. सँडल आणि लेदर शूज ह्यांच्या जिवावर वराती गाजवायच्या असतात ट्रेकचा आणि ह्यांचा संबंध पावसाळ्यात तर नसतोच नसतो.\n१०) ट्रेकला आपल्या सोबत इतर ही लोकं ट्रेकला आलेली असतात त्यात मुली, महिला आणि लहान मुलं सुद्धा असतात त्या कुणालाही आपला त्रास होईल अशी आपली वर्तणूक नसावी.\n११) गडांवर कचरा करू नये आणि कुणाला करू देऊ नये. इथं पोहून कोणतेही पदक वा मेडल मिळत नाही त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कसब पणाला लावावे. गडांवर असलेले पाणवठे अनेक संस्था अक्षरशः आपले रक्त आठवून त्या टाक्यांची वेळोवेळी साफसफाई करत असतात.\n१२) निसर्गाचे काही लिखित – अलिखित नियम आहेत ते आपण कायम पाळत आले पाहिजे त्यांचा आदर करायला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai/loksabha-election-2019-%E0%A5%A4-vanchit-bahujan-aghadi-candidate-first-list-for-loksabha-2019/465642", "date_download": "2019-07-16T10:07:31Z", "digest": "sha1:BJZ44XQGKUAJWOMBA2SUBUHYQZN2WS36", "length": 19632, "nlines": 153, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Loksabha Election 2019 । Vanchit Bahujan Aghadi Candidate First List For Loksabha 2019 । प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nप्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर\nकाँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.\nमुंबई : काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची यादी जाहीर झाली. बाकीचे जागेवरील उमेदवार तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. धनगर समाज ६ जण आहेत. नागपूरसारखी औरंगाबादला मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप होऊ नये, याची काळजी काँग्रेसने घ्यावी, असा टोला काँग्रेसला लगवण्यात आला आहे. जवळपास २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. नवबौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार आणि विश्वकर्मा या समाजातील प्रत्येकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.\nआंबेडकर यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे १२ जागांची मागणी केली होती. मात्र, अद्याप दोन्ही काँग्रेस आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अजुनही जागा वाटपात चढाओढ दिसून येत आहे. अहमदनगरची जागा काँग्रेला सोडण्याची मागणी होत होती. तसा दबाव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे यांनी आणला. मात्र, राष्ट्रवादीकडून ही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी ही अहमदनगरमधून मिळेल, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा तिढा दिसून येत आहे. दरम्यान, प्रकाश आंबडेकर यांनी बारा जागांची मागणी केल्याने त्यांची मागणी कशी पूर्ण करणार हे दोन्ही काँग्रेसपुढे आव्हान होते. त्यामुळे आंबेडकर यांना काँग्रेसकडून उत्तर दिले गे��े नाही. वाट पाहून अखेर आज त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nवर्धा - धनराज वंजारी\nरामटेक - किरण रोडगे - पाटनकर\nभंडारा - गोदीया :- एन के नान्हे\nचंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे\nगडचिरोली :- रमेश गजबे\nयवतमाळ :- प्रवीण पवार\nबुलढाणा :- बळीराम सिरस्कार\nअमरावती :- गुणवंत देवपारे\nहिंगोली :- मोहन राठोड\nनांदेड :- यशपाल भिंगे\nपरभणी :- आलमगीर खान\nबीड :- विष्णू जाधव\nउस्मानाबाद :- अर्जुन सलगर\nलातूर :- राम गारकर\nजळगाव :- अंजली बाविस्कर\nरावेर :- नितीन कंडोलकर\nजालना :- शरदचंद्र वानखेडे\nरायगड :- सुमन कोळी\nपुणे :- अनिल जाधव\nबारामती :- नवनाथ पडळकर\nमाढा :- विजय मोरे\nसांगली :- जयसिंग शेंडगे\nसातारा :- सहदेव एवळे\nरत्नागिरी - सिधुदुर्ग :- मारुती जोशी\nकोल्हापूर :- अरुणा माळी\nहातकणंगले :- अस्लम सययद\nनंदुरबार :- दाजमल मोरे\nदिंडोरी :- बापू बंडे\nनाशिक :- पवन पवार\nपालघर :- सुरेश पडवी\nभिवंडी :- ए डी सावंत\nठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी\nमुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार\nमुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले\nईशान्य मुबंई :- संभाजी काशीद\nमावळ :- राजाराम पाटील\nशिर्डी :- अरुण साबळे\nमुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल\nडोंगरी इमारत दुर्घटना: स्थानिकांच्या तातडीने मदतीमुळे मुलाच...\nपंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सुनावले खडेबोल\nJIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा\nडोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर\n#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एक...\nवृद्धावस्थेत 'असा' असेल दीप-वीरचा अंदाज\nडोंगरी इमारत दुर्घटनेची चौकशी करणार - मुख्यमंत्री फडणवीस\n#Dongri : ...अन् त्या बाळाचे प्राण बचावले\nWorld Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा...\n कोस्टल रोडची मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/mumbai-airport.html", "date_download": "2019-07-16T10:26:57Z", "digest": "sha1:UHAQAIIKC4PE543RXJLB5IWXIKTY7Y7Z", "length": 9670, "nlines": 123, "source_domain": "zeenews.india.com", "title": "mumbai Airport News in Marathi, Latest mumbai Airport news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nपावसाचा तडाखा, मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद\nमुसळधार पावसामुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बं�� राहणार आहे.\nमुंबई | विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरुन आत्महत्या\nविमानतळाच्या सहाव्या मजल्यावरुन आत्महत्या\nमुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या\nही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत.\nमुंबईसाठीची विमान तिकीटे महाग, प्रवाशांच्या खिशाला फटका\nमुंबईत उतरणाऱ्या किंवा मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवर परिणाम होईल.\nमुंबई विमानतळावरही 'मेगा ब्लॉक', विमान सेवेवर परिणाम\nमुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत केले जाणार आहे.\n विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम, विमानसेवेवर परिणाम\nमुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस केले जाणार आहे. या दिवसांमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण, तसेच लँडिंग होणार नाही. २१ मार्चनंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.\nमुंबई | विमानतळ परिसरातील शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला\nमुंबई | विमानतळ परिसरातील शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला\n मुंबई एअरपोर्टवर यापुढे बोर्डिंग पासवर शिक्क्याची गरज नाही\nअशा पद्धतीचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिलेच विमानतळ असणार आहे.\nनितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र\nशिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे.\nसबरीमला प्रवेश प्रकरण : तृप्ती देसाईंविरोधात घोषणाबाजी, विमानतळावरच रोखलं\nतृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केलं होतं.\nएअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग\nमुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले.\nजेट एअरवेजचा प्रवाशांना मोठा दिलासा, फ्लाईट बदलण्याची मुभा\nमुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.\nहा आहे 'संजू'च्या जीवनातील खरा विक्की कौशल\nकोण आहे ही व्यक्ती\nICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी\nआयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.\nमुंबई विमानतळाला जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब\nमुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातलं सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालाय.\nWorld Cup 2019 : 'फायनलमध्ये अंपायरची मोठी चूक'; सायमन टॉफेलच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nWorld Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर\nबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार\nWorld Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक\nWorld Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं\nवनडे क्रमवारीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर, टीम इंडियाची घसरण\nनिवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा\nWorld Cup 2019 : आयसीसीच्या नियमांवर रोहित शर्मा संतापला\nविरारमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग, इमारतीच्या सुरक्षारक्षकाला चोप\nखंडग्रास चंद्रग्रहण आज, भारतातही दिसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/208573.html", "date_download": "2019-07-16T11:09:27Z", "digest": "sha1:W5O7NK26JVKYOWGJXCCABCLWCEMJQ24S", "length": 15781, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘भगवा आतंकवाद हा खरा आहे !’ - स्वरा भास्कर - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > (म्हणे) ‘भगवा आतंकवाद हा खरा आहे ’ – स्वरा भास्कर\n(म्हणे) ‘भगवा आतंकवाद हा खरा आहे ’ – स्वरा भास्कर\nकेरळमध्ये शबरीमला मंदिर प्रकरणावरून चालू असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेत्रीची (\nकेरळ राज्यात संघ आणि भाजप यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्या वेळी हत्या करणार्‍यांचा रंग सांगण्याची घाई स्वरा भास्करला झाली नाही. हिंदुद्वेष यांच्या नसानसांत किती भिनला आहे, हे यातून लक्षात येते.\nमुंबई – पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणार्‍यांना आतंकवादीच म्हटले जाईल. त्यांनाही फाशीची शिक्षा होणार का ‘भगवा आतंकवाद’ हा खरा आहे, अशा शब्दांत हिंदी चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यावर ट्विटर या सामाजिक प्रसारमाध्यमावरून टीका केली आहे. पोलीस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. त्याचा दाखला देत स्वरा भास्करने मुक्ताफळे उधळली आहेत. शबरीमला प्रकरणावरून केरळ राज्यामध्ये तणावाची परिस्थिती असून महिलांनी मंदिरात प्र��ेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने, आंदोलने करण्यात आली. त्यांना हिंसक वळण मिळाले असून केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर ४ गावठी बॉम्ब फेकण्यात आले.\n(संदर्भ : ‘लोकसत्ता’ संकेतस्थळ)\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags चित्रपट, दंगल, शबरीमला मंदिर, हिंदुविरोधी वक्तव्ये Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु ��ॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/99", "date_download": "2019-07-16T11:13:20Z", "digest": "sha1:EJJ6GCSA2NEFFH6WRK3LJQ4BJJPPC5LS", "length": 18160, "nlines": 50, "source_domain": "mr.upakram.org", "title": "किराणा भुसार अमेरिकन ष्टाईल!! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकिराणा भुसार अमेरिकन ष्टाईल\nअमेरिकेत आल्यावर इथल्या सोयी सुविधा अंगवळणी पडून त्याचं अप्रूप वाटेनासं झालं की इथल्या असुविधांचा त्रास मात्र चांगलाच सुरू होतो. त्यातलाच एक छळ म्हणजे 'ग्रोसरी शॉपिंग' अर्थातच किराणा भुसार. मस्त पैकी यादी बनवावी आणि दुचाकी वरून उतरण्याचे कष्ट देखिल न घेता फक्त हॉर्न वाजवून कोपऱ्या वरच्या वाण्याकडे ��ुपूर्त करावी बस्स.. सगळा माल आपसूक घरी पोहोचता केला जातो. इतक्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये सुद्धा किती 'सुख' आहे ह्याची जाणीव इकडं स्थिर स्थावर झाल्यावरच होते.. बरीचशी कामं स्वतःची स्वतःच करायची असल्यानं ग्रोसरि करणे वगैरे भानगडी कायमस्वरुपी लांबणीवर टाकलेल्या असतात..फ्रीज मधील फळे ज्यूस इतकंच काय भाजी पाला, देखील संपायला आला तरी ग्रोसरी हा प्रकार लांबणीवरच असतो.. 'वरण भात' नावाची सुटसुटीत सोय उपलब्ध असल्यानं त्यावर बराच काळ टिकाव धरला जातो.. शेवटी मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळ तांदूळ हे देखिल संपायला लागले की 'एकदा ग्रोसरी करून टाकलीच पाहिजे' असा विचार घोळू लागतो. अर्थातच त्यासाठी नुसती यादी करून इथं अजिबात भागत नाही..ती तर फक्त सुरुवात असते..एकदा का यादी केली की १०-१५ मैल गाडी हाकत जवळच्या() 'वॉलमार्ट' नावाच्या राक्षसी दुकानात जावे लागते. ह्या वॉलमार्टात, अंडरवेयर बनियन पासून ते वाहनाचे सुटेभाग, टायर तसंच शोभेची झाडे आणि कुंड्यांपर्यंत सगळे एकाच छताखाली मांडून ठेवलेले असते. ह्या सगळ्यामध्ये एका हातात यादी धरून दुसऱ्या हाताने ढकल गाडी ढकलत एक एक वस्तू शोधत सुटायचं.. यादीतल्या बऱ्याच वस्तूंनी (आणि यादीत नसलेल्या पण ऐनवेळी उचलाव्याश्या वाटलेल्या वस्तुंनी) गाडी भरत येईपर्यंत पायाचे चांगलेच तुकडे पडायला आलेले असतात. मग उरल्या सुरल्या वस्तूंना काट मारून, 'झालं झालं बरेचसं सामान मिळालंय. बाकीचं काय इतकं महत्त्वाचं नाही ) 'वॉलमार्ट' नावाच्या राक्षसी दुकानात जावे लागते. ह्या वॉलमार्टात, अंडरवेयर बनियन पासून ते वाहनाचे सुटेभाग, टायर तसंच शोभेची झाडे आणि कुंड्यांपर्यंत सगळे एकाच छताखाली मांडून ठेवलेले असते. ह्या सगळ्यामध्ये एका हातात यादी धरून दुसऱ्या हाताने ढकल गाडी ढकलत एक एक वस्तू शोधत सुटायचं.. यादीतल्या बऱ्याच वस्तूंनी (आणि यादीत नसलेल्या पण ऐनवेळी उचलाव्याश्या वाटलेल्या वस्तुंनी) गाडी भरत येईपर्यंत पायाचे चांगलेच तुकडे पडायला आलेले असतात. मग उरल्या सुरल्या वस्तूंना काट मारून, 'झालं झालं बरेचसं सामान मिळालंय. बाकीचं काय इतकं महत्त्वाचं नाही 'अशी पायांची समजूत काढत चेक आऊट काउंटर च्या रांगेत पैसे भरायला उभं राहायचं..\"अजून आपला नंबर का लागत नाही'अशी पायांची समजूत काढत चेक आऊट काउंटर च्या रांगेत पैसे भरायला उभं ��ाहायचं..\"अजून आपला नंबर का लागत नाही समोरच्या जाड्यानं हे किती हे सामान घेतलं आहे समोरच्या जाड्यानं हे किती हे सामान घेतलं आहे इतकी ठासून खरेदी करण्याआधी आपल्या वजनाचा तरी विचार करायचा .. ही चेकआऊट काउंटर वरची बाई किती मंद आहे...कंटाळा आला बुवा आता घरी जाऊन मस्तपैकी चहा घ्यायला पाहिजे\" असे विचार मनात चाललेले असताना अचानक आठवतं, अरेच्या चहा करायला घरात दूध कुठं आहे इतकी ठासून खरेदी करण्याआधी आपल्या वजनाचा तरी विचार करायचा .. ही चेकआऊट काउंटर वरची बाई किती मंद आहे...कंटाळा आला बुवा आता घरी जाऊन मस्तपैकी चहा घ्यायला पाहिजे\" असे विचार मनात चाललेले असताना अचानक आठवतं, अरेच्या चहा करायला घरात दूध कुठं आहे आणि आपल्या उरलेल्या यादीतल्या सोयोस्कररित्या विसरलेल्या वस्तूंमधील एक म्हणजे 'दूध' ह्याचा साक्षात्कार होतो.. झालं पुन्हा पळत दुधाच्या शोधात. ह्या दुधाच्या बाटल्या कोणत्याही दुकानात बरोबर विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात मागच्या भिंतीला लागून असतात.. सगळं दुकान पायाखालून घालत ह्या दुसऱ्याबाजूला पोहोचायचं.. वाटेत आजूबाजूला अजिबात बघायचं नाही.. न जाणो अजून काहीतरी आठवलं तर आणि आपल्या उरलेल्या यादीतल्या सोयोस्कररित्या विसरलेल्या वस्तूंमधील एक म्हणजे 'दूध' ह्याचा साक्षात्कार होतो.. झालं पुन्हा पळत दुधाच्या शोधात. ह्या दुधाच्या बाटल्या कोणत्याही दुकानात बरोबर विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात मागच्या भिंतीला लागून असतात.. सगळं दुकान पायाखालून घालत ह्या दुसऱ्याबाजूला पोहोचायचं.. वाटेत आजूबाजूला अजिबात बघायचं नाही.. न जाणो अजून काहीतरी आठवलं तर शेवटी दुधाच्या विभागा पर्यंत पोहोचलं की तिथही पन्नास प्रकारची दुधं मांडून ठेवलेली असतात.. २% स्निधांश, १% स्निग्धांश, ०% स्निग्धांश असे नाना प्रकार त्यातला कुठलातरी एक उचलून पुन्हा भर भर दुसऱ्या टोकाकडे चेक आऊट करायला धावपळ..\n..इतकं सगळं करून काम संपलं नाही.. वॉलमार्ट मध्ये असंख्य वस्तू मांडून ठेवलेल्या असल्या तरी, तुरीची मुगाची अश्या डाळी, गरम मसाला, पापड लोणची असे पदार्थ अर्थातच नसतात त्यासाठी पुन्हा 'इंडियन ग्रोसरी स्टोअर' नावाच्या प्रकाराकडं धाव घ्यावी लागते.. इंडियन ग्रोसरी स्टोअर ही एक वेगळीच दुनिया असते. बाकीच्या दुकानात उगीचच कृत्रिम हसून 'हाव या डुइंग असं विचारणारे कर्मचारी इथं दिसणार न��हीत. इथं असतो तो अस्सल पुणेरी प्रकार ..\"ये लोणचेकी बाटली पे एक्सपायरी डेट २००४ की है\"..असं त्याच्या नजरेस आणून दिल्यावर तोंडावरची माशी देखिल हालणार नाही अश्या चेहऱ्याने 'ये तो एकदम फ्रेस स्टाक है. इसके पहिले २००२ की भी बेची है.. कुछ नही होता है बिनधास्त ले जाव असं विचारणारे कर्मचारी इथं दिसणार नाहीत. इथं असतो तो अस्सल पुणेरी प्रकार ..\"ये लोणचेकी बाटली पे एक्सपायरी डेट २००४ की है\"..असं त्याच्या नजरेस आणून दिल्यावर तोंडावरची माशी देखिल हालणार नाही अश्या चेहऱ्याने 'ये तो एकदम फ्रेस स्टाक है. इसके पहिले २००२ की भी बेची है.. कुछ नही होता है बिनधास्त ले जाव' असे उत्तर. अर्थातच बाकीच्या दुकानात आपणही उगीचच हसून वगैरे बोलतो पण इथं मात्र तो ताप नाही..ह्यामध्ये हमखास गंडतो भरतातून नवीनंच आणि त्यामुळं उत्साह ओसंडून वाहणारा एखादा सॉफ्टवेअर वाला.. टी-शर्ट- हाफ चड्डी असा वेष आणि गुडघ्यापर्यंत ओढलेले मोजे बघितले की लगेच कळतं स्वारी नुकतीच मायदेशातून आलेली आहे' असे उत्तर. अर्थातच बाकीच्या दुकानात आपणही उगीचच हसून वगैरे बोलतो पण इथं मात्र तो ताप नाही..ह्यामध्ये हमखास गंडतो भरतातून नवीनंच आणि त्यामुळं उत्साह ओसंडून वाहणारा एखादा सॉफ्टवेअर वाला.. टी-शर्ट- हाफ चड्डी असा वेष आणि गुडघ्यापर्यंत ओढलेले मोजे बघितले की लगेच कळतं स्वारी नुकतीच मायदेशातून आलेली आहे तो इथंही उगीचच सगळ्यांना बघून हाय हॅलो वगैरे करून हसत असतो आणि ऍक्सेंटची प्रॅक्टिस करत 'फ्रोजन चपातिज्' शोधत असतो .. असो.. तर हे इंडियन स्टोअर म्हणजे, डाळी, तांदूळ, पापड लोणची, झालंच तर फरसाण, साबुदाणा, अनेक मसाले असल्या भारतीय वस्तूंनी गच्च भरलेलं असतं इथं तुम्हाला मसाला पान, गुटखा, चारमिनार असल्या गोष्टींची सोय देखिल आढळेल.. अश्याच एका दुकानात एकदा मला 'लाइफबॉय' साबण बघून गहिवरून आलं होतं.. १०,००० हजार मैलांवरती 'लाइफबॉय' साबण मिस करणारा कोणी असामी दिसतो का तो इथंही उगीचच सगळ्यांना बघून हाय हॅलो वगैरे करून हसत असतो आणि ऍक्सेंटची प्रॅक्टिस करत 'फ्रोजन चपातिज्' शोधत असतो .. असो.. तर हे इंडियन स्टोअर म्हणजे, डाळी, तांदूळ, पापड लोणची, झालंच तर फरसाण, साबुदाणा, अनेक मसाले असल्या भारतीय वस्तूंनी गच्च भरलेलं असतं इथं तुम्हाला मसाला पान, गुटखा, चारमिनार असल्या गोष्टींची सोय देखिल आढळेल.. अश्याच एका दुकानात एकदा मला 'लाइफबॉय' साबण बघून गहिवरून आलं होतं.. १०,००० हजार मैलांवरती 'लाइफबॉय' साबण मिस करणारा कोणी असामी दिसतो का ह्याची मी बराच वेळ वाट पाहत होतो. हा माणूस हातात बादली घेऊन आणि खांद्यावर टॉवेल टाकून बाथटब मध्ये अंघोळीला जात असेल असे माझ्या मनात मी चित्रही रंगवले होते...\n..इथली खरेदी झाली की ग्रोसरी हा प्रकार माझ्यासाठीतरी संपतो परंतु हे 'किराणा-पुराण' सॅम्स क्लब च्या उल्लेखा शिवाय संपू शकत नाही.सॅम्स क्लब हा वॉलमार्टचाच भाऊ असून बऱ्याचदा वॉलमार्टलाच लागूनच उभा असतो. इथं आत शिरण्यासाठी देखिल त्यांची वार्षिक वर्गणी भरून सभासद बनावं लागतं. सॅम्स क्लब म्हणजे इथला घाऊक बाजार. प्रत्येक गोष्ट घाऊक प्रमाणावर खरेदी करा आणि पैसे वाचवा हा इथला मंत्र. स्वस्त पडतात म्हणून साबणाच्या एकाच वेळीस १२ वड्या खरेदी करून नंतर वर्षभर एकच सुवास काही महिन्यांनी तर हा वास येईनासाच होतो. इथं येण्याचा आणखी एक त्रास म्हणजे तुम्ही 'सॅम्स क्लब' ला जाणार आहात ही बातमी सगळ्यांना माहीत असते आणि त्यातूनच 'अरे सॅम्स क्लब जा रहा है क्या काही महिन्यांनी तर हा वास येईनासाच होतो. इथं येण्याचा आणखी एक त्रास म्हणजे तुम्ही 'सॅम्स क्लब' ला जाणार आहात ही बातमी सगळ्यांना माहीत असते आणि त्यातूनच 'अरे सॅम्स क्लब जा रहा है क्या मेरे लीये जरा दूध लेके आना यार' असे फोन येतात..त्यावर आपण हो म्हणून टाकताना 'जरा दूध' मध्ये सांगणाऱ्याला ७ गॅलन दूध अपेक्षीत आहे ह्याची आपल्याला सुतरामही कल्पना नसते. 'अरे इतना दूध लेके काय करेगा मेरे लीये जरा दूध लेके आना यार' असे फोन येतात..त्यावर आपण हो म्हणून टाकताना 'जरा दूध' मध्ये सांगणाऱ्याला ७ गॅलन दूध अपेक्षीत आहे ह्याची आपल्याला सुतरामही कल्पना नसते. 'अरे इतना दूध लेके काय करेगा' असे विचारले तर 'वहा एक गॅलन २० सेंट से सस्ता आता है' हे उत्तर निमुट ऐकावं लागतं. ह्या प्रकारामुळे 'सॅम्स क्लब' ह्या भानगडीत न पडलेलेच बरं अश्या मताचा मी बनलो आहे.\nतर शेवटी अख्खा दिवस खर्च करून हुश्श करून घरी आलं की गाडीतून हा सगळा बाजार काढून घरी नेऊन फ्रीज मध्ये ठेवायला जीवावर येतं ..इतकं करूनही 'कोथिंबीर' राहूनच गेली अश्या गोष्टी मनात येत असतातच..आणि भातात एखादा खडा लागला तरी चालेल पण सामान कोपऱ्यावच्या वाण्याकडून येण्यात काय सुख आहे हे मात्र सतत जाणवत असतं.\nहा लेख उपक्रमा��्या धोरणानुसार त्यांच्या उद्दिष्टांमध्ये बसत नसल्याने ह्यावर व्यवस्थापनाचा बाल्यावस्थेतील नांगर फिरल्यास वाचण्यासाठी इथं देखिल उपलब्ध आहे.\nगणेश कुरघोडे [05 Apr 2007 रोजी 12:04 वा.]\nहाय वरुण, तुझा लेख आवडला. छान लिहलस. असेच लिहीत रहा. आम्ही असेच वाचत राहु. गणेश\nअसाच अनुभव ईंग्लंडच्या ऍस्डा, सेन्सबरी, सॉमरफिल्ड अशा दुकानामध्ये येतो. सॉमरफिल्डला चेक आऊट लवकर होतं.... बाकी ठिकाणी कुठे काउंटर रिकामं होतय का याची वाट पहा, कोणत्या काउंटरवर सामान कमी आहे का ते पहा आणि अगदीच वेळ वाचवण्याची गरज पडली की वर्किंग डे ला जाऊन या अशी कसरत् करायची पण झकास मजा येते.\nपांडू हवालदार [05 Apr 2007 रोजी 07:51 वा.]\nबरे झाले सान्गितलेत ते.आता अमेरिकेत जाणारच नाहि मी शॉपिन्गसाठी(कधी अमेरिकेते गेलो तर\nकमी-अधीक फरकाने माझी खरेदी सुद्धा अशीच असते. फक्त कार नसून सायकल/बस ने असते :)सध्या दुपारच्या वेळेला जावून खरेदी करण्याचा एक प्रयोग करुन पाहत आहे. वेळ वाचतो असे वाटते.\nआमच्या येथे एक बर्‍यापैकी (म्हणजे त्यातल्या त्यात हो ) 'एशियन शॉप' आहे. इकडील देशात 'एशियन शॉप' असे संबोधतात :) त्यात ओरिएंटल देश, ब्राझील, इत्यादी ठिकाणचे धान्य आणि इतर खाद्यपदार्थ, वस्तू असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/gossip/2", "date_download": "2019-07-16T11:01:12Z", "digest": "sha1:NUF7VJVDR4LZKHD3RLHG7IEOBY73ECM4", "length": 4701, "nlines": 102, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Marathi : Bollywood Latest News, Breaking News and News Headlines Today, मराठी चित्रपट सृष्टी बातम्या - Divya Marathi gossip Page:2", "raw_content": "\nइंस्टाग्रामवर प्रियांकाने दिल्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅप्पी बर्थडे मदर इन लव्ह'\nफोर्ब्स लिस्टमध्ये सामील झाली अक्षयची कमाई, तापसीने घेतली त्याची फिरकी, तर उत्तर मिळाले - 'माफ करा'\nशूटिंग संपल्यानंतरही एकमेकांना वेळ देत आहेत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान\nआता वडिलांची भूमिका साकारणार अजय देवगण, रणबीर कपूर आणि रामचरण तेजासोबत करणार आहे काम\nसायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मेकअप करणार नाही परिणीती चोप्रा, बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी जाणार लंडनला\nसलमान खानला सतावते आहे स्टारडम कमी होण्याची भीती, शाहरुख खान आणि अमिर खानबद्दलही बोलला अभिनेता\nअभिनेता अनुपम खेर म्हणाले - 'पहिल्या प्लेदरम्यान को-स्टारने ऑडियंसमध्ये उचलून फेकले होते'\n'मिशन मंगल', 'बाटला हाउस' च्या क्लॅशबद्दल म्हणाला जॉन - 'अक्षय आणि मी चांगले मित्र आहोत, चित्रपट रिलीजबद्दल कोणतीही कॉंट्रोव्हर्सी नाही'\n'83' चित्रपटाच्या सेटवर कबीर खानच्या मुलीसोबत एन्जॉय करत आहे दीपिका, मिनी माथुरने शेअर केला फोटो\nमुलगी श्रद्धाचे लग्न ठरल्याच्या बातमीवर शक्ती कपूर म्हणाले - 'मला बोलवायला विसरू नका, मी तिचा पिता आहे...'\nअभिनेत्री पूजा बत्राने केले दुसरे लग्न, सलमानच्या सहकलाकारासोबत थाटला नवा संसार\nपत्रकार वाद : न्यूज एजन्सी पीटीआयने केले कंगनाला बॉयकॉट, 'जजमेंटल है क्या' ची टीमसुद्धा आहे द्विधा मनस्थितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pankaj-is-shooting-film-83-even-after-his-accident-at-house-1561181691.html", "date_download": "2019-07-16T10:45:52Z", "digest": "sha1:MXF5RMS4NQKVSHZFRBOJVWHPDCVYOZ42", "length": 10164, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pankaj is shooting film '83' , even after his accident at house | अपघाताने तीन बरगड्या तुटल्यानंतरही पंकज त्रिपाठी करतो आहे चित्रपट '83'चे शूटिंग, खांद्याला आणि हाताला लागला मार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअपघाताने तीन बरगड्या तुटल्यानंतरही पंकज त्रिपाठी करतो आहे चित्रपट '83'चे शूटिंग, खांद्याला आणि हाताला लागला मार\nअपघातानंतर सेटवर घेतली जातेय विशेष काळजी\nएंटरटेन्मेंट डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेता पंकज त्रिपाठी व्यावसायिक शब्द पाळतो. त्याच्या तीन बरगड्या तुटूनही तो इंग्लंडमध्ये ८३ चित्रपटाचे शूटिंंग पूर्ण करत आहे. त्याच्या जवळच्या आणि चित्रपटाशी जोडलेल्या लोकांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. खरं तर, सुटीवर स्कॉटलंड आणि शूटिंगवर इंग्लंड जाण्याआधीच त्याचा मुंबईत नवीन घराच्या कॅम्पसमध्ये अपघात झाला होता. त्याच्या खांद्याला आणि हाताला मार लागला होता. तेव्हा थोडेच लागले म्हणून त्याने दुखण्याकडे दुर्लक्ष केले होते आणि औषध घेऊन तो स्कॉटलंडला रवाना झाला. त्यानंतर त्याला तेथूनच लंडनला जावे लागणार होते. ८३ ची टीम वाट पाहत होती.\nस्कॉटलंडमध्ये सुटी घालवत असताना पंकजला पोटात आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मेडिकल चेकअपनंतर कळाले की, त्यांच्या तीन बरगड्या तुटल्या आहेत. मात्र, त्यांनी शूटिंग लटकवले नाही. ते ठरलेल्या वेळेवरच लंडनला गेले आणि तेथे शूटिंग सुरू केले.\n- गाडीवरून पडल्यानंतर त्याला पाेट अाणि बरगड्यांना ���बर मार लागला.\n- त्यामुळे त्याच्या तीन बरगड्या तुटल्या.\n- खांद्यालादेखाील मार लागला आहे.\n- ही दुखापत त्यांना उजव्या भागाला झाली आहे.\nकसा सुरू आहे उपचार...\n- पंकजला प्लास्टर चढवण्यात आले नाही.\n- पंकजला फक्त सपोर्टिंग जॅकेट घालण्यात आले आहे.\n- लंडनचे डाॅक्टर उपचार करत आहेत.\nपंकजला बाइक चालवण्याची आवड आहे. तो नवीन घराच्या कॅम्पसमध्ये आवडती बुलेट बाइक चालवत हाेता. तेव्हा त्याचा ताेल गेला आणि तो उजवीकडे पडला आणि त्याला इजा झाली.\nसर्वच घेत आहेत काळजी...\nपंकजची दुखापत पाहून ८३च्या सेटवर त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. सेटवरच उपचाराची सोय करण्यात आली आहे. पंकज स्वतःही काळजी घेत आहेत.\nअपघातानंतर यांनी केले शूटिंग...\nपंकजच्या आधी इतर कलाकारांनीदेखील दुखापत असून शूटिंग केले.\n- 'गोलियों की रास लीला : राम लीला'च्या सेटवर दीपिका पदुकोणदेखील जखमी झाली होती. तरीदेखील तिने शूटिंग पूर्ण केले.\n- नुकतेच एका शूटिंगमध्ये विकी कौशलचा जबडा तुटला होता. तीव्र वेदना असूनही त्याचे शुजित सरकारच्या ऊधम सिंग बायोपिकचे शूटिंग केले.\n- शाहरुखने तर अनेकदा असे केले. 'डर'च्या सेटवर त्याच्या बरगडी आणि टाचेला मार लागला होता. 'माय नेम इज खान'च्या वेळेस त्याच्या पायाचा अंगठा तुटला होता. 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या वेळेस तर खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती.\nफराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज\nआयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट\n'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/project-awarded-to-anil-ambani-reliance-under-upa-government/", "date_download": "2019-07-16T11:05:18Z", "digest": "sha1:IE7HH2KIV7BUUJXNWEHNB24H6G4CO7GY", "length": 21667, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अनिल अंबानींच्या रिलायन्सला \"अनुभव नसूनही\" UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारमुळे भारतीय राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.\nहा आरोप करतांना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अनेक बाजूंनी हा करार कसा तोट्याचा आहे आणि याला भारतीय जनता पक्ष कसा जबाबदार आहे हे सांगायला सुरुवात केली.\nत्यापैकी एक आरोप आहे की या व्यवहारात अनिल अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी आणि अनुभवी कंपनीला डावललं गेलं. तसेच अनिल अंबानी यांच्या अननुभवी रिलायन्स डिफेन्सला फायदा करून देण्यात आला.\nऑफ सेट पार्टनर म्हणून भारतीय कंपनीची निवड करणे ही या करारातील एक महत्वाची अट होती. त्यानुसार फ्रान्सच्या दसौ कडून काही भारतीय कंपन्यांना भागीदार म्हणून निवडण्यात आले.\nपरंतु काँग्रेसने टीका करतांना अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काँग्रेसने उपस्थित केलेला मुद्दा होता तो असा की, संरक्षण क्षेत्रात अनुभव नसतांना देखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला भागीदार म्हणून कसे निवडले गेले\nयावर या भागीदारीचा निर्णय दसौ आणि रिलायन्स यांच्यात परस्पर झालेला आहे. त्यात सरकारचा काही संबंध नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. पण राहुल गांधी अजूनही त्या आरोपावर ठाम आहेत.\nत्याला उत्तर म्हणून आता एक नवीन माहिती पुढे येत आहे. अर्थात ही माहिती पुढे आणण्यात भाजप सरकार आहे. केंद्र सरकारमधील महत्वाची मंत्रालयं ही माहिती घेत आहे. अजून यासंबंधातील अधिक माहिती देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला करण्यात आली आहे.\nआता ही माहिती काय आहे\nतर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात किती कंत्राट मिळाली होती ती मिळवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली होती का ती मिळवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली होती का याची छाननी केली जात आहे.\nयासाठी रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स नॅच्युरल सोर्सेस आणि रिलायन्स मीडिया यांचा समावेश आहे.\nआतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार संयुक्त पुरोगामी आघाडीच्या एकूण दहा वर्षाच्या कार्यकाळापैकी सात वर्षात अनिल अंबानींच्या उद्योगसमूहाला तब्बल १००,००० कोटी रुपयांची कंत्राट मिळाली आहेत. ऊर्जा, दूरसंचार, महामार्ग आणि दिल्ली मेट्रो ही त्यातील ठळक उदाहरणं \nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल वा एमएमआरडीए किंवा दिल्ली मेट्रो या सरकारी यंत्रणासोबत या उद्योगसमूहाने काम केले आहे.\nआता कोणी म्हणेल की उद्योगसमूह आहे तर कंत्राट घेणारच. जर प्रत्येक कंत्राटाकडे असंच संशयाने बघितलं तर उद्योग चालवायचे कसे आणि विकासकामं होणार तरी कशी पण रिलायन्स कम्युनिकेशनचं उदाहरण द्यायचं झालं तर विक्रमी वेळेत नियंत्रक संस्थांनी यांना परवाना दिला. कार्यवाहीसाठीचा हा “विक्रमी वेळ” भारतात प्रत्येकाच्या नशीबाला काही येत नाही.\nअजून एक उदाहरण म्हणजे रिलायन्स एनर्जी ही वीज पुरविणारी कंपनी आपल्या पारंपारिक कामाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा देण्याच्या क्षेत्रात उतरते आणि अवघ्या पाच वर्षात भारतातली या क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी ठरते.\nया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा बारा विविध प्रकल्पात समावेश होता ज्यांची किंमत १६,५०० कोटी रुपये आहे. परिणामी रस्ते बांधकाम क्षेत्रात हा उद्योग अव्वल ठरला. फक्त ऊर्जा क्षेत्रात ७७,००० कोटी रुपयांचे प्रकल्प संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात बोलीद्वारे त्यांना मिळाले.\nराफेल सौदा – जसा झाला तसा. वाचा आणि भ्रष्टाचार झालाय का हे तुम्हीच ठरवा\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nयाशिवाय खाणउद्योग आहेच, ज्यात रिलायन्सने मोठी मजल मारली आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, २०१४ पर्यंत १,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि प्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्यात सिमेंट, मेट्रो, रस्ते, ऊर्जा आणि इतर अभियांत्रिकी प्रकल्प यांचा समावेश आहे.\nथोडक्यात रिलायन्स उद्योगसमूह सक्षम उद्योगसमूह होता. आज अनिल अंबानी यांचा रिलायन्स उद्योगसमूह कठीण काळातून जात आहे. दूरसंचार सेवेत झालेला तोटा भरून काढण्यासाठी ती कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.\n२०१४ नंतर पायाभूत क्षेत्रात एकही प्रकल्प या उद्योगसमूहाने मिळवलेला नाही.\nतो त्यांचा धोरणात्मक निर्णय आहे असं मान्य केलं तरी हा उद्योगसमूह आपला बाजारातील दबदबा कायम ठेऊ शकला नाही हे तर स्पष्टच आहे. पण या तुलनेत २००७ ते २०१२ हा काळ बघितला तर या उद्योगसमूहातील प्रत्येक कंपनीच्या समभावात कधीही घसरण झाली नाही. म्हणजे हा उद्योगसमूह त्याकाळात अनेक क्षेत्रात नवीन होता तरी यशाची शिखरं गाठत होता.\nतेव्हा यात कळीचा मुद्दा हा आहे की यापैकी किती क्षेत्रात या उद्योगसमूहाला ‘अनुभव’ होता. तर वर नमूद केल्याप्रमाणे, विविध क्षेत्रातले हे प्रकल्प मिळवण्याच्या आधी त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नव्हता.\nमग कार्यकाळ संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा होता तर या बाबींकडे त्यांनी दुर्लक्ष कसे केले हा प्रश्न विचारला जाणे साहजिक आहे. अजून एक मुद्दा म्हणजे कंपनी विविध कंत्राटं मिळवून अल्प कालावधीत भरभराट करते हे त्यांचे यश आहे का\nतसे असेल तर मग कार्यकाळ काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचा असो वा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा, ते यश अथवा अपयश वेगवेगळ्या तराजूत तोलायचे कसे की सरकार कोणत्याही पक्षाचे असो रिलायन्स उद्योगसमूह कायमच लाभार्थी राहिला आहे\nएकंदरीत, राहुल गांधी ज्यावेळेस रिलायन्स डिफेन्स वर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर “क्रोनी कॅपिटॅलिझम” अर्थात कुडमुड्या भांडवलशाहीचा आरोप करतात तर काही उत्तर राहुल गांधी यांना देखील द्यावी लागतील.\nती उत्तरे दिली जातील का की हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो इतकाच मर्यादित आहे.\nराफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते\nराफेल विमानं खरंच महाग पडलीत का हे बघा खरं गणित.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा →\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाने या ६ घराण्यांच्या सत्तेला सुरुंग लावला\nभाजपचा निवडणुकातील ‘पेज प्रमुख’ ब्रांड अॅम्बेसेडर २०१९ ची दिशा ठरवेल\nभाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित\nरिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये\nध्वनीच्या सातपट वेग���ने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय \nविमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nविज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर.. : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं\nमातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी\nइथे लोक मृत्यूनंतर मृत शरीर जपून ठेवतात जणू काही ते अजून जिवंत आहेत\nक्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४\nअमेरिकेला “अंकल सॅम” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\nपाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये ‘फ्री’मध्ये रहा पण एका अटीवर\nया ८ जोडप्यांच्या वयातलं अंतर दाखवून देतंय, प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\n“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान\nया कारणांमुळे सोशल मीडियावर “जेसीबी” धुमाकूळ घालतोय\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\nजातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय\nआर्थिक मागास आरक्षण : स्थायी की निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेले निव्वळ मृगजळ\nसंपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/05/", "date_download": "2019-07-16T11:10:04Z", "digest": "sha1:BJVZVAD6ZPJOL5V2TQVO7EPMZWACFHH6", "length": 15888, "nlines": 114, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: May 2010", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nगुरुवार, मे २७, २०१०\nमागचे दोन आठवडे खूप खूप बिझि गेले. ब्लॉगर्स स्नेहमेळावा संपल्य���नंतर मी माझ्या मावशीच्या लग्नाच्या तयारीला लागलो.\nआई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.\nमी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.\nलग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.\nघरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.\nदुसर्‍या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.\nलग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.\nमावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.\nमावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्‍या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.\nमग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.\nआत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.\nमग नविन गाड��ने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला डोंबिवलीला सोडून आलो.\nनविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.\nLabels: गम्मत जम्मत, नविन गाडी, मावशीचे लग्न\nसोमवार, मे १०, २०१०\n९ मे २०१० @ दासावा\nदुपारी दोन ते चार ही माझी झोपेची वेळ आहे. त्यामुळे माझे कपडे कधी बदलले, रोहनदादाच्या गाडीत कसा बसलो आणि दासावा मधे केव्हा पोचलो ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा दासावाच्या पायर्‍या चढत होतो बाबांच्या हातावर बसुन.\nआम्ही साधारण सव्वाचारला पोचलो. तिथे दारातच महेंद्रकाका उभे होते, काही दादा आणि एक ताई पण होती कांचनताई. पण माझी त्याच्याशी ओळख नव्हती. त्यांनी मला बरोबर ओळखले. सचिनदादाने एक बॅच दिला आईला, नाव आणि नंबर लिहिलेला. मला पण बॅच हवा होता म्हणून आईने तो माझ्या शर्टला लावला.\nआई, बाबा आणि मी पहिल्या रांगेत जाउन बसलो. मी लगेच एक बाटली दुदु पिउन घेतले, मला बरं वाटलं. आमच्याबरोबर रोहनदादाची बायको शमिका होती. तिच्या टच स्क्रिन फोनबरोबर मी खूप खेळलो. त्याच्यामुळे माझी आणि तिची चांगली मैत्री झाली.\nहळुहळु सगळे यायला सुरुवात झाली. अमेरिकेची अपर्णाताई आली तिने मला खाऊ दिला आणि एक छोटीशी डबी दिली आहे पण त्यात काय आहे ते मला अजुन कळले नाहीये. मग श्रेयाताई आल्या त्यांनी एक गोळी देउन माझ्याशी दोस्ती केली.\nथोड्या वेळाने मी आणि आई मागे गेलो जिथे पुण्याचा सागरदादा, हैद्राबादचा आनंददादा, भारतदादा, देवेंद्रदादा या सगळ्यांना भेटलो.\nमधेच एक मुलगी आमच्या इथे आली आणि तिने माझा पापा घेतला. आईला वाटले कोणत्यातरी ब्लॉगरकाकांबरोबर आलेली त्यांची मुलगी असेल तर ती चक्क ’मैथिली थिंक्स’ हा ब्लॉग लिहीणारी माझी मैथिलीताई होती. मी माझ्या ब्लॉगचे विजेटकोड बनवुन देणार्‍या सलिलदादाला पण भेटलो. त्याला फोटोसाठी छान छान पोझ पण दिल्या.\nकांचनताईने कार्यक्रमाला सुरुवात केली, स्वतःची ओळख करुन दिली. मग प्रत्येक जण आपापली माहिती सांगत होते. माझ्या मनातलं सगळं आईने सांगितलं. स्टेजवर असतानाच महेंद्राकाकांनी सगळ्यात ’लहान’ ब्लॉगर म्हणून मला एक ’मोठी’ कॅडबरी दिली. मला महेंद्रकाका खूप आवडतात.\nथोड्या वेळाने बटाटेवडा कटलेट असा खाऊ आला. कटलेटचा तुकडा मी खाउन बघितला पण तिखट लागला मला म्हणून मी शमिकाच्या टच स्क्रिनबरोबर खेळायला गेलो. सगळे ताई, दादा, काका, आणि आजोबा स्वतःची ओळख करुन देत होते. आई ऐकत होती. मला जरा कंटाळा आला तेव्हा मी शमिका बरोबर मागे एक फेरी मारून आलो. महेंद्रकाकांच्या डिशमधला थोडासा बटाटावडा पण खल्ला. मला खुप मजा आली दासावामध्ये.\nसगळ्यांना टाटा केला, फ्लाईंग किस दिला आणि आम्ही तिथुन थोडे लवकरच निघालो. येताना रोहनदादा बरोबर आल्यामुळे जाताना बसने घरी गेलो. विंडोसिट मिळाली होती मला मस्त झोप लागली. बसमधुन उतरुन आम्ही रिक्षेत बसल्यावर बाबांच्या लक्षात आले माझ्या एका पायात बुट नाहिये. आता कुठे शोधणार बसमधे, रस्त्यात कुठे पडला कुणास ठाउक\nमाझा आवडता बुट्टु हरवला :(\nआई म्हणत होती सिंड्रेलाचा बुट्टु पण असाच हरवला होता आणि तो कोणीतरी शोधत शोधत तिला आणुन दिला, माझा पण बुट्टु असा कोणी परत आणुन दिला तर कित्ती बरं होईल.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n९ मे २०१० @ दासावा\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/bomb-blast-threat-letter-for-j/184392.html", "date_download": "2019-07-16T11:26:15Z", "digest": "sha1:47WWF5Y5ZBE72HC2DECS3OSHJZLHCIWK", "length": 21087, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra नोकऱ्या द्या, अन्यथा बॉम्बस्फोट करू", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बर���ं\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nनोकऱ्या द्या, अन्यथा बॉम्बस्फोट करू\nनागपूर. खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या...विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या, सरकारी कर्मचाऱ्यांनो, आळस सोडून काम करा; अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशा आशयाची पत्रके सापडल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे. अमरावती मार्गावरील कॅम्पस समोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी ही धमकीची पत्रके सापडली. कॅम्पससमोरील बसस्थांब्यावर तीन पत्रके चिकटवल्याचं सोमवारी सकाळी आठच्या सुमारास प्रवाशांच्या निर्दशनास आले. त्यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज देण्यात यावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी आळस सोडून काम करावे, आरक्षण सर्वांना संपवेल. हा इशारा गांभीर्याने न घेतल्यास बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल. आमच्याकडे शार्प शूटर व हल्लेखोरांची ‘फौज’ आहे. ‘यमराज की उंगली रिमोट पर हैं’,असा धमकीवजा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकांबाबत माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पत्रके ताब्यात घेतली आहेत. बस थांब्यावर पत्रके लावणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.\nबॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीची पत्रके आढळल्यानंतर नागपुरातील दहशतवाद विरोधी पथकही सतर्क झाले आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या पत्रकांबाबत माहिती घेतली. बसथांब्याची पाहणी करत परिसरात चौकशी केली. ही पत्रके बस थांब्यावर कोणी लावली, याचा शोधही पथकाने सुरू केला आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nमराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या संकटात\nकाँग्रेसमधील बदलामुळे राजकारणाचे वारे बदलतील- राऊत\nनागपुरात सरासरीपेक्षा ३०-३१ टक्के कमी पाऊस\nगॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली फसवणूक\nकेंद्राची ‘पाळेकर शेती’ राज्यातही राबवू\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकी��ंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/telugu-actress-shri-reddy-made-the-accusation-of-harassment-against-actor-vishal-via-post-on-facebook-1560834692.html", "date_download": "2019-07-16T11:01:05Z", "digest": "sha1:CQKOT7JQ4WALU6NN6PCYMTKUZI7ARVLH", "length": 7865, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Telugu actress Shri Reddy made the accusation of harassment against actor vishal via post on Facebook | तेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डीने फेसबुकवर केलेल्या पोस्टद्वारे अभिनेता विशालवर केला हरॅसमेंटचा आरोप", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डीने फेसबुकवर केलेल्या पोस्टद्वारे अभिनेता विशालवर केला हरॅसमेंटचा आरोप\n'तुला मला बरबाद करायचे असेल तर मी तयार आहे' - श्री रेड्डी\nबॉलिवूड डेस्क : तेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डीने फेसबुक पोस्ट करून 'राउडी नंबर वन' चित्रपटाचा अभिनेता विशालवर आरोप केला आहे. पोस्टमध्ये रेड्‌डीने लिहिले आहे, 'विना सेक्सुअल कमिटमेंट तो काम करणार नाही, जी महिला कमिटमेंट करेल, तिला चांगले करियर मिळेल आणि तो प्रत्येक मंचावर तिची प्रशंसा करेल.'\nलिहिली आणखी एक पोस्ट...\nदुसरीकडे फेसबुक पोस्टमध्ये श्रीने लिहिले, 'जर तुला माझे करियर बरबाद करायचे असेल तर मी तयार आहे, तू मला मारून टाकशील तरी मी तयार आहे. पण तरीही मी म्हणेन की, तू एक दगाबाज आहेस.' हे सर्व श्री रेड्‌डीने फेसबुक अकाउंटवर केलेल्या एका पोस्टने सुरु झाले. तिने लिहिले, 'विशाल एक दगाबाज आहे, मी माझी आई नि माझ्या कामाची शपथ घेऊन सांगते.\"\nयाव्यतिरिक्त श्री रेड्‌डीने आरोप केला की, विशाल चित्रपटात रोल मिळवून देण्याच्या बदल्यात महिलांसोबत शारीरिक संबंध बनवतो. श्री म्हणाली, \"मला माहित आहे की, तू महिलांसोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी पैसेही देतोस आणि त्या वयातीलदेखील ओळखते जो तुझ्यापर्यंत महिलांना पोहोचवतो.\"\nतेलगु अभिनेत्री श्री रेड्‌डी तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने न्यूड होऊन भर रस्त्यात विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा हा विरोध मुव्ही आर्टिस्ट ऐसोसिएशनविरुद्ध होता, ज्यामधून तिचे सदस्यत्व संपवले गेले होते.\nफराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज\nआयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट\n'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-kalwan-by-fabricating-fake-atm-cards-fraud-is-done-to-the-farmer/", "date_download": "2019-07-16T11:05:37Z", "digest": "sha1:LU63NUADESKTJN2CBZJXHBF3JKSS46KH", "length": 17947, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कळवण : बनावट एटीएम कार्ड तयार करून शेतकऱ्याला ९१ हजारांचा चुना | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\n‘जागतिक तलवारबाजी’साठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\nकळवण : बनावट एटीएम कार्ड तयार करून शेतकऱ्याला ९१ हजारांचा चुना\nBreaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या\nकळवण : बनावट एटीएम कार्ड तयार करून शेतकऱ्याला ९१ हजारांचा चुना\n प्रतिनिधी : बनावट एटीएम कार्ड तयार करून एटीएम मशीन मधून चोरटयांनी कळवण तालुक्यातील ओतूर शेतकऱ्याच्या खात्यातून ९१ हजार रुपये चोरी केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्याने मुलीच्या शिक्षणासाठी पैसे बँक खात्यात ठेवले होते. चोरटयांनी त्यावरच हा साफ केला आहे.\nआपले एटीएम कार्ड स्वतःच्या घरी असताना बनावट कार्डव्दावारे तुमच्या खात्यातील रक्क्म कोणी एकटीएम केंदातून काढून घेतली तर काहीसा असाच प्रकार कळवण तालुक्यातील शेतकरी बापू पोपट पगार याना अनुभवावा लागला आहे. बनावट एटीएम कार्ड तयार करून संशयिताने खात्यातून ९१ हजार रुपये लंपास केला असून कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसविस्तर वृत्त असे कि कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी बापू पोपट पगार (४४) यांच्या भारतीय स्टेट बँक खात्यातून ३१ /१/२०१९ रोजी रात्री ११ वाजून ५६ मी. कोणी तरी अज्ञात इसमाने बनावट एटीएम कार्ड बनवून पनवेल येथील एटीएम मधून रोख रक्कम ९१ हजार रुपये काढून घेतले घेतले आहेत. एटीएम मध्ये बँक खात्यावरील व्यवहार करण्यासाठी सर्वाधिक वापर एटीएम कार्ड होत असल्यामुळ�� चोरट्याने लक्ष आता त्याकडे गेल्याने या घटनेने निदर्शनास आणून दिली आहे.\nआता बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांची रक्कम लंपास होण्याचा हा वेगळाच प्रकार पुढे आला आहे. या पद्धतीने आपल्या खात्यातील जवळपास ९१ हजार रुपयाची रक्कम लंपास झाल्याची तक्रार कळवण पोलीस ठाण्यात बापू पोपट पगार यांनी दिली आहे. एटीएम कार्ड आपल्याकडे असताना ही रक्कम केंद्रातून काढली गेल्याने ते देखील चक्रावून गेले आणि त्यांनी कळवण ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.\nबनावट एटीएम कार्डाचा वापर करून फसवणुकीचा बहुधा ही तालुक्यातील पहिली घटना आहे. पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nसुरगाणा शहरातील माकपाच्या कार्यालयाला आग\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनोटाबंदीमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकॅन्सरग्रस्त रुग्णांना हवाय मदतीचा हात\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nशिवशाही आता सामान्यांच्या अवाक्यात\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nनंदुरबारात पाकिस्तानी झेंड्याची होळी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97/", "date_download": "2019-07-16T10:21:26Z", "digest": "sha1:F7LXB3JBSWV7OSAXGBBT5B6UWB3HAKRV", "length": 8082, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्कॉलरशिप’च्या आमिषाने गंडा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी – स्कॉलरशिप बॅंक खात्यात जमा होणार असल्याची बतावणी करत खात्याची माहिती विचारून तरुणीची 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे घडली.\nहर्षिता प्रदीप माहेश्वरी (वय-24, रा. हिंजवडी, मूळ गाव मध्य प्रदेश) असे तरुणीचे नाव आहे. हर्षिता यांना अज्ञात व्यक्‍तीने फोन करून एमपी बोर्ड स्टेट स्कॉलरशिप मिळाल्याचे सांगितले; तसेच रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यासाठी हर्षिता यांना बॅंक खात्याची माहिती विचारली. त्यानंतर बॅंकेकडून आलेला ओटीपी क्रमांकही विचारला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहर्षिता यांनी दिलेल्या माहितीचा गैरवापर करत चोरट्याने त्यांच्या खात्यातील 80 हजार रुपये ऑनलाइन हस्तांतर केले. सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. न्यामणे तपास करीत आहेत.\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%B6-%E0%A4%B2-%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%A0", "date_download": "2019-07-16T10:00:00Z", "digest": "sha1:PK3JKTNYPXDHSEXAWRWAHIZSQ6FWVTUH", "length": 1811, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " पर्यावरणाचे विश्लेषण मराठी.pdf - Free Download", "raw_content": "\nपर्यावरणाचे विश्लेषण मराठी पूर्ण मराठीत‌ लेखी माहिती भाजी विक्रेत्याची मुलाखत भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल प्रकल्प भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल Pdf भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल प्रस्तावना ग्रामीण विकास में प्रिंट मीडिया की भूमिका प्रस्तावना मराठी जल प्रदूषण मराठी माहिती वािषर्क प्रितवेदन एवं लेखा शिवलाल परीक्षा अध्ययन 2019 विविध प्रकारच्या कजरोख्यांचे कर्जरोखे प्रमाणपत्र नमूने सादर करा वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा रोजगाराचे महत्व चिटणीसाची कार्यपद्धती पंचवार्षिक योजना स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत विश्वास नांगरे पाटील घाहिक व्यापर्याची मुलखत किरकोळ व्यापाराची मुलाखत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-WC-OFWC-world-cup-2015-virat-kohli-and-ms-dhoni-share-a-light-moment-4936866-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:49:11Z", "digest": "sha1:LGQS7HXECCR7W2P4C2EVSCFE27RWAIDF", "length": 8354, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "World Cup 2015 : Virat Kohli And MS Dhoni Share A Light Moment | 7 PHOTOS जे सांगतात आता शत्रू नाही मित्र आहेत धोनी आणि विराट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n7 PHOTOS जे सांगतात आता शत्रू नाही मित्र आहेत धोनी आणि विराट\nया दोघांची मैत्री दिसून येईल असे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे.\nविराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे सरावादरम्यान मस्ती करतानाचे फोटो समोर आले आहेत. 2015 च्या विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी कसून सराव केला. त्यावेळी धोनी आणि कोहली एकमेकांशी मस्करी करताना दिसून आले. त्यावरून या दोघांमध्ये कसलाही वाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांची मैत्री दिसून येईल असे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे.\nगेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही वाद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीनंतर अचानक निवृत्ती घेतल्याने यामागे कोहली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.\nलंचसाठीही गेले होते सोबत\n28 फेब्रुवारीला युएईच्या विरोधात झालेल्या सामन्यापूर्वीही धोनी आणि कोहली सोबत लंच करण्यासाठी गेले होते. या दोघांमध्ये वाद असल्याच्या अफवा पसरवणाऱ्या आणि या मुद्यावरून टीका करणाऱ्यांना ते उत्तर होते असे मानले जात होते.\nयामुळेही होती वादाची चर्चा\nधोनी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी एका मीडिया ग्रुपने ट्वीट केले होते. त्या ट्वीटला विराट कोहलीने रिट्वीट केले होते. त्यामुळेही दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, गेल्या काही दिवसांत समोर आलेले विराट आणि धोनीचे काही PHOTOS\nपर्थमध्ये लंचनंतर हॉटेलमधून बाहेर पडलेले धोनी आणि कोहली. (फोटो साभार : ट्वीटर)\nधोनी आणि विराट कोहली एकाच कारने लंचसाठी गेले होते. सोबत मोहम्मद शमीही होता.\nप्रॅक्टिस सेशनदरम्यान धोनी आणि कोहली.\nViral Pic: धोनी अन् पत्नी साक्षीच्या साधेपणावर सोशल मीडिया फिदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे फोटो\nविश्वचषक तिकिटांचा काळाबाजार , इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीचे तिकीट ११ लाखांत\nवर्ल्डकप पूर्वतयारीसाठी टीम इंडियाचे डावपेच; न्यूझीलंडविरुद्ध 'हुकमी एक्के' बाहेर काढणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-water-management-18544", "date_download": "2019-07-16T11:26:15Z", "digest": "sha1:RYLWTODLO6Q3KEGEET5CREYPUUJUFRCM", "length": 23325, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon special article on water management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणी\nजल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणी\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nजल व्यवस्थापन शिकण्यासाठी मी कुठला अभ्यासक्रम केला नाही आणि ग्रंथही वाचला नाही. लहानपणी माझ्या आईने आणि आजोळी आजी-आजोबांनी घरात आणि परिसरात भरपूर पाणी असताना मला पाणी बहुमोल आहे, त्याचा सन्मान करून ते जपून वापरले पाहिजे, याची शिकवण दिली.\nजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक वाचण्याची गरज नाही, हा स्वअनुभवाचा भाग आहे आणि यासाठी तुमच्यावर ‘जल हे अमृत आहे,’ असे संस्कार बालपणीच होणे आवश्यक आहेत. घरातील, परिसरामधील लोक जसे वागतात, त्याचेच अनुकरण लहान मुले करीत असतात. आजही मला माझे रम्य बालपण आठवते. शालेय सुटीमध्ये मी आजोळी जात असे. नदीचा माझा तसा जन्मापासूनचाच संबंध. खळखळ वाहणारी नदी, तिला रुपेरी वाळूची किनार, दोन्ही बाजूला लहान मोठे वृक्ष, काठाला फुललेली कन्हेर आणि वाळूमध्ये तयार केलेल्या स्वच्छ झऱ्यांचे पाणी हे विसरणे केवळ अशक्य माझ्या आजोळच्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन हे नदी व्यवस्थापनाशी घट्ट जोडलेले होते. दैनंदिन दिवसाची सुरवातच मुळी सुंदर असे. लहान मुले, वृद्ध माणसे आणि स्त्रिया यांचा अपवाद वगळता सर्व जण सकाळीच नदी स्नानासाठी येत. नदीपात्रात कडेला असलेल्या वाळूत अनेक झरे केलेले असत. सकाळी स्त्रिया नदीवर पाण्याला आल्या, की आम्ही मुले लहान वाटीने झऱ्यातील थोडे थोडे पाणी त्यांच्या घागरीत भररून ठेवण्यास मदत करीत असू. स्वच्छ पाण्याचा एक थेंबसुद्धा बाहेर सांडत नसे. डोक्यावर दोन, काखेत एक, अशी घागर आणि कळशीची नदी ते घर पाण्याची वाहतूक मी बालपणी श्रद्धेने पहिली. त्याच वेळी मला पाण्याचे खरे मोल कळाले. आजोबांनी मला पाय न धुता घरात यायचे नाही, हे सांगतानाच एका तांब्यातसुद्धा पाय कसे स्वच्छ धुता येतात, हे शिकवले. जेवताना अथवा कुणी पाहुणा आल्यास तांब्या फुलपात्रे समोर ठेवावे म्हणजे त्यामधून हवे तेवढेच पाणी घेता येते, हा केवढा मोठा जलव्यवस्थापनाचा धडा होता. माझी आजी अतिशय कष्टाळू, तेवढीच प्रेमळ होती. पायाने अपंग असूनही नदीवररून ती डोक्यावर दोन घागरी घेऊन येत असे. तिचे ते कष्ट मी जवळून पाहिले म्हणूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आज मला कळली आहे. वस्तूची किंमत आपणास तेव्हा कळते जेव्हा त्यामागचे कष्ट तुम्हास दिसतात.\nआमच्या घरी परसदारी एक लहान आड होता. बाराही महिने कायम भरलेला. घरामध्ये पाणी भरून ठेवण्याची दोनच भांडी, एक स्वयंपाकघरात आणि दुसरा अंगणामधील माठ. जेव्हा पाणी हवे तेव्हा पोहरा घेऊन आई आडावर जात असे, जेवढे पाणी हवे तेवढेच पोहऱ्याने काढणार, चुकून जास्त आले, तर परत आडात सोडून देणार. पाण्याचे नियोजन कसे करावे, अपव्यय कसा टाळावा, हे आईने मला शिकविले. आमच्या आडाभोवती सदैव फुललेली कर्दळ होती. सकाळी कर्दळीचे एक फूल आडात सोडून जलासमोर हात जोडलेली माझी आई आजही मला समोर दिसते.\nउन्हाळ्यात माठातील थंड पाणी वगराळीने पेल्यात काढून ते पिणे, हे मी कुठल्या पुस्तकात शिकलो नव्हतो. माझी आई तिवईवर ठेवलेल्या माठातून खाली थेंब थेंब टिपकणारे पाणीच भांड्यात गोळा करून पीत असे. आईने शिकविलेल्या त्या पाण्याच्या थेंबाचे महत्त्व आजही मी विसरलेलो नाही. कपडे धुण्यासाठी सर्व स्त्रिया नदीवर जात तेव्हा तो पाहिलेला वाहता प्रवाह आणि वाळूवर सुकवले जात असलेले कपडे आजही मला आठवतात. माझ्या आजोळच्या घराला मोठे परसदार होते. तेथे आळू, पुदिना, गवती चहा, वाळा, कर्दळ आणि दोन केळीची झाडे होती. घरातील स्नानाचे आणि स्वयंपाक घरातील पाणी परसदारी या झाडांना मिळत असे. परसामधून बाहेर पडलेले पाणी नदीच्या पाण्याएवढेच स्वच्छ असे. परसदारच्या या वनस्पतींचा सांडपाणी स्वच्छ करणारे बालपणी पाहिलेले संशोधन मला पुढे खूपच कामाला आले. स्नानासाठी तांब्याचे एक घंगाळ होते. चार तांबे गरम पाणी आणि उरलेले थंड या पाण्याने प्रत्येकाने अंघोळ करावयाची, हा आजोबांचा दंडक होता आणि तो शिस्तीत पाळला जात असे. घरापासून चार पावलावर स्वच्छ वाहणारी नदी आणि तिच्यात एवढे मुबलक पाणी असताना माझ्या आजोबांनी जल व्यवस्थापनाचे त्या वेळी दिलेले धडे कुठल्या पुस्तकामधील मुळीच नव्हते. सकाळी स्नान झाल्यावर ते भांड्यात पाणी घेऊन त्याचे पूजन करीत आणि आत एक तुळशीचे पान टाकून ते पाणी जेवताना सर्वांना देत. ‘‘जल हे सर्व रोगांचे मूळ आहे, ताणतणावाचे कारण आहे म्हणून सुखी आरोग्यदायी कुटुंबासाठी त्याचे पूजन आणि सन्मान करावा.’’ हे त्यांचे शब्द आजही मला खूप मोलाचे वाटतात.\nप्रदूषित पाण्यामुळे अदिवासी भागातील चिमुकल्या बाळांचे मृत्यू मी माझ्या हृदयात खोल व्रणासारखे जपलेले आहेत. आजोबांबरोबर मी शेतावर, विहिरीकाठी जात असे, मोटेचे पाणी पाहण्याचा त्या वेळचा तो आनंद वेगळाच विहिरीमधून मोट बैलाच्या साहाय्याने वर ओढताना अर्धे पाणी विहिरीतच पडत असे. संगीताचा तो मधुर स्वर आजही मनात रेंगाळत आहे. आजोबा म्हणत, ‘‘पाणी हे कधी ओरबाडून घेऊ नये. अर्धे जलस्त्रोताला परत करावे.’’ जलव्यवस्थापनामधील केवढे मोठे सत्य ते सहज बोलून गेले होते. ‘‘मोटेच्या पाण्यामुळे पिके हसतात, डोलतात.’’ हेसुद्धा त्यांचेच वाक्�� विहिरीमधून मोट बैलाच्या साहाय्याने वर ओढताना अर्धे पाणी विहिरीतच पडत असे. संगीताचा तो मधुर स्वर आजही मनात रेंगाळत आहे. आजोबा म्हणत, ‘‘पाणी हे कधी ओरबाडून घेऊ नये. अर्धे जलस्त्रोताला परत करावे.’’ जलव्यवस्थापनामधील केवढे मोठे सत्य ते सहज बोलून गेले होते. ‘‘मोटेच्या पाण्यामुळे पिके हसतात, डोलतात.’’ हेसुद्धा त्यांचेच वाक्य सध्याची उन्हाची लाही, पाण्याच्या थेंबासाठी चालणारी वणवण पाहून का उगाच ठाऊक आज मला माझे रम्य बालपण आठवते. मनात आले ‘‘लहाणपण देगा देवा सध्याची उन्हाची लाही, पाण्याच्या थेंबासाठी चालणारी वणवण पाहून का उगाच ठाऊक आज मला माझे रम्य बालपण आठवते. मनात आले ‘‘लहाणपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.’’ मुंगीला जेव्हा साखरेचा कण अथवा रवा दिसतो तेव्हा तिला हर्ष होतो. केव्हा मी हा कण घेऊन वारुळात जाईन आणि हजारोंच्या संख्येत असलेल्या माझ्या सख्यांना दाखवेल, असे होते. कारण तो रवा, साखरेचा कण सर्वांचा असतो. फक्त तिच्या एकटीचा नसतो. पाणी हे सर्वांचेच आहे. आपल्या एकट्याच्या मालकीचे नाही, हेच खरे जलव्यवस्थापन आहे. फरक एवढाच, की मी हे सर्व लहानपणीच शिकलो.\nडॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nपाणी water लहान मुले kids शेती farming सकाळ नासा केळी banana बाळ baby infant हृदय लेखक\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजा��� शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T09:59:54Z", "digest": "sha1:GTRWIMSV34ZYUETK3VZZEEP7SQ4FIOWG", "length": 6076, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नोटबंदी Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती\nव्यावसायिक आणि आर्थिक जगतात मात्र या निर्णया���ुळे भंबेरी उडाली होती.\n वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद – हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nया अघोरी अंधश्रद्धेतून झाला होता बाबर चा मृत्यू पण त्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही..\nआजवरचे जगातील टॉप श्रीमंत गँगस्टर\nनिरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा\n : स्वार्थी आणि स्वकेंद्रित पक्षीय राजकारणामुळे झालेले अपरिमित नुकसान \nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\n जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका\nमाणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nभारतीय पालकांनी “टाकून दिलेला” मुलगा झालाय स्वित्झर्लंडच्या संसदेचा सदस्य\n” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश\n“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र\nहे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकेदायक ‘जागृत’ ज्वालामुखी\nविमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nपाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं – उत्तर निराशाजनक आहे\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nचित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/increase-number-of-water-tanker-for-livestock/", "date_download": "2019-07-16T10:30:47Z", "digest": "sha1:YQWPSZUK4QV7YLR6CH2TATOBMYX6S5NB", "length": 12517, "nlines": 82, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जनावरांसाठी टँकरच्या पाण्यात वाढ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजनावरांसाठी टँकरच्या पाण्यात वाढ\nमुंबई: जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे टँकरच्या पाण्यात वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.औरंगाबाद आणि जालना जिल्ह्या��ील सुमारे 500 हून अधिक सरपंच तसेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ ब्रीज सिस्टमद्वारे मोबाईलवरुन थेट संवाद साधून दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामसेवकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.\nसरपंच तसेच ग्रामसेवकांनी यावेळी त्यांच्या गावांमधील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या,प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठीचे पाणी, रोहयोची कामे,जलसंधारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांसाठी विजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती त्यांना विषद केली. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. चारा छावणी उपलब्ध होण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या काळात चारा छावण्यांच्या बाबतीत अनियमितता झाल्याने कॅगच्या अहवालानुसार काही अटी टाकण्यात आल्या आहेत. पण तरीही विचार करुन त्यातील काही अटी शिथील करु, असे ते म्हणाले.\nटँकरच्या फेऱ्यांबाबत तहसीलदरांना सूचना\nऔरंगाबाद जिल्ह्यातील अमोल डकाले यांनी त्यांच्या गावासाठी टँकरच्या 2 फेऱ्या मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात टँकरची एकच फेरी गावात येते असे सांगितले. त्याची दखल घेत तहसीलदारांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.\nमनरेगातून ‘मागेल त्याला रोजगार’\nसिल्लोड तालुक्यातील सरपंच म्हणाले की, गावात रोजगाराची वाणवा आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध 28 प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nरमजानचा पवित्र महिना चालू असून त्यासाठी टँकरच्या पाण्यात तसेच त्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील सरपंचांनी केली. त्याची दखल घेत याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी लोकवर्गणीतून गावातील पाणीटंचाई दूर केल्याचे सांगतानाच गावासाठी पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मिळावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत योजनेच्या मंजुरीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.\nDevendra Fadnavis देवेंद्र फडणवीस chara chavani चारा छावणी drought दुष्काळ मागेल त्याला रोजगार मनरेगा manrega magel tyala rojgar टँकर tanker\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-16T10:14:03Z", "digest": "sha1:PMAMLMS2BIACEWWHUYDXYDZS3FSNCDTR", "length": 11058, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नगरपंचायत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nधुळे, नगरच्या मतमोजणीपासून ते मराठा आरक्षणापर्यंत सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nजाहीरनामा पूर्ण न करणाऱ्या पक्षाची नोंदणी होणार रद्द\nJalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ\nVIDEO : विजयाची हवा,शिवसेनेच्या विजयी उमेदवारावर उधळल्या नोटा\nअशोक चव्हाणांच्या गडात सेनेनं 'करून दाखवलं',हिमायतनगर नगरपंचायतीवर फडकला भगवा\nमी खूप बलाढ्य नेता, विरोधकांनी 2024 ची तयारी करावी -चंद्रकांत पाटील\n, संपूर्ण निकाल एकाच पेजवर\nविजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी\nभास्कर जाधवांची 'पंचाईत', गुहागरमध्ये राष्ट्रवादीने जिंकली एकच जागा\n'नगरपंचायतीचा अध्यक्ष थेट निवडणार'\nविशेष : सांगली भाजपला गटबाजीचे ग्रहण \nनगरपरिषदा निवडणुकीत भाजपच नंबर वन, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर\nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-07-16T10:52:14Z", "digest": "sha1:SHHW573PEFCR6GTRPAOLKL47FI6BUUQO", "length": 11112, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिंकू राजगुरु- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेश��ध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळल���; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: दादरच्या शोभायात्रेत अवतरली आर्ची; चाहतेही सैराट\nदादर, 6 एप्रिल : गुढी पाडव्यानिमित्त नव वर्षाचं स्वगत करण्यासाठी दादरच्या शोभायात्रेत मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने मराठमोळी एन्ट्री केली. तिच्या आगमनामुळे एक वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये संचारला असून, चाहते सैराट झाले आहेत. यावेळी 'कागर' या चित्रपटाच्या अभिनेत्यानेही तिच्यासोबत एन्ट्री केली.\nVIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही\n'झुंड'मध्ये फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणाक 'बीग बी', आर्ची- परश्याही दिसणार\nसैराटफेम आर्चीची छेड काढणाऱ्याला अटक\nसैराटमधील आर्ची-परशा बनले राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर\nमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही झाला सैराटमय, शेवट पाहून झाला नि:शब्द\nदिल्लीत फडकला मराठीचा झेंडा, राष्ट्रपतींच्या हस्ते रिंकुला पुरस्कार\nआज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण, महेश काळे आणि 'आर्ची'चा होणार गौरव\nफिल्म रिव्ह्यु : वास्तवाची जाण करून देणारा 'सैराट'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/05/blog-post_27.html", "date_download": "2019-07-16T11:09:44Z", "digest": "sha1:EHQNMZQVCVLNV6EDCWLUVAXYWAEIC2FI", "length": 25201, "nlines": 291, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: लग्न आणि गाडी", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nगुरुवार, मे २७, २०१०\nमागचे दोन आठवडे खूप खूप बिझि गेले. ब्लॉगर्स स्नेहमेळावा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या लग्नाच्या तयारीला लागलो.\nआई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.\nमी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.\nलग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.\nघरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.\nदुसर्‍या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.\nलग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.\nमावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.\nमावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्‍या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.\nमग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.\nआत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.\nमग नविन गाडीने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला ��ोंबिवलीला सोडून आलो.\nनविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.\nLabels: गम्मत जम्मत, नविन गाडी, मावशीचे लग्न\nअनामित मे २७, २०१० ६:५९ म.उ.\nएका मुलाची मज्जा आहे बॉ. पण काय काय खादाडी केलीस ते नाही लिहिले ते पण लिहुन टाक एकदा इथे.\nMaithili मे २७, २०१० ७:२३ म.उ.\nअपर्णा मे २७, २०१० ९:३० म.उ.\nआर्यन तू काय काय खाऊन पाहिलंस रे फ़ोटो तर चविष्ट आहेत....आईने आणि मावशीने सगळं चाखलं असणार बघ दहादा....नशीब लग्नाचा मेन्यु नाही दाखवलास ते नाहीतर आम्हाला निषेध फ़लक लावावे लागले असते....आणि हो तुतारी म्हणजे मजा आहे तुझी आम्ही किती वर्षातं ऐकली ते आठवावं लागेल...\nहेरंब मे २७, २०१० ९:४१ म.उ.\n>> करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.\nहा हा.. त्यांना सांगितलंस की नाही की तुझ्या मदतीशिवाय काहीही पूर्ण होत नाही..\nआणि शेरवानीत तर अजूनच गोड दिसतो आहेस रे \nनवीन गाडीतून कुठे कुठे फिरून आलास ते नवीन गोष्टीत लिही पटपट..\nभानस मे २७, २०१० १०:५७ म.उ.\nआर्यन, शेरवानीत एकदम गोड दिसतो आहेस रे. मस्तच. आणि इतकी मदत केलीस पदार्थ बनवायला मग त्यातले काय काय खाल्लेस तुझी मज्जाच चाललीये की... ब्लॉगर्स मेळाव्यात मोठ्ठी कॅडबरी आता हे इतके सुंदर सुंदर पदार्थ. आणि शोरूम मध्येही धमालच झाली. चला आता भटकंती येऊ दे बरं चटचट आणि फोटोही हवेतच सोबत...\nआनंद पत्रे मे २७, २०१० ११:०१ म.उ.\nआर्यन, दुडुदुडु पळत पोस्ट लिहिलीस बाबा.. आम्हालाही धावपळायला झालं.. शेरवानीत गोड दिसतो आहेस..\nसाधक मे २७, २०१० ११:४१ म.उ.\nशीर्षक वाचून वाटलं आर्यनने लग्न व गाडी दोन्ही बुक करून टाकलं की काय\nSuhas Zele मे २८, २०१० ४:२५ म.पू.\nअच्छा म्हणून स्वारी गायब होती तर गेले दोन आठवडे..भरपूर धम्माल केलेली दिसतेय..:):)\nआर्यन, काय सही दिसतोयस शेरवानीत..\ncanvas मे २८, २०१० ७:०९ म.पू.\nआर्यन मज्जा आहे बुवा तुझी शेरवानी, करंज्या, अनरसे, लाडू, फेण्या वगैरे.........\nशेरवानी मस्तच आहे रे तुझी.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:१५ म.पू.\nकाय काय खल्ले ते सांगायचे राहून गेले.\nश्रीखंड, पुरी, बटाटे वडे, मटार पनीर, तवा भाजी, दाल फ्राय, जीरा राईस, पापड, वगैरे बरेच पदार्थ होते.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:२१ म.पू.\nमला एक टेस्ट मेल पाठव पाहू, aaryan.kelkar@gmail.com तुला माझा पत्ता कळवतो.\nमाझी शेरवानी आईच्या साडीच्या रंगाला मॅचिंग होती माहित्ये का\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:२४ म.पू.\nकिती पदार्थ खाउन बघितले विचारू नको करंजी, लाडू, अनरसा, नारळाची वडी आणखी बरेच.\nलग्नाचा मेन्यु बघ लिहिलाय वरती.\nआई मुद्दाम काहितरी वेड वाकड बनवायची आणि चांगल दिसत नाहिये असे म्हणून खाउन टाकायची.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:२९ म.पू.\nमाझ्या मदतीशिवाय मी बरा सोडीन त्यांना, कितीही माझ्यापासून लपवून करायला घेतले तरी मी लवकर उठून त्यांच्यात लुडबुड करायचोच. केलेले पदार्थ लपवताना त्यांची खूप गडबड व्हायची.\nआईने आणलेली मला शेरवानी.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:३१ म.पू.\nभरपुर खाउ खल्ला. धमाल होती नुसती. नविन गाडीतुन आम्ही लांब फिरुन आलो. लवकरच लिहितो आता.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:४१ म.पू.\nअरे खुप गोष्टी लिहायच्या होत्या त्यामुळे जरा धावपळ झाली.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:४२ म.पू.\n मग आईला माझ्याबरोबर तिचेपण डायपर बदलावे लागतील.\nआर्यन केळकर मे २८, २०१० ११:४४ म.पू.\nखूप बिझि होतो रे, सगळ्या कामात मी जातीने लक्ष ठेवून होतो.\nआर्यन केळकर मे २८, २०१० १२:०० म.उ.\nभरपुर खाउ खाल्ले. मज्जा होती नुसती आणि आई पण सुट्टीवर होती त्यामुळे आणखी धमाल.\nMeenal मे २८, २०१० २:२६ म.उ.\nअरे वा.. लाडूचे ताट समोर ठेऊन बसला आहेस, सगळे संपवलेस की काय\nआईला सांग, करंजीचे स्वस्तिक, चांदणी, सगळे फराळाचे पदार्थ खूप छान दिसत आहेत (आणि चविचं तूच मला सांग)\nआर्यन केळकर मे २८, २०१० ५:१५ म.उ.\nसगळे लाडू कुठले खातोय फक्त दिड लाडू खल्ला.\nस्वस्तिक आईने आणि चाँदणी आजीने बनवली. एकदम टेस्टी होते सगळे पदार्थ.\nजगातील सर्वात लहान ब्लोग मित्राची मजा चाली आहे तर\nआर्यन केळकर जून ०३, २०१० ४:५८ म.उ.\nमाझ्या विश्वात तुमचे खूप खूप स्वागत\nमाझी मस्त मज्जा चालली आहे.\nकांचन कराई जून ०५, २०१० ११:३० म.पू.\n भरपूर मज्जा मज्जा केलेली दिसतेय तू तर राजबिंडा आहेसच. शेरवानीमधे आणखीनच छान दिसतोयंस. आईला म्हणावं, \"दृष्ट काढ माझी.\" नवीन गाडीची सफर लवकर लिही. आणि कित्ती काम केलंस रे बाळा तू तू तर राजबिंडा आहेसच. शेरवानीमधे आणखीनच छान दिसतोयंस. आईला म्हणावं, \"दृष्ट काढ माझी.\" नवीन गाडीची सफर लवकर लिही. आणि कित्ती काम केलंस रे बाळा तू मदत करायला आवडते तुला मदत करायला आवडते तुला चला, एक बरं आहे, आता आईला टेन्शन नाही. हो ना\nआर्यन केळकर जून ०८, २०१० १:२० म.उ.\nखूप खूप मजा केली. आजी काढते माझी दृष्ट. मी आईला खूप मदत करतो, कांद्याची सालं काढणे, सुखा कचरा कचर्‍���ाच्या डब्यात टाकणे, वस्तु जागेवर ठेवणे, इ.इ.\nसागर जून १३, २०१० ९:४२ म.पू.\nखूप मज्जा केली बाबा अन तो तिसरा फोटो आहे न तो सगळ्यात मस्त आहे...काय देत आहेस खायला\nआर्यन केळकर जून १४, २०१० ४:४५ म.उ.\nहा हा सागरदादा, मी अनरसा देत आहे.\nमुक्त कलंदर जून २०, २०१० ८:४५ म.उ.\nआर्यन बाळा खूप मज्जा केलेली दिसते रे तू मावशीच्या लग्नात.. नाचलास की नाही.. ते फोटो पण टाक..\nमाझी दुनिया जुलै २७, २०१० ४:४० म.उ.\nमी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.\n तू माझ्याकडे येशील का, मला रोज मदत करायला माझा आर्यन तुझ्यासारखा शहाणा नाहिये.\nआर्यन केळकर जुलै २८, २०१० ११:२४ म.पू.\n मी नक्की येइन तुला मदत करायला.\nआर्यन केळकर जुलै २८, २०१० ११:२६ म.पू.\nआर्यनच्या विश्वात खुप खुप स्वागत\nनाचलो ना हॉलभर हुंदडलो मनसोक्त. भरपुर मज्जा केली.\nVikram ऑगस्ट १२, २०१० ८:५४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n९ मे २०१० @ दासावा\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T11:13:32Z", "digest": "sha1:IN5AI2R7FYBKWNIZE7HUQGBIZM7IWTEB", "length": 7473, "nlines": 84, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुप आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा - २०१८. - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nशांती नर्सिंग होम व मित्र ग्रुप आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा – २०१८.\nशांती नर्सिंग होम व मित्र ग्रुप आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेची प्राथमिक फेरी १०, ११ व १२ सप्टेंबर रोजी शांती नर्सिंग होमच्या परिसरात पार पडली. यात तब्बल १०६ गटांनी आपला सहभाग नोंदवला. या वर्षी स्पर्धेचे स्वरूप विस्तारित होऊन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध ���हाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मते हिरीरीने मांडून युवा विचार शक्तीची चुणूक दाखवली. या चुरशीच्या स्पर्धेत गुणानुक्रमे ०५ गटांची अंतिम फेरीकरिता निवड झाली असून त्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.\nस्पर्धेची अंतिम फेरी ०२ ऑक्टोबर रोजी आय. एम. ए. हॉल, औरंगाबाद येथे सायंकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत घेण्यात येणार असून स्पर्धेतील मानाचे समजले जाणारे पुरस्कार\n१. उत्कृष्ट वक्ता पुरस्कार - रु. ५०००/- आणि ट्रॉफी\n२. समीक्षक पुरस्कार – रु. २०००/- आणि ट्रॉफी\nहे ही अंतिम फेरीच्या वेळी जाहीर केले व दिले जातील.\nतरी सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीकरिता उपस्थित रहावे, ही विनंती.\n← प्राथमिक फेरी – वाद-विवाद स्पर्धा – २०१८.\nशांती नर्सिंग होमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा….\nएक टिप्पणी सोडा Cancel reply\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/electronic-toys/tripple-ess-xylophone-big-price-p8nY1R.html", "date_download": "2019-07-16T10:19:09Z", "digest": "sha1:7NAD265A6SHRHTXQW2GQAZJGQ4XLRR5J", "length": 13101, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ट्रीपपले एस क्सयलोफोने बिग सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये ट्रीपपले एस क्सयलोफोने बिग किंमत ## आहे.\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग नवीनतम किंमत Jul 15, 2019वर प्राप्त होते\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिगफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 495)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग दर नियमितपणे बदलते. कृपया ट्रीपपले एस क्सयलोफोने बिग नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n( 1 पुनरावलोकने )\n( 66 पुनरावलोकने )\nट्रीपपले एस क्सयलोफोने बिग\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/malaika-arora-and-more-celebrities-attend-anil-kapoors-62-th-birthday-party-5999580.html", "date_download": "2019-07-16T10:17:11Z", "digest": "sha1:THIYOO5IEU25MXPXZ7R6HRE6YRUXTBLD", "length": 9845, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "malaika arora and more celebrities attend anil kapoor's 62 th birthday party | अनिल कपूरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका अरोरा, अर्जुन कपूरच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसली, वडीलांसाठी खास भारतात परतली सोनम, पती आनंदसोबत सेलिब्रेशनमध्ये झाली सामील", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअनिल कपूरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका अरोरा, अर्जुन कपूरच्या फॅमिलीसोबत एन्जॉय ���रताना दिसली, वडीलांसाठी खास भारतात परतली सोनम, पती आनंदसोबत सेलिब्रेशनमध्ये झाली सामील\nकाकाच्या पार्टीमध्ये गॉर्जियस लुकमध्ये पोहोचली जाह्नवी-खुशी, जैकलीनचा दिसला स्टनिंग लुक..\nमुंबई : सोमवारी लेट नाइट अनिल कपूरच्या 62 व्या बर्थडेची पार्टी होती. पार्टीमध्ये पूर्ण कपूर फॅमिली सामील झाली. खास गोष्ट ही होती की पार्टीमध्ये मलायका अरोराही हजार होती. लेट नाइट पार्टीमध्ये मलाइका सो-कॉल्ड बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसली. तसेच खासकरून वडीलांसाठी सोनम इंडियात परतली. सोनम पती आनंद आहूजासोबत कामानिमित्त अबरॉडमध्ये होती पण वडीलांच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये ती पतीसोबत सामील झाली. काका अनिलच्या बर्थडे पार्टीमध्ये जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर स्टनिंग लुकमध्ये दिसल्या. जाह्नवीने ग्रीन कलरचा शाइनी ड्रेस घातला होता तर खुशीने ब्लैक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. सोबतच जैकलीन फर्नांडीजही पार्टीत गॉर्जियस लुकमध्ये दिसली. अनिलने लेट नाइट आपल्या फॅमिलीसोबत केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडेला पत्नी सुनीता, मुलगा हर्षवर्धन आणि छोटी मुलगी रिया हेही होते पण सोनम बाहेर होती म्हणून येऊ शकली नाही. त्यामुळे सोनमने पती आनंदसोबत व्हिडीओ कॉल करून वडीलांचे बर्थडे सेलिब्रेशन अटेंड केले.\nसोनमने लिहिले वडिलांच्या नावाने इमोशनल लेटर..\n- अनिलच्या बर्थडेच्या निमित्ताने त्यांची मुलगी सोनमने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून वडीलांना बर्थडे विश केले आहे. सोनमने लिहिले आहे, \"जरी मी लहान पाणी बाहेरच्या जगाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असेल, टीनएजमध्ये खूप खट्याळ वागली असेल, किंवा आता लग्न झालेली एक स्त्री झालेली असेल, तुम्ही नेहमी माझ्यासोबत उभे राहिलात. माझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन केले. प्रिय बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला नेहमी आपलेपणा देण्यासाठी धन्यवाद. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.\"\n- अनिल यांचे लवकरच अपकमिंग चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' आणि 'टोटल धमाल' हे येणार आहेत आणि अनिल यांची तीन मुले सोनम, रिया आणि हर्षवर्धन लवकरच 'कॉफी विद करन सीजन 6' मध्ये एकत्र दिसणार आहेत.\nकपिल शर्माच्या दिल्ली रिसेप्शनचे नवीन फोटोज आले समोर, पार्टीमध्ये पत्नी नाही तर आईसोबत पोहोचला क्रिकेटर युवराज सिंह, सलमानच्या भावासोबत मस्ती मूडमध्ये दिसला कॉमेडियन\nदिल्लीमध्ये झाले कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन, पत्नी गिन्नीसोबत दिसला रॉयल लूकमध्ये, दोघांनी घातला होता मॅचिंग ड्रेस\nप्रोड्यूसरच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये नवरीप्रमाणे नटून पोहोचल्या रेखा, ग्रीन साडी, बिंदीया आणि हातभर बांगड्या, तर पत्नी जयासोबत दिसले बिग बी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/radhika-apte-said-many-houses-suffer-from-sexual-harrasement-274738.html", "date_download": "2019-07-16T10:50:09Z", "digest": "sha1:TW4U2ELMPYHKYV5UQ6FPFRRGM2RDD7NM", "length": 4282, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अनेक घरांमध्ये लैंगिक शोषण होतं - राधिका आपटे–News18 Lokmat", "raw_content": "\nअनेक घरांमध्ये लैंगिक शोषण होतं - राधिका आपटे\n'भारतासोबतच संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी घरगुती हिंसाचार, लहान मुलांचे शोषण असे बरेच प्रकार घडतात', असेही ती म्हणाली. पण, कुठेतरी हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत असेही तिने स्पष्ट केले.\n20 नोव्हेंबर : लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात बरीच खळबळ माजली आहे. हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप बऱ्याच अभिनेत्रींनी लावला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. बऱ्याच हॉलिवूड अभिनेत्रींसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींनीसुद्धा त्यानंतर या प्रकरणात उडी घेत याविषयी त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली. याविषयीच आता अभिनेत्री राधिका आपटेनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.राधिका नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिची ठाम मतं मांडते. यावेळीसुद्धा तिने आपले मत मोठ्या धाडसाने सर्वांसमोर मांडले. 'आजही बऱ्याच घरांमध्ये लैंगिक शोषण होते. त्यामुळे हा प्रकार फक्त सिनेसृष्टीत घडतो असे नाही. भारतासोबतच संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी घरगुती हिंसाचार, लहान मुलांचे शोषण असे बरेच प्रकार घडतात', असेही ती म्हणाली. पण, कुठेतरी हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत असेही तिने स्पष्ट केले.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/article-151809.html", "date_download": "2019-07-16T10:41:14Z", "digest": "sha1:D6BCMZF6FT4J3OQLDI6GNT45BMEM76GG", "length": 9178, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फ्लॅशबॅक 2014 : हे वर्ष मोदींचेच...अन् सत्तासंघर्षाचे…!!", "raw_content": "\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nफ्लॅशबॅक 2014 : हे वर्ष मोदींचेच...अन् सत्तासंघर्षाचे…\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/all/page-2/", "date_download": "2019-07-16T11:06:27Z", "digest": "sha1:6TJYVB74TUFHW344OJVH3EWWMBI27AQ3", "length": 11544, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुप्रीम कोर्ट- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची ���ीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'चौकिदार चोर है' आणि राफेल प्रकरणाची सुनावणी 10 मे पर्यंत पुढे\nराफेल प्रकरणातल्या याचिकांवरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 10 मे पर्यंत पुढे ढकलली आहे. राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबदद्लची सुनावणीही पुढे गेली आहे.\n'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलीज होणार की नाही सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय\nआता पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले हे आदेश\nदेणगी कुठून आली, हे राजकीय पक्षांना सांगावेच लागेल- सुप्रीम कोर्ट\nसुप्रीम कोर्टालाही वाटतं 'चौकीदार'च चोर आहे - राहुल गांधी\nराहुल गांधी अमेठीतून भरणार उमेदवारी अर्ज, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या\nTrust Survey : 'या' राज्यांनी दाखवला मोदींवर विश्वास; 3 राज्य मात्र काँग्रेसच्या मागे\nTrust Survey : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव पुढे\n'शरद पवारच नाही तर कुणीही होऊ शकतं पंतप्रधान'\n'...तर मी त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड केलं असतं', पवारांचं आक्रमक विधान\nराम मंदिर : 1 टक्का तोडग्याची शक्यता असेल तरी प्रयत्न करा - सुप्रीम कोर्ट\nNews18RisingIndia : महागाईपासून रोजगारापर्यंत - पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे\nमहाराष्ट्र Feb 20, 2019\nपंतप्रधानांची 56 इंचाची छाती असताना दहशतवादी हल्ले होतातच कसे\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/suicide/all/page-2/", "date_download": "2019-07-16T11:04:54Z", "digest": "sha1:PVI6SQWOHAUMWBMOQUATZE6PRHSIU5SS", "length": 11578, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Suicide- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'माझीही काही स्वप्नं होती... ', IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nआयआयटी हैदराबाद मध्ये एमटेकच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हॉस्टेलच्या खोलीमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मार्क अँड्र्यू चार्ल्स असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो वाराणसीचा आहे.\n21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या\nराहुल गांधींसाठी या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nराहुल गांधींसाठी या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nशेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी फेसबुकर टाकला व्हिडिओ, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार\nशेतकऱ्याने केली आत्महत्���ा, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार\nमुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींच्या नावानेच सात बारा उतारा करणार\nजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या\nपरीक्षेतल्या अपयशाने महिनाभरात नागपूरमध्ये 5 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या\nअंगावर डिझेल ओतून एकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न\nमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल\nपत्नी आणि मुलीची हत्या करून उद्योगपतीने केली आत्महत्या\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/nri-investment-in-india/184861.html", "date_download": "2019-07-16T11:25:01Z", "digest": "sha1:3VRGI3ZTJII6GEQ42DATMIWCAJMFINRE", "length": 20688, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra अनिवासी भारतीयांची गुंतवणूक कायम राहणार का?", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nअनिवासी भारतीयांची गुंतवणूक कायम राहणार का\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने २०१९ या आर्थिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अनिवासी भारतीयांचे सुमारे १३०.४ अब्ज डॉलर रुपये बँक खात्यात जमा आहेत. त्यामधील ९४ अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार आहे. त्यांनी ही गुंतवणूक काढून घेतल्यास रुपयाचे मूल्य कोलमडण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवलेली रक्कम एकाच वेळी काढून घेण्यात येणार नाही. मात्र पाश्चिमात्य देश आण��� भारतामधील व्याजदरात फारसा फरक न राहिल्याने काही खाती बंद होण्याची शक्यता आहे. अर्थजगतातील विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हा आकडा सकृतदर्शनी धोक्याचा इशारा देणारा वाटतो. मात्र यापैकी ९० टक्के रक्कम पुन्हा गुंतवली जाते. बरेच अनिवासी भारतीय दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक करण्यावर भर देतात. आता घटत असलेला व्याजदरही यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.\nपरदेशातील आणि भारतातील व्याजदरांमध्ये फरक असल्याने अनिवासी भारतीयांकडून भारतीय बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणामधून व्याजदरांच्या घसरणीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांकडे भारतात गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळवण्याची संधी राहणार नाही.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nLG W30 ऑरोरा ग्रीन कलर व्हॅरिएंट बाजारात\nइन्फोसिसचा नफा ६.८% घटला\nअनिवासी भारतीयांची गुंतवणूक कायम राहणार का\nमेट्रो कॅश अ‍ॅण्ड कॅरी इंडियातर्फे सेल\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, स��भाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-48618504", "date_download": "2019-07-16T11:20:18Z", "digest": "sha1:EJBWQOMBO7DMJ65Y5KIIKMBCYKGOOPVH", "length": 25153, "nlines": 142, "source_domain": "www.bbc.com", "title": "वर्ल्ड कपची वारी कधीही न चुकवणाऱ्या या मराठी कुटुंबाला भेटा... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nवर्ल्ड कपची वारी कधीही न चुकवणाऱ्या या मराठी कुटुंबाला भेटा...\nसिवा कुमार उलगनाथन बीबीसी तामिळ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n\"वर्ल्ड कप सर्वांत मोठा उत्सव आहे. तुम्ही तो कसा चुकवू शकता आम्ही या उत्सवासाठी नेहमीच पैशांची जुळवाजुळव करून ठेवतो. चार वर्षांपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि आता यूकेमध्ये आलो आहोत. क्रिकेटसाठी आम्ही काहीही करू शकतो,\" हे सांगताना अभंग यांच्या डोळ्यात वेगळंच तेज दिसत होतं.\nअभंग नाईक मुंबईचे आहेत. महाराष्ट्रीय कुटुंबातले अभंग इंजीनिअरिंग झाल्यानंतर नोकरीनिमित्ताने अगदी तरुण वयातच अमेरिकेत स्थायिक झाले. ते सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहतात. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आह�� आणि बायको आणि दोन मुलं असं चौकोनी कुटंब आहे.\nअभंग सांगतात, \"मी 25 वर्षांपूर्वी यूएसमध्ये आलो होतो. नंतर लग्न झालं. माझी मुलंही इथेच लहानाची मोठी झाली. अमेरिकेत इतकी वर्षं घालवल्यामुळे आमच्या आयुष्यात अनेक बदल झाले. मात्र, क्रिकेटची आवड बदलली नाही. हीच आवड आजही आम्हाला भारताशी बांधून आहे.\"\n‘मॅच जिंकल्यावर असतो तसा एकोपा भारतात नेहमीच का नसतो\nक्रिकेटच्या वेडापायी तो कोरियातून थेट मुंबईत पोहोचला\nते पुढे सांगतात, \"यूएसएमध्ये बास्केटबॉल आणि फुटबॉलचं वेड आहे. माझी मुलंही हे खेळ खेळतात. पण, आमचं क्रिकेटचं वेड कायम आहे.\"\nअभंग यांच्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनाही या खेळाची आवड निर्माण झाली. काही काळानंतर त्यांच्या पत्नी पद्मजा यांनाही हा खेळ आवडू लागला. त्यांची मुलं एक पाऊल पुढे गेली. याविषयी बोलताना पद्मजा एक आठवण सांगतात.\n\"चार वर्षांपूर्वी 2015च्या वर्ल्ड कपसाठी आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. त्यासाठी माझ्या मुलांनी शाळेला चक्क दोन आठवडे दांडी मारली. त्यांना अजून थांबायचं होतं. पण, शाळेला जास्त सुट्ट्या पडू नये, म्हणून मीच खबरदारी घेतली.\"\nआपल्या मुलांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल अभिमानाने सांगताना, पद्मजा म्हणाल्या, \"माझी मुलं टेनिस, स्नूकर असे इतर खेळही खेळतात. मात्र, क्रिकेट त्यांना खूप आवडतं. यूएसमध्ये वेळ बदलते. भारतात किंवा अगदी ऑस्ट्रेलियात मॅच असली तरी आपल्या शाळेच्या वेळा पाळून माझी मुलं हा खेळ बघतात.\"\nत्या पुढे सांगतात, \"मला माझे पती आणि मुलांमुळेच क्रिकेटची आवड निर्माण झाली.\"\nयावर पद्मजा यांचे पती आणि मुलं अगदी एका सुरात सांगतात, \"ती आमच्याकडून क्रिकेट बघायला शिकली असेल. मात्र, निष्पक्षपणे क्रिकेट कसा बघायचा हे आम्ही तिच्याकडून शिकलो.\"\nमुलं अमेरिकेत क्रिकेट खेळतात का\nआपल्या अमेरिकेतल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याविषयी अभंग यांचा मोठा मुलगा शुभंकर सांगतो, \"आम्ही पूर्वी टेक्सासला असताना तिथल्या क्रिकेट क्लबमध्ये खेळायचो. कॅलिफोर्नियाला आल्यावर कळलं की इथे क्रिकेट क्लब नाही. मग आम्ही स्वतःच क्रिकेट क्लब सुरू केला. मी आणि माझा भाऊ क्रिकेट शिकवू लागलो. आता माझ्या मित्रांनाही क्रिकेट आवडू लागलं आहे.\"\nशुभंकर वर्ल्ड कपसाठी एक महिना यूकेला जातोय, हे कळाल्यावर त्याच्या मित्रांची प्रतिक्रिया काय होती\n\"त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांना क्रिकेट माहिती आहे. मात्र, टेनिस किंवा बास्केटबॉलसारखं ते क्रिकेट फॉलो करत नाहीत.\"\nशुभंकर एक मजेशीर किस्सा सांगतात. शुभंकरला त्याच्या शाळेत आपल्या आवडत्या खेळाडूला पत्र लिहिण्याचा एक प्रोजेक्ट दिला होता. त्याने शेन वॉर्नला पत्र लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांनंतर शेन वॉर्नचं त्याला उत्तरही दिलं.\n\"मी शेनला त्याची कारकीर्द, त्यातले चढ-उतार, त्याने मिळवलेलं यश याविषयी पत्र लिहिलं आणि काहीच दिवसात स्वतः शेनने स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र मला पाठवलं. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता,\" शुभांकर भरभरून सांगत होता.\nत्याचा धाकटा भाऊ गौतमलाही क्रिकेटचं तेवढंच वेड आहे. त्याला वाटतं या वर्ल्ड कपमध्ये सध्याचा भारतीय संघ सेमी फायनल किंवा फायनलमध्ये जाऊ शकतो.\nअभंग क्वचितच भारतात येतात. ते शेवटचं भारतात आले होते ते IPL बघायला. इतकं त्यांना क्रिकेटचं वेड आहे.\nअभंग सांगतात, \"क्रिकेट हा अनिवासी भारतीयांना भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. याशिवाय, संगीत आणि सिनेमेही आहेत. मात्र, त्यात भाषा अडथळा ठरू शकते. मात्र, क्रिकेटचं तसं नाही. सर्व भाषा, सर्व प्रांत आणि सर्व संस्कृतींना जोडतो.\"\n\"मी सचिन तेंडुलकरसोबत मोठा झालो. मला त्याची पहिली मॅच, शेवटची मॅच, त्याने केलेले विक्रम सगळं आठवतं. माझ्याप्रमाणे माझी मुलं विराट कोहलीचे चाहते आहेत. आमच्यात कधीकधी वादही झडतात. मात्र, क्रिकेटची आवड कायम आहे आणि ती वाढतेच आहे\", अभंग अतिशय आत्मविश्वासाने सांगत होते.\nवर्ल्डकप बघायला सिंगापूरहून आल्या तीन पिढ्या\nयूकेमध्ये सुरू असलेला वर्ल्ड कपचा उत्सव बघण्यासाठी पश्चिमेकडच्या अमेरिकेतून अभंग यांचं कुटुंब आलं होतं. तर पूर्वेकडच्या सिंगापूरहून विवेकचं कुटुंब यूकेत दाखल झालं होतं.\nमूळचे कोईंबतूरचे असलेले तामिळी विवेक जवळपास दोन दशकांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील सुंदरसन 25 वर्षांपूर्वी सिंगापूरला गेले. काही वर्षांनी त्यांचे कुटुंबीयही सिंगापूरला स्थायिक झाले.\nविवेक यांच्या घरातली 7 माणसं, त्यांचे आई-वडील, काका, पत्नी आणि दोन मुलं, हे सर्व वर्ल्ड कप बघण्यासाठी यूकेत आले आहेत.\n\"आम्हाला संपूर्ण स्पर्धा बघण्याची इच्छा आहे. मात्र, सिंगापूरमध्ये आमची एक कंपनी आहे. त्यामुळे दहा-पंधरा दिवसात आम्हाला परतावं लागेल. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जड अंतःकरणाने आम्ही परतणार,\" विवेक सांगत होते.\nक्रिकेटची आवड कधी लागली\n\"पैशांचा प्रश्न नाही. पण, मुलांची शाळा आणि आमची कंपनी मुख्य कारण आहे. भारतीय संघाचा सध्याचा नूर बघता महत्त्वाचं सेलिब्रेशन तर आम्ही चुकवणार नाही ना\" अशी खंत विवेक व्यक्त करतात.\nविवेक यांचे वडील सुंदरसेन यांच्यामुळे या कुटुंबाला क्रिकेटची आवड निर्माण झाली.\nतामिळनाडूमधल्या क्रिकेट वर्तुळात 1970-80च्या दशकात सुंदरसेन यांना गिरी म्हणून ओळखलं जायचं. ते अनेक वर्षं क्लब आणि व्यावसायिक क्रिकेट खेळले. आता वयाच्या 72व्या वर्षी त्यांच्याकडे आठवणींचा खजिना आहे.\n\"आम्ही भारतातून आधी मलेशिया आणि नंतर सिंगापूरला आलो तेव्हा सोबत क्रिकेट होतंच. सुरुवातीला मी गावस्कर आणि द्रविड यांचा चाहता होता. सध्या मला धोनी खूप आवडतो. त्याचे डावपेच आणि शांत स्वभाव वाखणण्यासारखा आहे. त्याच्यासारखा दुसरा खेळाडू सापडणार नाही,\" सुंदरसेन सांगत होते.\n\"माझ्या संपूर्ण आयुष्यात क्रिकेटने माझी साथ दिलीय. माझा धाकटा मुलगा विवेक आणि सिंगापूरमध्ये असलेला मोठा मुलगा दोघंही क्रिकेट खेळतात आणि फॉलोही करतात. आता माझी तिसरी पिढी माझे नातू विद्युत आणि विश्रृत यांनाही क्रिकेटची तेवढीच आवड आहे. हे आमच्या कुटुंबाचं बोधचिन्हच समजा ना,\" सुंदरसेन प्रसन्नमुद्रेने सांगत होते.\nयूकेमध्ये वर्ल्डकप बघण्यासाठी विवेकच्या कुटुंबीयांनी जवळपास 2 वर्षांपासून पैसे साठवायला सुरूवात केली.\nतुम्ही टीव्हीवर वर्ल्डकप कसा काय बघू शकता\n\"या दौऱ्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला आहे, हे खरं आहे. पैसा महत्त्वाचा आहे, हे मला मान्य आहे. मात्र, आवड जास्त महत्त्वाची आहे,\" विवेक आपला मुद्दा पटवून देत होते.\nगेल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच बघण्यासाठी विवेक 2015 साली मेलबर्नलाही गेले होते. ते सांगत होते भारत फायनलमध्ये जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी खूप आधीच फायनलचं तिकीट काढलं होतं. गेल्यावेळी त्यांची निराशा झाली. मात्र, यावेळी भारत नक्कीच फायनलमध्ये धडक मारेल, असा विश्वास त्यांना वाटतोय.\n\"ही कसोटी स्पर्धा असती तर मी टेलिव्हिजनवर बघितलीही असती. मात्र, हा वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप टीव्हीवर कसा बघू शकता आम्हाला मैदानात बसून आमच्या संघाचा उत्साह वाढवायचा होता. हा आमच्या कुटुंबा���ा एकत्रित निर्णय आहे. आमच्या बचतीतला मोठा भाग कशावर खर्च करायचा असेल तर ते फक्त क्रिकेट आहे,\" विवेक सांगत होते.\n\"माझ्या वडिलांनी याची सुरुवात केली. मी आणि माझ्या भावाने ते सुरू ठेवलं. आता माझा मुलगा विद्युत सिंगापूरमध्ये क्लब स्तरावर क्रिकेट खेळतो. माझा मोठा मुलगा विश्रृतला सांख्यिकी आणि विक्रम याची जास्त आवड आहे. आमच्या रक्तातच क्रिकेट आहे\", म्हणत विवेकने आपलं म्हणणं संपवलं.\nदोन दशकांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेलं एक महाराष्ट्रीय कुटुंब आणि दोन दशकांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थायिक झालेलं एक तामिळ कुटुंब, ही दोन्ही कुटुंब युकेमध्ये होत असलेला वर्ल्ड कप बघण्यासाठी आली आहेत. त्यांना एकमेकांची भाषा येत नाही. मात्र, दोघांचं म्हणणं सारखंच आहे. ते कधीच भेटलेले नाही. मात्र, ते एकाच मैदानात एकत्र आलेत, एकाच उद्देशाने... क्रिकेट.\nक्रिकेटमुळे आपण भारताशी अजूनही जोडलेलो आहोत, अशी या दोन्ही कुटुंबांची भावना आहे. हे केवळ या दोन कुटुंबांची कहाणी नाही. अशी अनेक कुटुंब आणि मित्रमंडळी जगाच्या वेगवेगळ्या भागातून क्रिकेट बघण्यासाठी आणि भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी यूकेत दाखल झाली आहेत.\nरेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कप- अफगाणिस्तानची अविश्वसनीय भरारी\nप्रेमासाठी त्याने पाकिस्तान सोडलं आणि दक्षिण आफ्रिका गाठलं\nवर्ल्डकप ते पॅकअप: चार वर्षात संघाबाहेर झालेल्या 8 खेळाडूंची कहाणी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमुंबईच्या डोंगरीत इमारत कोसळली: 2 मृत्युमुखी, बचावकार्य सुरू\nकाँग्रेसने पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करून जातीय समीकरणं साधली आहेत का\nआयुर्वेदिक कोंबडी शाकाहारी की मांसाहारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nवर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सच्या वडिलांना का पडताहेत शिव्या\nडोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/live-updates-of-shivsena-party-chief-uddhav-thackeray-ayodhya-visit/", "date_download": "2019-07-16T10:47:52Z", "digest": "sha1:LRAGV2HDUBH7UKWHIU2PPVYQQZZE4ZCS", "length": 18318, "nlines": 189, "source_domain": "www.saamana.com", "title": "Live : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल रा���ण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nLive : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nदुष्काळामध्ये शिवसेनेने पक्ष म्हणून काम केले आहे, त्याच्या अर्धे काम तरी आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी (विरोधकांनी) केलं आहे का \nइथे मंदीर व्हावं ही लोकांची इच्छा आहे\nपहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत\nहिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे\nमंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे\nही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते\nराम मंदिर बनणार म्हणजे बनणारच\nपहिले मंदिर फिर सरकार या घोषणेनंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापला\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात\nरामलल्लाचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार निघाले\nथोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार\nउद्धव ठाकरे यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी आणि शिवसेना खासदारांसमवेत आज अयोध्या येथे भगवान श्री रामांचे दर्शन घेतले. अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. #ShivSenaInAyodhya pic.twitter.com/vLDkPk5FhD\nजय श्री राम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला\nढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचे स्वागत\nउद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनाला पोहोचले\nउद्धव ठाकरे पंचशील हॉटेलमधून रवाना\nअयोध्या (फैजाबाद) येथील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली\nअयोध्या (फैजाबाद) येथील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, स्वागत केले @shivsena @adityathackeray\nप्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे 9.30 वाजता निघतील\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अयोध्या (फैजाबद) विमानतळावर जोरदार स्वागत… शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित… @shivsena @adityathackeray\nउद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत\n@ShivSena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचले. अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रभू श्रीरामाचे द��्शन घेणार @rautsanjay61 pic.twitter.com/6iV0Ul4aVr\nउद्धव ठाकरे यांचे हॉटेलमध्ये स्वागत\nउद्धव ठाकरे पंचशील हॉटेलकडे रवाना\nउद्धव ठाकरे फैजाबादमध्ये पोहोचले\nथोड्याच वेळात उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर पोहोचणार\nशहरातील सर्व प्रमुख मार्ग आणि रस्तोरस्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य कटआऊटस्, उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची होर्डिंग्ज आणि फलक दिमाखात झळकत आहेत.\nउद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी भगव्या रंगानेच सजली आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांसह पवित्र रामजन्मभूमीतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलLIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी\nपुढीलनव्या मंत्र्यानी घेतली शपथ, पाहा शपथविधीचे फोटो\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/there-will-be-no-cash-withdrawal-limit-from-saving-bank-account-rbi/", "date_download": "2019-07-16T11:16:13Z", "digest": "sha1:2QOTQOSVVLZEVRWS2XZV3LHMB5KMWPYN", "length": 15831, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध मागे घेतले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापर�� या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nबँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध मागे घेतले\nमोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर आलेले सर्व निर्बंध आजपासून मागे घेण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता बँकेतून आणि एटीएममधून स्वतःच्या खात्यात असलेल्या पैशांतील कितीही रक्कम रोखीने काढून घेता येणार आहे.\nभ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा यांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी लागू केली. जुनी ५०० आणि १०००ची नोट चलनातून बाद करण्यात आली आणि नवी ५०० तसेच २०००ची नोट चलनात दाखल करण्यात आली. नव्या नोटांचा आकार चलनात असलेल्या इतर नोटांपेक्षा वेगळा असल्यामुळे तसेच या नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यामुळे बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घेत अखेर आजपासून पूर्णपणे मागे घेण्यात आले आहेत.\nयाआधी नोटबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर २०००च्या नोटा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या नोटा म्हणजे सामान्यांसाठी ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असा प्रकार झाला. प्रत्येकवेळी २०००ची नोट खर्च करायची ठरवले तर सुट्या पैशांची अडचण यायची. ही समस्या आजही काही प्रमाणात लोकांना जाणवत आहे.\nसरकारने कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध करुन देण्यास बराच वेळ लावला. लोकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग वापरा, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरा, कॅशलेस व्यवहार करा असे आवाहन मोदी सरकार करत होते. देशात अर्थसाक्षरतेचा अभाव आणि कॅशलेस व्यवहारांसाठी पुरेशी पायाभूत व्यवस्था नसताना मोदी सरकार लोकांना कॅशलेस होण्यास सांगत होते. या सगळ्यातून नाराजी वाढेल हे जाणवू लागताच निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विशिष्ठ भागांमध्ये कमी मूल्याच्या नोटांची संख्या प्राधान्याने वाढवण्यात आली. टप्प्याटप्प्याने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध मागे घेण्यास सुरुवात झाली. अखेर आज सर्व निर्बंध मागे घेण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराहुल द्रविड होणार हिंदुस्थानचा प्रशिक्षक\nप���ढीललहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nस्पेशल रेसिपी: राजगीरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश...\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\nPhoto : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर गर्दी\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2538", "date_download": "2019-07-16T11:14:01Z", "digest": "sha1:EH7CZJX4JF3DNMYBXLTWPYICICQDML4A", "length": 11744, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल\n\"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्\nभस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:\n'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला \"ऋणं कृत्वा घृतं पिबेत्\" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.\nसांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत ही आस्तिक दर्शने, तर बौद्ध, जैन आणि चार्वाकाचे लोकायत ही नास्तिक (पक्षी: वेदप्रामाण्य नाकारणारी ) दर्शने होत.\nया सर्वांमधे सर्वाधिक बदनाम आणि बह��चर्चित असे तत्त्वज्ञान चार्वाकाचे आहे.\nचार्वाकाने वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धांत, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारले. केवळ 'प्रत्यक्ष' प्रमाण मानले. चार्वाकाचा काळ लक्षात घेता, त्याचा हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद आणि तो मांडण्याचे अलौकिक धैर्य कौतुकास्पद आहे. कदाचित यामुळेच, त्याच्या कार्याचा/तत्वज्ञानाचा काहीही अंश आज शिल्लक राहिला (ठेवला गेला) नाही. आज चार्वाक जो काही थोडाफार आपल्यापुढे आहे, तो त्याच्या टीकाकारांच्या साहित्यामधून आपल्याला दिसतो. हे चित्र नक्कीच एकांगी, अपूर्ण आणि धूसर असणार, हे निश्चित.\nकाही विचारवंतांच्या मते चार्वाकाने सर्व काही फक्त नाकारलेले आहे, आणि त्याऐवजी नवे काहीही मांडलेले नाही, सबब त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही, किंबहुना चार्वाक हा दार्शनिकच नाही. त्याचवेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारखे काही विद्वान चार्वाकाचे जोरदार समर्थन करतांना दिसतात.\nआपल्याला याबद्दल काय वाटते\nहे पाहा - पूर्वी येथे चर्चा झाली होती\nपुस्तकविश्व वर माहिती आहे\nकाही ज्ञानकण येथेही दिसतील.\nयाशिवाय विकी वर सापडलेले येथे.\nसध्या यावर तहान भागवा.\nसर्व दुवे वाचून काढतो.\n(उपक्रमावर यापुर्वी ही चर्चा झाल्याचे मला माहित नव्हते. संपादकांना हरकत असल्यास हा धागा अप्रकाशित केला तरी चालेल.)\nजडवादावर, चैतन्यवादावर, लोकायतवादावर पुन्हा नव्याने चर्चा झडल्यास माझ्यासारख्या चार्वाकचाहत्याला आवडेलच. शक्य झाल्यास वकुबानुसार सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच.\nडॉ. आ. ह. साळुंखे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची नासधूस करणाऱ्या मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे बौद्धिक मार्गदर्शक आहेत असे कळते. तूर्तास त्यांच्या विद्वत्तेविषयी एवढाच पुरावा मिळाला.\nबाबासाहेब जगताप [03 Jun 2010 रोजी 10:18 वा.]\nतूर्तास त्यांच्या विद्वत्तेविषयी एवढाच पुरावा मिळाला.\nम्हणजे ज्यांचे पूरावे () तुमच्यासमोर नाही ते निर्बुद्धच म्हणायचे का\nयेथे तुमच्या माहितीत थोडी भर पडू शकेल.\nबाकी सनातन प्रभात चे बौद्धीक मार्गदर्शक कोण यांचा शोध घेऊन तुम्हाला पून्हा भेटतोच.\nविद्वत्ता वाया घालवलेली दिसते\nम्हणजे ज्यांचे पूरावे () तुमच्यासमोर नाही ते निर्बुद्धच म्हणायचे का\nबाबासाहेब दुव्याबद्दल धन्यवाद. पुस्तकांवरून तरी ड���. साळुंखे विद्वान असावेत असे वाटते आहे. एवढे विद्वान असताना संभाजी ब्रिगेडसारख्या दहशतवादी संघटनेचे बौद्धिक मार्गदर्शक कसे झाले विद्वत्ता वाया गेली किंवा घालवली असेच म्हणायचे.\nबाकी सनातन प्रभात चे बौद्धीक मार्गदर्शक कोण यांचा शोध घेऊन तुम्हाला पून्हा भेटतोच.\nकोण आहेत बरे मार्गदर्शक माझ्यालेखी सनातन प्रभात आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींत काही फरक नाही. एक ग्राम्य म्हण वापरायची झाल्यास गुवाचा भाऊ पाद. असो. तुम्ही चुकीच्या दारावर थाप देत आहात.\nबाबासाहेब जगताप [03 Jun 2010 रोजी 11:19 वा.]\nमाझ्यालेखी सनातन प्रभात आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींत काही फरक नाही.\nबौद्धीक मार्गदर्शक कोण यावर अनुयायांचे वर्तन काय हे फारसे अवलंबून असते काय याबद्दल जरा सांशकता आहे.\nअजून मायबोलीवर काहीश्या वेगळ्या अंगाने जाणारी ही चर्चाही चांगली वाटेल, ही बेष्ट पैकी आहे\n(तर्कटांना आता या चर्चेच्या निमित्तने मायबोलीवर जावेसे वाटले तर त्याहूनही बरे\nजिप्सीनेही चार्वाकावर चांगले लेखन केले आहे.\nआशा आहे याचा उपयोग होईल.\nयावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्\nभस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:\nहा शंकराचार्याचा हलकटपणा आहे.\nयावज्जीवेत् सुखं जीवेत्, नास्ति मृत्युअतगोचरः\nभस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:\nमूळ श्लोक असा आहे.\nहा शंकराचार्याचा हलकटपणा आहे.\nहलकटपणा असो की अजून काही, हा बदल शंकराचार्यांनीच केला हे म्हणावयास पुरावा काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/ashadi-ekadashi-2019-today-onw/183616.html", "date_download": "2019-07-16T11:21:42Z", "digest": "sha1:HHXQZQHBHL546QZVJHYA75FFJFHNLDFY", "length": 22810, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra विट्ठल-रुक्मिणीचं दर्शन सुलभ झालं", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nविट्ठल-रुक्मिणीचं दर्शन सुलभ झालं\nविठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून ���ाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी आज म्हणजे गुरुवारी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले . आज सकाळी देवाच्या पूजे नंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे.सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे . सध्या गर्दी वाढू लागल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे यासाठी वेग वाढवावा लागणार आहे . आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे . आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.\nअसे असतील विठुरायाचे नित्यक्रम –\nपहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे .\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याल�� काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापुरात\nकर्मयोगासोबतच संत सज्जनांचा सहवास आवश्यक\nविट्ठल-रुक्मिणीचं दर्शन सुलभ झालं\nविट्ठलाची वारी चैतन्याची यात्रा\nसाईमंदिर परिसरात वातानुकूलित ध्यानमंदिर\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/mahabharata-is-top-in-frp-giving-to-sugarcane/", "date_download": "2019-07-16T10:27:43Z", "digest": "sha1:V3OT2DZD35HFM5AKITL326TSBX5ELBV6", "length": 24130, "nlines": 132, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ऊसाला एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nऊसाला एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल\nपुणे: साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. उसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने 40 लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.\nमांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बबनदादा शिंदे, कल्लप्पा आवाडे, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील,दिलीपराव देशमुख, राजेश टोपे, इंडियन शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार,जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, निवृत्त साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. तरीही गेल्या चार वर्षात एफआरपीची रक्कम देण्यात महाराष्ट्राचे काम चांगले आहे. साखरेचा हमीभाव कमीतकमी 29 रुपयांवरुन 31 रुपयांवर करण्याविषयी केंद्र सरकारला विनंती करणार आहे. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nसर्वाधिक पाणी लागणारे पीक म्हणून ऊस पिकावर टीका होत असत��� परंतु त्यासाठी उसाचे सर्व क्षेत्र ठिबकखाली घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आता बीटसारखा पर्याय निवडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे काही चांगले परिणाम दिसत आहेत. साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राज्यावर दुष्काळाची छाया आहे, त्यामुळे पुढच्या साखर हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. साखर उद्योगाला जगविण्यासाठी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यावर सर्वांनी भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी आपल्या भाषणात श्री. शरद पवार म्हणाले, यावर्षी देशात 160 लाख टन साखर शिल्लक असून अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी देण्यात मोठी अडचण येत आहे. साखरेच्या निर्यातीसाठी सरकारने अनुदान दिले ही चांगली बाब आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्याने ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती दिसत आहे, त्यामुळे पुढील वर्षी साखर हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादकांसमोर हुमणी किडीच्या प्रादुर्भावाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. युरोपच्या धर्तीवर आपल्या येथेही बीट शेतीसाठी प्रयोग करण्याची आवश्यकता असून साखर उद्योगाला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.\nयावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल व मेंटेनन्स बुक फॉर शुगर इंजिनिअर्स या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिका���ी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपूर्व हंगामात पहिला क्रमांक सौ. शोभा धनाजी चव्हाण, मु.पो. घोगांव, ता. पलूस, जि. सांगली, राजारामबापू पाटील साखर कारखाना, वाळवा.\nसुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. मोहन भरमा चकोते, मु.पो. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, श्री. दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ.\nखोडवा हंगामात पहिला क्रमांक दत्तात्रय चव्हाण, मु.पो. वांगी, ता. कडेगाव, जि सांगली.\nपूर्व हंगामात पहिला क्रमांक श्री. शिवाजी गजेंद्र पाटील, मु.पो. नेवरे, ता. माळशिरस,जि. सोलापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, अकलूज.\nसुरु हंगामात पहिला क्रमांक श्री. प्रकाश बाळासाहेब ढोरे, मु.पो. वडगाव, ता. मावळ,जि. पुणे, श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मुळशी.\nखोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. तानाजी बळी पवार, मु.पो. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, अकलूज.\nपूर्व हंगामात पहिला क्रमांक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, मु.पो. बाभळगाव, लातूर, विलास साखर कारखाना, निवळी, जि. लातूर.\nखोडवा हंगामात पहिला क्रमांक श्री. रविकिरण मोहन भोसले, मु.पो. खामसवाडी, केशेगाव, जि. उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, जि. उस्मानाबाद.\nराज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी:\nकै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार: श्री. चवगोंडा अण्णा पाटील, रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.\nकै. वसंतराव नाईक पुरस्कार: सौरभ कोकीळ, मु.पो. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा, जयवंत शुगर्स लि. धावरवाडी, ता. कराड, जि. सातारा.\nकै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार: मारोती ज्ञानू शिंदे, मु.पो. वाठार, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.\nविभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार:\nप्रथम क्रमांक: उदगिरी शुगर अ‍ॅण्ड पॉवर लि. ता. खानापूर, जि. सातारा.\nद्वितीय क्रमांक: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, ता. करवीर.\nतृतीय क्रमांक: क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू, लाड साखर कारखाना, ता. पलूस.\nप्रथम क्रमांक: श्री अंबालिका शुखर प्रा. लि. ता. कर्जत.\nद्वितीय क्रमांक: अगस्ती साखर कारखाना, ता. अकोले.\nतृतीय क्रमांक: सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, ता. मा��शिरस.\nप्रथम क्रमांक: विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, ता. लातूर.\nद्वितीय क्रमांक: विलास साखर कारखाना, निवळी, लातूर.\nतृतीय क्रमांक: बारामती अ‍ॅग्रो लि. ता. कन्नड, जि. औरंगाबाद.\nउत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार:\nदक्षिण विभाग: छत्रपती शाहू साखर कारखाना, ता. कागल.\nमध्य विभाग: नीरा भीमा साखर कारखाना, ता. इंदापूर\nउत्तरपूर्व विभाग: रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर.\nकै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार: रेणा साखर कारखाना,ता. रेणापूर, जि. लातूर.\nकै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार: दौंड शुगर प्रा.लि., दौंड\nकै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार: पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, ता. कडेगाव, जि. सांगली\nकर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार: डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना\nसा.रे.पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार: विघ्नहर साखर कारखाना,ता. जुन्नर\nविलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार: छत्रपती शाहू साखर कारखाना\nउत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार:\nदक्षिण विभाग: क्रांती अग्रणी डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना, पलूस\nमध्य विभाग: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ता. मेढा\nउत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी: संभाजी पांडुरंग थिटे\nउत्कृष्ट पर्यावरण अधिकारी: आर. के. गोफणे\nउत्कृष्ट चीफ इंजिनिअर: गजेंद्र गिरमे\nउत्कृष्ट चीफ केमिस्ट: संजय साळवे\nउत्कृष्ट चीफ अकाऊंटंट: अमोल अशोकराव पाटील\nउत्कृष्ट आसवाणी व्यवस्थापक: धैर्यशील रणवरे\nउत्कृष्ट कार्यकारी संचालक: राजेंद्रकुमार रणवरे\nउत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी: राजेंद्र चांदगुडे, संतोष वाघमारे, सिकंदर शेख\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-apiculture-success-story-sudhakar-ramtake-barwhadistnagpur-13295", "date_download": "2019-07-16T11:27:13Z", "digest": "sha1:BJQCJOMO7OZH7UV7VBC2Y4KEQSXBGCYG", "length": 24551, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Apiculture success story of Sudhakar Ramtake, Barwha,Dist.Nagpur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोड\nमंगळवार, 30 ऑक्टोबर 2018\nपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक नफ्यात चांगली वाढ होऊ शकते हे बारव्हा (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुधाकर रामटेके यांनी दाखवून दिले आहे. गाव शिवारात सूर्यफुलाची वाढती लागवड लक्षात घेऊन त्यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मध विक्रीमध्ये बदल केले. राज्य, परराज्यांत ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड’ या ब्रॅन्ड नेमने ते मधाची विक्री करतात.\nपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक नफ्यात चांगली वाढ होऊ शकते हे बारव्हा (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुधाकर रामटेके यांनी दाखवून दिले आहे. गाव शिवारात सूर्यफुलाची वाढती लागवड लक्षात घेऊन त्यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. बाजारपेठेची मागणी लक���षात घेत मध विक्रीमध्ये बदल केले. राज्य, परराज्यांत ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड’ या ब्रॅन्ड नेमने ते मधाची विक्री करतात.\nसुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. आत्माअंतर्गत रामटेके यांनी ॲफिस मेलिफेरा मधमाशीपालनाचे प्रशिक्षणही घेतले. सध्या रामटेके ५०० पेट्यांच्या माध्यमातून मधसंकलनाचे काम करतात. पूर्वी त्यांना सूर्यफुलाचे एकरी नऊ क्‍विंटल उत्पादन मिळायचे, ते आता मधमाशीपालन आणि सुधारित पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून १३ क्‍विंटलवर पोचले आहे.\nसूर्यफूल लागवड क्षेत्रात झाली वाढ\nदहा ते पंधरा वर्षांपासून उमरेड तालुक्‍यातील बारव्हा परिसरात रब्बी हंगामात सूर्यफुलाची लागवड वाढली आहे. २००७-०८ मध्ये हे क्षेत्र ३०० हेक्‍टरवर होते ते आता सुमारे १६०० हेक्‍टरवर पोचले आहे. बामणी, पिपळा, खुडगाव, ठोबर, निरवा, पारवा, बेलचाकरा, अकोला या भागातील शेतकरीदेखील सूर्यफूल लागवडीकडे वळले आहेत. उमरेड परिसरात सूर्यफुलाचा पेरा वाढलेल्या या भागात आत्माच्या पुढाकाराने मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यात आले. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे, उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.\nपेट्यांच्या स्थलांतराबाबत रामटेके म्हणाले, की विदर्भातील सूर्यफुलाचा हंगाम संपल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत महाबळेश्‍वर (जि. सातारा), मुंडगाव (अकोला), इटावा (उत्तर प्रदेश) या ठिकाणी पेट्यांचे स्थलांतरण केले जाते. पेट्या हलविण्याकरिता दहा रुपये प्रतिकिलोमीटरप्रमाणे ट्रकचे भाडे द्यावे लागते. स्थलांतरित ठिकाणी ५०० पेट्यांच्या देखभालीसाठी तीन कामगार ठेवतो. यासाठी महिन्याला सरासरी १८ हजार रुपयांचा खर्च होतो. गडचिरोली जिल्ह्यात जांभूळ लागवड, पंजाब राज्यात निलगिरी लागवड आणि नागपूर जिल्ह्यात खैर लागवड असलेल्या परिसरात मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या जातात.\nसध्याच्या काळात रामटेके यांनी २५० मधमाश्‍यांच्या पेट्या नागपूर जिल्‍ह्यातील उमरगाव परिस���ात ठेवल्या आहेत. सध्या या भागात बोरीची झाडे फुलधारणेवर आहे. मुंडगाव (जि. अकोला) भागात ओव्याचे पीक आहे. त्या भागात रामटेके यांनी २०० पेट्या ठेवल्या आहेत.\nमध काढण्यासाठी रामटेके सयंत्राचा वापर करतात. या सयंत्रामध्ये आठ फ्रेम आहेत. मानवचलित हे यंत्र असून, त्या माध्यमातून दिवसाला १५० पेट्यांमधील मध संकलित करता येतो. मध विक्रीबाबत रामटेके म्हणाले, की पहिल्या टप्प्यात मधाची खुल्या बाजारात विक्री केली. त्यानंतर बाजारपेठेत ग्राहकांची मागणी लक्षात घेत बाटलीमध्ये मध पॅकिंग करण्यास सुरवात केली. बाटली, लेबल, सिलिंग यावर सरासरी १७ ते २० रुपयांचा खर्च होतो. सुरवातीला व्यवसाय नवा असताना वर्षभरात सुमारे ४० क्‍विंटल मधाची विक्री होत होती. आता मागणी वाढल्याने वर्षभरात १२ टन मधाची विक्री होते. यामध्ये प्रामुख्याने सूर्यफूल, मल्टीफ्लोरा (मिक्‍स फुले) पासून मिळणारा मध ३०० रुपये प्रतीकिलो दराने विकला जातो. याचबरोबरीने उपलब्धतेनुसार जांभूळ परिसरातील मध ५०० रुपये किलो, निलगिरी परिसरातील मध ५०० रुपये किलो, खैराच्या परिसरातील मध ५०० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. मी प्रयोगशाळेतून मधाची तपासणी केली आहे. या अहवालातील नोंदीची माहिती प्रत्येक बाटलीवर दिली जाते. ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड` या ब्रॅन्ड नेमने मध विक्री केली जाते.\nसध्या ५०० पेट्यांतून मधमाशीपालन.\n२०० पेट्यांसाठी ३५ टक्‍के शासकीय अनुदान.\nएका पेटीतून सरासरी एकावेळी ३ किलो मधाची उपलब्धता.\nखादी ग्रामोद्योगकडून १६० रुपये किलोने खरेदी.\nराज्य, परराज्यांतील कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात मधाची विक्री.\nनागपूरमध्ये नातेवाइकांच्या दुकानातून ग्राहकांना थेट विक्री.\nसुधाकर रामटेके हे सिद्धार्थ शेतकरी स्वयंसाह्यता समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या गटामध्ये साहेब सोमकुंवर, कैलास सोमकुंवर, शुद्धोधन रामटेके, संघरत्न रामटेके, रोहिणी रामटेके, जगदीश रामटेके, शकुंतला रामटेके, पारिसनाथ रामटेके, सुकेशनी रामटेके व कोमल रामटेके यांचा समावेश आहे. हा गट आत्माअंतर्गत नोंदणीकृत आहे. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे यांच्या पुढाकाराने सदस्यांना ८० मधमाशीसाठीच्या पेट्या अनुदानावर पुरविण्यात आल्या. प्रत्येक पेटीसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय फलोत्पादन अभि���ानातून या अनुदानाची तरतूद करण्यात आली. वसाहतीसह ५ हजार ५०० रुपयांना ही पेटी मिळते. गटातील शेतकऱ्यांकडे २०० मधमाश्यांच्या पेट्या आहेत. पंतप्रधान रोजगार योजनेतून सुधाकर रामटेके यांनी मधमाशीपालन व्यवसायाकरिता ११ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील ३५ टक्‍के अनुदान मिळाले. जळगाव भागात मधमाश्यांच्या पेट्यांची बांधणी व दुरुस्ती करणारे कुशल कारागीर आहेत. गरजेनुसार पेट्यांच्या दुरुस्तीसाठी या कारागिरांची मदत घेतली जाते.\n- सुधाकर रामटेके, ७३८७२६७३२७\nमधमाशीपालन beekeeping शेती farming अकोला\nमधमाश्यांची वसाहत हाताळताना सुधाकर रामटेके.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Cold%20drinks", "date_download": "2019-07-16T09:59:46Z", "digest": "sha1:EQN55LNXUAG4MGN2BTC5VGPYY4PE3HFA", "length": 3645, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/shiva-kashid-panhala/", "date_download": "2019-07-16T10:04:53Z", "digest": "sha1:QKMFDV7FWLK5TYCTI2JKBCIYFKVUO4GZ", "length": 19612, "nlines": 119, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "शिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपल�� घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा शिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा...\nशिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.\nआदिलशाही सरदार सिद्धी जौहरच्या वेढ्याची मगरमिठी पन्हाळगडाभोवती पडली होती. स्वराज्याचं हृदय शिवबा त्यात गेल्या काही महिन्यांपासून अडकला होता. सिद्धी जौहर सोबत आदिलशाह ने अनेक नामांकित सरदार आणि १५००० चं सैन्य दिलं होतं. तिथून बाहेर पडणं निव्वळ अशक्य बनलं होतं. स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर बाहेरून वेढ्यावर हल्ले चढवत होते पण सिद्धी दाद देत नव्हता.\nबघता बघता पावसाळा आला. जसे दिवस वाढतील तसे अख्खा महाराष्ट्र राजांच्या काळजीने खचत चालला होता.\nत्यादिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडासह निसर्गाचं रुद्र तांडव सुरु होतं. वातावरण महाराजांसाठी अनुकूल झाल होतं. त्यांनी निर्णय घेतला आज काहीही करून वेढा भेदायचा. विशाळगडाकडे प्रस्थान करण्याची सगळी तयारी झाली. राजे येताच बांदलांचे सहाशे मावळे उठले. बाजीप्रभू सोबत असणार होते.\nमहाराजांना भर पावसात पालखीतून पळवीत पळवीत न्यायच ठरल होत. महाराज पालखीत बसले मोठी जोखीम होती. गडावर हजर असणाऱ्या प्रत्येकाच काळीज धडधडत होत. भोयांनी पालखी उचलली. पाठोपाठ बाकीचे मावळे ही निघाले. पालखी आल्यावर राजदिंडी उघडली गेली. शिवाजीराजे तटाबाहेर पडले. जाताना किल्लेदाराला सांगितलं ,\nवाटाडे हेर सगळ्यात पुढे पळत होते. पाठोपाठ सर्वजण अंधार पोखरत चिखल तुडवत विलक्षण वेगाने निघाले होते . बहिर्जींच्या हेरांनी शोधलेला हा चोर रस्तामार्ग विलक्षण दुर्गम होता. मोठमोठ्या शिळा सगळीकडे पडलेल्या होत्या. जागोजागी पर्वताचे कडे तुटलेले होते. त्यावरून कोसळणाऱ्या नद्या गर्जना करीत वाटेवरून धावत होत्या. ढोपरभर चिखलात पाय रुतत होते. त्यात शेवाळामुळे निसरडेपणा आला होता. ही वाट हेरांनी निवडली. कारण हाच भाग निर्मनुष्य होता.\nरात्र वैऱ्याची होती. रातकिड्यांनी कर्कश सूर धरला होता. सारे वातावरण भयाण होते. निम्मा डोंगर वादळाशी झगंडत संपला. पायथा जवळ येत होता. शेवटची हद्द नजीक येत चालली. अंतर थोडे उरले होते. शंभर पावले..साठ.. चाळीस..दहा..पाच..गेला..वेढा लागला अन मागे पडला चला निसटलो पालखी झपाझप पळत होती.\nवेढ्याची हद्द संपली पण भय संपले नाही. आता विशाळगडाच्या रोखाने पावले धावत होती. आणखी बरेच अंतर काटले गेले, पालखी पुढेपुढे धावतच होती.\nराजे कुंभारवाडीच्या दरीजवळ आले. दरी शांत होती. त्यातून जावयाचे होते. फक्त एवढा मार्ग संपला की राजे संकटाच्या बाहेर जाणार होते. सारे हळूहळू दरीवरून पुढे सरकत होते. तोच दूरवरून आवाज आला.\nदगा दिसत असल्याची जाणीव झाली. मराठ्यांनी चपळाईने पाय उचलून ती दरी कशीबशी पार केली.\nएक क्षण गेला आणि मावळे थांबले. परत भराभर पालखी विशाळगडकडे निघाली. अखेर मांडलोईवाडी आणि करपेवाडी या मधील जंगलात महाराजांची पालखी सिद्धीच्या सैनिकांनी घेरली. थोडी चकमक उडाली. परंतु महाराज व त्यांचे मावळे पालखीसह पकडले गेले.\nपालखीमध्ये शिवाजी महाराजांस पाहताच, त्या गनिम सैनिकांना दसरा-दिवाळीचा आनंद झाला. पालखी वेगाने दौडवत व आनंदाने “दीन, दीन” अशा आरोळ्या ठोकीत पन्हाळगडाचे पूर्व भागात, सिद्दी जौहराचे शामियान्यात आणली गेली. ही बातमी ऐकून सिद्दी जौहर प्रसन्नपणे हसला शिवाजीची पालखी पकडली, शिवाजी गिरफ्तार झाला. अशी बातमी सर्व छावणीभर पसरली व आनंदाची एक लाटच छावणीभर उसळून गेली.\nपालखीतील शिवाजी तोऱ्यात जौहरच्या छावणीत आला. थोड्याच वेळात जाणकारांना जाणवलं काही तरी गडबड आहे. सिध्दीने उलटतपासणी केली. तेव्हा कळाले हा तर तोतया शिवाजी आहे.\nझालं काय होतं जेव्हा सिद्धीच्या सैनिकांना महाराज गडावरून निसटल्याची शंका आली तेव्हा मावळ्यांच्या टोळीतला शिवा न्हावी उर्फ शिवा काशीद अगदी महाराजांप्रमाणे पोशाख करून एका पालखीत बसला. ���्याच्या पालखीबरोबर पंधरावीस मावळे राहिले. शिवाची ही नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने चालू लागली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी मोठ्या टोळीसह आडरानात घुसली.\nसिद्धी जौहरच्या सैनिकांनी शिवाजी समजून शिवा काशीदला पकडले होते. आणि महाराज तिकडे विशाळगडाकडे सुखरूप मार्गक्रमण करत होते.\nही तर भयंकर नामुष्कीची बाब अक्षरशः आदिलशहाच्या मोठमोठ्या खानसाहेब सरदारांना आणि सिद्दी जौहरला मराठ्यांनी उल्लू बनवले होते. सिद्धीने त्याला मरणाचे भय वाटत नाही का विचारले. तेव्हा तो म्हणाला,\n“महाराजांसाठी एकदाच काय हजार वेळा मरायला तयार आहे.”\nहे ऐकून छावणीत जमलेल्या प्रत्येकाचा जळफळाट झाला. सिद्धीच्या रागाचा पारा एकदम वाढला. खामोश कंबख्त तो जोराने ओरडला. अन त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छताडात आरपार भोकसली तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटली. जखमेची जागा त्याने डाव्या हाताने दाबून धरली. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला.\n” मी सोंगातला शिवाजी झालो म्हणून काय झालं तो काय पालथा पडेल तो काय पालथा पडेल ‘राजेss \nशिवा उजव्या खांबाच्या आधाराने एकदम खाली घरंगळलाss \nशिवा काशीदच बलिदान वाया गेलं नाही. रागाच्या भरात सिद्धी जौहरने सिद्धी मसूदला मोठं सैन्य घेऊन महाराजांच्या मागावर धाडलं पण घोडखिंडीत त्याची वाट पाहत असलेल्या बाजी प्रभूंनी महाराज गडावर सुखरूप पोहचेपर्यँत त्याला पुढे जाऊ दिले नाही. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या रक्ताने घोड खिंड पावन झाली. तिची ओळखच पावन खिंड अशी झाली.\nहुबेहूब छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसणारे वीर शिवा काशीद हे मूळचा पन्हाळगडाच्या पूर्वेला एका मैलावर असलेल्या नेवापुर गावचे रहिवासी. त्यांची समाधी पन्हाळगडाला लागूनच आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे हे सगळ्या मराठी मनाचं सूत्र होतं. अशा या पराक्रमी मावळ्यांमुळे स्वराज्य टिकू शकलं वाढू शकलं.\nहे ही वाच भिडू.\nमराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..\nशिवरायांच्या न्यायाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या हयातीत साकारलं होत त्यांच पहिलं शिल्प.\nमराठा सैन्याने मुघल सुभेदार बहादूरखानचा एप्रिल फुल केला.\nहिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे ���र्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.\nPrevious articleनवनीत कौर आणि रवी राणा यांच कस जमलं..\nNext articleचिलीम आणि कोंबडीच रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होतो अस म्हणतात.\nकाय होता, मानवत खून खटला…\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nझोप नाहीतर मराठा येतील. बंगालमधली हि मराठ्यांची दहशत रघुजीराजे भोसले यांच्यामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/amit-thackrey-marrige-card-5997836.html", "date_download": "2019-07-16T10:41:41Z", "digest": "sha1:WTX6HOSJDWSF7NAHZZJMOPWYZ7LMOUCL", "length": 7010, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amit Thackrey marrige card | राज ठाकरेंनी सप्तशृंगीचरणी अर्पण केली मुलगा अमित यांची लग्नपत्रिका; पुढील वर्षी 17 जानेवारीला होईल अमित आणि मिताली यांचा विवाह", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराज ठाकरेंनी सप्तशृंगीचरणी अर्पण केली मुलगा अमित यांची लग्नपत्रिका; पुढील वर्षी 17 जानेवारीला होईल अमित आणि मिताली यांचा विवाह\n17 जानेवारीला मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये पार पडेल विवाहसोहळा.\nनाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा चौथा दिवस आहे. आज त्यांनी वणी गडावर जाऊन आपला मुलगा अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवली. पत्रिकेनुसार अमित यांचे लग्न पुढील वर्षी 27 जानेवारीला मुंबईत होणार आहे. अमित यांचा विवाह प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडेशी होणार आहे. गेल्या वर्षी 2017 मध्ये या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.\nकन्या उवर्शी आणि मिताली एकमेकींच्या खास मैत्रिणी\nराज ठाकरे यांची कन्या उवर्शी आणि मिताली या चांगल्या मैत्रिणी असून त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. अमित यांच्या लग्न पत्रिकेत पाच नावे आहेत. राज ठाकरेंची आई मधुवती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ, मुलगी उर्वशीसह राज यांची पत्नी शर्मिला आणि राज यांचे नाव आहे.\nपुढील स्लाइडवर पाहा Photos...\nवंचित आघाडी, राज ठाकरे यांच्या���ारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन\nआईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज\nमातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/226762.html", "date_download": "2019-07-16T10:00:38Z", "digest": "sha1:QP7LJUWDWIXNE57QGMJM2N53B5MMUDK2", "length": 14304, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "विनयभंगप्रकरणी मनसेचे माजी आमदार अटकपूर्व जामिनावर - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > विनयभंगप्रकरणी मनसेचे माजी आमदार अटकपूर्व जामिनावर\nविनयभंगप्रकरणी मनसेचे माजी आमदार अटकपूर्व जामिनावर\nअसे लोकप्रतिनिधी जनतेचे काय रक्षण करणार \nनवी मुंबई – एका १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ते पसार झाले होते. १८ मार्च या दिवशी न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन संमत केला आहे. ऐरोलीत रहाणारे एक कुटुंब मंगेश सांगळे यांच्या परिचयाचे आहे. या कुटुंबातील ही मुलगी आहे. मागील वर्षी ऑक्टोबर मासामध्ये सांगळे यांनी या मुलीला चारचाकीतून घरी सोडण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags न्यायालय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महिला, विनयभंग Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौक�� जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ramachandra-appari/", "date_download": "2019-07-16T10:45:24Z", "digest": "sha1:SWDLV3TW2FM74QSIK2BNGGCOSEI6LCFI", "length": 6230, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Ramachandra Appari Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..\nह्यासाठी ते १०००० झाडांमागे १ लाख रुपये आकारतात. तसेच झाड कुठे स्थानांतरीत करायचे आहे हे त्यावर देखील अवलंबून असते.\nईव्हीएम हॅक करणे खरंच शक्य आहे का\nबुटक्यांचं प्रदर्शन ते भुतांचं शहर : चीनचा खरा विद्रुप, विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी\nजगभरातील ५ सुंदर तलाव जिथे तुम्ही एकदातरी जायलाच हवं\nगुजरातजवळील समुद्रात सापडला समुद्रमंथनातील मंदाराचल पर्वत \nतुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७\n३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६\nशिक्षणसंस्थांची वाढती मुजोरी व त्यांचे शिस्तीच्या नावाखाली निघणारे ‘फतवे’ कायदेशीर आहेत का\nनवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nमोदींना पर्याय म्हणून “हा” माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nरुस्तम मागची कहाणी अन् कहाणी मागचा रुस्तम\n…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली\nप्राचीन भारताच्या अप्रतिम वास्तुकलेची व विज्ञानाची ग्वाही देणारे ५०० वर्ष जुने मंदिर\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nप्लॅस्टिक बंदीवर एवढा विचारात पाडणारा लेख तुम्ही वाचलाच नसेल\n‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगे��ियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nगांधी हत्येबाबत एका विशेष निकालात कोर्ट जे म्हणालं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही…\nदेवगिरी साम्राज्याच्या खुणा असलेलं ‘५२ दरवाजाचं शहर’ : ऐश्वर्यसंपन्न ‘औरंगाबाद’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/worlds-old-bar/", "date_download": "2019-07-16T10:17:03Z", "digest": "sha1:XO7LMINV527EDPB5D7BRCFYUJRJZQACY", "length": 14392, "nlines": 110, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "हा आहे जगातला सर्वात जूना बार. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा हा आहे जगातला सर्वात जूना बार.\nहा आहे जगातला सर्वात जूना बार.\nदारू जितकी जूनी तितकी चांगली अस म्हणतात. युरोपात तर शे-पाचशे वर्षांपुर्वीची दारू मिळते म्हणे. आपला भाग देशीवाल्यांचा. सकाळी हातभट्टीची पहिल्या धारेची चांगली अस आपल्याकडच मत. म्हणजे हे दारू जितकी जुनी तितकी चांगली हे खूळ फॉरेनर लोकांनीच पेरलेलं आहे हे फिक्स.\nअसो, त्याच टेन्शन नाय. पण बोलभिडूवर विषय शोधत असताना मनात आलं जगातला सर्वात जूना बार कोणता असेल. मग गुगल केलं तेव्हा पोत्यानं दावे केलेल्या बारची नावं आली. बाहेरच जावुद्या पुण्यातले काही बार देखील आम्हीच सर्वात जुने आहेत म्हणून सांगत होते. मग जरा डिटेलमध्ये माहिती मिळवली तेव्हा कळलं, जगातला सर्वात जूना बार आयर्लंडमध्ये आहे.\nबर इथपर्यन्त देखील विशेष नव्हतं, पण सर्वात चक्कीत जाळ करणारी माहिती अशी होती की हा बार तब्बल १,१०० वर्ष जूना आहे. किती तर अकराशे वर्ष जूना. म्हणजे इसवी सन ९०० च्या दरम्यान म्हणजेच दहाव्या शतकात या बारची स्थापना झाली.\nहुर्र… बोलभिडूवाल्यांना चढली बहुतेक.\nभावांनो चढली बिढली काय नाय. खरच अकराशे वर्ष जूना बार हा जगातला सर्वात जूना बार म्हणून ओळखला जातो. आणि यावर गिनीज बुकनं रितसर शिकामोर्तब केलय. आयर्लंडच्या शेनोन नदीच्या काठावर हा बार आहे. बाहेरुन सर्वसाधारण युरोपीयन बारसारखा दिसणारा हा बार म्हणजे जगातील सर्वात जूना बार आहे.\nतर आत्ता आपण जावू इतिहासात.\nकसय आयर्लंड हा पुर्णपणे हिवाळ्यातला देश. वर्षाचं तापमान २० डिग्रीच्या आतच राहतं. त्यामुळे लोकांना गरम व्हायची सवय. वातावरण जास्तच गार आहे, जरा जरा मारू म्हणून इथे सर्रास सगळेच पितात. बर थंडी इतकी असते की आपल्यासारखं पिवून गावभर शिव्या देत तर्राट होणारी माणसं इथे नसतात. शांतपणे प्यायचं आणि शांतपणे बसायचं असा नियम. त्यामुळे व्यसनाचे दुष्परिणाम सारखे निबंध इथल्या मुलांना लिहायला लागत नाहीत.\nइसो तर विषय असा की. खूप खूप वर्षांपुर्वी वहाने नव्हती तेव्हा लोक घोडे वापरायचे. काहीजण पायीच प्रवास करायचे. तेव्हा ठिकठिकाणी मुक्कामाची ठिकाणे तयार झाली होती. एखाद्या ठिकाणी मुक्कामाला थांबल की तिथ दारू पित बसायचं असा नियम. कारणं देणारी थंडीच कारण द्यायचेच. पण अशा प्रकारामुळे एकूणच संपुर्ण युरोपमध्ये बारची संख्या चांगलीच वाढू लागली होती.\nत्यातलाच पहिला बार म्हणजे हा, SEANS बार.\nसुरवातील या बारच नाव लुएेंस इन अस होतं. त्या काळात हा बार फुल्ल टू भरलेला असतायचा. एका व्यापाऱ्यानेच हा बार सुरू केल्याचे दाखले दिले जातात. गेल्या हजार वर्षात वेगवेगळ्या लोकांकडे या बारची मालकी येत गेली. प्रत्येक मालक नवं काहीतरी करत गेला. म्हणजे सुरवातीला चिखल आणि घोड्याचे केस वापरुन बांधलेल्या भिंती होत्या. आत्ता त्या प्रकारची एकच भिंत या बारमध्ये राहिली आहे. पण बारची जागा बदलली नाही, बदल झाला तो छोट्या मोठ्या गोष्टीत.\nहिच ती जून्या बारची शिल्लक असलेली एकमेव भिंत\n१९५० मध्ये हा बार शान नावाच्या माणसाने विकत घेतला तेव्हा पासून तो ‘शान्स बार’ म्हणून ओळाखला जावू लागला. याच काळात बार ने स्वत:च्या नावाने विस्की बनवण्यास सुरवात केली ती ही लोकप्रिय झाली.\nपुढे हा बार अजून एका माणसाने विकत घेतला त्याचे ही नाव योगायोगाने शानच होते. शान्स बार आज आयर्लंड मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू बनला आहे. दूर दुरून लोक हा बार शोधात येतात. इथल्या मल्ट व्हिस्की, जीन, बीअरचा आस्वाद घेतात. आजही तिथे स्थानिक आयरीश संगीत चालूच असते.\nआत्ता जगभरातले दारूडे किंग या ठिकाणी जाण्याच स्वप्न बघतात. मस्तपैकी जगातल्या सर्वात जून्या ठिकाणी दारू पिण्याचा आनंद घेत असतात. असो तुम्ही जाणार असाल तर जावू शकताच.\nशक्य नसेल तर गालिब म्हणूनच गेला आहे की,\nजाहिद शराब पिने दे मस्चिद मैं बैंठकर\nया फिर वो जगा बता दे जहां पर खुदा ना हो…..\nहे ही वाच भिडू.\nदेवाला खुश करण्यासाठी या पठ्ठ्यानं चढवला 101 दारूच्या बाटल्या आणि चिकनचा प्रसाद\nजगातील सर्वात कडक दारू कोणती माहितय का\nजगातील सर्वात कडक दारू कोणती माहितय का\nPrevious articleहा मराठी पोरगा महात्मा गांधींनी डब्बलशीट घेवून चीनला गेला होता \nNext articleअशा प्रकारे एका वडाच्या झाडाखाली सुरु झाला होता ‘मुंबई शेअर बाजार’…\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nचायनिज लोकांनी काली मातेचं मंदिर बांधलय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-infog-rashifal-2018-cancer-horoscope-cancer-rashi-in-marathi-5781420-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:48:09Z", "digest": "sha1:JWHV5LZWGG34ZTQXGWWQQBVXDRVQ4ACZ", "length": 13869, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rashifal 2018 Cancer horoscope cancer rashi in marathi | वाचा, कर्क राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवाचा, कर्क राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018\nयेथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018 या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती\nयेथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018 या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...\nजॉब आणि बिझनेस - नव्या वर्षात नोकरीत फायदा होईल आणि त्यादृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. काही नवीन प्रोजेक्टही हाती घ्याल. बिझनेस करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल पण तरीही तुमच्या कामात कुठेही कमतरता राहणार नाही. निराश होऊ नका आणि या वर्षात कोणासोबत पार्टनरशीप करण्याचे टाळा. आर्थिक कामांतील कागदपत्री व्यवहारामध्ये सावधानी बाळगा. नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची घाई करु नका. तुमच्या कामाने अधिकारीवर्ग खुशीत राहील आणि परिणामतः तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या गॉसिपपासून दूर रहा यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरची महत्त्वाची भूमिका राहील. केमिकल, मेडिकल, खनिज आणि टेक्नीकल फील्डशी संबंधित असलेल्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. मोठे फायदे होऊ शकतात आणि कामकाजासंबंधित काही दौरेही होऊ शकतात जे तुमच्या हिताचे ठरतील. विदेशी गुंतवणुकीतही तुम्हाला मोठा फायदा होईल.\nआर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीबाबत हे वर्ष समाधानकारी असेल. एक्सट्रा इनकम होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीपासून मार्चपर्यंत तुमच्यासाठी पैशांबाबतीत उत्तम वेळ आहे. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत. शेअर बाजारात केलेली गुंतवणुक अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर राहील. भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पगारवाढ होऊ शकते तर दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्तीमधूनही लाभ मिळेल. मेहनतही जास्त करावी लागेल आणि त्यासाठी खर्चही होऊ शकतो. अशाप्रकारे तुमच्या सेव्हिंगवर परिणाम झालेला दिसून येईल. या दिवसांत कर्ज घेण्याचे टाळा.\nकौटुंबिक जीवन : वर्षाच्या सुरुवातीला जोडीदारासोबत होत असलेल्या मतभेदाने त्रस्त व्हाल. तुम्ही कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही रुबाब दाखवण्याचा प्रयत्न कराल. याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक संबंधावर पडेल पण हळूहळू सर्व काही पुर्वपदावर येईल. कुटुंबात शांतता नांदेल. वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये थोडे मतभेद होतील पण या सर्वांवर तुम्ही स्वतःच समाधान श��धून काढाल. कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची तब्येत खराब झाल्याने तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. अध्यात्माकडे तुमचा ओढा राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही छोटीशी ट्रीपही काढाल. कुठल्या धार्मिक स्थळीही तुम्ही जाऊ शकता. नवीन वाहन अथवा नवीन घरातही शिफ्ट होऊ शकतात. एकंदरीत हे वर्ष तुम्हाला खूप चांगले अनुभव देईल. यावर्षी आई-वडिलांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील पण भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हे वाद जास्त मनावर घेऊ नका. कोणताही गैरसमज तुमच्याबाबतीत पसरणार नाही याची काळजी घ्या.\nप्रेम आणि दांपत्य जीवन : प्रेमसंबंधासाठी हे वर्ष चांगले राहणार आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तर तुमचे नाते अजूनच मजबुत होईल. काही सुखद बदलही यादरम्यान घडतील. यावर्षात तुम्ही रोमँटीक डेटवर जात एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत कराल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायलाही तुम्ही जाऊ शकतात. लव्ह मॅरेज करणाऱ्यांनाही सफलता मिळेल. वर्षाच्या शेवटी एक्सट्रा अफेअरमुळे तुम्ही चिंतीत व्हाल. यामुळे जोडीदारावर संशयही घ्याल. पती-पत्नीच्या संबंधामध्ये या काळात सुधारणा होईल. वर्षाच्या अखेरीस तुम्हाला धोका मिळू शकतो.\nआरोग्य : नवीन वर्षात तुम्हाला कामासोबतच आराम करण्याची गरज आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा जाणवेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी जाणवेल. यासाठी तुम्ही काही दिवस सुट्टी घेऊन आराम करण्याची गरज आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवा यामुळे तुमच्यात एक नवीन उर्जा येईल. किडनीसंबंधित विकार डोके वर काढतील त्याकडे लक्ष असू द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.\n- शंकराची उपासना करा\n- रोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला.\n- शनिवारी अखंड उडदाची डाळ, काळे कपडे, मोहरीचे तेल दान करा.\nवास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात सुरु करा हे 5 काम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-16T10:09:56Z", "digest": "sha1:AWPXQJA7PFUTFXCFZA5FKFLYVNWEZTDL", "length": 23428, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बचेंद्री पाल | Dainik Prabhat", "raw_content": "\nपर्वतांनी वेढलेल्या उत्तरांचल ���ाज्यात उत्तरकाशीत गढवालमध्ये एक निसर्गसुंदर छोटंस गाव आहे “नाकुरी’ ह्या नाकुरी गावात 24 मे 1954 रोजी एका खेडवळ कामकरी घरात एका कन्येचा जन्म झाला तीच “बचेंद्री पाल’.\nउत्तर प्रदेश भारतातील सर्व राज्यांमध्ये सगळ्यात मोठे असलेले राज्य क्षेत्रफळ व लोकसंख्या दोन्ही दृष्टीने, प्रशासकीय सोईसाठी सन 2000 साली उत्तर प्रदेशातील उत्तर पूर्वेकडील लहानसा भाग उत्तराखंड नावाने वेगळा करण्यात आला. हे भारताचे 27 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. या राज्यांची लोकसंख्या सुमारे 1 कोटी आणि क्षेत्रफळ 55000 स्क्‍वेअर किलोमीटर. राज्याचा 64 टक्के भाग जंगलांनी व्यापलेला, उरलेल्या सखल भागाला तराई असे नाव. हे राज्य जणू हिमालयाच्या कुशीतच वसलेले आहे. राज्याच्या डाव्या सीमेलगत हिमाचल व उत्तर प्रदेश ही राज्ये तर उजव्या सीमेवर उत्तरेकडे तिबेट तर दक्षिणेस नेपाळ.\nराज्याचे नैसर्गिक सौंदर्य अपूर्वच म्हणावे असे. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, सुंदर नैसर्गिक तलाव आणि उंच वृक्षराजी, जणू देवभूमीच, राज्याचे हरिद्वार, गढवाल, उत्तरकाशी, डेहराडून, नैनिताल, रूद्रप्रयाग इत्यादी 13 जिल्हे आणि प्रत्येक जिल्हा आपापल्या प्रकारे प्रसिद्ध, जसे हरिद्वार तीर्थक्षेत्र, गढवाल चारधाम यात्रा, मसुरी नैनिताल सर्वात सुंदर थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रख्यात आहेत. राज्यातून दिसणारी गंगोत्रीसारखी हिमालयाची शिखर पर्यटकांना साद घालणारी. डेहराडूनही राज्याची राजधानी. ह्या नावाचा अर्थ डेहरा- डून म्हणजे द्रोणाचा डेरा (तंबू, ठिकाण) म्हणजे द्रोणाचार्यांचे ठिकाण असा होतो. नेपाळ व तिबेट असे दोन देश ह्या राज्याच्या पूर्व सीमेलगत असल्याने हिमालयाच्या उंच शिखराचं सान्निध्य ह्या राज्याला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनगाधिराज एव्हरेस्ट – हा तर नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे. याच्या नावाची एक वेगळीच कहाणी आहे. नेपाळमध्ये याला “सागरमाथा’ नाव आहे तर चीन (तिबेट) मध्ये वेगळेच मुळात ह्या भागातील पर्वत शिखरांना पूर्वी नावेच नव्हती. एव्हरेस्टचं पूर्वीचे नाव “शिखर 15′ असं होतं.\nसन 1830 ते 1843 या काळात सर जॉर्ज एव्हरेस्ट नावाचे ब्रिटिश अधिकारी भारताचे सर्व्हेअर जनरल होते. त्यांच्या पश्‍चात 1852 साली “सर्व्हे ऑफ इंडिया’या खात्याची स्थापना झाली. कालांतराने 1865 साली “शिखर 15’ला माऊंट एव्हरेस्ट असे नाव ��ेण्यात आले. एव्हरेस्टला पृथ्वीवरचे सर्वात उंच शिखर मानले जाते.\nपर्वतांनी वेढलेल्या उत्तरांचल राज्यात उत्तरकाशीत गढवाल मध्ये एक निसर्गसुंदर छोटसं गाव आहे “नाकुरी’ ह्या नाकुरी गावात 24 मे 1954 रोजी एका खेडवळ कामकरी घरात एका कन्येचा जन्म झाला तीच “बचेंद्री पाल’. बचेंद्रीचे वडील किशनसिंग पाल व आई हंसा देवी. ह्या दांपत्याला बचेंद्रीसह एकूण सात अपत्ये झाली. उपजीविकेसाठी किशनसिंग फिरत्या विक्रेत्याचे काम करत असत. त्यांच्या कामात ते भारतातून तिबेटमध्ये किराणा माल पोहोचविण्याचे काम करीत. बचेंद्री लहानपणापासूनच एक खेळकर, धीट, मनस्वी आणि साहसी मुलगी होती. प्राथमिक शाळेत अभ्यासात आणि खेळांमध्येही तिला चांगलीच गती होती.\nबचेंद्री 12 वर्षांची असताना एकदा तिच्या शाळेची सहल डोंगर रांगाजवळ गेली होती. ह्या सहलीतच बचेंद्रीचे जवळ जवळ 4000 मीटर म्हणजेच 13000 फूट उंच शिखर पादाक्रांत केले. तिची गिर्यारोहणाची आवड तिथेच उत्पन्न झाली. बचेंद्रीच्या हुशारीकडे पाहून तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हिला कॉलेजमध्ये पाठवा असा सल्ला बचेंद्रीच्या वडिलांना दिला.\nकॉलेजमध्ये सुद्धा बचेंद्री खेळात भाग घेत असे. तेथेच तिने रायफल शूटिंगमध्येही पदके मिळवली. कॉलेजातच तिने नेहरू इन्स्टिट्यूट ह्या गिर्यारोहण संस्थेचा एक कोर्स केला आणि गंगोत्री व रूद्रगरिया ही हिमालयातील शिखरे ती चढून गेली. बचेंद्री ही तिच्या नाकुरी खेड्यातली पहिलीच पदवीधर महिला ठरली.\nबचेंद्रीला हिमालयातील दुर्गम शिखरे साद घालत होती. गिर्यारोहक बनण्याचे तिचे ठाम स्वप्न होते. तर घरी ह्या गोष्टीला सक्‍त विरोध होता. बचेंद्रीने शिक्षिका व्हावे असे आईवडिलांचे मत होते. डेहराडूनच्या डी ए व्ही पदव्युत्तर कॉलेजमधून बचेंद्री संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाली तर तिने बी.एड ही पदवीसुद्धा मिळवली. मात्र शिक्षिकेची नोकरी स्वीकारता तिने “नॅशनल ऍडव्हेंचर फाऊंडेशन’ ह्या संस्थेत नोकरी करणे पसंद केले.\nसहा भारतीय महिला आणि 11 पुरुष समाविष्ट असलेल्या एका विशेष गिर्यारोहण मोहिमेत तिची निवड झाली. हा गिर्यारोहकांचा गट नेपाळमधून सागरमाथा हा शिखरावर चढाई करणार होता. हे साल होते 1984. 22 मे 84 रोजी नेपाळमधून अंग दोरजी व इतर गिर्यारोहक या गटात सामील झाले. चढाई सकाळी कॅम्प 9 पासून सुरू झाली. ह्या चढाईत मोठाल्या हिमवादळ���ंना तोंड देण्याचा प्रसंगी त्यांच्यावर आला. ह्या वादळात त्यांचा कॅम्प गाडला गेला. निम्म्याहून अधिक लोक जायबंदी झाले. त्यामुळे या पथकातील काही गिर्यारोहकांनी माघार घेतली. परंतु डगमगून न जाता पुृढे वाटचाल करणाऱ्या मंडळींबरोबर जाण्याचे बचेंद्रीने ठरविले. पथकातील मंडळीसोबत चढणारी बचेंद्री ही आता एकच महिला उरली होती. 23 मे 1984 रोजी दुपारी 1 वाजून 07 मिनिटांनी अखंड 30 तासांच्या परिश्रमानंतर हे पथक शिखर सागरमाथा म्हणजेच एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचले. शिखरावर भारताचा ध्वज फडकला आणि बचेंद्री ही एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला ठरली. बचेंद्रीच्या साहसी मोहिमा चालूच होत्या. ह्या मोहिमातून भारतीय गिर्यारोहक महिलांचे गिर्यारोहणाचे व रिव्हर राफ्टिंगचे प्रशिक्षणही बचेंद्रीने केले.\nसन 1985 मध्ये भारतीय व नेपाळी महिलांचा एव्हरेस्ट चढणारा संघ तिच्या नेतृत्वामुळे मोहीम पुरी करू शकला. ह्या चमूने 7 जागतिक उपक्रम केले व ही मोहीम भारतीय गिर्यारोहणातील मानदंड ठरली. सन 1993 साली भारत-नेपाळ महिला गिर्यारोहकांची मोहीम स्वत: आखून यशस्वी केली.\nसन 1994 साली हरिद्वारपासून निघून कोलकातापर्यंत जाणारी महिलांची गंगा रिव्हर राफ्टींग मोहीम यशस्वीपणे पार पडली. (अंतर 2500 कि.मी.) तर सन 1997 मध्ये हिमालय पर्वत ओलांडून जाणारी महिलांची सफर आयोजित केली. हे अंतर एकूण 4500 कि.मी. होते. ही मोहीम अरुणाचल प्रदेशात सुरू झाली. ती सियाचीन हिमनदीपाशी संपली. (ग्लेशियर)\nआज आपल्याला शालेय आदिवासी (चंद्रपूर) व 14 वर्षीय महिला ही एव्हरेस्ट मोहीम करताना दिसत आहेत. बचेंद्रींचे नेतृत्वगुण, साहस, धडाडी, चिकाटी हे गुण पाहून “टाटा स्टिल अॅडव्हेंचर फाऊंडेशन’ ने बचेंद्रीला 1984 मध्ये नोकरी दिली.\nउद्योग जगतातील कामगारांसाठी उंच प्रदेशात वास्तव्य करणे व काम करणे ह्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बचेंद्रीवर सोपविण्यात आली. व्यवस्थापकांच्या संघभावना कशी वाढवावी, एखाद्या अतिशय कठीण प्रसंगी मनोधैर्य राखून सफलतेने वाटचाल कशी करावी याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा बचेंद्रीकडेच सोपविण्यात आली. “टाटा स्टील अॅडव्हेंचर फाऊंडेशन’च्या प्रमुख अधिकारपदाची जागा बचेंद्रींने भूषविली. नोकरी चालू असताना बचेंद्रीचे समाजकार्य चालू होते. सन 2013 मध्ये उत्तर भारतात मोठ मोठ�� पूर आले. उत्तरकाशीमधील अति उंचावरील गावामधून पूरस्थिती बिकट झाली. ह्या गावांमधील लोकांना मदत पोहचविणे व अडकलेल्या लोकांची सुटका करणे हे काम सैन्यदलातील जवानांनासुद्धा अवघड जाऊ लागले. अशा वेळी बचेंद्रीच्या संघातील स्त्रियांनी दुर्गम भागात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली.\nनिवृत्तीनंतरही बचेंद्रीचा गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग व समाजसेवा यात सक्रीय सहभाग आहे. विमेन ऍडव्हेंचर नेटवर्क ऑफ इंडिया (थअछख) ह्या संस्थेची अध्यक्ष म्हणून ती काम करत आहे.\nपावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय\nआता आपणच व्हावं पाऊस…\nतुझ्यात त्याला बघत राहते\nरात सारी चिंब झाली\nत्या वळणावर एक उसासा\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42351472", "date_download": "2019-07-16T11:32:58Z", "digest": "sha1:VXHAA2LIRWSXIKJIQTCW6HBMRIMRDY2V", "length": 22678, "nlines": 157, "source_domain": "www.bbc.com", "title": "आसाराम बापू प्रकरणातला साक्षीदार सचिव दोन वर्षांपासून बेपत्ता? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआसाराम बापू प्रकरणातला साक्षीदार सचिव दोन वर्षांपासून ��ेपत्ता\nप्रियंका दुबे बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे प्रवचनात बोलताना आसाराम बापू.\nतुरुंगवासात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू असुमल सिरुमलाणी उर्फ आसारामचे खाजगी सचिव राहुल सचान दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र याप्रकरणी तपास संथ गतीने सुरू आहे.\nआसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर जोधपूर, अहमदाबाद आणि सुरतमधल्या न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या खटल्यांमध्ये राहुल सगळ्यांत महत्त्वाचे साक्षीदार आहेत.\nनोव्हेंबर 2015 मध्ये ते बेपत्ता झाले, तेव्हा ते 41 वर्षांचे होते. 2003 ते 2009 या कालावधीत आसाराम यांचे खासगी सचिव म्हणून राहुल काम पाहत होते.\nफेब्रुवारी 2015 साली जोधपूर न्यायालयात साक्ष दिल्यानंतर राहुल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ते बचावले होते. या हल्ल्याच्या नऊ महिन्यानंतर एका रात्री लखनौच्या केसर बाग बस स्टँडवरून ते गायब झाले.\nआसाराम आणि नारायण साई यांच्याशी निगडित प्रकरणात अमृत प्रजापती (मे 2014), अखिल गुप्ता (जानेवारी 2015) आणि कृपाल सिंह (जुलाई 2015) यांची हत्या झाली आहे. अन्य सहा साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.\nअलाहाबाद उच्च न्यायालयात राहुलच्या बेपत्ता होण्यासंदर्भातला खटला बेनेट कॅस्टेलिनो हे वकील सध्या लढत आहेत.\nओशोंबद्दलच्या या 12 गूढ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nकोण आहे गुरमीत राम रहीम\nन्यूझीलंड आणि भारतात काम करणाऱ्या बेनेट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"आसाराम बापूचा खाजगी सचिव असल्यामुळे राहुलना आसाराम बापूबद्दल सगळी माहिती होती. आसारामांच्या दिनचर्येचा बारीकसारीक तपशील त्यांना ठाऊक होता. तसंच आसाराम यांच्या आवडीनिवडी आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांना संपूर्ण माहिती होती.\"\nप्रतिमा मथळा बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आसाराम बापू यांना अटक करण्यात आली होती.\nबेनेट सांगतात, \"म्हणूनच जोधपूरसोबतच अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सुनावणीसाठी ते सगळ्यांत महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहेच.\"\nबेपत्ता होण्याआधी त्यांनी सुरक्षेसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात त्यांनी जीवाला धोका आहे हे स्पष्ट केलं होतं. मरण्याच्या आधी सगळ्या न्यायालयात आपली साक्ष पूर्ण करण्याची इच्छा आहे असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.\nपोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास नव्हता\nऑगस्ट 2015 साली बेनेट यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुलचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. हे प्रतिज्ञापत्र या खटल्यात अतिशय महत्त्वपूर्ण आहे.\nहिटलरला विष्णूचा अवतार मानणारी साडीतली नाझी\nराधे माच्या गावात फक्त 'राधे राधे'\nप्रतिज्ञापत्रात राहुल म्हणतात, \"माझं आयुष्य रोज माझ्या हातून निसटतं आहे. मी न्यायाच्या बाजूने उभा राहिलो जेणेकरून यापुढे स्त्रियांवर आणि मुलींवर अत्याचार होऊ नये. ज्या गतीनं साक्षीदारांचे मृत्यू होत आहेत ते पाहता माझा मृत्यूदेखील निश्चित आहे.\"\nयानंतर न्यायालयानं राहुलला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते.\nप्रतिमा मथळा आसारामप्रकरणी साक्ष दिलेल्या साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.\nबेनेट सांगतात, \"आधी राहुलना फक्त आठ तासांसाठी उत्तर प्रदेश सरकारने एक सुरक्षारक्षक दिला होता. पण राहुलचा उत्तर प्रदेश पोलिसांवर भरवसा नव्हता कारण सुरक्षारक्षक सारखा फोनवर किंवा व्हॉट्सअपवर व्यग्र असायचा.\"\nलैंगिक शिक्षण देणार तरी कधी\nफेमिनिझम कसा ठरला वर्ड ऑफ द इयर\n\"जोधपूर न्यायालयात झालेल्या हल्ल्यामुळे राहुल इतका घाबरला होता की, तो रात्रभर जागा असायचा आणि सकाळी गार्ड आल्यावरच तो झोपत असे.\"\nव्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या राहुल यांचे कानपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाशी सख्य नव्हते. कुटुंबीय लखनौच्या बालगंज परिसरात भाडेकरू म्हणून एका घरात राहत होते.\nबेपत्ता होण्यासंदर्भात चौकशी संथ\nराहुल बेपत्ता झाल्यावर त्यांची विचारपूस करायला कुटुंबीयांपैकी कोणीही पुढे आलं नाही. बेनेटव्यतिरिक्त एकाही मित्राने त्यांच्याबद्दल चौकशीदेखील केली नाही.\n'आम्ही पुरुष आहोत आणि आमचंही लैंगिक शोषण झालं होतं'\nसमाजस्वास्थ्य : अ��ा एक खटला जो अॅड. आंबेडकर हरूनही जिंकले\n'न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय सुरक्षा बलाकडून सुरक्षा मिळण्यासंदर्भात आम्ही निवेदन तयार करत होतो. याच दरम्यान राहुल गायब झाले', असं बेनेट यांनी सांगितलं.\nप्रतिमा मथळा पोलीस आसाराम यांना अटक करून घेऊन जात असताना.\nनोव्हेंबर 2015 मध्ये राहुल बेपत्ता झाल्यानंतर बेनेट यांनी याप्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) करावी अशी मागणी केली.\nसीबीआयने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत अकरा महिन्यांनंतर ऑक्टोबर 2016 मध्ये अपहरणाचा खटला दाखल केला. परंतु राहल बेपत्ता होण्यासंदर्भात पुढे काहीही झालेलं नाही.\nतिहेरी तलाक देणाऱ्या नवऱ्यांना महिलांनी तुरुंगात का पाठवू नये\nचीनचं 'मूल्य शिक्षण' : करिअर करणाऱ्या महिलांचा शेवट वाईट\nबीबीसीला दिलेल्या लिखित उत्तरात सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाळ यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगितलं. राहुल सचान यांचे नातेवाईक, मित्र यांच्याशी सीबीआय बोलून चौकशी करत आहे. त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्यांना आम्ही दोन लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.\nमात्र सीबीआयच्या चौकशीवर बेनेट संतुष्ट नाही. सीबीआयला वाटतं की, ते सर्वसमावेशक पद्धतीने तपास करत आहेत. मात्र आसारामप्रकरणी अन्य साक्षीदारांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सीबीआयने सुरू देखील केलेली नाही.\nसाक्षीदारांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्तिक हलधरसारख्या आरोपींनी, राहुल सचान मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं स्पष्ट केलं होतं.\nप्रतिमा मथळा आसाराम बापू यांचे खाजगी सचिव राहुल सचान दोन वर्षांपासून बेपत्ता आहेत.\nहलधरला 15 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. लखनौमधल्या केसरबाग बसस्टँडमधून सुटणाऱ्या बसमधून राहुल बेपत्ता झाले होते.\nत्या बसविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राहुलच्या फोनचा ठावठिकाणी उत्तर प्रदेशातच सापडला होता. मात्र याठिकाणी कोणतीही बस जात नाही.\n'दंगल'च्या झायराचा विमान प्रवासात 'विनयभंग'\nपाकिस्तानातले हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत\n'तोतरेपणे बोलणारे राहुल एकलकोंड्या स्वरूपाची व्यक्ती होती. जोधपूर हल्ल्यानंतर ते काही अंशी अपंग झाले होते. बेपत्ता होण्याच्या आधी काही दिवस ते खूप घाबरलेले असत. कायम कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्यांना वाटायचं. त्यांना भीती वाटायची पण त्याहीपेक्षा जास्त आसारामप्रकरणी आधी पुढाकार घेऊन बोललो नाही याचा त्यांना पश्चाताप वाटत होता', अशी आठवण बेनेट यांनी सांगितली.\nआसारामच्या आश्रमातून अनेकदा महिलांच्या किंचाळण्याचा आवाज येत असे, असं राहुल यांनी बेनेट यांना सांगितलं होतं. हे काय सुरू आहे विचारल्यावर या महिलांना मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेलं जात आहे, असं सांगण्यात यायचं, अशी राहुल यांची माहिती होती.\nप्रतिमा मथळा आसाराम बापूंच्या आश्रमातून महिलांच्या किंचाळण्याचे आवाज येत असत असं राहुल सचान यांनी सांगितलं होतं.\nआसारामविरुद्ध बोलण्यासाठी तयार असलेल्या जोधपूर आणि सुरतमधील पीडितांच्या व्यतिरिक्त अन्य कुटुंबीयांना राहुल ओळखत होते.\nआसारामविरोधात आधी का बोललो नाही याची खंत राहुल यांना सातत्याने जाणवत असे. म्हणूनच जीवाला धोका असतानाही त्यांना न्यायालयात साक्षीदार म्हणून प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतु त्याआधीच ते बेपत्ता झाले.\n'पद्मावती' वादाच्या मागे नेमकं राजकारण काय\n'कृपया आहेर बिटकॉईनमध्येच द्यावा'\nबलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी आसारामला सप्टेंबर 2013 मध्ये तर नारायण साईला डिसेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून हे दोघेही तुरुंगात आहेत.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमुंबईच्या डोंगरीत इमारत कोसळली: 2 मृत्युमुखी, बचावकार्य सुरू\nकाँग्रेसने पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करून जातीय समीकरणं साधली आहेत का\nआयुर्वेदिक कोंबडी शाकाहारी की मांसाहारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nवर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सच्या वडिलांना का पडताहेत शिव्या\nडोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्���ांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/importance-of-jowar-bhakari-in-human-diet/", "date_download": "2019-07-16T10:00:32Z", "digest": "sha1:ADPRVUELS3O6LGZKXW2YKNH64HWOICJH", "length": 19417, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व\nज्वारी हे पिक ग्रॅमिनी या वंशातील असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘सोरगम बायकोलार’ असे आहे. ज्वारीच्या कणसाचा आकार, दाटपणा व दाण्याचा आकार यावरून ज्वारीचे पाच प्रकार आढळतात. ते म्हणजे बायकोलार, गुनीया, कोडॅटम, काफिर आणि ड्युरा. ज्वारीची प्रथम उत्पत्ती इथियोपिया या आफ्रिकन देशात झाली आहे. जगामध्ये अमेरिका, नायजेरिया, मेक्‍सिको, भारत, सुदान, अर्जेंटिना, चीन, इथोयोपिया, ऑस्ट्रेलिया, बक्रीना, फॅस्को आणि ब्राझील हे ज्वारीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू, मका, भात व बार्ली यांच्यानंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या 18 टक्के वाटा भारताचा आहे. महाराष्ट्रा खालोखाल कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. परंतु, उत्पादकतेचा विचार करता मध्य प्रदेश त्या पाठोपाठ आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो.\nज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची आहे. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात; तथापि काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी केला जातो. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के, प्रथिने 9.4 ते 10.4 टक्के, तंतुमय घटक 1.2 ते 1.6 टक्के, खनिजद्रव्ये 1.0 ते 1.6 टक्के, उष्मांक 349 किलो कॅलरीज, कॅल्शिअम 29 मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) 47, थायमिन 37 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्‍यक अमिनो ऍसिड्‌स मर्यादित प्रमाणात आढळत��त. पांढऱ्या ज्वारीमध्ये टॅनिन नावाचा ऍण्टी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर प्रमाणात असतो.\nज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व:\nआपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान, पराठ्याचा समावेश असतो. यांच्यामुळे आहारातील ज्वारीच प्रमाण फारच कमी झाल आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.\nज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे:\nज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या प��टॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.\nब्लडप्रेशर व हृदयासंबंधित आजार\nसध्याब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.\nमहिलांमध्ये मासिक पाळी आणिगर्भाशयाच्या समस्या\nवाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.\nपोटांच्या सामाशांवर उपयुक्त ठरते\nज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.\nएनिमियाचा त्रास कमी होतो\nज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. एनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.\nसध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते\nज्वारी शरीरातीलइन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.\nकिडनी स्टोनचा त्रास कमी होते\nज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.\nकोलेस्टेरॉलची पातळी कमी करते\nज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समाव��श करा.\nश्री. देसाई जी. बी, डॉ. सावते ए. आर आणि डॉ. क्षीरसागर आर. बी.\n(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय व.ना.म.कृ.वि. परभणी)\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahaforest.nic.in/management.php?lang_eng_mar=Mar&mid=1", "date_download": "2019-07-16T10:48:38Z", "digest": "sha1:DHQ5WEGIPTNKV4BDBNZ2Z72AWYIUYOHV", "length": 4647, "nlines": 140, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- कोळी संग्रहालय (चिखलदरा)\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/gujrat-man-beatten-from-people-ahamdabad-mhkk-386047.html", "date_download": "2019-07-16T10:14:07Z", "digest": "sha1:BRXAG2DMA5PCH6YLZNVKM6ZGQIQZ2Y2L", "length": 16324, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO: अमानुषतेचा कळस! अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्य��ंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण\n अर्धनग्न करत तरुणाला बेदम मारहाण\nअहमदाबाद, 27 जून: गुजरातच्या अहमदाबादमध्ये तरुण आणि तरुणीला जमावाकडून अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाहोद या गावातील घटना असल्याचं म्हटलं जात आहे. अनैतिक संबधांच्या संशयातून तरुणाला नग्न करून दोरीनं बांधून ग्रामस्थांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nइंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nदोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट\nVIDEO: भरचौकात वहिनीच्या डोक्यात रॉड घालून संपवलं; हत्येचा थरार CCTVमध्ये कैद\nVIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा\nVIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय\nVIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा\nVIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nविद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला\nबस स्थानकातच महिलेनं केली दोन तरुणांची तुफान धुलाई, VIDEO व्ह���यरल\nVIDEO: माकडाचा 98 तास मृत्यूशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी\nशेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा\nराम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/forbes-india-30-under-30/news/", "date_download": "2019-07-16T10:10:15Z", "digest": "sha1:AUALY26LCHDIDRJEVVJSPHQPELGHOCDK", "length": 9192, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Forbes India 30 Under 30- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याच��� डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nForbes India 30 Under 30 च्या यादीत मराठी उद्योजक आणि यूट्यूबर\nलहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे. या यादीत धावपटू हिमा दास, क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आयुषी अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय 3 मराठी तरुणांचाही या यादीत समावेश आहे.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाह��न चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shreerampur/", "date_download": "2019-07-16T10:35:25Z", "digest": "sha1:HEMWKC34656S6MI72XAP277QFUZRPXMX", "length": 8953, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shreerampur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nश्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू\nराज्यातील वैदू समाजाची जात पंचायत रद्द\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2019-07-16T10:03:15Z", "digest": "sha1:6KP4FKGLETCZX23BFJB45STUDWZI6N47", "length": 3883, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एगिदियो अरेवालो - विकिपीडिया", "raw_content": "\nएगिदियो अरेवालो (स्पॅनिश: Egidio Arévalo; जन्म: १ जानेवारी १९८२) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. अरेवालो उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/jet-airways-temporarily-shuts-operations-as-banks-refuse-emergency-funds-1877853/", "date_download": "2019-07-16T10:29:25Z", "digest": "sha1:CAJD3PPCAGPT3TVA6MALBNP36SFYGSAC", "length": 17024, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jet Airways temporarily shuts operations as banks refuse emergency funds | ‘जेट’अखेर पंखहीन ; बँकांकडून तातडीचा निधी देण्यास नकार | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\n‘जेट’अखेर पंखहीन ; बँकांकडून तातडीचा निधी देण्यास नकार\n‘जेट’अखेर पंखहीन ; बँकांकडून तातडीचा निधी देण्यास नकार\nजेटचे शेवटचे उड्डाण बुधवारी रात्री १०.३० वाजता अमृतसरहून दिल्लीकरिता झाले.\nमुंबई : ‘जॉय ऑफ लिव्हिंग’ हे ब्रीद गेल्या अडीच दशकांपासून जोपासणाऱ्या जेट एअरवेजने बुधवारी मध्यरात्री शेवटच्या उड्डाणासह देशातील नागरी हवाई वाहतूक व्यवसायावर शेवटाचा पडदा टाकला. चार महिन्यांपासून कर्मचारी, वैमानिकांचे मासिक वेतन देऊ न शकलेल्या जेट एअरवेजवर व्यापारी बँकांनी तातडीचे अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्याने उड्डाणे थांबविण्याची वेळ आली.\nविविध २६ बँकांचे ८,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविलेल्या जेट एअरवेजने कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरू असल्याने काही उड्डाणे तात्पुरती रद्द केली होती. बँकांच्या सलग दोन दिवसांच्या बैठकीत कंपनीला नव्याने तातडीचे अर्थसहाय्य न देण्याचा निर्णय झाल्याने अखेर उरलीसुरली उड्डाणेही थांबविण्याचे पाऊल कंपनीने उचलले. जेटचे शेवटचे उड्डाण बुधवारी रात्री १०.३० वाजता अमृतसरहून दिल्लीकरिता झाले.\nकंपनीची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच रद्द करण्यात आली आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. कंपनीतील २०,००० कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून नियमित वेतन मिळत नाही. इंधन पुरवठादार कंपन्यांनीही जेटच्या विमानांसमोर अडथळा निर्माण केला होता. इंधनाचे पैसे न मिळाल्याने सरकारी तेल कंपन्यांनी जेटचा इंधन पुरवठा बंद केला होता.\n१९९३ मध्ये अस्तित्वात आलेल्या जेट एअरवेजमध्ये सहारा एअरलाईन्सचे २००७ विलिनीकरण झाले. प्रवासी संख्येबाबत देशातील एअर इंडियानंतरची देशातील दुसरी कंपनी म्हणूनही जेटचा उदय झाला.\nजेटचे मुख्य प्रवर्तक नरेश गोयल हे कंपनीच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. स्टेट बँकेने कंपनीतील हिस्सा वाढविण्यासह १,५०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते पत्नीसह संचालक मंडळापासून दूर झाले.\nनोव्हेंबर २०१८ मध्ये १२४ विमाने ताफ्यात असलेल्या जेट एअरवेजने अर्थविवंचनेनंतर तिची आंतरराष्ट्रीय उड्डाणे गेल्या आठवडय़ापासूनच बंद केली होती. ती येत्या शुक्रवापर्यंत बंदच असतील, असेही जाहीर केले होते. तर कंपनीची देशांतर्गत उड्डाणे सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर-पूर्व तसेच दक्षिणेतील शहरांकरिता कमी केली. परिणामी कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या मंगळवापर्यंत पाचपर्यंत येऊन ठेपले. बुधवारच्या निर्णयाची माहिती कंपनीने नागरी हवाई महासंचालनालयाला कळविली आहे.\nजेट एअरवेज ही भारतातील सर्वात जुनी खासगी विमान कंपनी आहे. कंपनीचे पहिले विमान ५ मे १९९३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान उडाले होते. नियमिततेत कंपनीची दिवसाला ६०० उड्डाणे होत. १९९० च्या दशकात आलेल्या खासगी विमान कंपन्यांपैकी जेट एअरवेज ही गेल्या तीन दशके तग धरलेली एकमेव कंपनी होती. कंपनीने स्वत:हून उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांना माहिती मोबाइल संदेश तसेच इमेलद्वारे करून देत असल्याचे स्पष्ट करतानाच हिस्सा विक्री प्रक्रियेबाबतची आशा व्यक्त केली आहे.\nपाच वर्षांत सात सेवा नामशेष..\nगेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर या सेवा जमिनीवर आल्या आहेत. तर १९९१ सालच्या उदारीकरणानंतर आलेल्या व तीन वर्षांतच बंद पडलेल्या ईस्ट वेस्ट एअरलाईन्सनंतर बंद पडलेली जेट एअरवेज ही १३ वी कंपनी ठरली आहे. याच दरम्यान दमानिया एअरवेज, मोदीलिफ्ट या हवाई कंपन्या आल्या व तीन वर्षांत त्या बंदही पडल्या. मोदीलिफ्ट ही नंतर अजय सिंग यांनी खरेदी करत २००५ मध्ये तिचे नामांतर स्पाईसजेट असे केले. तर त्याआधीपासून देशात सहाराची सेवा सुरू होती. तसेच २००३ पासून कॅप्टन गोपीनाथ यांची डेक्कन एअरवेज होती. तीदेखील पुढे पाच वर्षांतच किंगफिशर एअरलाईन्समध्ये विलिन झाली. पुढे २०१२ मध्ये किंगफिशरनेच गाशा गुंडाळला आणि तिचा कर्जबुडवा प्रवर्तक विजय मल्या विदेशात परागंदा झाला.\n* २०,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार\n* बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज टांगणीला\n* पहिला तिमाही तोटा : जानेवारी-एप्रिल २०१८ पासून\n* थकीत कर्मचारी वेतन : ऑगस्ट २०१८ पासून\n* विमान ताफा १२६ वरून जेमतेम पाचवर ;\n* दैनंदिन उड्डाणे ६०० वरून ३७ वर येत अखेर गाशा गुंडाळला\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/mudda/page/16/", "date_download": "2019-07-16T10:19:48Z", "digest": "sha1:FTKCPUCNPHHPW7KIVYOA55OIMSEEDJLF", "length": 15573, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा | Saamana (सामना) | पृष्ठ 16", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकं��ाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\n>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< २००२मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय पक्षी तज्ञांची जागतिक बैठक भरली असता जगात १९८० आणि देशातील ७९ पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या बेतात आहेत. एव्हाना १५...\nज्ञानेश्वर भि. गावडे धार्मिक वा सांस्कृतिक कारणावरून झालेल्या युद्धांचा अपवाद वगळता बरीचशी मोठी युद्धे त्या-त्या राष्ट्रांमधील आर्थिक कारणावरून झाल्याचा इतिहास आहे. जर जोरू, जंगल, जमीनजुमला...\n>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< १९६५ च्या हिंदुस्थान-पाक युद्धात हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या तिन्हीही अंगांचा पूर्ण पराभव केला होता. या लढाईत हिंदुस्थानचे २८६२ तर पाकिस्तानचे ५८०० सैनिक...\n‘रेरा’ व परवडणारी घरे\nअवधूत बहाडकर ‘रेरा’ (RERA) हा गृहनिर्माण संबंधित केंद्रीय कायदा महाराष्ट्रातसुद्धा अमलात आला आहे. घर घेताना विकासकाकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि ग्राहकाला संरक्षण देण्यासाठी विकासकांना...\n>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< मुंबई शहरातील बहुतेक निवासी व उपकरप्राप्त इमारती जीर्ण व मोडकळीस आलेल्या आहेत. त्यासाठी पन्नास-साठ वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अशा इमारतीच्या वेळच्यावेळी दुरुस्तीची...\nशिवाजी सुतार निकिता गॅलरीत आली. नेहमीप्रमाणे टपोरे गुलाब गॅलरीतल्या कुंड्यांत फुलले होते. त्यांचा सुगंध गॅलरीत ओसंडून वाहत होता. निकिता गुलाबाच्या एका रोपट्याजवळ गेली आणि आपले...\n>>वैभव मोहन पाटील<< मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये आज चारही मध्य, पश्चिम, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहिली तर आपण कुठल्या तरी बजबजपुरीमध्ये राहत असल्याचा...\n>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< ईशान्य हिंदुस्थानात मणिपूर हे छोटे राज्य आहे. २७ लाख वस्ती व २२ हजार चौ. किलोमीटर क्षेत्र असून बहुसंख्य जनता हिंदू आहे. म्यानमार (ब्रह्मदेश), चीन...\n>>सरला डिसूझा<< कुलाबा ते सीप्झ अंधेरी हा भुयारी रेल्वेमार्ग कुलाब्याहून अंधेरी येथे जाण्यासाठी बांधला जाणार आहे. हा मार्ग कुलाबा कफ परेड येथून विधान भवन, हुतात्मा...\n>>संदीप वरकड महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ज्या समाजाने योगदान दिले तो समाज, ती कुटुंबे देशोधडीला लागली. धरणे बांधली, हजारो कुटुंबे विस्थापित झाली. मोठमोठी गावे पालापाचोळ्यासारखी नेस्तनाबूत...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3384", "date_download": "2019-07-16T10:18:23Z", "digest": "sha1:UY3DCZET77BO5IYAJBCE6NIHNMF3A4SK", "length": 13260, "nlines": 97, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही\nचंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले आहेत. ते स्वागतार्हही आहेत; मात्र ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे तर त्या दोघांकडून नकळतपणे होत नाही ना, असेही मला राहून राहून वाटत आहे.\nचंद्रशेखर सानेकर यांनी मराठी गझलेवर घेतलेले आक्षेप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहेत - १. मराठी गझल नुसती संख्यात्मक अंगाने वाढत चालली आहे. २.तिच्यात सपाटपणा येत चालला आहे. ३. ती वर्णनपर मांडणीत अडकून पडत चालली आहे. ४. ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा तिच्यातून होऊ लागला आहे.\nसदानंद डबीर यांनी नोंदवल्यापैकी महत्त्वाचे आक्षेप पुढीलप्रमाणे : १.तांत्रिक गोष्टींना महत्त्व देण्याच्या नादात गजलीयत हे गजलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, हे विसरले जात आहे. २. सुरेश भट यांनी मराठी गजलचे नियम ठरवताना फारसी किंवा उर्दू लिपीचे नियम देवनागरी लिपीवर लादले. परिणामी काफिया हा स्वरसाम्यतेने सिद्ध होतो, व्यंजनसाम्यतेने नाही, हे महत्त्वाचे सूत्र हरवले गेले. ३. काफियाची ही तथाकथित तंत्रशुद्धता सांभाळताना मराठी गजल कृत्रिम होत गेली आहे. ४. काफियाचे तेच ते संच वापरावे लागल्याने एकसुरी होत गेले आहेत. मराठी गजलेचे मूळ दुखणे हे आहे. ५. तेव्हाच; ‘दिया’, ‘हवा’सारखे स्वरसाम्यतेने सिद्ध होणारे काफिये मान्य केले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते.\nमी माझे दोघांच्या आक्षेपांबाबतचे म्हणणे सूत्ररूपात मांडत आहे, ते असे :\n१. मराठीत गझल ही गझलप्रेमी रसिक आणि गझलकार ह्या दोघांच्याही पातळीवर भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही सर्वदूर पोचली आहे. ती भौगोलिकदृष्ट्या एकेकाळी पुण्या-मुंबईपुरती आणि सामाजिक दृष्ट्या मध्यमवर्गापुरती मर्यादित होती. आता मात्र ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोचली आहेच; शिवाय ती ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम अशा एकेकाळच्या अनेक उपेक्षित समाजघटकांपर्यंतही पोचली आहे. शिवाय, त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचेही प्रमाण लक्षणीय आहे. मराठी गझलेच्या ह्या स��्व संख्यात्मक वाढीला गुणात्मक वाढीचीही जोड मिळावी, ही सानेकर आणि डबीर यांची अपेक्षा योग्यच आहे. मात्र त्यांनी ती अपेक्षा व्यक्त करताना लावलेला तक्रारीचा, नाराजीचा सूर हा मराठी गझलकारांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत करणारा आहे.\n२. मुळात हे लक्षात घेतले पाहिजे, की गझलेला कोणताही विषय - मग तो शहरी असो की ग्रामीण - वर्ज्य नाही. मात्र त्या विषयाची हाताळणी, मांडणी करताना गझलियतला हानी पोचता कामा नये. वर्णनपरता, निवेदनपरता, कथनपरता एवढ्यावर गझल थांबू नये; तर तिच्यातून चिंतनपरताही व्यक्त झाली पाहिजे आणि ती चिंतनपरता बाळबोध, सपाट नको; तर नाट्यात्मक असावी किंवा किमान प्रभावी तरी असावी. खरे तर, हे सर्व काही गझलेतून येणे हे अशक्य नसले, तरी अवघड मात्र नक्की आहे. म्हणूनच मराठी गझलेच्या आजपर्यंतच्या एकूण वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावर गुणात्मक, दर्जेदार गझला कमी आढळतात; तर कच्च्या, फसलेल्या, न जमलेल्या, तंत्रशुद्धतेच्या नादात तंत्रशरणतेला बळी पडलेल्या, आभासी गझला मात्र जास्त आढळतात.\n३.डबीर यांनी मराठी गझल कृत्रिम, एकसुरी झाली आहे, असे त्यांचे निरीक्षण नोंदले आहे. मला मात्र तसे वाटत नाही.\n४. मी काफियाच्या तंत्रशुद्धतेबाबत सुरेश भट यांनी जो आग्रह धरला, त्याची परिणती पुढील काळात मराठी गझल कृत्रिम, एकसुरी होण्यात झाली, ह्या डबीर यांच्या निरीक्षणाशीही सहमत नाही.\n५. भट यांनी ‘दिया’, ‘हवा’सारखे स्वरसाम्यतेने सिद्ध होणारे काफिये मान्य केले असते, तर आज चित्र वेगळे दिसले असते हे डबीर यांचे म्हणणे मला पटत नाही.\n६. मराठी गझल कृत्रिम व एकसुरी होत गेलेली आहे असे मला वाटत नाही. घटकाभर गृहीत धरूया, की ती कृत्रिम, एकसुरी होत गेलेली आहे. मात्र त्याला कारणीभूत काफियाच्या तंत्रशुद्धतेचा आग्रह हे मात्र मला मुळीच पटत नाही. ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’, असे काहीसे तेथे झाले आहे. की काय ह्याचा मात्र शोध घेण्याची गरज मला वाटत आहे. बस्स, इतकेच\nअविनाश सांगोलेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. ते सेवानिवृत्त आहेत. ते विविध मासिकांत लेखन करतात.\nमराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही\nमराठी गझल - अहाहा टमाटे किती स्वस्त झाले \nसुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले\nगझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता\nलेखक: राम पंडित ‘पद्मानन्दन’\nसंदर्भ: गझलकार, गझल, ��राठी कविता\nए.के. शेख - एक तपस्वी मराठी गझलकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/together-elections-14-parties-agreed-16-disagree-modi-called-for-39-parties-1561000498.html", "date_download": "2019-07-16T10:19:33Z", "digest": "sha1:DOY7BCDK6SOUZTGWB7WWE27JIJWJWPXB", "length": 12896, "nlines": 171, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Together elections, 14 parties agreed, 16 disagree; Modi called for 39 parties; | एकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nएकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च\nकाँग्रेस, टीएमसी बसप, सपा आदी पक्षांची दांडी\nनवी दिल्ली - लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बुधवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला ३९ पक्षांपैकी २१ पक्षांचे नेतेच उपस्थित राहिले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, सपा आणि बसपा बैठकीपासून दूर राहिले. दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेससोबत निवडणूक लढवणारा राष्ट्रवादी काँग्रेस, बिहारमधील यूपीएचा मित्रपक्ष असलेल्या राजदने मात्र बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीदरम्यान सत्तारूढ एनडीएमध्येही मतभिन्नता दिसून आली. कारण, भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना बैठकीस नव्हती.\nकाँग्रेसप्रणित यूपीएमध्ये शेवटपर्यंत संभ्रमाची स्थिती होती. कारण, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स (फारूख अब्दुल्ला) आणि पीडीपी (महबूबा मुफ्ती) बैठकीला उपस्थित राहणार होते. त्यामुळे यूपीएची बुधवारी सकाळी आयोजित बैठक रद्द झाली. विविध पक्षांनी दिलेल्या सल्ल्यांवर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समिती स्थापन करतील. ही समिती सर्वसमावेशक असेल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले.\n१४ पक्ष बाजूने... त्यांचे तर्क\n> दरवर्षी ३-४ राज्यांत निवडणुका. एकत्र निवडणुकींनी एक चतुर्थांश खर्च वाचेल.\n> सरकारी कर्मचारी, सुरक्षा दलांना वारंवार तैनात करण्याची गरज पडणार नाही. ते नियमित कामकाज व्यवस्थित करू शकतील.\n> वारंवार आचारसंहिता लागू करण्याची गरज पडणार नाही. धोरणात्मक निर्णय घेता येतील. विकास कार्यावर याचा परिणाम होणार नाही.\n> निवडणुकीत काळ्या पैशाचा सर्रास वापर होतो. एकत्रित निवडणुका घेतल्या तर काळ्या पैशाला आळा बसू शकेल.\nबाजूने : भाजप, शिवसेना, वायएसआर काँग्रेस, बिजद, जदयू, लोजपा, अपना दल, अकाली दल, आजसू, मिझो नॅशनल फ्रंट, नागा पीपल्स फ्रन्ट, एनपीपी, आरएलपी, आरएसपी.\n१६ पक्ष विरोधात... त्यांचे तर्क\n> एकत्रित निवडणुका घेतल्याने विधानसभांचा कार्यकाळ कमी, वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या स्वायत्ततेवर परिणाम होईल.\n> राज्यघटनेत लोकसभा-विधानसभा एकत्र घेण्याबाबत तरतूदच नाही.\n> विधी आयोगानुसार, २०१९ मध्ये एकत्र निवडणुका झाल्या असत्या तर ४,५०० कोटी रुपयांची मतयंत्रे खरेदी करावी लागली असती.\n> यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांसमोर स्थानिक मुद्दे बाजूला पडू शकतात. शिवाय, राष्ट्रीय पक्ष वाढतील आणि प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होईल.\nविरोधात : द्रमुक, राजद, व्हीसीके, पीडीपी, टीआरएस, सीपीआयएम, आययूएमएल, टीडीपी, एआयएमआयएम, अण्णा द्रमुक, एआययूडीएफ, जेडीएस, जेएमएम आणि केरळ काँग्रेस (मणि).\nहे पक्ष सरकारच्या नियतीवर प्रश्न विचारताहेत, मात्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही : काँग्रेस, टीएमसी, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, नॅशनल काँग्रेस, नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा.\n निवडणुकांचा क्रम सलग राहावा यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे\n> एकाच वेळी निवडणुकीसाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवावा लागेल, तर काही राज्यांत तो कमी करावा लागेल.\n> एखाद्या राज्यातील सरकार पडल्यास तेथे मध्यावधी निवडणूक होईल, मात्र कार्यकाळ देशाभरासाठी निश्चित वर्षांइतकाच राहील\n> एखादी विधानसभा निर्धारित मुदतीच्या सहा महिने आधीच भंग झाल्यास तेथे निवडणूक होणार नाही.\n यासाठी घटनेत हे बदल करावे लागतील\n> लोकप्रतिनिधी कायदा कलम -२ मध्ये एकाच वेळी निवडणुकीची व्याख्या जोडावी लागेल.\n> लोकसभा आणि विधानसभा यांच्या नियमावलीत बदल करावे लागतील\n> त्रिशंकू सरकारच्या स्थितीत अडथळे टाळण्यासाठी पक्षबदल कायदा शिथिल करावा लागेल.\n> लोकसभा-विधानसभा यांच्या शिल्लक मुदतीच वाढ-घटबाबत तरतुदी कराव्या लागतील\n> सरकारला या प्रस्तावित घटनादुरुस्तीसाठी बहुतांश राज्यांचे अनुमोदन मिळवावे लागेल.\nआमदारांचे राजीनामे मंजूर करण्याबाबत अध्यक्षांच्या निर्णयात आम्ही दखल देऊ शकत नाही -सुप्रीम कोर्ट\nनवे विधेयक : राष्ट्रीय सुरक्षा संस्था दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित\nसरन्यायाधीश गोगोई वकिलाचे न ऐकताच म्हणाले, तुम्हाला मेन्शनिंग करताना पाहिले नाही; मागणी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/study-of-climate-change-from-lodga-village-in-latur/", "date_download": "2019-07-16T10:00:36Z", "digest": "sha1:FDC5QN52AUH3AWBH4A2PNVA6IFNURKBM", "length": 9283, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लातूरमधील लोदगा गावातून होणार हवामान बदलाचा अभ्यास", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलातूरमधील लोदगा गावातून होणार हवामान बदलाचा अभ्यास\nनवी दिल्ली: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या लोदगा या छोट्याशा गावातून हवामान बदलाचा अभ्यास जानेवारीपासून होणार असल्याची माहिती, महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेची 61 वी सर्वसाधारण बैठक पार पडली. या संस्थेचे सदस्य म्हणून श्री. पटेल हे बैठकीत उपस्थित होते.\nबैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत श्री. पटेल यांनी सांगितले, पावसाची अनियमितता वाढत आहे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात शेत जमिनीत सहज पाणी उपलब्ध होत असे. आता मात्र, 1,000 फुटांवरही बोरवेलला पाणी मिळत नाही. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश भागात दरवर्षी दुष्काळाचे सावट राहते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे सर्व परिणाम हवामान बदलामुळे घडून येत आहेत. यावर अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. पटेल यांनी या विषयीचे सविस्तर निवेदन केंद्रीय मंत्री श्री. तोमर यांना दिले.\nकेंद्रीय मंत्री श्री. तोमर यांनी ग्रामीण विकास व पंचायत राज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील लोदगा गावापासूनच हवामान बदलाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती श्री पटेल यांनी दिली. ही संस्था ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठ�� संशोधनात्मक आणि प्रशिक्षणाचे कार्य करते.\nयाअंतर्गत जानेवारीमध्ये स्थानिक अशासकीय संस्थांची मदत घेऊन हवामान बदलाबाबत अभ्यासाची सुरूवात होऊन जनजागृती कार्यक्रम आखले जातील, असे आश्वासन श्री. तोमर यांनी दिल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/abhinandan-varthaman/", "date_download": "2019-07-16T09:59:12Z", "digest": "sha1:JY26UHFAUP2O4R6Q44M3XSG5YRAQWKHF", "length": 7289, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Abhinandan Varthaman Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामागचं खरं कारण ‘हे’ आहे..\nविंग कमांडर अभिनंदन ह्यांची सुटका करणे पाकिस्तानला भाग आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला गेला तर ते पाकिस्तानकडून नियमांचे उल्लंघन ठरेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nविंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो\nमुलांनी वैमानिक अभिनंदनला शस्त्र सोडण्यास सांगितले आणि त्यादरम्यान एका मुलाने त्यांच्या पायावर गोळी मारली, असे रझाक म्हणाले.\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nघरगुती सफाईसाठी केमिकल्स वापरताय याच्या परिणामाची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nना दिखाऊपणा, ना कोणावर जबरदस्ती….’ह्या’ गावात रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत\n जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका\nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nलिओनार्डो दि कॅप्रीओ + अभिनयाचं अजब रसायन = प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स\nहे कोणतेही स्पेसशिप नाही, हे आहे स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क’ \nअहवालाचे काळजीत टाकणारे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५)\nमनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली\nम्हणे… हे १० हॉरर चित्रपट भयानक थरकाप उडवणाऱ्या खऱ्या घटनांवर आधारित आहेत\nतुम्ही मोबाईल चुकीच्या प्रकारे चार्जिंग करत आहात\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच का असतो जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही\nभारताने काढून टाकलेल्या कबड्डीच्या प्रशिक्षकाने इराणच्या संघाला बनवले आशियाई चॅम्पियन\nएका हुकुमशहा विरुद्ध तब्बल ३९ देशांनी छेडलेलं युद्ध : गल्फ वॉर\nपेनाच्या टोपणाला छिद्र का असतं\n‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/08/blog-post_27.html", "date_download": "2019-07-16T10:24:07Z", "digest": "sha1:CIQ46ATZBQAUWVOYSPRIUOMDJJL5DAUH", "length": 17362, "nlines": 70, "source_domain": "www.berkya.com", "title": "'मी मराठी'मध्ये बोंबाबोंब सुरू ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक��या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५\n'मी मराठी'मध्ये बोंबाबोंब सुरू\n१०:२२ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nलंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेले घर विकत घेण्याच्या बाता मारणाऱ्या 'मी मराठी'ने आपल्या स्ट्रिंन्जरचे पेमेंट गेल्या तीन महिन्यापासून दिले नाही.त्या���ुळे मालक महेश मोतेवार आणि मुख्य संपादक रवी आंबेकर यांच्या बाता म्हणजे हवेतील बुडबुडे असल्याची चर्चा खुद्द त्यांचे स्ट्रिंन्जरचे करू लागलेत.\nमी मराठीच्या स्ट्रिंन्जर रिपोर्टरला अत्यंत तोकडे मानधन दिले जाते.या स्ट्रिंन्जर रिपोर्टरना फोनवरून अत्यंत त्रास दिला जातो,हे पाहिजे,ते पाहिजे असे सांगितले जाते आणि शेवटी अँकर आणि व्हिज्वल लावून अर्ध्या मिनिटात बातमी संपवले जाते.अर्ध्या मिनिटाच्या बातमीसाठी मात्र स्ट्रिंन्जर रिपोर्टरला दिवसभर पळवले जाते.ऐवढे करूनही त्यांना त्यांच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाहीत.गेल्या तीन महिन्यापासून त्यांना मानधनच मिळाले नाही.बिलाची वारंवार मागणी करणे आणि बिल मंजूर झाल्यानंतर सातत्याने अकाऊंटकडून बँक डिटेल्स मागितले जाते आणि तारीख पे तारीख दिली जाते.\nलंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे घर खरेदी करण्याऐवजी मोतेवार आणि त्यांचे प्यादे यांनी पहिले स्ट्रिंन्जरचे बिल वेळेवर द्यावे,कर्मचाऱ्यांना गेल्या अडीच वर्षापासून पगार वाढ झालेली नाही,ती द्यावी,ही मागणी होत आहे.\nसमृध्द जीवनच्या महेश मोतेवार यांनी मी मराठी,लाइव्ह इंडियाचॅनलबरोबर पाच महिन्यापुर्वी मुुंबईतून मी मराठी लाइव्ह हे दैनिक सुरू केले.\nया दैनिकांत काम करणाऱ्या स्ट्रिंजर रिपोर्टरनाही गेल्या पाच महिन्यांत दमडाही मिळाला नाही.लंडनमधील घर खरेदी करणाऱ्या मोतीवारांनी पहिले आपल्या घरातील माणसे सुखी ठेवावीत मग मोठ्या मोठ्या गप्पा मारव्यात...\nवारे रे मोतेवार...नुसते हवेतील वार करू नका...यांचे नाव आता हवेवार ठेवा...\nमुंबई... प्रशांत बाग यांचा अखेर जय महाराष्ट्र,..लवकरच IBN नाशिक ब्युरो चिफ म्हणून रुजू होणार,.. बाग यांनी मंगळवारी थेट मुंंबईला येऊन दिला राजीनामा..\nतब्बल आठवड्यानंतर महाराष्ट्र वन ने मागील दोन दिवसात किमान १२५ जणांच्या मुलाखती घेतल्या. यात सध्या काम करत असेलेले पत्रकार आणि बहुतांशी चेहरे नवखे होते. नव्या कार्यालयातील मिटिंग रूम मध्ये स्वत: वागळेंच्या उजव्या बाजूला कलमनामा, कोल्हापूरचा गडी, आणि डाव्या बाजूला धुळपांची कन्या , मंत्रालयाचा आशिष मागे होता. यात तरुण भारतच्या २, झी २४ चा १, भविष्य काळाच्या उदयाची १ असे जुने जाणते आणि नवखे तोंडाला रंगरंगोटी करून आले होते. इंडीयन टेलिव्हिजन वर वागळेंची फोने व���ून मुलाखत घेणारेही पत्रकार आले होते.याचे नियोजन गायकवाड आणि परचुरे करीत होते.\nएबीपी माझाचा दिल्ली प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांची अखेर माझाला सोडचिठ्ठी\nपण कौस्तुभची गाडी महाराष्ट्र 1 कडे वळता वळता आयबीएन - लोकमतकडे वळली...\nदिल्ली प्रतिनिधी म्हणून काम करणार...\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:23:50Z", "digest": "sha1:KSIGLAXYQUM6IZBCKYJLRKDJQHT2KYY6", "length": 9885, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोटो वन पॉवर भारतात सादर | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोटो वन पॉवर भारतात सादर\nनवी दिल्ली: मोटोरोलाकडून मोटो वन पॉवर हा दणदणीत बॅटरी क्षमता असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला. 5 हजार एमएएच बॅटरी क्षमता असून ऍन्ड्रॉईड वन ही ऑपरेटिंग प्रणाली आहे. नॉचचा वापर करण्यात आलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून सोमवारपासून त्याची नोंदणी सुरू झाली. 5 ऑक्‍टोबरपासून विक्रीस प्रारंभ होणार आहे.\nभारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये असून 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम या एकाच प्रकारात उपलब्ध होईल. 256 जीबीपर्यंत अतिरिक्त स्टोरेज क्षमता वाढविता येण्यासह, ब्लुटुथ 5.0, युएसबी टाईप सी, 4जी एलटीई यांचा समावेश आहे. मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने गुगलच्या मदतीने या फोनची निर्मिती करण्यात आली. कंपनी इन्टरनेट ऑफ थिंग्स्‌, क्‍लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रवेश करणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकर्जबुडवण्याच्या प्रकरणात जतीन मेहतावर आणखी दोन गुन्हे\nबेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीरच\nअनिल अंबानी म्हणतात वेळेत सर्वांची कर्जफेड करू\nसरकार तीन विमा कंपन्यांना चार हजार कोटींचे भांडवल देणार\nशेअरबाजारात पुन्हा विक्रीचे वारे\nआर्थिक गुन्हेगार घोषीत करून आर्थिक मृत्यूदंडाची शिक्षा – विजय मल्ल्याचा हायकोर्टात युक्तीवाद\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\n���ोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/7-1-richter-scale-intensity-ea/184063.html", "date_download": "2019-07-16T11:25:12Z", "digest": "sha1:ATLGUJDVUY4HPGLWN7WBENCW6Q4P4DQ7", "length": 21618, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra कॅलिफोर्नियामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nकॅलिफोर्नियामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप\nकॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. कॅलिफोर्नियातील गेल्या 20 वर्षांमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे.रिजरक्रेस्ट या शहराजवळ जमिनीपासून केवळ 900 मीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. हे केंद्र लॉस एंजल्सपासून ईशान्येस 240 किमी अंतरावर ��हे. भूकंपशास्त्रज्ञा डॉ. ल्युसी जोन्स यांच्यामते, \"या भूकंपाचे धक्के आणखी काही काळ जाणवत राहतील. ही भूकंपाच्या धक्क्यांची मालिका आहे\", असं त्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या. \"अशा प्रकारचा किंवा याहून अधिक तीव्रतेचा भूकंप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचेही\" डॉ. ल्युसी यांनी सांगितले. भूकंपानंतर काही ठिकाणी आग लागण्याची घटना घडली असून आपत्कालीन व्यवस्था मदतीसाठी कार्यरत झाल्या आहेत. रिजरक्रेस्टचे महापौर पेगी ब्रिडेन रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, \"काही ठिकाणी आग लागल्याचे, गॅसगळती झाल्याचे तसेच लोक जखमी झाल्याचे समजत आहे. लोकांना आम्ही शक्य तितकी मदत करत आहोत.\"आतापर्यंत कोणीही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही असे पोलीसप्रमुख जेड मॅकलॉइन यांनी सांगितले. मात्र नक्की किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.भूकंपबाधित लोकांना आपण मदत करणार आहोत असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांनी सांगितले. त्यांनी संघराज्य सरकारडून मदतीसाठी विनंतीही केली आहे. या भूकंपामुळे कोणीही गंभीर जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे लॉस एंजल्स अग्निशमन विभागाने सांगितले. शहराचे निरीक्षण केल्यानंतर कोणतीही मोठी पडझड झाली नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nकॅलिफोर्नियामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप\nपाकिस्तानने मारली दक्षिण आफ्रीकेविरोधात ३०८ धावांची मजल\nकुवैतमध्ये ६३ डिग्री तापमान \nचीनच्या विद्यापीठात रोमान्स कोर्स\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/windy-outbreak-jalgaon-stormy-rain-1100-hectares-of-banana-250-tonnes-of-onion-losses-1559611826.html", "date_download": "2019-07-16T10:20:13Z", "digest": "sha1:VNJXXL6MKUZAJ3BE46G5OYJSAJL7JWIB", "length": 10999, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Windy outbreak: Jalgaon, stormy rain; 1100 hectares of banana, 250 tonnes of onion losses | वादळी प्रकोप : जळगाव, नाशकात वादळी पाऊस; ११०० हेक्टर केळी, २५० टन कांद्याचे नुकसान", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवादळी प्रकोप : जळगाव, नाशकात वादळी पाऊस; ११०० हेक्टर केळी, २५० टन कांद्याचे नुकसान\nचोपडा तालुक्यातील १४ गावे, यावलच्या ६ गावांना फटका, बालठाणमध्ये २ गायींचा मृत्य\nजळगाव/नाशिक - उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वादळी तडाख्याने आणखीच कवेत घेतले. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील बालठाण तालुक्यात वादळामुळे घरांचे, शाळेचे छप्पर उडून गेले, तर दोन गायींचा मृत्यू झ��ला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावलमध्ये झालेल्या वादळी तडाख्याने १४ तालुक्यांंतील १२०० शेतकऱ्यांची ११०० हेक्टरवरील केळी व अन्य पिके नेस्तनाबूत झाली अाहेत. काही ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या.\nयात धानोरा, मितावली, पारगाव, कमळगाव, पिंप्री, देवगाव, पुनगाव, पंचक, लोणी, खर्डी, वटार, सुटकार, अडावद, वडगाव या भागात संपूर्ण केळी आडवी झाली आहे. यात जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांचे केळीचे कटन येत्या काही दिवसांत सुरू होणार होते. साेमवारी (ता. ३ राेजी) अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावित यांनी गावांना भेटी दिल्या. दोनच दिवसांत सर्व गावांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यासाठी ७ चमू तयार करण्यात आले आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी नुकसानग्रस्त काही भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावल तालुक्यातील पश्चिम भागात ६ गावांत १६३ शेतकऱ्यांच्या १९८ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्याद्वारे काढण्यात आला आहे.\n> २ जूनला आलेल्या वादळाने दीड वर्षापूर्वीच्या तडाख्याची आठवण करून दिली.\n> २० सप्टेंबर २०१७ रोजी आलेल्या गारपीट व वादळी तडाख्यात या भागातील एक हजार हेक्टरवरील केळी, २०० हेक्टरवरील कापूस उद‌्ध्वस्त झाला होता. या नुकसानीपाेटी १५ काेटी मदतीची रक्कम साेमवारी जाहीर केली आहे.\nपंचनामे करा : महसूलमंत्री\nराज्य शासन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे अाहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले अाहेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nनाशकात कांदा भिजला, शाळेचे पत्रे उडाले\nबोलठाण | नाशिक जिल्ह्यातील बोलठाण परिसरात झालेल्या वादळी पावसाने कल्पना गायकवाड यांचे कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्यामुळे त्यात साठवलेला १०० टन कांदा भिजून नुकसान झाले. तेथे असलेल्या दोन मोठ्या गीर गायींचा जागीच मृत्यू झाला आहे.\nवीजपुरवठ्याचे अनेक खांब कोलमडून पडले असून वीजवाहिन्या तुटल्याने जातेगावसह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वसंतनगर येथे चंद्रभान काळू चव्हाण यांच्या कांदा चाळीवरील २० पत्रे उडाल्याने त्यात साठवलेला सुमारे १५० क्विंटल कांदा ओला झाला. तर नामदेव काळू चव्हाण यांच्या राहत्या घरावरील ४० पत्रे, रतन चव्हाण यांच्या घरावरील २० पत्रे आणि उत्तम चव्हाण, हरी चव्हाण या दोघा भावांच्या घरावरील ४० पत्रे उडाले आहेत. वसंतनगर दोन येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गाचे पूर्ण पत्रे उडाले आहेत.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/private-hospitals-to-provide-free-treatment-to-poor-supreme-court-295656.html", "date_download": "2019-07-16T10:16:54Z", "digest": "sha1:GZGLT4XBGOU24SEEVG5LACWG6KMG2XVL", "length": 6826, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा–News18 Lokmat", "raw_content": "\nमुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा\nबिलाच्या पैशासाठी रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांना स्वाधिन न करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेय.\nसागर वैद्य, नवी दिल्ली,ता.12 जुलै : बिलाच्या पैशासाठी रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांना स्वाधिन न करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेय. सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, त्यामुळं रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांना दणका बसला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक विशेष याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टानं हा निर्णय दिला आहे. दिल्लीच्या जमिन आणि विकास अधिकाऱ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2007च्या निर्णयाचा हवाला देऊन सवलतीच्या दरात जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनी गरजूंवर मोफत उपचार करावे असे आदेश 2 फेब्रुवारी 2012ला काढले होते. या आदेशाला काही धर्मदाय रुग्णालयांनी विरोध केला आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं दिल्लीतल्या अधिका-यांचे ते परीपत्रक रद्द ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल करुन आव्हान दिलं होत.या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांना चांगलच धारेवर धरलंय. सुप्रीम कोर्टाचे हे आदेश दिल्लीतल्या परीपत्रकाबद्दल असले तरी अशाच पध्दतीनं देशभरात सवलतीत जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनाही हा आदेश लागू होत असल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय.काय म्हणालं सुप्रीम कोर्ट\nसवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी 10 टक्के इनडोअर, 25 टक्के आऊटडोअर रुग्णांना मोफत उपचार करावे असं आदेशित करण्यात आलंय.\nअनावश्यक तपासण्या करुन रुग्णांना लुबाडणाऱ्या रुग्णालयांनी, डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करावं.\nतुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा खर्च करते याचाही विचार करा.\nडॉक्टर रुग्णांसाठी देव असतात, त्यामुळं डॉक्टरांनी रुग्णांशी त्याप्रमाणं व्यवहार करावा, त्यांची लुट करु नये\nबिलाच्या पैशासाठी मृतदेह अडकवून ठेवणे हे वैद्यकीय नियम आणि मानवी अधिकारांच्या विरोधात आहे.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/narendra-modi-and-joko-widodo-fly-kites-together-in-jakarta-indonesia-291249.html", "date_download": "2019-07-16T10:12:17Z", "digest": "sha1:4W6B4MET3VPVUDX433ROPKD4PTCL4RVC", "length": 3184, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - इंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग!–News18 Lokmat", "raw_content": "\nइंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग\nइंडोनेशियाच्या भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामायण थिम असलेल्या पतंग उत्सवाचं जकार्तात उद्घाटन केलं.\nजकार्ता,ता.30 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान ज्या देशात जातात तिथे मुत्सदेगिरीबरोबरच 'कल्चरल डिप्लोमसी'चाही वापर करतात. आज त्यांनी जकार्तामधल्या पतंग संग्रहालयाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंदही घेतला.यावेळी पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायनावर आधार���त पंतग ही या उत्सवाची थीम होती. यावेळी जकार्ता पतंग संग्रहालय आणि अहमदाबाद इथल्या पतंग संग्रहालयात सामजंस्य करारही करण्यात आला आहे.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-3/", "date_download": "2019-07-16T10:35:31Z", "digest": "sha1:UC2RRVRQF5K4PPLHYIIH5O5QB52XLP2I", "length": 11228, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nलोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला - पाटील\nचंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीत तळ ठोकून पवारांना घाम फोडला होता.\nलोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला - पाटील\nमहाराष्ट्रात पुन्हा पेटणार काका पुतण्याचं राजकारण\nमहाराष्ट्रात पुन्हा पेटणार काका पुतण्याचं राजकारण\nअजब तुझे सरकार, शाळेत सक्ती पण वाहनांवर मराठी अंक असेल तर भरा दंड\nशाळेत सक्ती पण वाहनांवर मराठी अंक असेल तर भरा दंड\nSPECIAL REPORT : ...जेव्हा मोटिव्हेशनल स्पीकरच्या भूमिकेत राज ठाकरेंनी दिला सक्सेस मंत्र\nSPECIAL REPORT : मोटिव्हेशनल स्पीकरच्या भूमिकेत राज ठाकरेंनी दिला सक्सेस मंत्र\nराज ठाकरेंनी दिला तरुणांना 'यशाचा मंत्र'\nराज ठाकरेंनी दिला तरुणांना 'यशाचा मंत्र'\nSPECIAL REPORT : राज ठाकरे ते मनसे, 'ही' आहेत मोठी आव्हानं\nSPECIAL REPORT : राज ठाकरे ते मनसे, 'ही' आहेत मोठी आव्हानं\nममता दीदींचा राज ठाकरे पॅटर्न, बंगालमध्ये राहायचं तर 'बांग्ला' आलंच पाहिजे\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर���णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T10:52:25Z", "digest": "sha1:BQLSH3OXWRKCRSTZCZT2YXCPB7XD33Z2", "length": 5925, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तेल आणि वायू क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "तेल आणि वायू क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी\nमहसूल (दशलक्ष डॉलर्स मध्ये)\nरॉयल डच शेल ४८४४८९ नेदरलँड्स\nएग्झोन मोबिल ४५२९२६ अमेरिका\nब्रिटिश पेट्रोलियम ३८६४६३ इंग्लंड\nचायना पेट्रोलियम कोर्पोरेशन ३५२३३८ चीन\nइंडियन ऑईल ८६०१६ भारत\nरिलायन्स इंडस्ट्रीज ७६११९ भारत\nभारत पेट्रोलियम ४४५८२ भारत\nउदाहरण ४३२८० दक्षिण कोरिया\nहिंदुस्तान पेट्रोलियम ३८८८५ भारत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१६ रोजी २१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/d-prakash-rao/", "date_download": "2019-07-16T10:05:52Z", "digest": "sha1:EIIBWGUM3AHMHGV45DPG4RPR4JMY7XLQ", "length": 5683, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "D Prakash Rao Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nचहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय\nडी. प्रकाश राव ह्यांच्या उज्ज्वल कार्यासाठी त्यांना मानाचा मुजरा\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nगुगलच्या कर्मचाऱ्यांना भारतीय व्यंजनांची मेजवानी देणारा ‘बादल कॅफे’\nभारताने केलेल्या म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईकची “ही” पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे\nजगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे \n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\n“नोट-बंदी हे मनमोहन सिंगांनीच निर्माण केलेल्या समस्येचं समाधान”\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nएका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय\nआराम आहे, मज्जा आहे आणि मुख्य म्हणजे भरपूर पैसा आहे, जाणून घ्या जगातील ह्या अमेझिंग जॉब्स बद्दल\nया समाजातील लोक आपल्या संपूर्ण शरीरावर लिहितात प्रभू रामाचे नाव, पण का\nह्या मकरसंक्रांतीला – नात्यांचा गुंता सोडवा…\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nभारताचा “लपलेला” परंतु अत्यंत महत्वपूर्ण इतिहास दर्शवणारी ७ उदाहरणं\nहिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nCitrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय\nफोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/07/blog-post_680.html", "date_download": "2019-07-16T10:33:38Z", "digest": "sha1:QPFPFSOX4X7CH3FGCAFAKUCTRFATZ4EJ", "length": 19474, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "‘दिव्य मराठी’च्या अकोला आवृत्तीचे थाटात लोकार्पण ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू कर��्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, १३ जुलै, २०१३\n‘दिव्य मराठी’च्या अकोला आवृत्तीचे थाटात लोकार्पण\n९:२८ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nअकोला - विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. दैनिक दिव्य मराठीच्या राज्यातील सहाव्या आणि विदर्भातील पहिल्या अकोला आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अकोलेकरांनी ‘दिव्य मराठी‘वर शुभेच्छांचा वर्षाव केला.\nदैनिक भास्कर देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह आहे. हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये वृत्तपत्र प्रकाशित करीत ‘दिव्य मराठी’ने वृत्तपत्र क्षेत्रातील आपले स्थान बळकट केल्याचे देशमुख म्हणाले. विदर्भाच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यां��ी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच विकासात वृत्तपत्रांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.\nव्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, संचालक सुमीत अग्रवाल, बिझनेस स्टेट हेड निशित जैन, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार वसंतराव खोटरे उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’तर्फे प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी केले, तर निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी आभार मानले. या प्रसंगी मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nनागपूर ते अकोल्याचे अंतर कमी व्हावे- रमेशचंद्र अग्रवाल\nअकोल्याचा विकास करायचा असेल, तर अकोल्याहून नागपूर तीन तासांत गाठता यायला हवे. सध्याच्या काळात जग किलोमीटरवर नव्हे, तर घड्याळाच्या काट्यावर चालते. त्यामुळे नागपूरहून येण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. येथील विमानतळाचा विकास करण्याची गरज आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील उज्जैन, सागरप्रमाणे येथे हवाई प्रशिक्षण अकादमी सुरू करावी. जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी ते स्वत: पायलट असल्याचे सांगितले, तसेच खासदार आनंदराव अडसूळ हे पायलटचे वडील आहेत. त्यांनीही या कामासाठी पुढाकार घ्यावा. 1999 पासून दैनिक भास्कर नंबर वनवर आहे. भास्कर समूहाने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली आहेत. त्यामुळे हे वृत्तपत्र नंबर वनवर आहे. सूर्य जसा प्रकाश देण्यासाठी कोणताही भेदभाव करीत नाही, तसे दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीदेखील वाचकांशी भेदभाव करणार नाही. केवळ वर्तमानपत्र काढणे हा आमचा उद्देश नसून, अकोल्याचा विकास व्हावा, नागरिकांचा आवाज बुलंद व्हावा, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.\nवृत्तपत्रांचे स्थान अजूनही अबाधित - कुमार केतकर\nभारतात सर्वाधिक वृत्तवाहिन्या आहेत. त्यावर बातम्यांचा अखंड प्रवाह सुरू असतो. मात्र, तिथे आवडीची बातमी पाहण्यासाठी वाट बघावी लागते. आयपॅड, फोनवर बातम्यांचे विश्लेषण येत नाही, त्यासाठी वर्तमानपत्र महत्त्वाचे माध्यम आहे, तसेच त्याचे स्थान अबाधित आहे. बातमीमागची बातमी, घटनेचे निरूपण, भविष्याचा वेध वृत्तपत्रात घेता येतो. यामुळे अद्यापही वाचकांच्या मनात वृत्तपत्रांविषयी अनन्यसाधारण महत्त्व आहे. खासगी वाहिन्यांच्या आगमनाच्या काळात म्हणजेच 1992 मध्ये दैनिक भास्करची भरभराट झाली. वाहिन्यांवरील बातम्यांमुळे समाधान होत नाही, कारण वाहिन्यांवर चॉइस नाही. गाव, शहर आणि जिल्ह्यातील बित्तंबातमी दूरचित्रवाणीवर आली तरी तो बातमीचा छोटा ट्रेलर असतो, त्यामुळे नागरिक बातम्यांसाठी वृत्तपत्राची प्रतीक्षा करतात. दैनिक दिव्य मराठीमध्ये वाचकांच्या तक्रारी, हरकती, सूचना आणि अपेक्षांची दखल घेतली जाईल, असे केतकर म्हणाले.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/benefits-of-sleep-part-one/", "date_download": "2019-07-16T10:00:05Z", "digest": "sha1:DLYA7SVOCJYHQU3CCPUY3EEYRWBFTBPV", "length": 14081, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुखाची झोप मोलाचीच (भाग 1) | Dainik Prabhat", "raw_content": "\nसुखाची झोप मोलाचीच (भाग 1)\nआयुर्वेदाने आपल्या आयुष्याचे तीन आधारस्तंभ सांगितले आहेत. 1) आहार, 2) निद्रा, 3) ब्रह्मचर्य.\nया तीन आधारस्तंभांपैकी एक निद्रा म्हणजेच झोप याची आज माहिती घेऊया.\nआजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस रात्री झोपायला जातो तेव्हा त्यास झोप आलेली नसते आणि सकाळी उठतो (की उठवला जातो) त्यावेळी त्याची झोप पूर्ण झालेली नसते. रात्रीची झोप यावी म्हणून झोपेची गोळी) त्यावेळी त्याची झोप पूर्ण झालेली नसते. रात्रीची झोप यावी म्हणून झोपेची गोळी अन्‌ सकाळी जाग यावी म्हणून नगारेरूपी गजर अन्‌ सकाळी जाग यावी म्हणून नगारेरूपी गजर रात्रीची झोप लागते न लागते तोच स्वप्नांचे थैमान किंवा वारंवार लघवीला उठावे लागते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपरत झोपले तर कधी पटकन झोप लागते किंवा कधी तासन्‌तास झोपेची वाट बघावी लागते. पहाटे-पहाटेची झोप लागली की परत उठण्याची वेळ आलेली असते की असं वाटतं आताच तर झोपलो होतो काहीजणांची तर कधी चिंतेमुळे तर कधी अति आनंदामुळे झोप उडालेली असते. एकूण मिळूनच झोपेचे खोबरे झालेले असते.\nप्रकृती, प्रकृतीप्रमाणे ही झोपेमध्ये थोडाफार फरक जाणवतो. कफप्रकृतीच्या व्यक्‍तीस इतरांच्या मानाने जास्त झोप लागते. तसेच कफ प्रकृतीची माणसे ढाराढूर झोपतात. त्यांना कोणीतरी उठवावे लागते.\nपित्तप्रकृतीची माणसे मर्यादित प्रमाणात झोपतात. आणि झोप पूर्ण झाली की स्वतःहून उठतात. त्���ांना कुणी उठवावे लागत नाही. तर वात प्रकृतीच्या व्यक्‍तींची झोप म्हणजे कावळ्याची झोप, अतिशय थोडी असते आणि थोड्याशा झोपेतदेखील वारंवार जागे होतील.\nझोपेविषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी स्वस्थ, निरोगी व्यक्‍तीने कधी उठावे याची आधी माहिती घेऊया.\nनिरोगी, स्वस्थ्य मनुष्याने रोज पहाटे ब्राह्म मुहुर्तावर उठावे. त्यामुळे आयुष्याचे रक्षण होते.\nस्वस्थ्य मनुष्यी म्हणजेच आयुर्वेदानुसार दिनचर्या पाळणाऱ्या मनुष्याची झोप कशी छान असते. रात्री वेळेवर आपोआप झोप येते. पहाटे कोणीही न उठवता आपोआप जाग येते आणि विशेष म्हणजे उठल्यावर प्रसन्न, हलके, ताजेतवाने वाटते. दिवसा किंवा दुपारच्या जेवणानंतर साधी पेंगदेखील येत नाही. झोपेचे पूर्णपणे समाधान लाभले असते. चरक ऋषींनी झोपेचे महत्त्व सांगताना दोन अत्यंत सुंदर श्‍लोक सांगितले आहेत.\nनिद्रायत्ते सुखं दुःखं पुष्टीः\nवृषता क्‍लिबता ज्ञानं अज्ञानं जीवितं न च\nअर्थ : यथाविधी झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक सुख, शरीराची पुष्टी, बलवृद्धी, वीर्यवृद्धी, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढणे आणि दीर्घ जीवनाची प्राप्ती होणे हे लाभ होतात. याउलट शास्त्र नियमांच्या विरुद्ध झोप घेतल्याचे दुःख, कृशता, दौर्बल्य, क्‍लैब्य, अज्ञान आणि मृत्यू देखील येऊ शकतो.\nदेहवृत्तौ यथा आहार तथा स्वप्नः सुखथो मतः\nस्वप्न आहार समुत्येच स्थौल्य कार्श्‍य विशेषतः\nअर्थ : देहधारणाकरिता किंवा उत्तम स्वास्थ्य प्राप्तीसाठी योग्य मात्रेमध्ये आहार आमि योग्य प्रमाणात निद्रा घेणे हे सुखकारक आहे. तर अतिप्रमाणात आहार आणि झोप घेतली तर स्थूलता/स्थौल्य येते. अतिशय कमी प्रमाणात आहार व निद्रा घेणाऱ्यास कृशता/अतिबारीकपणा येतो.\nसुखाची झोप मोलाचीच (भाग 2) सुखाची झोप मोलाचीच (भाग 3)\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक ���दत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nइयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-konkan-railway-new-timetable-mansoon-2176326.html", "date_download": "2019-07-16T10:19:27Z", "digest": "sha1:ZEHX4RRMOYQCIMSLP5TTS7IDZHMU6ZUE", "length": 5826, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "konkan railway, new timetable, mansoon | नव्या वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे धावणार!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनव्या वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे धावणार\nकोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या वेळापत्रकात शुक्रवारपासून (ता. 10) बदल करण्यात आला असून 31 आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.\nकणकवली: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या वेळापत्रकात शुक्रवारपासून (ता. 10) बदल करण्यात आला असून 31 आॅक्टोबरपर्यंत\nकार्यान्वित राहणार आहे. पावसाळ्यात गाडयांचा वेग कमी होत असल्याने 10 जून ते 31 आॅक्टोबर या काळात कोकण रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार धावते. सावंतसाडी ते दिवा ही पॅसेंजर गाडीची वेळे गेल्या काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली होती. कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, पुणे एर्नाकुलम, पटना- वास्को एक्सप्र्रेस, गांधीधाम एक्सप्रेस, मत्स्यगंगा एक्सप्रेस, बिकानेर एक्सप्रेस आदी गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे.\nमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/indian-american-it-professional-killed-family-wife-and-son-before-committing-suicide-1560851367.html", "date_download": "2019-07-16T10:01:19Z", "digest": "sha1:JES37JJQPNMCYKRBB3WPBO6J3KK4BQAB", "length": 7102, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian American IT professional killed family wife and son before committing suicide | अमेरिकेत भारतीयवंशाच्या कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला, पतीनेच पत्नी-मुलांना मारून आत्महत्या केली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेरिकेत भारतीयवंशाच्या कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला, पतीनेच पत्नी-मुलांना मारून आत्महत्या केली\nअज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडल्याचा पोलिसांना होता संशय\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील आयोव्हाच्या पश्चिम डेस मोइनेस शहरात एका भारतीयाने आपली पत्नी आणि दोन मुलांची गोळी मारून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. घटना शनिवारी घडली. सुरुवातीला पोलिसांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचा संशय होता. मृतांमध्ये चंद्रशेखर सुनकारा(44), लावण्या सुनकारा(41) आणि त्यांची 15 आणि 10 वर्षीय दोन मुले आहेत.\nएका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी चारही जण संशयास्पद अवस्थेत मिळाले होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर प्रकरण समोर आले. घटनास्थळावरून अनेक राउंड फायर झालेले मिळाले. चंद्रशेखर मागील 11 वर्षांपासून इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होता.\nआंध्र प्रदेशचे चंद्रशेखर आयटी प्रोफेशनल होता\nआयोव्हा पोलिस विभागाच्या डीपीएसने सांगितले की, आंध्र प्रदेशचा चंद्रशेखर आयटी प्रोफेशनल होता. तो येथे टेक्नोलॉजी सर्विस ब्यूरो डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांना जबर धक्का बसला आहे.\n400 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस आमदार विमानतळावरूनच ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nInspirational: भारताच्या शहीद वैमानिकाची विधवा हवाई दलात होणार सामिल, एसएसबी परीक्षेत झाली उत्तीर्ण\nबिहार, आसामसह ५ राज्यांत ५० लाखांना पुराचा फटका; ब्रह्मपुत्रेचे पाणी आल्याने काझीरंग पार्क बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/suspended/all/page-2/", "date_download": "2019-07-16T10:24:53Z", "digest": "sha1:3XYBZFIK4ZUC7KCLV6IRMIFGJCBYH7PQ", "length": 11146, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Suspended- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटक��\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nपंतप्रधान मोदी यांच्याविरोधात 'व्हॉट्सअप पोस्ट' टाकली म्हणून, पोलीस निलंबित \nसरकारविरोधात आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या निलंबित पोलिसाचे नाव आहे. अहमदनगरचे पोलीस अक्षीक्षक रंजनकुमार यांनी ही कारवाई केलीय. निलंबित पोलीस रमेश शिंदे हे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम पाहत होते.\nब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणार विमान कोलंबियात कोसळलं\nडोन्ट वरी, राज्यासह देशातील सर्व टोलनाके 11 नोव्हेंबरपर्यंत बंद\n'केंद्र सरकारचाही सल्ला हवा'\nराज्यातले 44 टोलनाके राज्यसरकारकडून बंद - अजित पवार\nकोल्हापूरच्या टोलप्रकरणी शिवसेनेचे दोन आमदार निलंबित\nहातेकरांनी घेतला विद्यापीठाच्या गेटवर वर्ग\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/maruti-suzuki-to-be-build-gypsy-jeep-for-indian-army-after-announcement-to-stop-production-1559651395.html", "date_download": "2019-07-16T10:20:01Z", "digest": "sha1:6ZMS3YOCQIF7P4QZWWGRCCSFOCTBCVJW", "length": 8188, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maruti Suzuki to be build gypsy jeep for Indian Army after announcement to stop production | भारतीय लष्कराची ही मागणी पूर्ण करणार मारुती सुझुकी, संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला मिळाली न���यमांत विशेष सूट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतीय लष्कराची ही मागणी पूर्ण करणार मारुती सुझुकी, संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला मिळाली नियमांत विशेष सूट\nमारुती सुझुकीने 33 वर्षांनंतर मार्च 2019 मध्ये जिप्सीचे उत्पादन बंद करण्याची केली होती घोषणा\nनवी दिल्ली - लष्कराची पहिली पसंती ही जिप्सी कारला आहे. पण मारुती सुझुकीने 33 वर्षांनंतर मार्च 2019 मध्ये जिप्सीचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. नवीन सुरक्षा नियमामुळे या गाडीचे उत्पादन करणे कंपनीसाठी अवघड होते. भारतीय लष्कराने जिप्सीचा विशेष उपयोग पाहत मारुती सुझुकीकडे 3051 जिप्सी गाड्यांची मागणी केली आहे. अशातच संरक्षण मंत्रालयाने मारुती सुझुकीला नियमवलीत सुट देत लष्करासाठी जिप्सीचा मार्ग सोपा केला आहे.\nयामुळे लष्कराची जिप्सीला पसंती\nमारुती सुझुकी जिप्सीचे उत्पादन बंद होऊनही फक्त लष्करासाठी जिप्सीची निर्मिती करणार आहे. कारण लष्करासाठी जिप्सी खूप फायदेशीर आहे. कारण जिप्सी फक्त 985 किलोग्राम वजनाची आहे. याचे हार्ड टॉप व्हर्जनचे वजन 1020 किलोग्राम आहे. जिप्सीचे वजन कमी असल्यामुळे अरुंद आणि कठीण रस्त्यांवर चालविणे सोपे असते. सोबतच जिप्सीला कमी पावरच्या हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्टद्वारे सहजरित्या उंच ठिकाणी नेता येते. याशिवाय बर्फाळ आणि चिखलाच्या रस्त्यावर जिप्सीला चालवणे सोपे असते.\nजिप्सीद्वारे हत्यारांची ने-आण करणे होते सोपे\nआर्मी दूरच्या दुर्गम भागात दररोज हत्यारे आणि राशनची ने-आण करावी लागते. जिप्सी वजनाने हलकी असली तरी 500 किलोग्रामपर्यंत ओझे नेण्याची क्षमता आहे. आपल्या या खास वैशिष्ट्यामुळे जिप्सी भारतीय सेनेची पसंतीची गाडी आहे. मारुती जिप्सीत 16-वॉल्व MPFI G13BB पेट्रोल इंजिन आहे. ते 80 Bhpची पावर आणि 103 Nm टॉर्क जनरेट करते. लष्काराला कमी तापमानात काम करावे लागते. यामुळे अशा ठिकाणी डीझेलच्या तुलनेत पेट्रोल इंजिन फायदेशीर ठरते.\nबाइकमध्ये अशी काम करते अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम\nअमेरिकी कंपनी लिफ्टने तयार केले खासगी मल्टिकॉप्टर, परवान्याशिवाय घेता येईल भरारी\nटीव्हीएसने सादर केली इथेनॉलवर चालणारी भारताची पहिली मोटारसायकल, किंमत १.२० लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/talajai-hills/181842.html", "date_download": "2019-07-16T11:22:17Z", "digest": "sha1:QSCFZEBLZLHGCCUSWV77ZLZLTA4OSKSW", "length": 21836, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra ‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्या��र करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nपुणे : तळजाई टेकडीवरील वादग्रस्त प्रकल्पांवरुन नगरसेवकांमध्येच वणवा पेटू लागला आहे. या प्रकल्पांसदर्भात आयोजित बैठकीस आयुक्तच उपस्थित नसल्याने चार नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि बैठकीतून बाहेर पडले.\nतळजाई टेकडीवर सुरू असलेल्या पार्कींगच्या कामास विराेध करणे आणि महापालिका कर्मचारी, ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे स्वीकृत सदस्य सुभाष जगताप यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नाेंदविला गेला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सभेत स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनी प्रशासनाला धारेवर धरले हाेते. तळजाई टेकडी ज्या प्रभागात आहे, तेथील एकाच नगरसेवकाला या प्रकल्पाची माहीती दिली जाते. इतर नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. तेथे हाेणाऱ्या कामाविषयी नागरीक, पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहे. त्यांच्या प्रश्नांना आम्ही कशी उत्तरे द्यायची असा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला हाेता. तेव्हा महापाैर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांना या प्रकल्पाच्या आराखड्याची माहीती प्रभागातील सर्व नगरसेवकांनाच एकाचवेळी द्यावी, त्यांची बैठक घ्यावी असे आदेश दिले हाेते. त्यानुसार आज ( बुधवारी ) आयुक्त कार्यालयात बैठकीस जगताप, कदम, नगरसेविका साईदिशा माने, महेश वाबळे आणि आबा बागुल हे उपस्थित हाेते.\nआयुक्त साैरभ राव हे काैटुंबिक अडचणींमुळे परराज्यात गेले आहे. त्यामुळे ते बैठकीस उपस्थित राहु शकत नसल्याची माहीती मिळाल्याने कदम या संतापल्या. त्यांनी आयुक्त नसेल तर बैठक सुरुच करू नका, आमचे ���नेक प्रश्न आणि मुद्दे आहेत. त्याचे उत्तर आयुक्तांकडूनच आम्हाला हवे आहे. केवळ औपचारीकता म्हणून बैठक घेण्यात येऊ नये अशी मागणी कदम यांनी केली.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nदुचाकी आदळून महिला जखमी\nबचत गटांच्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक\nदहा दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त करा : महापौर\nविमा कंपन्यांविरोधातशिवसेनेचा बुधवारी मोर्चा\nपंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घट���ेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/net-damaged-at-the-time-protection-of-rare-species-in-the-sea-25-thousand-rupees-compensation-for-fishermen/", "date_download": "2019-07-16T10:07:27Z", "digest": "sha1:TYNXJGJOHBN7DUGX3LKQXH52W3Z2DXTR", "length": 11942, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "समुद्रातील दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी जाळे फाडावे लागल्यास मच्छिमारांना 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसमुद्रातील दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी जाळे फाडावे लागल्यास मच्छिमारांना 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई\nमुंबई: मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती अडकल्यास मासेमारी जाळे फाडून किंवा कापून त्या प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. असे करताना मच्छिमारांना मासेमारी जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी 25 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयामुळे समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण होणार आहे.\nसमुद्रात कासव, डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मिळ प्रजाती आढळतात. त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मासेमारी करताना अनेकदा अशा प्रजाती मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकतात, त्यांना सोडविण्यासाठी मच्छिमारसुद्धा प्रयत्न करतात परंतु असे करताना मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान होते. त्यामुळे काही वेळेस मच्छिमार अशा प्रजाती पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण व्हावे, आणि त्यांची सुटका करताना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छिमार बांधवांचे होणारे नुकसानही टाळता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री. मुनगंटीवार म्हणाले, हे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल.\nअसे नुकसानभरपाई अनुदान मागताना मच्छिमारांनी नौका मालकाचे नाव, पूर्ण पत्त्यासह अनुदानाचा अर्ज, नौकेचे नाव व क्रमांक, मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, नौकेवर उपस्थित सर्व सदस्यांची नावे आणि आवश्यक कागदपत्रे, ज्या ठिकाणी दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत त्या ठिकाणचे जीपीएस क्रमांक, जाळी फाडताना व दुर्मिळ प्रजातींची सुटका करतानाचे छायाचित्र व चित्रफीत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.\nदुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणाचे देणार प्रशिक्षण\nसमुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्याकरिता वन विभागाच्या अखत्यारितील कांदळवन कक्षामार्फत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या स्तरावर दोन महिन्यांनी मच्छिमार सहकारी संस्थेत जाऊन प्रशिक्षण देण्यात येईल, यासाठी लागणारा प्रशिक्षणाचा खर्च ही कांदळवन कक्षामार्फत करण्यात येईल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभाग आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाने निर्गमित केल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: समुद्रातील दुर्मीळ प्रजाती मासेमारी जाळ्यात अटकल्यानंतर त्यांची सुटका करण्याकरिता मच्छिमारांना अनुदान देणेबाबत\nfishing मासेमारी सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar कांदळवन Mangrove\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-07-16T10:51:38Z", "digest": "sha1:I7MBBCCG5SZRJ2GRC6P6OYICSM4A2X6D", "length": 7927, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नियंत्रित-प्रवेश महामार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रेटर नोएडा-आग्रा यमुना द्रुतगतीमार्ग हा सध्याच्या घडीला भारतातील सर्वाधिक लांबीचा नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे.\nनियंत्रित-प्रवेश महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग (Controlled-access highway) हा द्रुतगती वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेला महामार्गाचा एक प्रकार आहे. ह्या प्रकारच्या महामार्गावरील सर्व प्रवेश व निकास नियंत्रित केलेले असतात. एक्सप्रेसवे, मोटरवे, फ्रीवे इत्यादी इंग्लिश शब्द नियंत्रित-प्रवेश महामार्गाचा उल्लेख करण्यासाठीच वापरले जातात. फ्रेंच: autoroute, जर्मन: Autobahn, किवा इटालियन: autostrada हे शब्द इतर भाषांमध्ये वापरात आहेत.\nनियंत्रित-प्रवेश महामार्गावर वाहतूकीला येणारे सर्व अडथळे दूर केलेले असतात. येथे कोणत्याही प्रकारचे काटरस्ते, चौक, वाहतूक नियंत्रक सिग्नल नसून वाहनांना मुक्तपणे वेगाने प्रवास करण्याची मुभा असते. आडव्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी पूल किंवा बोगदे बांधलेले असतात. ह्या महामार्गावर केवळ ठराविक स्थानांवरूनच वाहनांना प्रवेश मिळतो व ठराविक स्थानांमध्येच महामार्ग सोडता येतो.\nजगातील पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग इटलीमध्ये १९२५ साली मिलान येथे बांधला गेला. जर्मनीमध्ये ३० किमी लांबीचा पहिला ऑटोबान क्योल्न व बॉनदरम्यान १९३२ साली खुला करण्यात आला. त्यानंतर नाझी राजवटीने दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर झपाट्याने जर्मनीभर ऑटोबानचे जाळे निर्माण केले. २००२ साली उघडण्यात आलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग होता. सध्या अहमदाबाद-वडोदरा दरम्यानचा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १, दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग, मुंबईमधील पूर्व मुक्त मार्ग इत्यादी अनेक नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतात कार्यरत आहेत.\nअमेरिका देशामध्ये १९५६ साली राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टम सुरू केली. जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांमध्ये नियंत्रित-प्रवेश महामार्ग प्रणाल्या अस्तित्वात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T11:14:51Z", "digest": "sha1:WNGCQNGOKLCBOX5VQRWN4BHHGPQXTLAA", "length": 6028, "nlines": 78, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "शांती नर्सिंग होम येथील मनोविकार तज्ञांचा सामाजिक उपक्रम. . . - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nशांती नर्सिंग होम येथील मनोविकार तज्ञांचा सामाजिक उपक्रम. . .\nदैनिक महाराष्ट्र टाइम्स तर्फे आयोजित राउंड टेबल चर्चा सत्रात बोलतांना शांती नर्सिंग होम येथील जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. विनायक पाटील.\n‘गाव तेथे मानसोपचार’ या उपक्रमाची माहिती देतांना डॉ. चिन्मय बाऱ्हाळे.\n← ऐकत रहा आकाशवाणी १०१.५ रेडिओ स्टेशन….\nशांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान तर्फे स्किझोफ्रेनिया दिन साजरा →\nएक टिप्पणी सोडा Cancel reply\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्र��स्ट, पुणे\n\"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/chief-minister-issued-instructions-to-pune-police-commissioner-about-helmet-ban-1560848390.html", "date_download": "2019-07-16T10:01:51Z", "digest": "sha1:N2GJGPB6S4BNSJARCMD6WZEI752ADXII", "length": 7937, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister issued instructions to Pune Police Commissioner about helmet ban | हेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईला पुण्यात स्थगिती, मुख्यंमंत्र्यांनी दिल्या पोलीस आयुक्तांना सूचना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईला पुण्यात स्थगिती, मुख्यंमंत्र्यांनी दिल्या पोलीस आयुक्तांना सूचना\nआ. माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश, हेल्मेट सक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट\nपुणे - दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणा-या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.\nयाबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश��नाला वाचा फोडली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांवर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.\nआता चंद्र पृथ्वीजवळ आल्याशिवाय चांद्रयानासाठी मुहूर्त नाहीच; त्रुटी दूर करण्यासाठी लागणार वेळ\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहितांची संख्या गंभीर विषय ; यूपीएससीत देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांचे मत\nचोरट्यांनी महिलेला तोंड दाबुन लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, नंतर अंगावरील दागिणे हिसकावून केला पोबारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahatma-gandhi/", "date_download": "2019-07-16T10:45:15Z", "digest": "sha1:OGAQ5XFXX2SDVPSJD25C34CB2GTI4CHK", "length": 11590, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahatma Gandhi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअ�� केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'नथुराम गोडसेचा जन्म बारामतीचा आहे हे दुर्दैव'\nअंकगणितावर अर्थशास्र होत नाही, तर त्यासाठी शिवरायांची इच्छाशक्ती लागते. आपल्याकडे शक्ती कमी नाही, ज्ञान कमी नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती शक्ती या सरकारमध्ये आहे.\nशौचालयाच्या टाईल्सवर गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल\nमहात्मा गांधींबद्दलचं ट्वीट IAS निधी चौधरींना भोवलं\nमहात्मा गांधींबाबत IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त ट्विट, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त ट्वीट\nमहात्मा गांधी हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भाजप प्रवक्ता बरळला\nSPECIAL REPORT: 'हे राम'चं राजकारण हिट होईल\nVIDEO 'हिंदू दहशतवादा'चा वापर करून कमल हसन करताहेत फुटीचं राजकारण'\n‘मोदींचं काम नव्या नवरीप्रमाणे; बांगड्यांचा आवाजच जास्त’\nभाजपनंतर आता काँग्रेसचा शत्रू, जीन्नांबद्दलच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत\n'आम्ही महात्मा गांधींची मुलं नाही', मनेका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य\nमहात्मा गांधींचे खूनी आज सत्तेत : फारूख अब्दुल्ला\nगुजरातच्या सभेनंतर प्रियांका गांधींनी केलं पहिलं ट्विट\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/season/", "date_download": "2019-07-16T10:41:30Z", "digest": "sha1:KADE34V433QVIAUZTGBJTM7D6UFKQWE4", "length": 11713, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Season- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nBigg Boss Marathi 2- या रविवारी शिवानी सुर्वे करणार कमबॅक\nशिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या यामुळे घरातले सगळे सदस्य वैतागले होते. महेश मांजरेकरांनी तिला वारंवार समजावूनही तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले नव्हते.\nडीजीपीचा दावा श्रीदेवींची झाली हत्या, पती बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया\nVIDEO दोन्ही हात नाहीत, तरी Indian Idon गाजवलं, आता सलमानबरोबर गायलं 'हे' गाणं\nSacred Games Season 2 : शाळेत दोनदा नापास झालेला 'बंटी', एका रात्रीत बदललं नशीब\nपावसाळ्यात दूर ठेवा 'हे' आजार; करा घरगुती उपाय\nपावसाळ्यात त्वचारोग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी\nपावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 5 डेस्टिनेशन्स\nजसलीन नंतर आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा\nजसलीन नंतर आता 'या' अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा\nWorld Cup : पाऊस पडणाऱ्या इंग्लंडमध्येच का घेतली स्पर्धा\nWorld Cup : पाऊस पडणाऱ्या इंग्लंडमध्येच का घेतली स्पर्���ा\nउकाड्याने त्रासलेल्या अवस्थेत दिलासा ही बातमी करणार महागाईपासूनही सुटका\n मान्सूनसंदर्भात IMD कडून आली एक चांगली बातमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-storage-facility-grains-self-sufficient-farming-antroli-solapur-19331?tid=128", "date_download": "2019-07-16T11:27:02Z", "digest": "sha1:U4SKKZPD2CA26GN35DHHN3NX64XOPCFS", "length": 22245, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, storage facility for grains, self sufficient farming, antroli, solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श, संयुक्त कुटुंब पद्धती, कमी खर्चिक शेतीचा प्रयत्न, विविध धान्यांची साठवणूक\nदुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श, संयुक्त कुटुंब पद्धती, कमी खर्चिक शेतीचा प्रयत्न, विविध धान्यांची साठवणूक\nमंगळवार, 14 मे 2019\nसुरवातीपासूनच कमी खर्चात आणि बचतीतून शेती करण्याकडे रावसाहेबांचा कल राहिला. मुलांना चांगले शिकवले, त्यांची लग्ने करून दिली. गावात टुमदार घर बांधले. हे सर्व साध्य झाले केवळ शेतीतील उत्पन्नावर. या सगळ्या प्रवासात कधीही बॅंकांकडे हात पसरले नाहीत. आज एकाही बॅंकेचे कर्जदार नसल्याचा त्यांना अभिमान आहे.\nनव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे. त्यामुळेच दुष्काळाच्या झळा सोसूनही आपले कुटुंब व शेती स्वयंपूर्ण करण्याचा वस्तुपाठच त्यांनी उभा केला आहे\nसोलापूर जि��्ह्यात अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांची सुमारे ८८ एकर शेती आहे. गावाच्या मुख्य चौकाशेजारीच हे क्षेत्र आहे. पाण्यासाठी विहीर, बोअर आहे. तीन वर्षांपासून पाण्याची मोठी टंचाई जाणवते. एवढ्या मोठ्या शेतीच्या पसाऱ्याला पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. पण नियोजन करून चांगली शेती करण्याचा प्रयत्न असतो.\nगावचे प्रगतिशील शेतकरी नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या प्रेरणेने महिमकर यांनी विविध प्रयोग केले. सध्या टंचाईमुळे केवळ २७ एकर ऊस वगळता अन्य क्षेत्रावर पिके नाहीत. पण दरवर्षी रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, तूर, करडई, मका आदी पिके असतात. कांद्याचे तीन- चार एकर क्षेत्र व भाजीपाला असतो. कांद्याचा मोठा आधार असतो. यंदा तीन एकरांत सुमारे साडेचारशे क्विंटल कांदा मिळाला. दर समाधानकारक नसला तरी खर्च निघून थोडे पैसे मिळाले. ऊस, कांदा या नगदी पिकांमधून घरचा खर्च भागवला जातो. धान्यांची पेरणी ट्रॅक्‍टरद्वारेच होते. ट्रॅक्‍टर घरचाच आहे. तो चालवणाराही घरचाच. बियाणेही घरचेच. यंत्राद्वारेच मळणी होते. त्यामुळे पेरणी मजुरी, डिझेल, कोळपणी, काढणी, मळणी यावरील बहुतांश खर्च वाचतो. तुरीचे एकरी सहा क्विंटल तर ज्वारी, हरभरा आणि करडईचे प्रत्येकी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.\nएकत्रित कुटुंब पद्धतीचे बळ\nवय वर्षे ६४ असूनही रावसाहेब घरचा आणि शेतीचा सगळा डोलारा स्वतः सांभाळतात. ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंग हाती घेऊन नांगरण, फणपाळी ही कामे स्वतः करतात. अण्णाराव हे रावसाहेब यांचे धाकटे बंधू. दोघांच्या कुटुंबातील सदस्य संख्या १९ आहे. सर्व एकत्रितच राहतात. मोठा मुलगा राजू बारावी आणि नरहरी एमएबीडपर्यंत शिकले आहेत. भावाचा मुलगा संगमेश्‍वर एमएबीएड आहे. भावाचा दुसरा मुलगा बसवेश्‍वर केवळ नोकरीत आहे. बाकी बहुतांश सर्व शेतीतच कार्यरत आहेत. घरचे मनुष्यबळ, कमीत कमी खर्च आणि प्रयोगशीलता ही या कुटुंबाच्या प्रगतीची वैशिष्ट्ये आहेत.\nधान्य साठवून योग्य वेळी विक्री\nरावसाहेबांच्या शेतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धान्य साठवून ठेवण्याची पद्धत.\nगेल्या तीन वर्षांत उत्पादित झालेली ९० क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी, १५० क्विंटल करडई, ३० क्विंटल हरभरा, २० क्विंटल गहू आजही त्यांच्या घरी शिल्लक आहे. यंदा त्यातील केवळ तूर विकली. घरची गरज व बाजारातील दर वाढले तरच विक्रीचा विचार होतो. घरासमोर धान्य साठवणुकीच्या आठ टाक्या आहेत. त्यात ही साठवणूक केली आहे. शिवाय घरातही खोल्यांमध्ये साठवणूक सविधा केली आहे. पोत्यांच्या थप्प्याही रचून ठेवलेल्या दिसतात. धान्य स्वच्छ करण्यासाठी चाळणी यंत्र आहे. ठराविक वेळेला चाळणी करून ते पुन्हा साठवले जाते. अलीकडेच त्यांचे चिरंजीव नरहर यांनी हरभरा, तुरीपासून डाळी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.\nउसाच्या २७ एकरांपैकी सात एकरांत कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्या तंत्राने व्यवस्थापन केले जात आहे. दोन ओळीतील अंतर साडेतीन फूट पण पट्ट्यातील अंतर सात फूट ठेवले आहे. पाणी देताना पट्ट्यातील एकाच सरीला पाणी द्यायचे. त्यामुळे बाजूच्या दोन्ही सऱ्या एकाचवेळी भिजतात. परिणामी पाणी कमी लागते. लागवडीनंतर तणनाशक, त्यानंतर बैलाद्वारे मशागत होते. कोणत्याही प्रकारची मशागत वा खुरपण होत नाही. ऊसवाढीसाठी खतांचाही वापर फार नाही. अन्य १५ एकरांतही केवळ रासायनिक खतांचा मर्यादेत ठेवून एकरी ५४ ते ६५ टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nआठ म्हशी असून सध्या हिरव्या चाराटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दररोजच्या २० लिटर दुधापैकी १० लिटर डेअरीला पाठवले जाते. हंगामात हेच दूध ३० ते ३५ लिटरपर्यंत पोचते. दूध विक्रीतून महिन्याला आर्थिक आधार मिळतो.\nसंपर्क - रावसाहेब महिमकर- ९६२३१२८३६५\nशेती farming तूर सोलापूर व्यवसाय profession ऊस wheat यंत्र machine संगमेश्‍वर डाळ खत\nरावसाहेब यांचे संयुक्त कुटूंब. आजही रावसाहेब उतरत्या वयात ट्रॅक्टर आधारीत कामे करतात.\nनैसर्गिक पद्धतीचा अधिक वापर केलेल्या उसाची पट्टा पद्धतीने लागवड.\nच्छ केलेले धान्य कणग्यांबरोबर पोत्यांमध्येही भरून ठेवले जाते.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्या��कडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...\nसेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...\nकाटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...\nदहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...\nविना कंत्राट, विना अनुदान शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...\nदुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...\nपरिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...\nकष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...\nसुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nपुसद वन विभागाचा हायटेक दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...\nअडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...\nपाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...\nआदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...\nविदर्भात रूजतोय काबुली हरभराकाबुली हरभऱ्याला देशभरातील बाजारपेठेत चांगली...\nपाषाण जमिनीवर दरवळतोय सोनचाफ्याचा सुगंध ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर��निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/14/14048", "date_download": "2019-07-16T10:36:10Z", "digest": "sha1:SZJEJDWIALX2K6QFUGKPSVTWEWIEXEUP", "length": 3072, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चोर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /शब्दखुणा /चोर\nआत्ता चोर आला होता\nचोर लेखनाचा धागा स्वप्नाली 14 Jun 1 2017 - 6:38am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/tender_options_m.php", "date_download": "2019-07-16T11:17:20Z", "digest": "sha1:VIXGL4GC3KL4H474MXYETNEOYYZ3NR62", "length": 8059, "nlines": 137, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | निविदा माहिती", "raw_content": "\nठेकेदार नोंदणी (ऑन लाईन) डिजिटल की नोंदणी\nअंतिम दिवशी भरल्या जाणाऱ्या निविदा / Online Performance / Additional Security Deposite (PSD/ASD) बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही\nभांडवली कामाच्या निविदा भरण्यासाठी संगणक तयार करणे (Online Performace Security Deposite) PSD बाबत\nभांडवली कामाच्या निविदा भरणे (अभियांत्रिकी निविदा प्रकार ) (Online Performace Security Deposite) PSD बाबत\nभांडवली कामाच्या निविदा-अंदाजपत्रक ३\nस्थापत्य, विद्युत , जलनि:सारण इत्यादी अभियांत्रिकी विभागाचे निविदा\nमहापालिकेने काढलेल्या इतर चालू निविदा पहा\nविविध विभागांचे निविदा कामांचे पात्र/अपात्र तक्ते\nउद्यान विभागांचे निविदा कामांचे पात्र/अपात्र तक्ते\nभांडवली कामांचे दिलेले आदेश\nस्थापत्य कामाचे दर पृथकरण माहिती\n(दरपत्रकावर आधरित खरेदी व मागणी माहिती)\nविद्युत विषयक कामाचे तपशील / वर्णन पार्ट १\nविद्युत विषयक कामाचे तपशील / वर्णन पार्ट २\nनिविदा भरा (मनपा प्रणाली)\nमहापालिकेने काढलेल्या निविदा नोंदणीकृत ठेकेदारास भरता येतात\nनिविदा भरा NIC प्रणाली\nमहापालिकेने काढलेल्या निविदा नोंदणीकृत ठेकेदारास भरता येतात\nई पेमेंट करताना आपल्या बँकेतून रक्कम वजा होवून पावती न मिळाल्यास कृपया ३ दिवस थांबावे आपली पावती आपल्यास उपलब्ध करून दिली जाईल\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65746", "date_download": "2019-07-16T11:46:53Z", "digest": "sha1:W6ICM2S6SVAKLCTVGK7UHJX46W7YRZ26", "length": 33078, "nlines": 262, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तू पूर्वीची राहिली नाहीस | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तू पूर्वीची राहिली नाहीस\nतू पूर्वीची राहिली नाहीस\nहे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.\n\"इट्स नॉट यू, इट्स मी\" वगैरे.\nपण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.\nमाझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.\nलहानपणी मला साधे (चॉकलेटविरहित) दूध प्यायला लावण्यासाठी एका उंच स्टुलावर बसवण्यात यायचे. चिरंजीवांनी दूध नाकारल्या नाकारल्या त्यांना पेढ्याचे बॉक्स पुरवण्यात आले.\n\"एक पेढा म्हणजे एक कप दूधच की\" शिवाय आटवलेलं. त्यामुळे बसल्या बसल्या सहा पेढे खाल्ले तर सहा कप दूध प्यायल्यासारखे होईल.\nमग पेढ्यांबरोबर चॉकलेटं, आईस्क्रीम, गुलाबजाम हे असले सगळे दुग्धजन्य पदार्थ पंगतीला येऊन बसू लागले.\n\"आजीकडे गेल्यावर मला ब्रेकफास्टला गुलाबजाम मिळतो\", असे चिरंजीवानी सांगितल्यावर ते नक्की विधान आहे की धमकी आहे याचा विचार करून मी बुचकळ्यात पडले. पण अर्थात आजी त्याला गुलाबजामच्या पाकात जिलबी बुडवून, त्याला चिरोटा लावून जरी वाढत असली, तरी मी माझ्या, पंचडाळीच्या धिरड्यापासून मागे हटणार नव्हते. सुरुवातीला सगळे पहिलटकर पालक करतात तसे आम्हीदेखील अतिशय क्लिष्ट नियम केले होते. मुलाच्या खाण्यात चमचाभर साखर घालताना, मला आपण त्याच्यात कोकेन घालतोय अशी भावना यायची. तसेच माझ्या आई बाबांना धाक लावून त्यांच्या घरी ही असली करूण नियमावली पाठवायचेही प्रयत्न झाले. त्या नियमावलीचा उपयोग बहुधा माझ्या मुलाच्या तोंडाला लागलेला पाक पुसायला झाला असावा. मुलगा बोलत नव्हता तोपर्यंत आम्हाला ही साखपेरणी छोट्या छोट्या पुराव्यांमध्ये दिसायची. शर्टावर पडलेला एखादा डाग, मुलाच्या तोंडाला येणार वेलदोड्याचा वास वगैरे. अशा गोष्टींकडे, आम्ही कानाडोळा करायचो. पण नंतर मुलानी, \"आईकडचे (बेचव) जेवण विरुद्ध आजीकडचे (चविष्ट) जेवण\" असा तोंडी प्रबंध सांगायला सुरुवात केली, तेव्हा नाईलाजाने आम्ही आमच्याकडील नियम शिथिल केले.\nदीड वर्षाच्या कोवळ्या वयात मला शाळेत पाठवणारी माझी आई, नातवाच्या शाळेत जाण्यावर मात्र काहीही मतं व्यक्त करू लागली.\nएक दिवस आजीच्या गाडीत बसून शाळेत जाताना, पोरानी आजी बरोबर आहे हे ओळखून एक करुणरसपूर्ण नाट्य सुरु केले. आजीच्या डोळ्यात डोळे घालून टप्पोरे अश्रू बाहेर काढले आणि झालं शाळेच्या बाहेर गाडीत मुलगा आजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून भोकाड पसरून बसला आणि त्याच्या बरोबर चक्क आजीसुद्धा अश्रू ढाळू लागली. \"राहूदेत आज शाळा. नको रडवूस त्याला\", असं म्हणून आईदेखील मुळूमुळू रडू लागली. मग केसात अडकलेले च्युईंगम काढायला जितके प्रयत्न लागतात, त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करून मला आजीपासून नातवाला सोडवावे लागले. शाळेतल्या बाईंना माझी व्यथा सांगितल्यावर, आजी आजोबा असेच असणार हे आदिम सत्य त्यांनी मला सांगितले.\n\"नको रडवूस त्याला\" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये, हा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे\nआणि एकूणच, \"आई मुलाला रडवते\" या वाक्यातील कर्त्याच्या डोक्यावर, त्या मुलाला बिघडवणाऱ्या सगळ्या मंडळींचे पापाचे घडे ठेवले जातात.\nआणखीन वर, \"आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही\" हेदेखील असतं.\nकसा करेल तो हट्टीपणा तुम्ही त्याच्या मनातले, त्याला���ी माहिती नसलेले हट्ट ओळखून ते पुरवण्याचा चंग बांधला असेल तर मुलाला फारसे कष्ट घ्यावे लागणारच नाहीत. एक दिवस डीमार्ट मध्ये मुलांना बसवून रिमोटने चालवायची गाडी असते तशी गाडी घेण्याचा मानस आजीबाईंनी व्यक्त केला. तसे केल्यास गाडी पुरवणाऱ्याच्या घरी ती गाडी आणि नातू कायमचे राहतील अशी धमकी देऊन तो आजीहट्ट मागे फिरवण्यात आला. नातवाला स्पीड ब्रेकरवरून गाड्या फिरवण्याची हौस आहे आहे असे कळताच, सुताराकडून दोन सुबक, लाकडी स्पीडब्रेकर बनवून घेण्यात आले. आणि घाई गडबडीचा वेळी त्यावर अडखळून पोराच्या आई बापानी पोराला कितीतरी साष्टांग नमस्कार घातले.\nआपल्या आईच्या अशा वागण्याचा आपल्याला नक्की त्रास का होतो याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भरपूर पाहून झाल्यावर, तिला तिच्या तरुणपणीच्या कुचकटपणाचा पश्चाताप होतो आहे, पण त्याचं प्रायश्चित मात्र ती माझ्यावर न करता माझ्या पोरावर करते आहे, हे माझ्या निदर्शनास आले. आणि मला म्हातारपणी असा पश्चाताप नको असेल तर सध्या मला पोराशी माझी आई वागते तसे वागावे लागेल हे भीषण सत्य समोर आले.\nएकतर आपल्या नातवाला काहीही करू देणे हा किमान जोखमीचा मार्ग आहे. त्याची थेट फळं मुलीला भोगावी लागतात. आणि आजी आणि नातवाच्या या घट्ट नात्याचे कारण त्या दोघांचेही माझ्याशी असलेले सौम्य शत्रुत्व हे देखील असू शकेल. या सगळ्याचा उहापोह करून निष्पन्न असे काहीच झाले नाही. परिस्थिती हाताबाहेर जातेय असे लक्षात येत होते तोच मला एक रामबाण सापडला. माझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nसई, अगदी अगदी झालं\nसई, अगदी अगदी झालं\nधीर धरा, 6 7 वर्षाचे मूल झाल्यावर आजी परत बदलेल\nमाझ्या आईचा लाडवर्षाव सुरु\nमाझ्या आईचा लाडवर्षाव सुरु झाला की मी माझ्या आजीचे गुणगान गाऊ लागते. अगदीच सुधारत नसली तरी त्यामुळे परिस्थिती थोडी आटोक्यात येते.>>> धमाल लिहल आहेस.\n अजून थोडे किस्से चालले असते\nह्याची मालिका होईल - बदललेल्या माणसांची\nअगदी अगदी अस्संच होतं\n' त्याला रडवू नकोस', ' त्याच्यावर चिडू नकोस' ही अत्यंत संतापजनक वाक्य ं \nखरंच ह्याची मालिका होऊ शकते, मनावर घेणे\nहा हा हा हा सहीच लिहिलंय एकदम\nहा हा हा हा सहीच लिहिलंय एकदम योगायोगाने मल��� हे कार्टून पण आजच बघायला मिळाले...\n\"आमच्याकडे असला की तो अजिबात\n\"आमच्याकडे असला की तो अजिबात हट्टीपणा करत नाही\" ... डिप्रेशनच येते हे वाक्य ऐकून...\nभन्नाटच लिहीले आहेस सई...\nअगदी अगदी मुळात आजी आजोबांना\nअगदी अगदी मुळात आजी आजोबांना नातू त्रास देतो हे विधानच मान्य नसते. किती गुणी आहे बाळ.\nआजी तू नको घेऊ कदी, तुझे हात दुखतील म्हणणारे गुणी बाळ, आई बाबांच्या समवेत बाहेर गेले की पाच पावलं चालत नाही हे त्यांना कसे पटवून देणार\nशेवटी एकदा मोबाईलवर चित्रीकरण करून सज्जड पुरावा सादर केला गेला तरी, काहीतरी बिनसलं असेल रे त्याचे त्या दिवशी. मुलांना कळत नाही काय होतंय ते\n'त्याला रडवू नको' आणि 'त्याला खायला देत जा' अश्या सूचना मला फोनवरूनही नेहमीच ऐकाव्या लागतात.\nलेख आणि प्रतिक्रिया सर्व\nलेख आणि प्रतिक्रिया सर्व वाचून अगदी अगदी झालं\nपहिल्या तीनचार ओळी इंग्रजीतून मराठीत लिहिल्यासारख्या वाटल्याने पुढचं वाचायला घाबरत होतो. पण वाचलं. मजा आली.\nघरात एखाद्या पाळीव प्राण्याची स्वप्नात ही कल्पना न करू शकणारी मी आता मुलीच्या मागे लागलेय , मांजर आण म्हणून. कारण तुम्ही ओळखलं असेलच.\n>>> \"नको रडवूस त्याला\" हा\n>>> \"नको रडवूस त्याला\" हा वाक्य प्रयोग काळजाला घरे पडणारा आहे. कारण आपण साधारणपणे तीस वर्षांपूर्वी स्वतः असहायपणे अनुभवलेल्या परिस्थितीत, जे वाक्य म्हणायला आपली आजी नव्हती, तेच वाक्य तेव्हा आपल्याला रडवणारी बाई आता आपल्याला ऐकावतीये\nटडोपा झालं बघ मला\nमाझ्या आईने प्रथम 'नका गं रडवू त्याला' म्हटलं तेव्हा मला 'Who are you and what have you done to my mother' असं झालं होतं' असं झालं होतं इतकी थक्क मी आयुष्यात कधी झाले नव्हते आणि यापुढे होईन असं वाटत नाही\nलेखाची लिंक माझ्या पूर्वीच्या न राहिलेल्या आईला पाठवली आहे.\nएकदम परफेक्ट आहे हे.\nएकदम परफेक्ट आहे हे.\nघरातलं उदाहरण म्हणजे, बायको लहान असताना असच तिच्या आई वडिलांनी खुप शिस्त लावली होती. घरातले सोफे, इतर काही वस्तू, पुढे गाडी वगैरे सगळं म्हणजे sacred असल्या सारख्या जपल्या जायच्या. पुढे काही वर्षांनी बायको एकदा तिच्या घरी गेली तेव्हा तिची ५-६ वर्षांची भाची पण तिथे होती. एका सकाळी तिला काय मूड आला आणि ती सरळ सोफ्यावर क्रॅयॉननी रंगरंगोटी करु लागली आणि सरवात मोठा धक्का म्हणजे ती (बाय्को) लहान असताना अशा घोर गुन्ह्यांकरता कर्दनकाळाचे रुप धा��ण करणारे तिचे वडिल अगदी समोर बसून तो एखाद्या भारी पिकचरचा फस्ट डे फस्ट शो असल्यासारखे कौतूकानी बघत होते. ती खाली पडायचीच बाकी राहिली होती\nह्या संदर्भातच काल परवा आलेलं\nह्या संदर्भातच काल परवा आलेलं हे एक व्हॉट्सअ‍ॅपियं पण तरी सत्यवचन सांगणारं रत्न.\nघाला, घाला शिव्या आजोबा आजीला\nघाला, घाला शिव्या आजोबा आजीला\nअहो तुम्हाला शिस्त लागावी म्हणून काळीज कठोर करून, मन दगडाचे करून तुम्हाला रागावलो, शिक्षा केली. आम्हालाहि भावना होत्या, आहेत.\nपण तो पेशन्स, ती शारीरिक शक्ति आता नाही उरली हो करू दे जरा नातवाचे कौतुक, किती बरे वाटते ते खूष झालेले बघण्यात.\nवाट बघत असतो कधी एकदा नातवंडे घरी येतील. (जरा वेळाने वाटायला लागते, कधी एकदा घरी जातील. हो, खोटे का बोला\nआमच्या घरी आंअची पावणेतीन\nआमच्या घरी आमची पावणेतीन वर्षाची नात आली होती. तिच्या घरी तिची आई (मा़झी मुलगी) तिला कडक शिस्तीत ठेवायचा प्रयत्न करते. तिला चॉकलेट, आईस्क्रीम असले काही देत नाही. आमच्या घरी आल्यावर ती बिचारी मुलगी खूप खूष असते, कोचावरच्या उश्या इकडच्या तिकडे, कोस्टर्स इकडून तिकडे, दिवे लावणे, बंद करणे, काहीहि चालते एकदा तर तिला तिच्या आजीने छोटे चॉकलेट दिले - नातीला आवडले. पण लगेच तिने घाईघाईने आ़जीला सांगितले - We won't talk about about this with Mommy. अर्थात आम्ही काही खोटे बोलत नाही - मुलीला जावयाला घरी कळलेच. जावयाने घरी गेल्यावर नातीला म्हंटले तुला चॉकलेट आवडले का एकदा तर तिला तिच्या आजीने छोटे चॉकलेट दिले - नातीला आवडले. पण लगेच तिने घाईघाईने आ़जीला सांगितले - We won't talk about about this with Mommy. अर्थात आम्ही काही खोटे बोलत नाही - मुलीला जावयाला घरी कळलेच. जावयाने घरी गेल्यावर नातीला म्हंटले तुला चॉकलेट आवडले का\nआता आम्ही काय रागवायचे या मुलीवर\nनन्द्यांची नात हुषार आहे\nनन्द्यांची नात हुषार आहे\nसई , मस्त लेख\nकॅल्विन अँड हॉब्स कोण ट्रान्सलेट करतंय\n>>>>माझ्या आईने प्रथम 'नका गं रडवू त्याला' म्हटलं तेव्हा मला 'Who are you and what have you done to my mother' असं झालं होतं' असं झालं होतं इतकी थक्क मी आयुष्यात कधी झाले नव्हते आणि यापुढे होईन असं वाटत नाही\n आता मी आई-बाबा आणि विक्रम तिघांनाही त्यांच्या \"हाल पे\" सोडून दिलंय. मला आता फारसे धक्के बसत नाहीत. आणि फार काही झालं तर माझा ठेवणीतला आवाज आहेच.\n>>>बसून तो एखाद्या भारी पिकचरचा फस्ट डे फस्ट शो असल्यासारखे क���तूकानी बघत होते. ती खाली पडायचीच बाकी राहिली होती\nहे असं तर मी खूप ठिकाणी बघितलं आहे. आणि आजोबांना नेहमी ड्रम किट, डमरू, पिपाणी, शिट्ट्या, भोंगे वगैरे खेळणी पण कौतुकाने आणावीशी वाटतात. सूडच असतो तो.\n>>>(जरा वेळाने वाटायला लागते, कधी एकदा घरी जातील. हो, खोटे का बोला\nहा हा. माझा आईकडे विक्रम येण्याची वेगळी बेडशीट्स असतात. ती काढली कि खाली नेहमीची असतात.\nअभिप्रायांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार..\nजावयावर सूड उगवल्यासाराख्या सासूबाई वागतात हे मलाच वाटत न्हवते तर\nपण आता दुसऱ्या अपत्याच्या वेळी आम्हीच एकदम लीनियंट (रीड आळशी) झालोय.\nयाच थीमवर शाळेत असताना एक धडा\nशाळेच्या पुस्तकात याच थीमवर आधारीत एक धडा होता. धड्याचं शिर्षक आठवत नाहि पण \"दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जपावं लागतं\", असा काहिसा संदेश होता...\nसमदुःखी. लहानपणी आम्हाला गाणी\nसमदुःखी. लहानपणी आम्हाला गाणी ऐकू न देणारे आजोबा नातवंडांसोबत गाणी म्हणतात. ते बघून मला हार्ट अटॅक आला होता almost. मी नाच शिकण्याचा हट्ट केला तर मोठी झाल्यावर काय नाचणारी होणार का म्हणणारे आजीआजोबा मुलीला भरतनाट्यम क्लासला पाठव हे सांगतात. मुलांच्यासमोर 'त्याच्याशी नीट वागत जा ' असं सांगतात\nअसच होतं, आपले बाबा ते हेच का असा प्रश्न मला आणि भावाला अनेकदा पडतो, त्यांचं नातवंडांबरोबरच वागणं पाहून\nतुमच्या आई ना दिलात का वाचायला त्यांची काय प्रतिक्रिया होती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-16T10:35:52Z", "digest": "sha1:BY244H4TRMWIIY7YTYINDRGSMVRXBEPJ", "length": 12700, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ पाच जणांच्या नजरकैदेत पुन्हा वाढ | Dainik Prabhat", "raw_content": "\n“त्या’ पाच जणांच्या नजरकैदेत पुन्हा वाढ\nभीमा-कोरेगाव प्रकरण : पुणे पोलिसांना मोठा दिलासा\nजामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पुणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे.\nयाशिवाय या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असेही नमूद केले आहे.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने यावर 2-1 अशा बहुमताने निर्णय दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आपली चौकशी कुणी करायची, हे आरोपी ठरवू शकत नाहीत. तसेच एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांकडून बळाचा दुरुपयोग झालेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पुणे पोलिसांची आणि पर्यायाने राज्य सरकारची पाठराखण केली. या पाच जणांच्या अटकेमागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचेही त्यांनी नमूद केले.\nतर न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी महाराष्ट्र पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर तीव्र आक्षेप नोंदवला. ही अटक दुर्दैवी असून मीडिया ट्रायल असल्याचे दिसून येते, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले.\nदरम्यान, गत सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात पुणे पोलिसांनी पुरावे सादर केले होते. हे पुरावे पाहून निर्णय घेऊ आणि पुरावे बनावट असल्याचे आढळल्यास प्रकरण रद्द करु, तसेच चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचे संकेत न्यायालयाने दिले होते. पुणे पोलिसांनी दिलेले पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.\nभीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरनॉन गोंजाल्विस, वरवरा राव आणि अरुण परेरा यांना देशातील विविध ठिकाणांहून अटक केली. इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह 29 ऑगस्ट रोजी पाच जणांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. राजकीय हेतूने ही अटक करण्यात आली असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला.\nबाबरी पतन प्रकरण – विशेष न्यायालयाने मागितली सहा महिन्यांची मुदत\nआणखी पाच बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी\nकर्नाटकात आता भाजपच आणणार अविश्‍वास ठराव\nरेल्वेतील संशयास्पद कर्मचारी रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईचे संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\n���र्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-why-support-maratha-reservation-5972", "date_download": "2019-07-16T10:22:30Z", "digest": "sha1:KMBQPRCGAEB7TOIM6FMOTFSGAQM5FHCI", "length": 7651, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news why support maratha reservation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणाला समर्थन अशासाठी..\nमराठा आरक्षणाला समर्थन अशासाठी..\nमराठा आरक्षणाला समर्थन अशासाठी..\nमराठा आरक्षणाला समर्थन अशासाठी..\nगुरुवार, 27 जून 2019\nराज्यामध्ये आरक्षण किती टक्के असावे याबाबत कोणतीही कायदेशीर मर्यादा अद्यापी निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे आरक्षण केवळ पन्नास टक्केच असायला हवे हा दावा चूक आहे.\nकुणबी आणि म��ाठा यामध्ये चालीरितींमध्ये तफावत असून ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश केला असता तर ओबीसींच्या आरक्षणाचा वाटा कमी झाला असता. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटामध्ये आरक्षण दिलेले आहे.\nमराठा समाज हा प्रारंभापासूनच मागास होता, मात्र त्याची योग्य ती दखल आणि अभ्यास यापूर्वीच्या आयोगांकडून केला गेला नाही.\nराज्यामध्ये आरक्षण किती टक्के असावे याबाबत कोणतीही कायदेशीर मर्यादा अद्यापी निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे आरक्षण केवळ पन्नास टक्केच असायला हवे हा दावा चूक आहे.\nकुणबी आणि मराठा यामध्ये चालीरितींमध्ये तफावत असून ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश केला असता तर ओबीसींच्या आरक्षणाचा वाटा कमी झाला असता. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटामध्ये आरक्षण दिलेले आहे.\nमराठा समाज हा प्रारंभापासूनच मागास होता, मात्र त्याची योग्य ती दखल आणि अभ्यास यापूर्वीच्या आयोगांकडून केला गेला नाही.\nमुख्यमंत्री मराठा समाजाचे असून काय उपयोग, सर्वसामान्य मराठा मात्र सुविधांपासून वंचित राहिल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.\nमराठा सधन आहे असा दावा चूक आहे. मोजकीच लोक सधन असले तरी सरसकट समाज आर्थिक-शैक्षणिक स्तरावर मागास आहे.\nराज्य घटनेच्या 102 व्या घटना दुरुस्तीमुळे जरी आरक्षणाचा अधिकार राष्ट्रपतींना असला तरी तो सरसकट अधिकार नाही आणि त्या अधिकारामुळे सरकारचा आरक्षण देण्याच्या अधिकार संपुष्टात येत नाही. त्याचबरोबर 103 व्या घटनादुरुस्तीमुळे सवर्ण आरक्षण देण्याचा अधिकारही राज्य सरकारना आहे. त्यामुळे सरकारचे आरक्षण मंजूर करण्याचे अधिकार शाबूत आहेत.\nमागास प्रवर्गाचा अहवाल गुणात्मक पद्‌धतीने आणि विविध प्रकारचे दाखले देणारा परिपूर्ण सर्वंकष अहवाल आहे. आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा कायदेशीर आधार असलेला अहवाल आहे.\nमुख्यमंत्री पदाधिकारी असणे किंवा याचिकादार पदाधिकारी असण्यामुळे सर्व्हेक्षणातील तपशील वास्तवातीलच आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही.\nआरक्षण ओबीसी मराठा समाज maratha community\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/three-family-member-committed-suicide-6040802.html", "date_download": "2019-07-16T11:00:33Z", "digest": "sha1:VFLGY3WELOVHQTANXMTE2RT5RJH3RTC7", "length": 5387, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "three family member committed suicide | जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या\nमानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल\nभडगाव- जळगाव जिल्ह्यातील भगडाव येथे मुलाच्या विरहात आई-वडील आणि मुलगी अशा तिघांनीही सामूहिक आत्महत्या केल्याची घटना आज(दि.30)घडली आहे. 9 वर्षीय इसम बाबू सय्यद याची 22 मार्चला हत्या करण्यात आली होती. या हत्या होऊ इतके दिवस झाले तरीदेखील आरोपींचा शोध लागला नव्हता. यामुळेच बाबू सय्यद खूप तणावात होते. मुलाचा विरह आणि यातूनच आलेला मानसिक तणाव यामुळे कुटुंबातील तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T10:05:16Z", "digest": "sha1:VHU67GQCEFN6BB3MS2CQNWJRRHMJ756U", "length": 3330, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गोंदिया जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"गोंदिया जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-strories-marathi-agrowon-popat-dhuke-1062", "date_download": "2019-07-16T11:15:51Z", "digest": "sha1:SYSPYN2ALBKLSKN3TLT2NA77L3G45F57", "length": 24002, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success strories in marathi, agrowon, popat dhuke | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nउत्कृष्ट मधमाशीपालनातून डाळिंब गुणवत्तेत वाढ\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nअगोती (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी पोपट ढुके यांनी डाळिंब बागेत उत्कृष्टपणे मधमाशीपालन करीत काटेकोर व्यवस्थापनाचा नमुना पेश केला आहे. त्यास सेंद्रिय पद्धतीची जोड देत एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही उंचावला आहे. त्यांच्या या कतृत्वासाठी दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.\nअगोती (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी पोपट ढुके यांनी डाळिंब बागेत उत्कृष्टपणे मधमाशीपालन करीत काटेकोर व्यवस्थापनाचा नमुना पेश केला आहे. त्यास सेंद्रिय पद्धतीची जोड देत एकरी उत्पादन व त्याचा दर्जाही उंचावला आहे. त्यांच्या या कतृत्वासाठी दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील इंदापूर हा डाळिंब व उसासाठी प्रसिद्ध तालुका. अगोती हे या तालुक्यातील गाव.गावातील पोपट तात्याबा ढुके यांची आता प्रगतिशील डाळिंब उत्पादक म्हणून अोळख झाली आहे. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय पत्नी, दोन मुले (महेश व मंगेश) असा त्यांचा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहे. ढुके यांचे एकूण क्षेत्र १६ एकर आहे. सन १९७७ मध्ये त्यांची १७ एकर शेती धरणाखाली गेली. मात्र ते डगमगले नाहीत. उपलब्ध क्षेत्रातच प्रयोगाच्या वाटा ढुंढाळत राहाव्यात व प्रगती करीत राहावे याच ध्येयाने ते पुढे चालले.\nऊस थांबवून डाळिंबातच लक्ष\nअगोती गाव हे उसासाठी प्रसिद्ध होते. अलीकडील काळात मात्र या भागातील शेतकरी डाळिंब, पेरू अशा पिकांकडे वळले आहेत. ढुके यांचेदेखील एकेकाळी बहुतांश क्षेत्र उसाखालीच होते. मात्र, बदलत्या काळाचा कानोसा घेत तेही डाळिंबाकडे वळले.\nआजची ढुके यांची शेती दृष्टिक्षेपात\nसुमारे १२ एकर डाळिंब\nतीन एक जंबो आकाराचा पेरू\nडाळिंब शेती ढुके सुमारे चार ते पाच वर्षांपासून करीत आहेत. सन २०१२ मध्ये तीन एकर क्षेत्र त्यांनी या पिकाखाली आणले. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत गेले. ��ुरवातीचे अनुभव घेत व चांगले व्यवस्थापन यामुळे एकरी भरघोस उत्पादन मिळू लागले. आज जुने व नवे असे मिळून १२ एकर क्षेत्र. भगवा वाण. जमीन-काळी. उजनी धरणाच्या बाजूलाच वास्तव्य व जमीन. पाणी व्यवस्थापनासाठी दोन विहिरी, बोअर तसेच उजनी धरणातील बॅकवॉटरचा फायदा घेतला. तेथून पाण्याची पाइपलाइन केली. त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय केली आहे. खत व्यवस्थापनामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, कोंबडी खत आदींचा वापर\nसन २०१४ मध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. सन २०१५ मध्ये थंडी जास्त होती. त्यामुळे कळीचे सेटिंग झाले नाही. जवळपास सर्वच कळी गळाली. त्यामुळे काहीच उत्पादन हाती मिळाले नाही. त्या वेळी मित्राचा सल्ला उपयोगी पडला. त्यांनी परागीभवनासाठी मधमाशीपालन करण्याचा सल्ला दिला. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके) संपर्क त्यातून झाला. त्यानंतर ढुके केव्हीकेशी जोडले गेले ते कायमचेच.\nया बाबींवर दिले लक्ष\nकेव्हीकेच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून सुरवातीला एक पेटी बागेत\nमधमाश्यांना हानीकारक ठरेल अशा कीडनाशकांचा वापर थांबवला. त्याएेवजी सेंद्रिय वा जैविक कीडनाशके फुलोरा अवस्थेत वापरण्यास सुरवात केली.\nएका पेटीपासून पुढे पेट्यांची संख्या वाढू लागली. तशा त्यातील मधमाश्यांची संख्या वा वसाहतीदेखील वाढू लागल्या. अशी संख्या ३० ते ४० पेट्यांपर्यंत. सन २०१६ मध्ये योग्य निगा ठेवल्यानेच मधमाश्यांची संख्या वाढून एका पेटीवर आणखी दोन पेट्या ठेवाव्या लागल्या.\nमधमाशीला साखर पाक देणे, पाणी देणे, पेट्यांची काळजी घेणे या बाबींचीही काळजी घेतली.\nआसपासच्या शेतकऱ्यांनीही खूप साह्य केले. त्यांनीही जैविक शेतीचा आधार घेतला. त्यामुळे आर्थिक बचत झाली.\nबागेत तेलकट डाग रोगानेही सुमारे १० टन मालाचे नुकसान झाले. बागेत मर रोगही होता. मात्र केव्हीकेकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार कडुनिंबावर आधारित कीडनाशक, स्युडोमोनास तसेच मर व मूळकूज यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापरणे यांसारख्या बाबींचा अवलंब करूनबाग कीड-रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनातील विविध घटकांचा उदा. सापळे यांचाही वापर झाला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे कीड नियंत्रण सोपे झाले.\nडाळिंब बागेचे एकूणच ठेवलेले चोख व्यवस्थापन, मधमाशीपालनातून झालेले परागीभवन, त्यातून कळीचे झालेले सेटिंग यांचा फायदा उत्पादनावाढीत दिसून आला. सन २०१६- साडेचार एकरांत- ४८ टन उत्पादन मिळाले. त्यापूर्वीच्या वर्षी तेवढ्याच एकरांत २६ टन उत्पादन मिळाले होते.\nदर्जेदार डाळिंबास चांगले दर\nउत्पादनवाढीबरोबर त्याचा दर्जाही चांगला मिळाला. अर्थात दरवर्षी आवकेचा व दरांचा फटकाही सहन करावा लागला. तरीही दोन वर्षांपूर्वी किलोला ५२ रुपये दर मिळाला. सन २०१६ मध्ये मात्र बाजारात मंदी होती. माल कमी होता. त्या वेळी किलोला ८७ रुपये कमाल दर मिळाला. अर्थात दर्जा हा घटकदेखील त्याला कारणीभूत होता. ढुके म्हणतात की मधमाशीपालन व जैविक घटकांचा वापर या गोष्टीला कारणीभूत असेल. त्यामुळे मालही एकाचवेळी तोडणीला आला होता.\nदोन वेळा पुरस्काराने गौरव\nमागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक परागीभवन दिवसानिमित्त (पॉलिनेशन डे) बारामती केव्हीकेमार्फत उत्कृष्ट शेतकरी अर्थात मधमाशीपालक म्हणून पुरस्कार देऊन ढुके यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर यंदाही १९ आॅगस्ट रोजी झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्तही \"उत्कृष्ट शेतकरी' म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान त्यांनी पटकावला.\nसंपर्क- पोपट ढुके- ८६०५०७३१८६\n- डॉ. मिलिंद जोशी\n(लेखक बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ज्ञ आहेत.)\nयंदाही १९ आॅगस्ट रोजी झालेल्या जागतिक मधमाशी दिनानिमित्तही \"उत्कृष्ट शेतकरी' म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान पटकावला.\nविविध पिकांच्या प्रयोगातून प्रयोगशील शेती केली आहे.\nयंदा जंबो पेरूची लागवड केली आहे.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत ���०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5453305525600281048&title=Srilankan%20Film%20Festival%20inaugarated%20in%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T09:58:53Z", "digest": "sha1:LPEDI4VJFZW6MQFRVVQQ4WSTZGGVUBAY", "length": 12306, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘सत्यजित रे यांच्यासारख्या पितामहांच्या छायेत श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली’", "raw_content": "\n‘सत्यजित रे यांच्यासारख्या पितामहांच्या छायेत श्रीलंकन चित्रपटसृष्टी बहरली’\nश्रीलंकन चित्रपट महोत्सवाला सुरुवात\nपुणे : ‘चित्रपट निर्मितीमध्ये कार्यरत असलेली आमची श्रीलंकेतील ही चौथी पिढी आहे;मात्र बहुसंख्य कलाकारांनी चित्रपटसृष्टीसंबंधीचे शास्त्रोक्त वा तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. आमच्या अनेक कलाकृतींवर सत्यजित रे, अकिरा कुरोसावा आणि डॉ. लेस्टर जेम्स पेइरीस या आशियायी चित्रपटसृष्टीच्या पितामहांचा प्रभाव आहे’, असे मत श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, नाटककार धर्मसिरी बंदरनायके यांनी व्यक्त केले.\nपुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात ‘पीआयसी’च्या वतीने आजपासून येत्या सोमवार, दि. १३ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बंदरनायके बोलत होते.\nपुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, एनएफआयच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा, महोत्सवाच्या संयोजिका लतिका पाडगावकर, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.\nपीआयसीच्या वतीने आयोजित होत असलेला हा सलग अकरावा चित्रपट महोत्सव आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धाचे परिणाम विषद करणाऱ्या ‘विथ यू, विदाऊट यू’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरूवात झाली.\nया वेळी बोलताना बंदरनायके यांनी त्यांचे पुण्याबरोबचे ऋणानुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘एनएफएआयचे संस्थापक संचालक पी. के. नायर यांची मला १९८६ मध्ये चित्रपट रसग्रहण शिबिरात सहभागी होण्यासाठी खूप मदत झाली. त्यानंतर श्रीलंकेत १९८९ मध्ये विचित्र राजकीय स्थिती असताना मी पुन्हा पुण्यात आलो आणि जवळपास महिनाभर मला पुन्हा एकदा भारतीय चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.’\nआपल्या शेजारील देशांमधील चित्रपटांना भारतात स्थान मिळावे, तेथील चित्रपट आपल्या देशात दाखविले जावेत, त्यांची संस्कृती आपल्याला कळावी, त्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने दरवर्षी पीआयसीच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यासाठी विशेष सहाय्य करीत असते. याआधी या महोत्सवा दरम्यान बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकीस्तान, इराण, नेपाळ आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते.\nयावर्षी भारताशी सांस्कृतिक साधर्म्य असलेल्या श्रीलंकेतील चित्रपट पुणेकर रसिकांना पाहायची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘हंसा विलक’, ‘लेट हर क्राय’, ‘विथ यु, विदाऊ ट यु’, ‘दि फोरसेकन लॅण्ड’,‘वैष्णवी’, ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’, ‘अलोन इन दि व्हॅली’, ‘संकरा’, ‘दि हंट’ आदी श्रीलंकन चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत आहेत. श्रीलंकेतील आंतरिक युद्धाचा फटका त्यांच्या चित्रपटसृष्टीला बसला आहे. त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारी त्याची झलक आणि इतरही विषयांवरील त्यांचा दृष्टीकोन या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी श्रीलंकेच्या एशियन फिल्म सेंटरचे संचालक, लेखक, संपादक, चित्रपट समीक्षक अॅश्ली रत्नविभुषणा यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.\nTags: पुणेराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयश्रीलंकन चित्रपट महोत्सवपुणे इंटरनॅशनल सेंटर पुणेसत्यजित रेधर्मसिरी बंदरनायकेPunePICSrilankan Film FestivalNational Film Archive InstituteDharmsiri BandarnayakeSatyajit Rayप्रेस रिलीजBOI\nआंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव आठ मार्चपासून श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन ‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’ फ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी ‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-8/", "date_download": "2019-07-16T10:07:28Z", "digest": "sha1:BC23MLJOOEIR7JKYTAJNRUHQFH7ZTEQI", "length": 11258, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा: हिमाचल प्रदेशला नमवून महाराष्ट्राचा पाचवा विजय | Dainik Prabhat", "raw_content": "\nविजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा: हिमाचल प्रदेशला नमवून महाराष्ट्राचा पाचवा विजय\nविजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा29\nबंगळुरू- ऋतुराज गायकवाडचे शानदार शतक आणि रोहित मोटवानीच्या साथीत त्याने केलेल्या शतकी भागीदारीनंतर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा 83 धावांनी धुव्वा उडविताना विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने याआधी पंजाब, कर्नाटक, रेल्वे आणि बडोदा या संघांवर मात केली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राचा डाव 49.5 षटकांत सर्वबाद 278 धावांवर संपुष्टात आला. परंतु महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी हिमाचल प्रदेशचा डाव 44.2 षटकांत सर्वबाद 195 धावांवर गुंडाळताना आपल्या संघाला आणखी एक विजय मिळवून दिला. हिमाचल प्रदेशकडून निखिल गंगताने 76 धावांची खेळी करताना अंकुस बैन्सच्या साथीत 123 धावांची भागीदारी करून कडवी झुंज दिली. परंतु हिमाचल प्रदेशचे बाकी फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.\nमहाराष्ट्राकडून समद फल्लाहने 18 धावांत 3 बळी घेतले. शमशुझामा काझी व आशय पालसकर यांनी 2-2 बळी घेत त्याला साथ दिली. त्याआधी ऋतुराजने 115 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारासह 114 धावांची खेळी करताना रोहितच्या साथीत 113 धावांची व नौशाद शेखच्या (38) साथीत 66 धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राचा डाव सावरला. रोहितने 64 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. काझीने 17 चेंडूंत 24 धावा फटकावताना महाराष्ट्राला 278 धावांची मजल मारून दिली.\n#ICCWorldCup2019: बांगलादेशसमोर विजयासाठी 382 धावांचे लक्ष्य\n#ICCWorldCup2019: जो रूटची नाबाद शतकी खेळी; इंग्लडचा ८ विकेट राखून विजय\n#ICCWorldCup2019: आर्चर, वुड’चा भेदक मारा, वेस्ट इंडिजला 212 धावांवर रोखले\n#ICCWorldCup2019: निर्धाव चेंडूंचे महत्त्व पटले- कमिन्स\n#ICCWorldCup2019: पावसामुळे भारत – न्युझीलंड सामना रद्द\n मॅच लवकरच सुरु होण्याची शक्यता\n#ICCWorldCup2019: ऑस्‍ट्रेलियाला पाचवा झटका; वेस्‍टइंडीज’ची खतरनाक बॉलिंग\n#ICCWorldCup2019: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय\nEngland vs South Africa: दक्षिण अफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-VASH-UTLT-infog-crystal-balls-tips-for-money-and-happiness-5785863-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:52:38Z", "digest": "sha1:5H6ASHZ5J5G5NAI7N4HMCPDCXLL3WCYQ", "length": 5575, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "crystal balls tips for money and happiness | हवा असेल धनलाभ तर क्रिस्टल बॉल्सचे करा हे सोपे उपाय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहवा असेल धनलाभ तर क्रिस्टल बॉल्सचे करा हे सोपे उपाय\nफेंगशुईमध्ये रंगीबेरंगी क्रिस्टल्स बॉल्सला अत्यंत खास मानले जाते. हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवल्यास कुटुंबातील विव\nफेंगशुईमध्ये रंगीबेरंगी क्रिस्टल्स बॉल्सला अत्यंत खास मानले जाते. हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवल्यास कुटुंबातील विविध अडचणी नष्ट होऊ शकतात. हे क्रिस्टल बॉल्स आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जातात. मान्यतेनुसार क्रिस्टल बॉल्स जवळपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घर-दुकानात कुठे आणि कशाप्रकारचे क्रिस्टल बॉल्स ठेवावेत...\nअशाप्रकारे साफ करा तुमच्या घरातील ब्लॉक झालेले बेसिन, या दोन गोष्टींचा करावा लागेल वापर; वीडिओत पाहा पूर्ण प्रोसेस\nवास्तु टिप्स: घरात होत असणा-या 8 चुका असू शकतात कँसरसारख्या भयंकर आजाराचे कारण\nबाथरूम, देवघराच्या या गोष्टी सदैव ठेवा लक्षात, अन्यथा कधीच दूर होणार नाही दारिद्र्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2012/05/29/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-07-16T11:14:14Z", "digest": "sha1:LZKVJ66LA4XC2VRD2KZVC5TSZLCLZ3Q2", "length": 40028, "nlines": 214, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "महाराष्ट्राची लोकधारा | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← रॉंग नंबर : अंतीम\nआज का महाभारत →\nकाही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण मुर्ती काही फार सुबक वगैरे नव्हत्या पण जे काही होतं ते विलक्षण सुखावणारं, त्याहीपेक्षा आपल्या संस्कृतीची, तिच्या काही घटकांची ओळख करुन देणारं होतं. श्री. विनोद येलारपुरकर यांच्या ‘व्यक्तीशृंखला’ नावाच्या या प्रदर्शनाची एक झलक मायबोलीकरांसाठी….\nआजही खेड्यापाड्यातून सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला एक माणुस येतो . हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं, दिवसाची सुंदर , पवित्र सुरुवात करुन देण्याचं काम हा ‘वासुदेव’ इमाने इतबारे करत असतो. कुणी मावल्या मग त्याच्या झोळीत पसाभर धान्य टाकतात आणि तो संतुष्ट होवून ‘वा��ुदेव बोला, हरिनाम बोला’ करत पुढच्या दाराकडे वळतो. डोक्यावर मोरपिसांची किंवा निमुळती होत गेलेली कपड्यांची लांब टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, घोळदार अंगरखा,त्याखाली धोतर, कमरेला शेला, त्यात रोवलेली बासरी, पायात चाळ, एका हातात पितळी टाळ तर दुसर्‍या हातात चिपळ्या आणि मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरूवात करुन देणारा वासुदेव आजकाल तसा दुर्मिळच होत चालला आहे. खेडोपाडी अवचित दिसतो तरी, शहरांतून मात्र तो कधीच अदृष्य झाला आहे. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने त्याच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. खरेतर वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच आहे, होती असे म्हणायला हरकत नाही. अर्थात ‘वासुदेव’ या परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली कुणास ठाऊक पण ती किमान १०००-१२०० वर्षापुर्वीची तरी नक्कीच असावी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी’ वासुदेवावर’ लिहीलेली रुपके आजही उपलब्ध आहेत.\nदेवदासी, भाविणी, जोगतिणी यांच्याच पंथातील अजुन एक मुख्य व्यक्तित्व म्हणजे मुरळी. श्री खंडोबाच्या सेवेत आपले सर्व आयुष्य वाहणार्‍या वाघ्याची सखी, जोडीदारीण. महाराष्ट्रातील अनेक प्रथा – परंपरांप्रमाणे ही एक प्रथा. कायद्याने बहुदा आज या प्रथेवर बंदी आहे. तरीही आजही महाराष्ट्रात, गोव्यात भाविणी, जोगतिणी, देवदासी आणि मुरळ्या आढळतातच. प्रथेनुसार यांचे देवाशीच लग्न लागलेले असते. आयुष्यभर देवाच्या सेवेत आपले सर्वस्व वाहून सेवा करत राहायचे हे यांचे जीवनमान. (अर्थात या प्रथा परंपरांचा तत्कालिन समाजाच्या अर्ध्वयुंकडून बर्‍याच प्रमाणात गैरफायदाही घेतला गेला, घेतला जातो) असो. ओचे न सोडता नेसलेले नऊवारी लुगडे, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि लल्लाटी भंडार म्हणजेच भंडार्‍याने माखलेले कपाळ, एका हाताने घोळ (म्हणजे एक प्रकारचे घंटावाद्य) वाजवत, नाचत देवाचे नाव घेणारी मुरळी. पुर्वी अपत्यप्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्यासाठी आपले पहीले मुल देवाच्या चरणी वाहीले जाण्याची एक प्रथा होती. त्यांनी देवाच्या सेवेत आपले आयुष्य व्यतित करायचे असा संकेत असे. हेच वाघ्या आणि मुरळी.आपल्याकडे महात्मा फुले आणि त्यांच्यासारख्या इतर काही समाज सुधारकांनी समाज प्रबोधन करुन या प्रथेवर कायद्याने बंदी आणली तेव्हापासून वाघ्या-मुरळीची ह�� प्रथा बंद करण्यात आली. तरीदेखील आजही काही भागात वाघ्या – मुरळी आढळतातच.\n‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ किंवा ‘ग्यानबा तुकारम’ च्या गजरात हातातल्या टाळ चिपळ्या वाजवत बेभान होत त्या सावळ्या विठुची आळवणी करणारे वारकरी कुणाला माहीत नाहीत वारकरी संप्रदायाची सुरुवात बहुदा ८०० वर्षापुर्वी झाली असावी. ज्ञाना – नामा – चोख्याच्या कालखंडादरम्यान. दरवर्षी पंढरपूरात चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक महिन्यात भरणार्‍या यात्रेत आजही दर वर्षी भक्तजनांची संख्या वाढतेच आहे. या यात्रेला जावून, विठुच्या पायी मस्त्क टेकवून, त्याचे सावळे मनोहर रुप डोळ्यात ठसवत घरी परत येणे याला वारी असे म्हटले जाते. आणि अशा वारीला नियमीतपणे हजेरी लावणारा, विठुच्या भक्तीत लीन होणारा, त्याच्या सावळ्या वर्णात आकाशाची निळाई शोधणारा भक्त म्हणजे वारकरी. साधा सदरा, धोतर, पायी चपला हातात टाळ् – चिपळ्या कधी मृदंग तर कधी पखवाज, डोक्याला टोपी किंवा पागोटं असं वारकर्‍यांचं सर्वसाधारण रुप असतं. स्त्रीयांही मागे नाहीत बरं का. आळंदीपासून डोईवर तुळशी वृंदावन घेवून पंढरपूरापर्यंत चालत वारी करणार्‍या स्त्रीयांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने असते बरं. आजकाल देशातल्या सुशिक्षीत, शर्ट – पँट, बुट घालणार्‍या तरुणाईलाही त्या विठुचं वेड लागलेलं दिसून येतं. त्यामुळे एखाद्या वारीतल्या मुक्कामी आपला लॅपटॉप उघडून बसलेला वारकरी दिसला तर नवल करु नका. राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहुन हे वारकरी बहुतांशी चालतच विठुमाऊलीच्या भेटीची ओढ मनात घेवून निघतात. ओठात कधी ज्ञानबाच्या ओव्या, कधी तुकोबा – चोखोबांचे अभंग, कधी नामयाची भारुडे अगदीच काही नाही तर अखंड विठुनामाचा गजर करत ही भाविक मंडळी आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनाला निघतात. एकदा वारीत उतरलात की तिथे लहान, मोठा, गरीब, श्रीमंत, काळा गोरा असले कुठलेही भेद राहत नाहीत. तिथे प्रत्येक जण फक्त विठुचा भक्त असतो. एवढेच काय तर वारीत एकमेकांशी बोलताना देखील एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच संबोधायची पद्धत आहे. आयुष्यात एकदातरी हा अनुभव घ्यायलाच हवा प्रत्येकाने. मुक्कामाच्या ठिकाणी मग वारकरी कधी भजन, प्रवचन, किर्तन करुन तर कधी रिंगण, चक्रीभजन यासारखे खेळ खेळून दिवसभराचा शिणवटा घालवतात. रात्रभर कुठल्यातरी गावात मुक्काम करुन सकाळी परत पुढच्या प्रवासाला निघतात. अशा वेळी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या गावातील लोक वारकर्‍यांच्या राहंण्याची, भोजनाची सोय करतात. त्यातुनही वारी केल्याचे पुण्य मिळते असा समज आहे. अशा वेळी खेडेगावातील घरा घरांमधुन वारकर्‍यांना आपल्या घरी मुक्कामाला, जेवायला घेवून जाण्यासाठी लोकांची चढाओढ लागते.\nपिंगळा किंवा पांगुळ ही एक भिक्षेकर्‍यांची जात आहे. सुर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी ‘अरुण’ याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. अरुणाचे प्रतिनिधी म्हणून ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि ‘धर्म जागो’ अशी शुभकामना व्यक्त करुन दान मागतात. देवाला वाहीलेल्या पांगळ्या मनुष्यापासुन, अरुणापासून त्यांची उत्पती झाली म्हणुनही त्यांना पांगुळ म्हटले जात असावे. शक्यतो हे पांगुळ पहाटेच्या वेळी झाडावर किंवा भिंतीवर बसून येणार्‍या जाणार्‍यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी गोधड्यापासून बनवलेली टोपी, काखेला झोळी, हातात घुंघराची काठी आणि कंदिल असा त्यांचा पोषाख असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव्-ज्ञानदेवांच्या साहित्यात पांगुळांचे उल्लेख आढळतात. हे ‘पांगुळ’ मुख्यत्वेकरुन दक्षीण महाराष्ट्रात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या तुणतात व त्या विकुन तसेच पांगुळांनी मागुन आणलेल्या भिक्षेवर, दानावर त्यांची गुजराण चालते.\nस्वत; भणंग राहून, भिक्षा मागुन मोहम्मद पैगंबरांची शिकवण समाजात रुजवण्याचे महत्कार्य करणारा हा एक पंथ. अल्लाचे सच्चे उपासक असलेले फकिर हजरत पैगंबरांच्या शिकवणीनुसार संन्यस्त वृत्तीने, निरपेक्षपणे आपले काम काम करत असतात. अंगात हिरवी किंवा काळी कफनी, डोक्यावर रुमाल बांधलेला, गळ्यात रंगी बेरंगी काचमण्यांच्या माळा, हातात मोरपीसांचा गुच्छ, धुपदाणी, खांद्याला अडकवलेली भिक्षेची झोळी आणि मुखी अल्लाहतालाचे पवित्र नाम असे फकिरांचे सर्वसाधारण स्वरुप असते. डोक्यावर केस आणि दाढी कायम राखलेली असते. भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये पसरलेल्या मुस्लिम संप्रदायाबरोबरच हे फकिरही जगभर पदरलेले असतात.\nआराधी आणि गोंधळी :\nगोंधळी, आराधी, भोप्ये किंवा भुत्ये हे तसे तुळजापूरची भवानी आणि माहुरची रेणुकामाता यांचे भक्त. त्यामुळे त्यांच्या गीतांमध्ये तुळजाभवानी आणि रेणुकामाता या दोन्ही देवतांचे एकात्मक रुप आढळते. भुत्या किंवा गोंधळींप्रमाणे आराधीही देवीचा गोंधळ घालायचे काम करतात. बहुतांशी वेगवेगळ्या देव देवतांच्या किंवा तत्कालिन सामाजाशी संबंधित असलेल्या छोट्या छोट्या कथा, गाणी हे आराधींच्या वांड़मयामध्ये प्रामुख्याने आढळतात. तुळजापुराच्या भवानीमातेच्या पुजा-उपासनेमध्ये आराधींना खुपच महत्व आहे. देवीच्या बिछान्याच्या वेळी हातात पोत घेइन देवीच्या समोर नाचण्याचा पहिला मान आराध्यांचा असतो. नवरात्रात देवीच्या घटांमध्ये जमा झालेला पैसा या आराध्यांना देण्याची पद्धत आहे. (सद्ध्या मात्र हा सगळा पैसा देवीच्या पुजार्‍यांच्याच घशात जातो)\nपोतराज आणि कडकलक्ष्मी :\n‘दार उघड बया आता दार उघड’ असं आई मरिआईला आवाहन करत हातातल्या कोरड्यानं (चाबुक) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात दारी येणारा पोतराज. जटा वाढवून मोकळे सोडलेले केस किंवा कधी अंबाडा घातलेला, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र पांघरलेले आणि हातात ‘कोरडा’, गळ्यात मण्यांच्या माळा, कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आनि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांमध्ये भीतीचे ठिकाण ठरतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत ‘सट सट’ आवाज काढीत तो मरिआईच्या नावाने दान मागतो.\nपोतराजाबरोबर बहुतांशी त्याची जोडीदारीण म्हणजे पत्नीही असते. गुडघ्यापर्यंत नेसलेली नऊवारी साडी, हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हातामध्ये टिमकी अथवा मृदंगासारखे एखादे चर्मवाद्य घेवुन ते वाजवत, बेभान होवून नाचणार्‍या पोतराजाबरोबर तीही त्याची साथ देत असते. तीला कडकलक्ष्मी असेही म्हटले जाते. पोतराज आपल्या वैविद्ध्यपुर्ण नृत्याने आणि हातातल्या ‘कोरड्याच्या’ फटकाराने पोतराज देवीची अवकृपा तसेच संकटे, विपत्ती दूर करतो असे मानले जाते.\nआणि या प्रदर्शनातले हे शेवटचे शिल्प. याबद्दल काहीच सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत आंतरजालावर यांच्याबद्दल इतके काही बरेवाईट लिहीले गेले आहे की त्याबद्दल काही भाष्य करण्याची गरज आहे असे मलातरी वाटत नाही.\nPosted by अस्सल सोलापुरी on मे 29, 2012 in माझी फ़ोटोग्राफी, माहीतीपर लेख\n← रॉंग नंबर : अंतीम\nआज का महाभा���त →\n12 responses to “महाराष्ट्राची लोकधारा”\n आजकाल या गोष्टी गायबच होत चालल्या आहेत. आपल्या पुढच्या पिढीला त्या माहीत तरी होतील की नाही कोण जाणे\nबायकोच्या मै्त्रिणीचा पिएचडी चा विषय आहे हा . बरेच लोकं जसे पिंगळा , वासुदेव वगैरे तर आमच्या मुलांनी पण पाहिलेलेल नाहीत. पुढल्या पिढी पर्यंत या गोष्टी अशाच स्वरुपात पोहोचतील असे वाटते.\n एकदा भेटायला हवे त्यांना\nवासुदेव, बहुरुपी किंवा पोतराज हे तरी अधुन मधुन दिसतात दादा. पण पिंगळा, आराधी हे जवळ जवळ अस्तंगतच झाले आहेत. दिसले तर दक्षीण महाराष्ट्राच्या खेड्यांतुनच.\nमनःपूर्वक आभार कृष्णाजी 🙂\nयातल्या प्रत्येकावर एकेक स्वतंत्र लेख होईल. माझा त्याच दृष्टीने अभ्यास चालु आहे . लिहीन निवांतपणे, पण नक्की लिहीन 🙂\nआपली संस्कृती आपणच जपली पाहिजे.महाराष्ट्राची लोकधारा नक्कीच संस्कृती जपत आहे.धन्यवाद.\nयात अजुन काही नावे जोडायची राहिली आहेत. त्यातलं एक म्हणजे ‘हळबी’ समाज \nपिढ्यानपिढ्या घराण्यांचे रेकॉर्ड वा इतिहास जतन करणारी ती जमात ‘हळबी’ नावाने ओळखली जाते. हळबा, हळबे, हळवी अशीही उपनामे असतात याना. हे लोक गावातील लोकांच्या घराण्याच्या चढउताराचा, पिढीचा, जमीनजुमल्यांचा, शेतीवाडीचा [इतकेच काय अमुक एकाने अमुक एका वर्षी कोणते उत्पादन शेतात घेतले] इत्थंभूत हिशोबठिशोब ठेवीत. हे करण्यासाठी त्याना त्या त्या जमिनीच्या मालकाने “असाईन्” केलेलेच असते असे नाही. जमातीचा मुखिया आपल्या पोरांना ‘तू अमुक एका गल्लीकडे बघ” अशी सूचना देई, म्हणजे ती स्वीकारणारा पुढील कार्यवाही करण्यास सुरू करे. तो एक प्रघात अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते ते गाव जपत आले होते. म्हणजे घरातील कर्ता मागील लोकांबाबत काही ठोस तरतूद न करताच स्वर्गवासी झाला आणि मग जमीन वाटपाचे खटले सख्ख्या आणि चुलतभावंडात उपटले तर गावकामगार पाटील या हळब्या लोकांच्या पोतडीतील नोंदीवर विश्वास ठेवीत आणि त्या नुसार न्यायनिवाडा. बहुतांशी प्रसंगी तसे निर्णय दोन्ही पक्षी मान्य होत असत अन् मग त्याच्या बदल्यात त्या हळब्याला वर्षभराचा शिधाही त्या त्या कुटुंबाकडून दिला जाई. अर्थात वाद राहिलाच तर मग नाईलाजास्तव ते ठरलेले नित्याचे कोर्टकचेर्‍यांचे झेंगट उभे राही आणि मग ‘दे तारीख पे तारीख’ या घोषावर तीच नव्हे तर पुढील पिढीही अक्षरशः भिकेला लागे.\nया हळब्यांनी कुठे फॉर्मल शिक्षण घेतलेले नसते. पण अगदी लहानपणी पाहिलेल्या एखाद्या “बाळ्या”स तो मुंबईला जाऊन “बाळासाहेब” बनला तरी म्हाईला परतल्यावर हेच हेळबी त्याला लागलीच ओळखत आणि त्याच्याबरोबर नोकरीनिमित्य मुंबईला गेलेल्या अन्य बाब्यांची नावानिशी चौकशीही करीत.\n((माहिती संदर्भ : श्री. अशोक पाटील्,कोल्हापूर)\n पिंगळा आता फ़क्त विदर्भाच्या परिसरात थॊडाफ़ार दिसतो. अन्य ठिकाणी नाहीसाच झालेला आहे हा समाज. धन्स 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (27)\nसहज सुचलं म्हणुन…. (76)\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता\nमेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है\nदो नैना … और एक कहानी\n“तोच चंद्रमा नभात …”\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n307,218 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/album/4668623/39990751/", "date_download": "2019-07-16T10:08:19Z", "digest": "sha1:WY5OTDERVQGEJPUS3HVMKBE5FPN5345J", "length": 1742, "nlines": 38, "source_domain": "pune.wedding.net", "title": "Shree Mehendi World \"पोर्टफोलिओ\" अल्बम मधील फोटो #5", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,63,514 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/92046.html", "date_download": "2019-07-16T11:02:45Z", "digest": "sha1:SACIL6R3AWIXJOMGWBVVHMPP2VXSAPXY", "length": 16484, "nlines": 188, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > श्रीलंकेत म���दिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना \nश्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना \nभारताच्या शेजारील अन्य धर्मियांच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे; मात्र हिंदूबहुल भारताकडून कधीही त्यांच्यावरील अन्यायाचा विरोध करण्यात आलेला नाही किंवा हिंदूंच्या संघटनांकडून हवा तसा दबाव निर्माण झालेला नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे \nतोडफोड करण्यात आलेले श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिर आणि उखडून बाहेर फेकलेल्या मूर्ती (वर्तुळात दाखवले आहे.)\nकोलंबो – श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.\nमुथालीयारकुलम् या गावात हिंदूंची ३३० कुटुंबे असून त्यात १ सहस्र १५६ हिंदू रहातात. या व्यतिरिक्त १२१ घरांत ४६५ ख्रिस्ती आणि २८ घरांत ९२ मुसलमान वस्ती करून आहेत. ख्रिस्ती आणि मुसलमान हे हिंदूंना नेहमी त्रास देतात. या गावात हिंदूंची अनेक मंदिरे आहेत. त्यातील एक श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिर आहे. या गावात धर्मांतराची अनेक प्रकरणे झाली आहेत. त्यातील सर्व प्रकरणांत हिंदूंचेच धर्मांतर झाले आहे. तसेच एक लव्ह जिहादचे प्रकरणही झाले आहे. त्यामुळे या कृत्यामागे ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्मियांचाच हात असावा, अशी हिंदूंना शंका आहे.\nश्रीलंका हा बौद्धबहुल देश आहे. तेथील घटनेप्रमाणे बौद्ध धर्माला अग्रस्थान देण्यात आले असले, तरी इतर धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तरीही हिंदूंनाच बौद्ध धर्मियांच्या रोषास नेहमी बळी पडावे लागते.\nहे चित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने प्रसिद्ध केलेले नाही – संपादक\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, श्रीलंकाTags आक्रमण, आंतरराष्ट्रीय, ख्रिस्ती, धर्मांध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित Post navigation\nयुक्रेनमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा होणार\nभारताने सीमेजवळील लढाऊ विमाने मागे घेतली, तरच आमचा आकाश मार्ग उघडू \nपाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर\nगेल्या ३ मासांत पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजांतील ३१ तरुणींचे अपहरण\nक्रिकेट सामन्यात बलुचिस्तानी नागरिकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारा फलक झळकला\nपाकमध्ये अजूनही भारताचे ८३ युद्धकैदी – केंद्र सरकारची माहिती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE/all/page-4/", "date_download": "2019-07-16T10:10:19Z", "digest": "sha1:4JAUQZGETXJC4MVQ36JA65NG5MJ3HI5O", "length": 11758, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एमआयएम- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बो��णारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nउत्तर प्रदेशमधल्या या लोकसभा जागेतून लढू शकतात ओवेसी, MIM च्या बैठकीत फैसला\nअसादुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसोबतच उत्तर प्रदेशमधून कोणत्यातरी एका जागेवरून लढावं, असा हा प्रस्ताव होता. त्यानुसार असादुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nराष्ट्रवादीचा मुंबईतील पहिला उमेदवार निश्चित, या नेत्याला मिळाली संधी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावा, आता वंचित बहुजन आघाडीतच जोरदार रस्सीखेच\nदानवेंच्या होम ग्राऊंडवरच भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसने मारली बाजी\nशिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार\nमहाराष्ट्र Feb 12, 2019\nप्रकाश आंबेडकरांनी केली पाच उमेदवारांची घोषणा, काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा\nप्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार\nमराठा आरक्षणाविरोधातील याचिका MIM आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे\nअखेर प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला अल्टिमेटम\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमहाराष्ट्र Jan 20, 2019\n'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nSpecial Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'\nमहाराष्ट्र Jan 18, 2019\nआघाडीच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली, मात्र तुरूंगात भुजबळच गेले - ओवेसी\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/216233.html", "date_download": "2019-07-16T10:32:33Z", "digest": "sha1:AACJAUD4VXJUZPFX4CSMBT2WZ45TFF2F", "length": 16656, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे ! - स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या\nसनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या\nडावीकडून पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना स्वामी रामरसिकदास महाराज\nप्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – सर्व नागरिक आणि मुले यांना आध्यात्मिक ग्रंथांची माहिती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय शिक्षणप्रद अन् बोधप्रद आहे. हे प्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे अवश्य लावले पाहिजे. याशिवाय प्रत्येक शहरातील पुरुष आणि महिला सत्संगाच्या मंडळात या प्रदर्शनातील आध्यात्मिक माहितीचा प्रसार केला पाहिजे. हिंदु धर्माची माहिती शाळा आणि महाविद्यालये येथे शिकवली जात नाही. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या आध्यात्मिक संस्थांप्रमाणे इतर संस्थांनी हिंदु धर्मातील ग्रंथांची माहिती देऊन अध्यात्मप्रसार करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अयोध्या येथील ऋणमोचन घाटावरील सुखरामदास रामायणी कंचन भवन मंदिराचे स्वामी रामर��िकदास महाराज यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे काढले.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी स्वामी रामरसिकदास महाराज यांचा सन्मान केला.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, पू. नीलेश सिंगबाळ, प्रदर्शनी, सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्था कौतुक, हिंदु जनजागृती समिती Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिं��ु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/acceptded-suggestion.php", "date_download": "2019-07-16T11:15:51Z", "digest": "sha1:XONRV6IHWTTGAYIQAIJZCRR664CDHNSQ", "length": 5130, "nlines": 118, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | नागरिकांच्या सूचना", "raw_content": "\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4771637329103994985&title=Music%20in%20musical%20drama&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T10:12:21Z", "digest": "sha1:CZU4BJLF2PHHS63C222ZTNNL5RCKN5SY", "length": 20343, "nlines": 132, "source_domain": "bytesofindia.com", "title": "नाट्यसंगीत : नाट्य आणि संगीत यांचा समतोल", "raw_content": "\nनाट्यसंगीत : नाट्य आणि संगीत यांचा समतोल\nपूर्वी संगीत ऐकण्याची इतर कोणती माध्यमं उपलब्ध नसताना रसिक केवळ संगीत ऐकण्यासाठी नाटकाला येत असत, त्यामुळे लांबलेल्या पदांसहित सहा-सहा तास नाटकं चालायची, मात्र आता संगीत आणि नाट्य यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत नाट्यसंगीत आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल...\n‘नाट्यसंगीत’ या गीतप्रकाराबद्दल विचार करताना, हे नाटकातलं संगीत आहे याचा विसर पडता कामा नये. म्हणजे, नाटकातील एखादा प्रसंग अधिक उठावदार करण्यासाठी, त्या नाट्यपदाची योजना तिथे केलेली असते, हे भूमिका करणाऱ्या कलाकाराने नेहमीच लक्षात ठेवावं लागतं. एखादं नाट्यपद नाटकात गाणं आणि तेच पद मैफलीत सादर करताना गाणं, यांत फरक आहे. मैफलीत ते कितीही वेळ गायलं तरी चालतं, पण नाटकात त्या गाण्याचं प्रयोजन ओळखूनच गायला हवं.\nया नाट्यपदांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गायकी अंगानं गाण्याची पदं, तर दुसरा प्रकार अभिनयप्रधान पदं. रंगभूमीवर तो नायक किंवा नायिका त्या प्रसंगात एकटीच असेल, तर ते पद थोडं लांबलं तरी चालतं. पूर्वी अशी एकट्याची पदं काही खास कारणांसाठी पण घेतली गेली आहेत. जसं, एक प्रवेश संपल्यावर, नायकाला किंवा नायिकेला पुढच्या प्रवेशासाठी वेष बदलायचा असेल तर, किंवा नेपथ्यात काही बदल करावयाचे असतील तर, अशी पदं ‘ड्रॉप’वर घेतली जात असत. ही पदं आलाप, ताना यांनी रंगवून गाईली जात असत. याउलट जी पदं दोघांमधील संवाद सुरू असताना येत, ती बहुदा शब्दप्रधान आणि अभिनयासह रंगवावी लागत.\nसुरुवातीच्या काळात जेव्हा रसिक फक्त संगीताचा आस्वाद घेण्यासाठी संगीत नाटकांना येत असत, तेव्हा ती नाटकं पाच-सहा ताससुद्धा चालत असत; पण १९६०नंतरच्या काळात, जेव्हा आकाशवाणी, संगीत संमेलनं, खासगी व म्युझिक सर्कल्स यांच्यातर्फे होणारे कार्यक्रम अशा वेगवेगळ्या माध्यमांतून, रसिकांना संगीत ऐकायची संधी मिळत होती, तेव्हा ते रसिक संगीत नाटकाला, पूर्वीच्या काळातील रसिकांसारखे फक्त संगीत ऐकण्यासाठी जात नसत. तर त्यांना त्यांतील कथानक, नाट्य हेदेखील अनुभवायचं असायचं. अशा वेळी जर त्यांतील कलाकार, नाट्य सोडून फक्त गाण्यांकडे जास्त झूकत असतील, तर ते रसिकांना मान्य नव्हतं. ही गोष्ट लहानपणी मी स्वत: अनुभवली होती.\nआमच्या ‘चेंबूर हायस्कूल’च्या भव्य पटांगणात नाट्यमहोत्सव व्हायचा. तेव्हा रोज गद्य नाटकाचा मनापासून आस्वाद घेणारे प्रेक्षक, संगीत नाटकाच्या दिवशी मात्र नाटकात गाणं सुरू झालं, की चहापाण्यासाठी ब्रेक घ्यायचे. मला खूप आश्चर्य वाटायचं. रोज तन्मयतेनं नाटकाचा आनंद घेणाऱ्या त्या प्रेक्षकांना, संगीत नाटक का बरं खिळवून ठेवू शकत नाही खास संगीत नाटकांची आवड असणारे प्रेक्षक, त्यातील संगीताचा आनंद घेत होते, पण सर्वसामान्य प्रेक्षकांना हे संगीत नाटक का बरं बांधून ठेवू शकत नसावं, हे विचार माझ्या मनात नेहमी येत असत.\nतेव्हा याचं उत्तर शोधत माझ्या मनाशीच मला वाटायचं, की नाटकातल्या नाट्यापेक्षा संगीत जास्त तर होत नाही ना ‘संगीत’ आणि ‘नाट्य’ यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त नंतरच्या काळात जगण्याची लयही बदलत चालली होती. पूर्वीइतका निवांतपणा लोकांकडे राहिला नव्हता. हे ओळखून संगीत नाटकाचाही कालावधी, गद्य नाटकांसारखा अडीच-तीन तासांचा व्हायला हवा, त्यांतील विषयही काळानुसार बदलले पाहिजेत, नवीन तरूण पिढीतील गायक-गायिका नाटकात यायला हव्यात, असा सारासार विचार करून १९९३मध्ये आम्ही ‘संगीत मानापमान’चा नेटका प्रयोग तीन तासांत बसवून तो सादर केला. सुप्रसिद्ध नाट्य समीक्षक बाळ सामंत यांची आम्हांला शाबासकीही मिळाली. असा नेटका प्रयोग बसवल्याबद्दल, नाटकाचे दिग्दर्शक अविनाश आगाशे यांचं त्यांनी कौतुक के��ं होतं.\nया अनुभवानं अधिक समृद्ध झाल्यानंतर केलेल्या आणखी एका नाटकाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. २००१मध्ये बोरीवलीच्या ‘नादब्रह्म’ संस्थेनं एका नवीन संगीत नाटकाची निर्मिती केली. मी त्या नाटकाला संगीत दिलं होतं. यापूर्वी अनेक गीतांना मी संगीत दिलं असलं, तरी नाटकाला संगीत देण्याच्या माझी ती पहिलीच वेळ. त्यामुळे नाटक नवीन - संगीत ओंकार, नाटककार नवीन - वसंत केतकर, संगीत दिग्दर्शक नवीन - मी स्वत:, मुख्य भूमिका करणारे मुलं-मुली १८-२० वर्षांचे तरूण पिढीतील माझे शिष्य, असा योग जुळून आला. दिग्दर्शक संजीव पंडित अनुभवी, पण नव्याशी नातं जोडून वागणारे असे होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणारे होते. पूर्वीच्या नाटकांमध्ये, कलाकारांना गाण्यासाठी प्रत्येक वेळी स्टेजच्या मध्यभागी माईकसमोर यावं लागत असे, पण ती पद्धत बदलून आम्ही कॉलर माईक वापरले. त्यामुळे वावरण्यातला सहजपणा जपला गेला. कुठेही बसून, उभं राहून गाण्याची मोकळीक मिळाली.\nशास्त्रीय संगीताबरोबरच, भावगीतासारखं सुगम संगीतही वापरून पदांच्या चाली दिल्यामुळे विविधता मिळाली. नाटकाचं कथानक आणि मोजक्याच प्रसंगी येणारी पदं, याचा समतोल राखला गेला. खूप मनापासून चार-पाच महिने तालमी केल्यामुळे, सर्वांच्या कामात, गायनात सहजता आली. स्थानिक पातळीवर हा प्रयोग यशस्वी झालाच, पण त्याचबरोबर सांगलीला ‘महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धे’तही या नाटकाला यश मिळालं. गायक कलाकारांना त्यांच्या संगीत भूमिकांसाठी आणि मला संगीत दिगदर्शनासाठीही पुरस्कार मिळाले. त्यानंतर निरनिराळ्या संस्थांनीही आमच्या नाटकाला आमंत्रित केलं. अडीच-तीन तासांत होणारं तरुणांचं संगीत नाटक, असं कौतुक नाटकाला लाभलं. माझं खूप दिवसांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं.\nत्याही पुढे जाऊन मी स्वत: नवीन संगीत नाटक लिहिलं. स्वत:चे विचार मांडणारं, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लावणारं सूर माझे सोबती हे संगीत नाटक मी लिहिलं आणि २००७मध्ये त्याची निर्मितीसुद्धा केली. संगीतात करिअर करणारी नायिका आणि २१व्या शतकातील आयटी क्षेत्रातील ताणतणावांमुळे त्रस्त झालेला नायक, यांच्या संसाराचं चित्रण या नाटकात होतं. त्या अनुभवांबद्दल पुढे कधीतरी नक्कीच लिहीन.\nसंगीत नाटक हे मराठी रंगभूमीचं खास वैशिष्ट्य आहे. बालग���धर्वांनी अजरामर केलेला तो मखमली पडदा, दुसऱ्या कोणत्याही भाषिक रंगभूमीला लाभला नाही. तो जपणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं आपण सर्वांनी मानलं पाहिजे. त्याची गोडी ही अवीट आहे. फास्ट फूडच्या जमान्यात कितीही इन्स्टंट पदार्थ आले, तरी पुरणपोळीची अवीट गोडी जशी वेगळीच असते, तशीच ही संगीत नाटकांची परंपरा जपली गेली पाहिजे. कालानुरुप त्याच्या स्वरूपात, विषयांत बदल होतील, पण त्याची रंगत कधीच कमी होणार नाही, हे नक्की.\n(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nसंगीत नाटक आणि नाट्यसंगीत २१व्या शतकातील संगीत नाटक : ‘सूर माझे सोबती’ ‘सूर माझे सोबती’ नाटकाबद्दल आणखी काही... उपशास्त्रीय संगीत : ठुमरी संगीत : विद्या की कला\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/04/blog-post_8.html", "date_download": "2019-07-16T10:38:58Z", "digest": "sha1:QSYEMW4MWPNQXOA6KUFHCDRRCKMNJOUF", "length": 17341, "nlines": 64, "source_domain": "www.berkya.com", "title": "थोडक्यात महत्वाचे... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आल���ला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, ८ एप्रिल, २०१३\n९:०३ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - जय महाराष्ट्र चॅनेलने नुकतीच आपल्या स्ट्रींजर अन रीपोर्टरची बैठक घेतली. सगळ्यां रिपोर्टर सहीत स्ट्रींजरला मोबाईल हॅंडसेट भेट म्हणून देण्यात आले. हॅंडसेट महागडे नसले तरी हॅंडसेट देणार जय महाराष्ट हे पहील चॅनल बनलय. तसच सगळ्या स्ट्रींजर अन रीपोर्टरला चांगल्या पगारी देणार असल्याचे ओफ़ीसने सांगीतलय. खासकरुन स्ट्रींजरची काळजी घेणारे हे पहीलेच चॅनल असल्याचे दिसून आल. जय महाराष्ट्र चॅनेलच्या जाहिराती करणारे बॅनर लवकरच संबंध महाराष्ट्रात झळकणार आहेत. राज्यातील सगळ्या शहरात सुरुवातीपासुन केबलवर जय महाराष्ट्र चॅनल दिसनार आहे. अगदी पहिल्या दिवसापासुनच जय महाराष्ट्र चर्चेत रहावे असा व्यवस्थापनाचा प्रयत्न असल्याचे या बैठकीन���तर काहींनी बेरक्याला सांगीतल आहे.\nया सगळ्या प्रकारामूळे मात्र अन्य चॅनेलमध्ये खळबळ माजलीय. विशेषत: आय.बी.एन. लोकमत अन टी.ह्वी. नाईनच्या स्ट्रींजरना तुलनेने फारच कमी पगार मिळतो. त्यामुळ या दोन्ही चॅनेलचे स्ट्रींजर सध्या अस्वस्थ आहेत. बेरक्याला मिळालेल्या माहीतीनुसार अनेक स्ट्रींजर काम सोडनार असून वर्तमानपत्राच्या आस-याला जाणार आहेत. तर काही जण आपले चॅनेल बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सध्या अनेक स्ट्रींजर मंडळींनी आपले जिल्हा मुख्यालय सोडुन मुंबई गाठली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी उलथापालथ होणार अस चित्र आहे.\nनागपूर :विदर्भाच्या प्रश्नांवर ताकदीने भाष्य करणारे, शांत, संयमी वृत्तीचे लोकमतचे निवासी संपादक मोरेश्वर बडगे काहीच महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. ३५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ष्ट्राच्या सर्वच प्रश्नांचा त्यांना अभ्यास आहे. त्यांच्या अनेक लेखांमुळे, बातम्यांमुळे मुंबईच नव्हे तर अनेकदा दिल्लाच्या संसदेलाही हादरे बसलेले आहेत. आता ते सेवानिवृत्त होणार आहेत. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जिवंत ठेवलेला आहे.\nनाव सोनूबाई....हाती कथलाचा वाळा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणाला बसलेल्या कास्तकारांविषयी जी काही अश्लाघ्य वक्तव्ये केल्यावर सगळ्या पेपर्सनी आणि चॅनलनी त्यांना झोडपून काढले. आश्चर्य म्हणजे सकाळमध्येही त्यांच्या विरोधात अग्रलेख छापून आला. मात्र शेतक-यांचा पेपर असा टेंभा मिरवणा-या एग्रोवनने दादाविरोधातल्या बातम्या मिळमिळीत व बातम्या आतल्या पानी दिल्या. खरे तर या पेपराने बातम्या आणखी अग्रलेखातून उपमुख्यमंत्र्यांना सोलवटून काढले पाहिजे होते. सकाळचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध असूनही सकाळ त्यांना झोडपू शकतो तर हे का नाही एरवी फुटकळ विषयावर मोठाल्या बातम्या आणि वायफळ अग्रलेख लिहिणारे संपादक बिनकण्याचे व भित्रट असले पाहिजेत.\nमुंबई - लोकसत्ताचे डेप्युटी एडिटर प्रशांत दीक्षीत यांचा लोकसत्ताला रामराम...दिव्य मराठीत याच पदावर रूजू...\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मर��ठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/importance-of-nutritional-diet-national-nutrition-month/", "date_download": "2019-07-16T10:59:12Z", "digest": "sha1:6OGBHWEW4N7XHZKX7263YGWCH4XUB6LC", "length": 19539, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पोषक आहाराची गरज : राष���ट्रीय पोषण महिना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपोषक आहाराची गरज : राष्ट्रीय पोषण महिना\nदि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगणारा हा लेख ...\nअन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.\nअगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एका प्रौढ व्यक्तीला साधारणत: 3000 उष्मांक लागतात. त्याच्या आहारात 90 ग्रॅम प्रथिने, 90 ग्रॅम स्निग्ध द्रव्य व 450 ग्रॅम पिष्टमय पदार्थ (1:1:5) हे प्रमाण असावे. त्यात एकदल 400 ग्रॅम धान्य, 85 ग्रॅम द्विदल धान्य, पालेभाज्या 115 ग्रॅम, इतर भाज्या 85 ग्रॅम, कंदभाज्या 85 ग्रॅम, फळे 85 ग्रॅम,दुध – दही 285 ग्रॅम, मांसाहार 125 ग्रॅम, साखर / गूळ 60 ग्रॅम, तेल-तूप 60 ग्रॅम अशा अन्नाचा समावेश केला तर पुरेशी जीवनसत्वे व खनिजे उपलब्ध होतात.\nपण सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या जेवणांत कर्बोदकांचे प्रमाण जास्त असून इतर घटक त्या मानाने कमी पडतात. साधारणपणे घरात 4 माणसे असली की एक पाव किंवा अर्धा किलोग्रॅम पालेभाजी आणली जाते. पण मग ती शिजून अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी होते. घरातील 4 माणसांनी खाऊन उरली की ती उरलेली भाजी शिळी झाली म्हणून टाकून दिली जाते. पण एका प्रौढ व्यक्तीने अंदाजे 125 ग्रॅम पालेभाजी खावी तर त्यातले पौष्टिक घटक मिळू शकतात, पण आपण मात्र शिजून 1 पाव झालेली भाजी 4 लोक वाटून खातो. मग आवश्यक तेवढे पोषण घटक कसे मिळतील त्याशिवाय कंदभाजी, दुध, तूप, मांसाहार या बाबीचा समावेशसुध्��ा आपल्या रोजच्या आहारात व्हायला हवा.\nआहारातील पोषणमूल्यांची कमतरता आणि आरोग्य :\nआहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे. बरेचसे आजार, व्याधी, विकृती याचे मूळ कारण अयोग्य आहार हेच आहे. लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. प्रथिनांच्या अभावाने मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. क्रॉशियाक्रॉर आजारात अंगावर सूज येते. केस लालसर सोनेरी दिसतात व कमजोर होऊन तुटतात, त्वचा कोरडी व शुष्क पडते,डायरिया होतो. रक्तक्षय होतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. उष्मांकांच्या कमतरतेने मॅरॅामस होतो. त्यात वजन कमी होऊन हातापायाच्या काड्या होतात. मूल चिडचिडे होते.\nगरोदरपणात प्रथिने कमी पडली तर वारंवार गर्भपात होतो. अपूर्ण दिवसांचे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते, मृत मूल जन्माला येऊ शकते. विपरित परिणामांबरोबर रक्तक्षय यामुळे गर्भाच्या मेंदूची वाढ बरोबर होत नाही. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रथिनांच्या कमतरतेने वजन कमी होणे, अंगावर सूज येणे, पोटात पाणी होणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.\nस्निग्ध पदार्थांच्या अभावाने त्वचा कोरडी होते, वजन कमी होते, मेंदूचा ऱ्हास होतो. जीवनसत्त्वांच्या अभावाने शारीरिक व्याधी उत्पन्न होतात.\n'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, डोळ्याच्या पांढऱ्या भागात तिळासारखा डाग दिसणे, दृष्टी गमावणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होते.\n'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेने मूडदूस होतो. कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेने हाडे ठिसूळ होतात. हाडांच्या विविध समस्या उद्भवतात.\n'ब' जीवनसत्वाच्या कमतरतेने बेरीबेरी आजार होतो, त्यात मेंदूकार्यात दोष निर्माण होतो, स्मरणशक्ती कमी होते, भूक लागत नाही, पचन नीट होत नाही.\n'ब' जीवनसत्वाच्या कमतरतेने वरचेवर तोंड येते, जीभ लाल होते,अन्नपचन नीट होत नाही, त्वचेचे विकार होतात.\n'ब'-6 जीवनसत्वाच्या कमतरतेने pellagra नावाचा आजार होतो. त्वचा शुष्क होते, मानसिक बदल होतो. क जीवनसत्वाच्या कमतरतेने स्कर्व्ही नावाचा आजार होतो, त्यात हिरड्यांमधून रक्त येणे, सांध्यांना सूज येणे असा त्रास होतो. लोहाच्या कमतरतेने रक्तक्षय होतो. एकाग्रता कमी होते, धाप लागते. आयोडिनच्या कमतरतेने गलगंड होऊ शकतो.\nपदार्थांचा रंग, पोत, चव, आकार यालाही महत्त्व आहे. एकाच जेवणात या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. खाद��यपदार्थांचे आयोजन करताना त्यांचे रंगही लक्षात घ्यावे. जसे पांढरा भात, पिवळे वरण, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी,रंगीत कोशिंबीर, पिवळी कढी इत्यादी. पातळ, घट्ट, मऊ कुरकुरीत असे पदार्थ आहारात असावेत. पातळ वरण, घट्ट फळभाजी, मऊ भात, पोळी, भाकरी, कुरकुरीत पापड इत्यादी.\nअन्न शिजविण्याच्या विविध पध्दतींचा वापर करावा. जसे भाजलेली पोळी, तळलेली पुरी, उकळलेला भात, वाफवलेली इडली. आंबट, गोड, तिखट अशा चवीचे पदार्थ एकाच जेवणात असावे. ताटातील संपूर्ण पदार्थापैकी काही सौम्य, मध्यम व काही तीव्र चवीचे असावे. म्हणजे सौम्य मसाले भात, मध्यम भाजी आणि तीव्र चटणी.\nविविध अन्नपदार्थ शिजविण्याच्या पद्धतीचा वापर करत असताना खाद्य पदार्थांतील पोषक तत्त्वांचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळे यांची उपलब्धता विशेष असते. त्यामुळे ज्या ऋतूत ज्या भाज्या आणि जी फळे मिळतील त्यांचा आहारात उपयोग करावा. संपूर्ण दिवसातील आहारामध्ये विविधता असावी. सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, सायंकाळची न्याहरी आणि रात्रीच्या जेवणाचा विचार होणे आवश्यक आहे.\nतीव्र मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण ते पचनेंद्रियांना बाधक ठरतात. घरात वृद्ध माणसे व लहान मुले असतील त्यांचा विचार करुन आहाराचे नियोजन करावे. रोजच्या आहारातून कमी खर्चात जास्तीत जास्त पोषकमूल्ये मिळविणे शक्य आहे. आहार तोच, पण ज्ञान आणि कौशल्याचा वापर केला तर आपण योग्य पोषण मिळवू शकतो.\nतांदूळ, डाळ जास्त वेळा धुऊ नये. कारण त्यातील पौष्टिक घटक वाहून जातात. शिजताना भाताचे पाणी काढून फेकू नये. बरेच लोक पुलाव, बिर्यानी मोकळी होण्यासाठी तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून ते पाणी फेकून देतात, पण त्यामुळे पौष्टिक मुल्यांचा ऱ्हास होतो. भाजी कापण्याआधी धुऊन निथळून घ्यावी. कापून धुतली असता अन्नसत्त्वे पाण्याबरोबर नाश पावतात. दोन्ही वेळच्या जेवणात एक वाटीभर वरण असावे. वरण किंवा आमटी करताना एक डाळ वापरण्याऐवजी दोन,तीन डाळी मिसळून करावी. रोजच्या आहारात वेगवेगळया प्रकाराच्या भाकरी घ्याव्यात. कधी ज्वारी, कधी बाजरी कधी नाचणीची भाकरी बनवावी.\nप्रभारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तर���य तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/207003.html", "date_download": "2019-07-16T10:08:11Z", "digest": "sha1:ZK7R4XO33T4MRFX5FEEH5EESTSUZL5OK", "length": 16920, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पित्याची त्याच्या मृत्यूच्या १० मासांनंतर निर्दोष मुक्तता - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पित्याची त्याच्या मृत्यूच्या १० मासांनंतर निर्दोष मुक्तता\nस्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पित्याची त्याच्या मृत्यूच्या १० मासांनंतर निर्दोष मुक्तता\nवर्ष १९९६ च्या प्रकरणाचा २२ वर्षांनंतर निकाल लागणे, हा अन्यायच \nबलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात निर्दोष असणार्‍यास २२ वर्षांनी न्याय मिळत असेल आणि तोपर्यंत त्याचे निधन झाले असेल, तर याला न्याय म्हणता येईल का २२ वर्षे ही व्यक्ती ‘बलात्कारी’ म्हणून समाजाच्या द्वेषाला कारणीभूत झाली. हा अवमान आणि कारागृहात काढलेल्या दिवसांची हानीभरपाई कधीही भरून काढता येणार नाही २२ वर्षे ही व्यक्ती ‘बलात्कारी’ म्हणून समाजाच्या द्वेषाला कारणीभूत झाली. हा अवमान आणि कारागृहात काढलेल्या दिवसांची हानीभरपाई कधीही भरून काढता येणार नाही तरीही याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर खटला प्रविष्ट करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत \nनवी देहली – वर्ष १९९६ मध्ये स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. तिला १० वर्षे कारागृहात घालवावे लागले होते. आता या व्यक्तीच्या मृत्यूच्या १० मासांनंतर तिला या आरोपातून मुक्त करण्याचा निकाल देहली उच्च न्यायालयाने दिला आहे.\nनिकाल देतांना न्यायालयाने म्हटले की, हा न्यायाशी गंभीररित्या केलेला खेळ आहे. या आरोपीविषयी पहिल्या दिवसापासूनच वाईट घडले आहे. या व्यक्तीने दावा केला होता की, तिच्या मुलीचे एका युवकाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली; मात्र अन्वेषण यंत्रणा आणि कनिष्ठ न्यायालय यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या व्यक्तीने मुलीच्या गर्भातील भ्रूणाच्या ‘डीएन्ए’ चाचणीचीही मागणी केली होती; मात्र तिही फेटाळण्यात आली होती. जर त्याच वेळेला या मागणीनुसार कृती झाली असती, तर त्याच वेळेस ही व्यक्ती निर्दोष ठरली असती. (न्यायालयाने संबंधितांवरही कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी जनतेची अपेक्षा \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags न्यायालय, बलात्कार, शिक्षा Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष���ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/50-years-old-well-caved/", "date_download": "2019-07-16T10:26:50Z", "digest": "sha1:EIRPT6S3O4R4SX3ARXEJQPYJU7KANFHR", "length": 13810, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "बोरिवलीत 50 वर्षांपूर्वीची विहीर खचली,सोसायटीला पालिकेची नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nबोरिवलीत 50 वर्षांपूर्वीची विहीर खचली,सोसायटीला पालिकेची नोटीस\nबोरिवली पश्चिम येथील दत्तानी पार्क सोसायटीच्या आकारात असलेल्या 50 वर्षांपूर्कीच्या विहिरीचा भाग खचल्याची घटना आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर संबंधित सोसायटीला बेजाबदारपणाबद्दल पालिकेने नोटीस दिली आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने विहिरीच्या सभोवताली कुंपण घालून रस्ता बंद केला आहे.\nराजेंद्र नगर फ्लायओक्हर कोरा केंद्राजवळ असलेल्या दत्तानी पार्क सोसायटीच्या जवळ एक 50 वर्षांपूर्वीची जुनी विहीर आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या विहिरीचा वरच्या बाजूचा संपूर्ण (कठडा) व खालचा काही भाग अचानक खचला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीजवळ सोसायटीचे उद्यान आहे. उद्यानाजवळ एक भिंत आहे. त्या भिंतीचा भाग विहिरीवर कोसळून विहिरीचा भाग खचला. यावेळी बाजूला असलेले झाड व इलेक्ट्रिक सबस्टेशन खचलेल्या विहिरीत गेले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललोकलवर बाटली फेकल्यानंतर आरपीएफची जोरदार मोहीम\nपुढीलयजमान इंग्लंडसाठी आजपासून बाद फेरी, लंडनमध्ये आज ऑस्ट्रेलियाशी सामना\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्य��’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bsf-jawan-forgot-to-use-honourable-shri-while-referring-to-pm-narendra-modi-loses-seven-days-pay/", "date_download": "2019-07-16T10:01:34Z", "digest": "sha1:BMRPUEH4OIWMBDOQ527SA77HWYTU5XV3", "length": 14219, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "पंतप्रधानांचा अनादर केल्याने बीएसएफ जवानाचा पगार कापला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुर���पौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपंतप्रधानांचा अनादर केल्याने बीएसएफ जवानाचा पगार कापला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनादर केल्याप्रकरणी एका बीएसएफ जवानाला अजब शिक्षा देण्यात आली आहे. संबंधित विभागाने त्याचा सात दिवसांचा पगार कापला आहे. पंतप्रधानांशी संबंधित चर्चेदरम्यान जवानाने त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी माननीय किंवा श्री असे आदरार्थी शब्द वापरले नाहीत. यामुळेच त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. संजीव कुमार असे जवानाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील बीएसएफ मुख्यालयाच्या १५ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे.\n२१ फेब्रुवारी रोजी झीरो परेडदरम्यान पंतप्रधानांबद्दल चर्चा करताना त्याने ‘मोदी प्रोग्राम’ असे म्हटले होते. यावर बटालियनचे कमांडिंग अधिकारी अनुप लाल यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी जवानाने आदरार्थी शब्द वापरणे आवश्यक होते. पण त्याने तसे न केल्याने हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचं बीएसएफचं म्हणणं आहे, अशी माहिती लाल यांनी दिली. लाल यांच्या तक्रारीनंतर संजीवचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुख्यात डॉन दाऊदला हिंदुस्थानात परत यायचंय… पण…\nपुढीलरवीना टंडनविरोधात भुवनेश्वरमध्ये गुन्हा दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/delhi-police-arrested-three-teachers-in-the-paper-leak-case/", "date_download": "2019-07-16T10:51:28Z", "digest": "sha1:L7OIKHQONKNBCPJWJ2E6YUTOHRSJZZU7", "length": 14519, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "पेपर लीक प्रकरणात दोन शिक्षकांसह तिघांना अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक ���ँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपेपर लीक प्रकरणात दोन शिक्षकांसह तिघांना अटक\nकेंद्रीय माध्यमिक शालान्त परीक्षेतील (सीबीएसई) इयत्ता बारावीचा अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हा शाखेने एका खासगी शाळेतील दोन शिक्षकांसह एकूण तिघांना अटक केली आहे.\nसीबीएसई पेपर लीकप्रकरणी दिल्लीनजिकच्या बावना परिसरातील खासगी शाळेतील शिक्षक रिषभ आणि रोहित या दोघांसह बावना येथील कोचिंग सेंटरमधील टय़ूटर तौकीर याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौकीर याने परीक्षेपूर्वी एक तास अगोदर अर्थशास्त्राचा पेपर फोडून तो दोन शिक्षकांच्या व्हॉटस् ऍपवर फॉरवर्ड केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे नोंदविले आहेत. अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याप्रकरणी २७ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तर गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी सीबीएसईच्या प्रादेशिक संचालकांनी २८ मार्च रोजी यांनी तक्रार नोंदविल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nगुन्हा शाखेने सीबीएसई पेपर लीकप्रकरणी ६० हून अधिक लोकांची तपासणी केली होती. यात पेपर लीक शेअर कर��ाऱ्या १० व्हॉटस्ऍप ग्रुपचा समावेश आहे. मात्र पेपर शेअर केल्याबद्दल पैशाचे व्यवहार झाले नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसाखर कारखान्यांना सरकारी बळ\nपुढीलकेंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या मुलाला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर, हिंदुहृदयसम्राटांच्या प्रतिमेला नमन\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-16T10:28:54Z", "digest": "sha1:YX6SHB4KJVKCKRKJKZA6NHG7R75Z72IN", "length": 13513, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थ्यांच्या अपघात विमा योजनेला “ब्रेक’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या अपघात विमा योजनेला “ब्रेक’\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील वि��्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेली अपघाती विमा योजना यंदाच्या वर्षी बंद केली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी अपघाती विमा योजना राबविण्यात आली होती. मात्र, यंदा महापालिकेने विद्यार्थ्यांचा विमा उरविला नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.\nशहरात महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवी पर्यतच्या विद्यार्थ्यांचे विमा उतरवण्यात येतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची असूनही यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा उतरवण्यात आलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या एकशे पाच शाळा आहेत. मागील वर्षी तब्बल 37664 विद्यार्थ्यांचा पंधरा लाख पंधरा हजार नऊशे रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. त्यावेळी, महापालिकेने खासगी कंपनीला विमा काढण्याचे काम दिले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रती चाळीस रुपये पंचवीस पैसे एवढी रक्कम भरलेली होती. मागील वर्षी विमा उतरवल्यामुळे एका विद्यार्थ्यांला विम्याचा लाभ मिळून भरपाई मिळाली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपघाती विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी खर्च मिळणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी येताना व जाताना अनावधानाने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, यंदा विमा न उतरवल्याने एखादा अपघात झाल्यास विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यानंतर अपंगत्व, गंभीर अथवा किरकोळ जखमी, मृत्यूही होण्याची शक्‍यता असते. यावेळी, प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत म्हणून विमा उतरवण्याची आवश्‍यकता आहे. अपघातानंतर विम्याची जास्तीत-जास्त रक्कम एक लाखापर्यत मिळण्याची तरतूद मागील वर्षी करण्यात आली होती.\nविद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी अपघाती विमा योजना राबविण्यात आली होती. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचे विमा उतरविण्यात आलेले नाहीत. याबाबत, महापौर व आयुक्तांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.\nमहापालिका शाळेतील विद्यार्थ्याचा अपघा���ी विमा न उतरवल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. महापालिका शाळेत शहरातील सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असून एखाद्या अपघात झाल्यास त्यांना खर्च पेलवणे अशक्‍य असते. यामुळे, विद्यार्थ्यांच्या औषधोपचाराला मदत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा उतरवण्याची आवश्‍यकता असल्याचे, पालक सदानंद डोईफोडे यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांचा अपघाती विमा उतरविण्याची आवश्‍यक आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यात आलेला होता. परंतु, यंदाच्या वर्षी त्यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी होणाऱ्या “बजेट’मध्ये विद्यार्थ्यांचा विमा काढण्यासाठी तरतूद केली जाणार आहे.\n– प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, महापालिका शिक्षण समिती.\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/photos/features/abcd/185142.html", "date_download": "2019-07-16T11:28:10Z", "digest": "sha1:RNCFVV5VWMQMQOXVUG3R7QKC6A6AMGS4", "length": 14063, "nlines": 271, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Gallery: features", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठा���े नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nप��जी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nदिघीच्या छोट्या ‘ज्ञानराज’ची पंढरीची वारी\nमुरुड- नांदगाव भागात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा\nकर्जत प्रेस क्लबच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण\nमाोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ( मालाडच्या दुर्घटनेनंतर आजचे दृश्य)\nजालिंदर कुंभार यांच्या ‘गट्टी गणिताशी’ या पुस्तकाचे प्रकाशन\nदादर चौपाटीवरील समुद्राच्या भरतीचे दृश्य\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे भेट\nरस्याच्या कडेला भर दुपारी पोटासाठी लाकडाचा व्यवसाय\nवेड क्रिकेटचे; स्टम्प चप्पलचे\nटीम इंडियाला विश्वचषकासाठी शुभेच्छा\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-16T10:22:42Z", "digest": "sha1:CVKJFSV7OCMRI3HQIOTZRM2N66JRCLFP", "length": 3809, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी\nअहमदनगर : जिल्हाधिकारी करणार सीना नदी अतिक्रमण मुक्त\nअहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर शहरातील सीना नदीतील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी र���हुल द्विवेदी यांनी मोहीम हाती घेतली असून त्यांनी आत्ताच सीना नदीतील...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-16T10:36:27Z", "digest": "sha1:IOPP2DTJK2WT4WFGWCAFLCQMWK2FZBPU", "length": 3788, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिंडेगाव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nआमदार कॉंग्रेसचा मात्र तुळजापूरला भाजपच्या रोहन देशमुखांमुळे मिळाला कोट्यावधीचा निधी\nतुळजापूर : विधानसभेला जनतेने कॉंग्रेसचा आमदार निवडून दिला असला तरी भाजपच्या माध्यमातून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र भाजपा युवा नेते रोहन देशमुख...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:20:26Z", "digest": "sha1:TX5TAZNOZDMULPSABSGSPKLH2TRXM2PX", "length": 3723, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंड���त भीमसेन जोशी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - पंडित भीमसेन जोशी\nसंगीत सेवेची ६३ वर्ष : पडद्यामागचा कलाकार साबाण्णा भीमण्णा बुरूड\nटीम महाराष्ट्र देशा – गावामध्ये नाटक आले होते. ते बघायला गेल्यावर त्या नाटकात साहित्याला हात लावला म्हणून, तेथील कलाकाराने फटकारले. या साहित्यत असे काय...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/09/blog-post_3.html", "date_download": "2019-07-16T10:45:53Z", "digest": "sha1:J7OVWJ7JQFSDDDLNASZOVX47BWAIMGHX", "length": 16340, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "सनसनाटीपणाची \"कूकरणी\" ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोण���ाही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५\n४:१८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपंधरा दिवसापासून उपाशी असलेल्या महिलेने पेटवून घेतले. पोटाला अन्न मिळेना म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी सनसनाटी बातमी 'उघडा डोळे बघा नीट 'वर झळकली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. कारण बातमीच तशी होती. रिपोर्टर नेहमीचाच कलाकार होता. हातभर लाकडाची वावभर धपली काढण्यात हा पटाईत कलाकार. म्हणून आम्ही पामरांनी थोडी माहिती घेतली. जे सत्य समोर आले त्यातून सनसनाटी निर्माण करण्यासाठी या पठ्ठ्याने लबाडी करून \"कुकरणी\" केल्याचे उघड झाले.\nमुद्दा असा की त्या पीडित कुटुंबाने 19 तारखेला जर 18 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ नेला होता. तर 29 तारखेला आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला 15 दिवसांपासून उपाशी कशी हा साधा प्रश्न कोणालाही पडेल. सध्या 2-3 रुपये किलोनं धान्य मिळते आहे. या महाशयांना हे सगळे माहीतही आहे. तरीही वेगळ्या घटनेला भूकेची फोडणी दिली. आली लहर आणि अतिशयोक्तीचा कहर केला. कारण कर्जबारीपणातून झालेली आत्महत्या याला बातमी वाटेना. काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी, स्वत:ला चमकून घेण्यासाठी याने सालाबादप्रमाणे भूकेचे मार्केटिंग केले. बातमीचा पोलिसांनी तपास केला. तपासात वेगळ्याच गोष्टी समोर आल्या. महसूलच्या चौकशीतही बातमी खोटी ठरली. साहजिकच \"कुकरणी\" उघडी पडली. हा साफ तोंडावर आपटला. उरली सुरली झाकायला याने पोलिस, अधिकारी, मंञी इतर पञकार सगळ्यांनाच खोटे ठरवले. सगळे खोटे, मीच खरा म्हणत 'गिरे तो भी टांग ऊपर' केली.\nहा सगळ्यांची लाज काढण्यात पटाईत. पण याने सनसनाटीसाठी नौटंकी केल्याने पञकारितेलाच लाज आणली. याच्या बातम्या मुंबईत बसलेले तपासत नाहीत बहुदा. पञकारितेच्या मुल्यांशी बांधिलकी असणाऱ्या 'करां'च्या नाकाखाली याची खोटीनाटी \"खिचडी\" शिजतेच कशी याचं गूढ आहे. लोकांना टीव्हीवरून नैतिकतेचे धडे देणारा हा पठ्ठ्या मराठवाड्यातल्या पोरांच्या पीटीसी घरात बसून मारतो. हा पीटीसी घोटाळा करांना माहीत नाही का याचं गूढ आहे. लोकांना टीव्हीवरून नैतिकतेचे धडे देणारा हा पठ्ठ्या मराठवाड्यातल्या पोरांच्या पीटीसी घरात बसून मारतो. हा पीटीसी घोटाळा करांना माहीत नाही का अशा सनसनाटी बातम्या देऊन 'उघडा डोळे बघा नीट च्या विश्वासार्हतेला आणि पञकारितेच्या मुल्यांना पायदळी तुडवून वर लोकांनाच अक्कल शिकवण्याचा शहाजोगपणा 'कर' पाहात नाहीत का अशा सनसनाटी बातम्या देऊन 'उघडा डोळे बघा नीट च्या विश्वासार्हतेला आणि पञकारितेच्या मुल्यांना पायदळी तुडवून वर लोकांनाच अक्कल शिकवण्याचा शहाजोगपणा 'कर' पाहात नाहीत का हा आम्हा पामरांना पडलेला सवाल आहे.\nजाता - जाता :\nत्या' महिलेने मृत्यूपुर्व जबाब दिला आहे की,स्टोव्हचा भडका उडून मी भाजले आहे.. आता बोला ' उघडा डोळे,बघा नीट'...\nपीडित कुटुंबाने 19 तारखेला जर 18 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ नेला होता. तर 29 तारखेला आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला 15 दिवसांपासून उपाशी कशी\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/03/blog-post_13.html", "date_download": "2019-07-16T10:02:54Z", "digest": "sha1:DFLBTYABGSIHDSGN42OP3NPCY4ZPFKWP", "length": 16947, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "खोट्या बातम्यांचा बळी ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, १८ मार्च, २०१६\n११:२६ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nबीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका प्रामाणिक पोलीस हेड कॉन्स्टेबलने तीन दिवसांपुर्वी विष पिऊन आत्महत्त्या केली आहे.संतोष चाटे (वय ३२) असे या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव.दि. १३ मार्च रोजी रात्री १.१० वाजता रात्रीची गस्त घालत असताना एक मेडिकल ��ालवणारा योगेश गुजर नावाचा व्यक्ती संशयितरित्या दिसला असता,या पोलीस हेड कॉन्स्टेबलने त्यास हटकले,तेव्हा दोघांत बाचाबाची झाली आणि नंतर गुजरने चाटे यांना वर्दी फाटेपर्यत बेदम मारहाण केली.त्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न केला असता,तेथील पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक यांनी अर्थपुर्ण व्यवहार झाल्याने तक्रार नोंदवू दिली नाही. त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षकांनी चाटे यांना बोलावून त्यांचा अपमान केला.त्याचबरोबर यासंदर्भात स्थानिक दैनिक विवेक सिंधु आणि पुण्यनगरीमध्ये खोट्या बातम्या छापून आल्या,त्यामुळे अखेर संतोष चाटे या प्रामाणिक हेड कॉन्स्टेबलने विष पिऊन आत्महत्त्या केली.\nचाटे यांच्या आत्महत्त्येस तीन पोलीस अधिकारी जसे जबाबदार आहेत,तसेच विवेक सिंधु दैनिकाचा संपादक,त्याचा मुलगा तसेच पुण्यनगरीचा स्थानिक वार्ताहर आणि संपादक जबाबदार आहेत. खोट्या बातम्यांचा हा बळी आहे.\nपुण्यनगरीचा स्थानिक वार्ताहर अ.र.पटेल हा नेहमीच खोट्या बातम्या देत होता.मागेही एकजण आत्महत्त्या करण्यास निघाला होता.या हरामखोराला ताबडतोब बेड्या ठोकण्याची गरज आहे.विवेक सिंधुच्या संपादकाचा मुलगा अभिजीत जगताप याचाही विवेक संपला आहे.पत्रकारितेला काळीमा फासण्याचा उद्योग या हरामखोरांनी केला आहे.त्याला माफी नाही.पटेलाबरोबर जगतापही गजाआड करा.\nपुण्यनगरीचा अ.र.पटेल हा अंबाजोगाईमध्ये खोटया बातम्या देण्यात क्रमांक एकवर आहे.संपादकाच्या मर्जीतील तो खास वार्ताहर आहे.तो जिल्हा प्रतिनिधीला न विचारता डायरेक्ट ऑफीसला बातम्या पाठवत होता.संपादक आणि पटेलामध्ये खास संबंध कशामुळे होते,याची चवदार चर्चा सध्या सुरू आहे.अश्यांची पाठराखण संपादक करतातच कसे हे एक मोठे कोडे आहे.पटेल जसा चाटे यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे,तसाच या दैनिकाचा संपादक जबाबदार आहे.त्यालाही या प्रकरणात सहआरोपी करा.\nत्याचबरोबर आरोपी योगेश गुजरचा भाऊ डॉक्टर आहे म्हणे.त्यानेच पोलीस अधिकारी आणि पत्रकारांना पैसे वाटप केल्याची चर्चा आहे.या हरामखोर डॉक्टरलाही सहआरोपी करा.या प्रकरणाची वरिष्ठ अधिका-यामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे.कोणत्या पत्रकाराला किती पैसे वाटले,याची माहिती उघड झाली पाहिजे.\nआम्ही चाटे कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत.पत्रकारितेतील या हरामखोरा��ना बेड्या ठोकेपर्यंत हा बेरक्या गप्प बसणार नाही.महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनो या घटनेचा निषेध करा.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/05/blog-post_25.html", "date_download": "2019-07-16T11:06:43Z", "digest": "sha1:UOZXZVAAFUIGFIHDIHWBPZ77LJO3HIBI", "length": 18924, "nlines": 65, "source_domain": "www.berkya.com", "title": "बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊची मनमानी ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इति���ास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, २५ मे, २०१७\nबाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊची मनमानी\n११:३५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nबीडमध्ये भूकंप, गळतीही वाढली \nऔरंगाबाद - बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणची मनमानी वाढली आहे. मानबिंदूत सुधारणा करण्याऐवजी कर्मचाऱ्याविरुद्ध मालकांकडे कान भरणे आणि सुडाचे राजकारण करणे इतकेच या दोघांना जमत असल्यामुळे मानबिंदूची वाट लागत आहे. बाबुजीही या दोघांवर अंध विश्वास ठेवत असल्यामुळे कर्मचाऱ्याची गळती वाढली आहे.\nभाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणच्या मनमानी आणि छळास कंटाळून बीडचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे आणि अन्य तीन रिपोर्टरनी बंड करत सात महिन्यापूर्वी एकाच वेळी राजीनामे दिले होते, हे राजीनामे पाहून भाऊंची बोबडी वळाली होती. याप्रकरणी बाबूजीनी कान उघडण्याअगोदरच भाऊंनी बीड गाठले आणि सर्वांची मनधरणी करून दिवाणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि वेळ मारून नेली. ती सल भाऊंच्या मनात सात महिन्यापासून सलत होती. जे जिल्हा प्रतिनिधी बंड करत होते, त्याना थंड करण्यासाठी बदल्याची नामी शक्कल भाऊंनी लढवली. त्यानुसार परवा दत्ता थोरे यांची बीडला बदली करण्यात आली.मात्र थोरेंनी बीडला जाण्यास नकार देताच त्यांना औरंगाबादमध्ये हलविण्यात आले. थोरेना आता प्रिंट ऐवजी ऑनलाईनमध्ये काम देण्यात येणार असल्याचे कळते.थोरेंना सोलापूर हवे होते, पण आजपर्यंत त्यांची बोळवण करण्यात आली. यामुळे थोरे नाराज असून ते लवकरच मानबिंदूतून बाहेर पडतील, अशी चिन्हे आहेत.\nथोरेंनी बीडमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळं सारेच गणित बिघडले. बीडला सतीश जोशी यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मागील वचपा काढण्यासाठी बीडचे यापूर्वीचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे यांना नारळ देण्यासाठी भाऊंनी पूर्णपणे तयारी केली होती. एकंदरीत रागरंग पाहून नलावडे यांनी गुरुवारी औरंगाबाद गाठून स्वतःहून राजीनामा दिला. इकडे जोशी बीडला जॉईन होताच बंड करणाऱ्या संजय तिपाले, व्यंकटेश वैष्णव व राजेश खराडे या रिपोर्टर्नीही राजीनामे दिले. बीडचा सर्व संपादकीय विभाग एकाच वेळी बाहेर पडल्यामुळं मानबिंदूमध्ये मोठा भूकंप झाला आहे.\nभाऊंनी नलावडेचा राजीनामा घेतला, थोरेंचा सुंता केला आणि उस्मानाबादच्या विशाल सोनटक्के यास लातूरला बदली करून दुय्यम स्थान दिले. आता जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे भाऊच्या निशाण्यावर असून त्यांचा गेम करण्याची फिल्डींग लावण्यात सध्या भाऊ व दिवाण व्यस्त आहेत. भाऊंच्या मनमानीमुळे यापूर्वी विनोद काकडे, गणेश खेडकर, यांच्यासह दहाजण आधीच बाहेर पडले आहेत.\nजेव्हा सात महिन्यापूर्वी बीडच्या सर्व संपादकीय विभागाने राजीनामे दिले होते, तेव्हा भाऊ तातडीने बीडला येवून दिवाणला बाजूला करण्याचं आश्वासन दिले होते. मालकाच्या नावानेही खडे फोडले होते, तेच भाऊ वेळ जाताच कर्मचाऱ्यावर उलटले.\nदिवाळी अंकाच्या बैठकीत बोलताना भाऊ जाहीरपणे जोमाने कामाला लागा, असा बिझनेस करा तसा करा, असे सांगतात आणि बैठक संपली की संपादकीय सहकाऱ्याना म्हणतात, मी सांगितल्याशिवाय काहीही करू नका, मालक फक्त धंदा धंदा करतो, आपण काय तेच करायचे का, अशी मुक्ताफळे उधळतात. भाऊंच्या डबल ढोलकीची ऑडीयो क्लिपच बेरक्याच्या हाती लागली आहे.\nसोलापूर, जळगावात ही भाऊने कर्मचाऱ्यांना कसे छळले. तेथील भाऊच्या उद्योगाचे अनेक किस्से बेरक्याला मेलवर अनेकांनी पाठविले आहेत.\nभाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणचे कारनामे बाबूजींना माहित असूनही बाबूजी गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाबूजींना कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रारी करणारा संपादकच हवा आहे का असे असेल तर मानबिंदूची वाटचाल अंधाराकडे असेल हे मात्र नक्की ...\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणू�� घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/video-student-car-accident-in-barvi-dam-area-2-killed-336621.html", "date_download": "2019-07-16T10:09:43Z", "digest": "sha1:77RNCLGB3URH7URCIDRDMO5K6MHJAT5S", "length": 17203, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमा��त कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू\nVIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू\nगणेश गायकवाड, बदलापूर, 30 जानेवारी : ��ारवी धरण परिसरात काॅलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी झाले आहे. बदलापुरातील बारवी धरण परिसरात काॅलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप फिरण्यासाठी एर्टीगा कारने आला होता. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार उलटली. या अपघातात एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. नुपम तायडे (१८) आणि रुतिका कदम (१८) अशी मृतांची नावं आहे. तर ५ विद्यार्थी जखमी झाले आहे. हे सर्वजण उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील राहणारे आहे. जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे तर काहींना मुंबईला हलवण्यात आलं आहे.\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nफरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nमुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट\nVIDEO: '...म्ह��ून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'\nVIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार\nVIDEO: 'महाराष्ट्रात होणार सत्तांतर, येणार आघाडी सरकार'\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय\nVIDEO: उल्हासनगरमधील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त\nVIDEO: 60 वर्षीय व्यक्तीची बॅग पळवणाऱ्या चोराला महिला ट्रॅफिक पोलिसाने पकडले\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-wheat-seed-production-mohan-singh-sisodiya-16061", "date_download": "2019-07-16T11:12:15Z", "digest": "sha1:PPOP4H6ACECMRDW74QOHE4HJ5LL3ZAXD", "length": 21925, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, wheat seed production by Mohan singh Sisodiya | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकता\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकता\nकृषी विज्ञान केंद्र, खरगोन, मध्यप्रदेश\nसोमवार, 28 जानेवारी 2019\nशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि शिकण्याच्या वृत्तीतून मध्यप्रदेशातील बैजापूर गावच्या मोहन सिंग सिसोदिया यांनी कृषी उद्योजकतेमध्ये मोठी मजल मारली आहे. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या आपल्या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये प���चवली आहे. त्यामुळे खरगोन जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उद्योजकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.\nशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि शिकण्याच्या वृत्तीतून मध्यप्रदेशातील बैजापूर गावच्या मोहन सिंग सिसोदिया यांनी कृषी उद्योजकतेमध्ये मोठी मजल मारली आहे. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या आपल्या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये पोचवली आहे. त्यामुळे खरगोन जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उद्योजकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.\nमध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बैजापूर येथील मोहन सिंग सिसोदिया (वय ३८ वर्षे) यांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. १९९७ पासून आपल्या कुटुंबीयांसोबत शेतीमध्ये उतरलेल्या सिसोदिय यांनी बीजोत्पादनाच्या माध्यमातून स्वयंपूर्णता साधली आहे. २००७ मध्ये गावातील शेतकऱ्यांसह वेदश्री बीज उत्पादक सहकारी संस्थेची स्थापन करून, परिसरातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे पुरवण्यात येत आहे. बीजोत्पादनासाठी आवश्यक तो काटेकोरपणा न पाळता आल्याने सुरवातीला अन्य शेतकऱ्यांनी त्यातून अंग काढते घेतले. त्याचा फटका काही बसला असला तरी त्यातून सावरून आपली संस्था मोहन सिंग यांनी पुढे नेली आहे. येथे एका विस्तार कार्यक्रमाच्या निमित्ताने केव्हिकेतील तज्ज्ञांची भेट झाल्याने अडचणींवर मात करणे शक्य झाले. २०११ पासून या संस्थेला खर्गोन येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची मदत होत आहे.\nगहू बियाणे उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील एक महिन्याचे प्रशिक्षण सिंग यांनी पूर्ण केले. सोबत वेदश्री गटातील अकरा शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला.\nप्रारंभीच्या काळात पैदासकार बियाणे किंवा पायाभूत बियाणांची उपलब्धतेसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे बियाणे प्रक्रिया केंद्रासाठी जागा आणि भांडवल उभारणीमध्येही अडचणी आल्या. मात्र, त्यातून मार्ग काढत सिसोदिया यांनी आपला बियाणे उत्पादक संस्था भरभराटीला आणली आहे.\nमध्य प्रदेश सरकारच्या वतीने आदर्श एंटरप्राईसेस म्हणून त्यांना परवाने उपलब्ध करण्यात आले.\nसध्या इंदौर येथील आयएआरआय, ग्वाल्हेर येथील आरव्हीएसकेलव्हीव्ही, जबलपूर येथील जेएनकेव्हीव्ही आणि मध्यप्रदेश बीज फेडरेशन अशा मान्यताप्राप्त संस्थांकडून गहू, हरभरा, सोयाबीन अशा पिकांच्या पैदासकार किंवा पायाभूत बियाणे त्यांच्या संस्थेला उपलब्ध होत आहे.\nबीज उत्पादनाचा हा व्यवसाय खर्गोन जिल्ह्यातील २५ गावामध्ये सुमारे ५०० शेतकऱ्यांपर्यंत पसरला आहे. बियाणे उत्पादनाखालील क्षेत्र २५०० एकर इतके पोचले आहे.\nसदस्य शेतकऱ्यांकडून आलेल्या बियाणांच्या काढणीपश्चात प्रक्रियेसाठी विविध यंत्रे घेतली आहे. उदा. ग्रेडर, ग्रॅव्हिटी सेपरेटर, खडे काढणी यंत्र, बियाणे प्रक्रिया करण्याचे यंत्र, स्वयंचलित वजन करण्याचे यंत्र आणि पिशव्या भरण्याचे यंत्र इ.\nगावामध्येच ३ हजार मे. टन क्षमतेचे बियाणे साठवणगृह बांधण्यात आले आहे. या सर्व केंद्रासाठी खासगी, सहकारी बॅंकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले.\nसिसोदिया यांनी २०११ मध्ये ८६ नोंदणीकृत शेतकऱ्यांना ११०९ क्विंटल बियाणे खरेदी केले होते. आता २०१७ मध्ये ५०० नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून २२,३१४ क्विंटल बियाणे खरेदी केली. शेतकरी आणि बियाणे वितरकांकडून त्यांच्या बियाणे उत्पादक प्लॅंटची ख्याती जिल्ह्यातील सर्वोत्तम अशी सर्वत्र पसरली आहे.\nया ख्यातीमुळेच एका प्रसिद्ध बियाणे उत्पादक कंपनीबरोबर दरवर्षी ५ हजार क्विंटल गहू बियाणे पुरवण्याचा करार २०१६ मध्ये करण्यात आला.\nगहू बियाण्यांचा उत्तम ब्रॅण्ड तयार करण्यात सिसोदिया यशस्वी ठरले आहेत. सोबतच या संस्थेमध्ये ४६ कौशल्यवान मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला.\nसध्या सिसोदिया यांनी परिसरातील १०० गावांतील २ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या साह्याने आपला व्यवसाय प्रचंड वाढवला आहे. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ६.२६ कोटी इतकी असून, प्रतिवर्ष नफा १६.१८ लाख इतका आहे.\nवर्ष सदस्यांची संख्या बियाणे उत्पादन (क्विंटल) एकूण उत्पन्न (रु.) निव्वळ उत्पन्न (रु.)\n२०११-२०१२ ८७ १,१०९ ३,८०,६२९ ६०,३८९\n२०१२-२०१३ १४८ ३,१६४ २४,३९,४०९ ३,५९,२२६\n२०१३-२०१४ २०१ ७,५३९ ४१,४३,६५८ ९,३८,६१७\n२०१४-२०१५ ३३१ १३,६२५ ६९,८१,८८३ ९,५०,६४०\n२०१५-२०१६ ५०० १०,८८५ १,०३,३६,०६५ ११,३१,६३१\n२०१६-२०१७ ५०० २२,३१४ ६,२६,३१,३१२ १६,१८,०५९\nसंपर्क ः मोहन सिंग सिसोदिया, ९९७७७७११९०\n(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, खरगोन, मध्यप्रदेश)\nबिजोत्पादनामध्ये शुद्धता जपण्यासह पुढील प्रक्रियाही अत्यंत महत्त्वाची असते, त्यासाठी अत्यावश्यक यंत्रे संस्थेने खरेदी केली आहेत.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोड��ले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nकमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...\nदूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...\nलसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...\nमधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...\nसुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...\nमलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...\nयंत��राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...\nयंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...\nपीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/live-shiv-sena-wardhapan-din-uddhav-thackeray-speech/", "date_download": "2019-07-16T11:11:21Z", "digest": "sha1:BT6RQQ2676ISYI76DNNZP6AMPHVOIIB7", "length": 24408, "nlines": 209, "source_domain": "www.saamana.com", "title": "LIVE : ही एका युतीची पुढची गोष्ट; तुटणार नाही, फुटणार नाही! : उद्धव ठाकरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्ड�� बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nLIVE : ही एका युतीची पुढची गोष्ट; तुटणार नाही, फुटणार नाही\nशिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धापन दिनाला उपस्थित राहिले. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा यावेळी उपस्थित आहेत.\nशिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाची सांगता\nआपण तुटणार नाही, फुटणार नाही आणि घेतलेला हिंदुत्वाचा वसा टाकणार नाही अशी शपथ घेण्याचे केले आवाहन\nविजयामध्ये शिवसैनिकांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी केले कौतुक\nयुतीतील दुरावा आता दूर झाला आहे, विजयानंतर भाजपचे खासदारही भेटायला आले\nशिवसेनेच्या व्यासपीठावर अनेकदा भाजपचे नेते आले आहेत\nओवैसी हिंदूचा अपमान करत असताना आम्ही गप्प बसणार नाही\nलोकसभा निवडणुकीत देशद्रोह्यांच्या पराभव झाल्याचा आनंद\nकश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याने कलम 370 रद्द करणारच\nस्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला आहे\nयापुढे युतीत वाद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतली आहे.\nकाही काम करायची आहेत, याचा आमचा निर्णय झाला आहे.\nकाहीजण याबाबत शंका उपस्थित करत आहेत, सरकारचे काम तर सुरु होऊ द्या\nमोदी यांचे सरकार आल्याने आता राममंदिर झालेच पाहिजे\nआता युती झाली आहे. मैदान साफ आहे, त्यामुळे पायात पाय अडकण्याचा धोका असतो\nआत��� वेडात मराठे सात नाही, तर एकसाथ दौडणार आहेत.\nसमस्या सोडवल्यानंतर कशाला भांडायचे, आता विरोधीपक्षच नाही\nमुख्यमंत्री आणि अमितश शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समस्या सोडवण्याचे काम सुरू झाले\nआमचा वाद सत्तेसाठी नव्हता, जनतेच्या समस्यांसाठी होता\nयुती करतानाची भावना महत्त्वाची आहे, भावनेशिवायच्या युतीला अर्थ नाही\nप्रत्येक शिवसैनिक प्रेम करताना जीव लावतो, तर लढताना जीवही देतो\nआनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण होते.\nसंघर्षाशी मुकाबला करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांना साथीदार दिले आहेत.\nया कार्यक्रमाचे श्रेय तुम्हाला आहे.\nशिवसेना वर्धापनदिनाच्या उपस्थितांना दिल्या शुभेच्छा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात\nया ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मानले आभार\nपक्षाच्या वर्धापनदिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलावण्याची ही ऐतिहासीक घटना आहे.\nआमची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे आदेश द्यावे लागले नाही, त्यांनी स्वंयस्फूर्तीने काम केले\nउद्धव ठाकरे आणि आम्ही विकासाचे काही निर्णय घेतले आहे, ते योग्यवेळी जाहीर करू\nशिवसेनाप्रमुखांचे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे.\nमुख्यमंत्री कोण ही चर्चा प्रसारमाध्यमांना करू द्या, आपण विकासासाठी काम करू\nआगामी काळात राज्यात दुष्काळ येणार नाही, यासाठी काम करायचे आहे.\nदेशात ताजमहाल उभा राहत असताना जाणता राजा सामान्यांचे अश्रू पूसत होता, ती प्रेरणा आमच्यासमोर आहे\nआपली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे.\nजनता आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास केला व्यक्त\nशेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचे ध्येय आहे.\nआम्ही निवडणुकांसाठी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.\nशिवसेना पक्ष वाढला पाहिजे, शिवसेना मोठी झाली पाहिजे अशा दिल्या शुभेच्छा\nराष्ट्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे करायला हवे, त्यासाठी आपण काम करत आहोत.\nआमचे हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही\nशिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यावर घरी आल्यासारखे वाटत��, आपण भगव्या ध्वजासाठी लढणारे आपण आहोत\nविरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी राज्यात वाघ आण सिंहाचेच राज्य येणार आहे\nवाघ आणि सिंह एकत्र असल्यावर राज्य कोण करणार असा प्रश्नच उपस्थित होत नाही\nकाही काळ तणाव होता, मात्र, मतभेद दूर करून जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.\nसर्वात जास्त काळ एकत्र असलेली युती आहे.\nशिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचे प्रेम मिळवण्यासाठी आणि शिवसैनिकांची उर्जा मिळवण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत\nउद्धवजींना मला बोलावताना आणि मला आमंत्रण स्वीकारताना प्रश्न पडले नाही, मात्र, इतरांना ते पडतात\nआपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत चर्चा होती\nमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचा माठे भाऊ असा केला उल्लेख\nछत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केले नमन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले स्वागत\nषण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात\nमुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या भाषणाला सुरुवात\nशिवसेना ताठ कण्याणे आणि ताठ मानेने राज्यासह देशभरात खंबीरपणे उभी आहे\nमराठी माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा शिवसेनाप्रमुखांनी दिली\nराज्य सरकार आणि महापालिका जनतेच्या विकासासाठी काम करत आहे.\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे\nयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही अनेक महत्त्वाच्या समस्यांमध्ये मार्गदर्शन करत आहेत.\nशिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार\nशिवाजीराव अढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पाटील यांचा सत्कार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरस्तालूट करणारी चौघांची टोळी जेरबंद ; नगर ’एलसीबी’ची कारवाई\nपुढीलशिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्�� विखे पाटील\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nराजगीरा, ओट्स आणि पालकचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश...\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\nPhoto : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर गर्दी\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-07-16T11:14:54Z", "digest": "sha1:U7JB4G3KCKLYY6YNDIRGH4X2DCKSO4E6", "length": 7089, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोको व्हँडेवे - विकिपीडिया", "raw_content": "\nडिसेंबर ६, इ.स. १९९१\nटेनिस खेळाडू (एप्रिल, इ.स. २००८)\nकॉलीन कोको व्हँडेवे (६ डिसेंबर, १९९१:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकेतील व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.\nव्हँडेवेची आई टॉना व्हँडेवेने १९७६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील पोहण्यात अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. टॉनाचे वडील अर्नी व्हँडेवे न्यू यॉर्क निक्स या बास्केटबॉल संघात खेळले तर आई (कोकोची आजी) कॉलीन के हचिन्स १९५२ची मिस अमेरिका विजेती होती.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१८ रोजी ००:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रि���ेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T10:06:43Z", "digest": "sha1:IC7DIHAXLPT5P43DUMH2EWDT2OB3OZYM", "length": 3581, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रुती चौधरी - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रुती चौधरी (ऑक्टोबर ३, इ.स. १९७५- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील भिवानी-महेन्द्रगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९७५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१३ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/president-of-india-trolled-after-calling-lata-mangeshkar-nightingle-of-india/", "date_download": "2019-07-16T10:03:46Z", "digest": "sha1:4QDMQFOCMBIAZGFSXK2PIIIGS5BMLPFB", "length": 13889, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "लतादीदींना शुभेच्छा देणे राष्ट्रपतींना भोवले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\n��्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nलतादीदींना शुभेच्छा देणे राष्ट्रपतींना भोवले\nभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सोशल नेटवर्कवर राष्ट्रपतींनीच ‘ट्रोल’ केले.\nराष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ वाढदिवसाच्या शुभेच्छा असा ट्वीट करण्यात आला. ( Birthday wishes to “Nightingale of India” Lata Mangeshkarji. May her voice continue to be the melody and soul of our nation #PresidentKovind) मात्र ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ ही उपाधी सरोजिनी नायडू यांना देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रपतींना इतिहासाविषयी अपुरी माहिती असावी अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन करत नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्कवर राष्ट्रपतींनीच ‘ट्रोल’ केले.\nलता मंगेशकर यांनी हिंदीत एक हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत तसेच इतर ३६ भाषांमध्येही गाणी म्हटली आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफोटोगॅलरीः फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणी\nपुढीलतरुण तेजपालवर बलात्कार प��रकरणी खटला चालणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/06/", "date_download": "2019-07-16T11:10:11Z", "digest": "sha1:OKRLQSR5D4CE2ZPE6WFAOZHYX4KGINW6", "length": 10272, "nlines": 96, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: June 2010", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nमंगळवार, जून ०८, २०१०\nबाबा चारचारदा आईला सांगत होते नीट ने त्याला, पूर्ण थांबल्याशिवाय चढु नको, जास्त सामान नेवू नको, वगैरे वगैरे.या बोलण्यावरून मला एव्हढे कळले की आई आणि मी दोघेच कुठेतरी जात आहोत. चार वाजता रविनाताई, आई आणि मी आवरून तयार झालो. रिक्षेत बसल्यावर आईच्या बोलण्यातुन मला कळले की आम्ही डोंबिवलीला चाललो आहोत, लोकल ट्रेनने. मला किती आनंद झाला म्हणून सांगू\nमाझ्या आईने एक ठराव पास केला होता, मी एक वर्षाचा होईपर्यंत मला लोकलने कुठेही न्यायचे नाही. माझी आई काय ठरवेल सांगता येणार नाही. त्यामुळे मी आमची गाडी, रिक्षा, बस, घोडागाडी, विमान हे सगळ बघितलं होत पण लोकल काही पाहिली नव्हती.\nआईला बरेचदा बाबांना सांगताना मी ऐकले होते की मी लोकलमधे हे कानातले घेतले, हा छोटा आरसा घेतला, आज कोणीतरी माझ्या पायावर पाय दिला, आज लोकलमधे असं झालं आणि आज लोकलमधे तसं झालं. त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती.\nआम्ही एकदाचे स्टेशनवर पोचलो. कुपन्स पंच केली आणि प्लॅटफॉर्मवर जावून उभे राहिलो. मी सगळीकडे पहात होतो, नुसती माणसच माणसं होती सगळीकडे. आईने मला उचलुन घेतले होते. मधेच एक खूप मोठा आवाज आला, मी घाबरून आईला घट्ट धरून ठेवले. आमच्या पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबली ती एव्हढी लांब होती की तीची सुरुवात कुठुन झाल्ये आणि संपल्ये कुठे तेच दिसत नव्हते. मग आम्ही आधिपासूनच उभ्या असलेल्या एका तसल्याच लांब गाडीत जावुन बसलो. तेव्हा आई म्हणाली, शनु, या गाडीला लोकल ट्रेन म्हणतात. आता कळलं, लोकल एव्हढ्या सगळ्या गोष्टी एकटी कशी करते.\nआम्ही बसलो ती लोकल एकदम रीकामी होती. मस्त खिडकीजवळच्या सीटवर बसलो होतो. बर्‍याच वेळानंतर आमची लोकल सुरू झाली. त्या लोकलमध्ये छोटी छोटी दुकानच होती. बागड्या, कानातले, पिनांचे दुकान. टिकल्यांचे दुकान. मग एक आजीबाई चिकू घेवुन आली टोपलीभर.\nलोकल सुरू झाल्यावर छान वारा आला आणि आमची लोकल एकदम धाडधाड जात होती, मला जाम मज्जा वाटत होती. आजूबाजूच्या सगळ्या जणी माझ्याकडे बघून उगीचच हसत होत्या. गाडी मधे मधे थांबायची मग गाडीतल्या काही बायका खाली उतरायच्या काही गाडीत चढायच्या. मला एक प्रश्न पडला, की ड्रायव्हरला कसं बरोब्बर कळायचं की या सगळ्यांना कुठे उतरायचे आहे\nतसेच गाडीतली दुकानं पण सारखी बदलत होती, रुमालांचे दुकान पण होते तिथे. मग एक खाऊचे दुकान आले पॉपकॉर्न, वेफर्स, लिमलेटच्या गोळ्या, आवळासुपारी, जीरा गोळी, चॉकलेट्स, वगैरे. आईने श्रीखंडाच्��ा गोळ्या घेतल्या. मी कडकड चावून दोन-तिन गोळ्या खावून टाकल्या एकदम. मला आणखी खाऊ हवा होता पण आईने घेतला नाही.\nआणखी एक स्टेशन गेले आणि खिडकीतल्या वार्‍याने मला मुळी झोपच यायला लागली. तसाच आईच्या मांडीत झोपुन गेलो. त्यामुळे मला डोंबिवली कधि आलं, रिक्षेत कधि बसलो आणि आत्याच्या घरी कधि पोचलो तेच कळलं नाही.\nआई उगाच कंटाळते लोकलने जायला, मला तर लोकल ट्रेन खूप खूप आवडली, मज्जा येते लोकलमध्ये.\nLabels: गम्मत जम्मत, पहिला लोकल प्रवास, लोकल ट्रेन\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/madhya-pradesh-dindi-of-mahara/183866.html", "date_download": "2019-07-16T11:27:48Z", "digest": "sha1:JFVBQSLKXBDOBZPWOEREMOTUQWPI24M7", "length": 24571, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडीची 1100 किमीची वाट", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nमध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडीची 1100 किमीची वाट\nमध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून एक दिंडी पंढरपूरच्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी येते. सवनेर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरपासून 25 मे रोजी ही दिंडी पंढरीच्या दिशने निघाली. या पालखीने 1 महिना 8 दिवसात जवळपास 1100 किलो मीटरचे अंतर पार केले आहे. मध्य प्रदेशमधील अत्यंत दुर्गम भागातील या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची लागलेली ओढ त्यांच्या चालण्या-बोलण्यातून दिसून येते. गेल्या सव्वा महिन्यांपासून ऊन, पाऊस वाऱ्याला सोबत घेऊन त्यांचा हा प्रवास सुरू आहे. विशेष म्हणजे या दिंडीचे नेतृत्व करत आहेत, चिंधी महाराज. चिंधी महाराजांच्या नेतृत्वात निघालेल्या या दिंडीत जवळपास 15 वारकरी भक्तांचा समावेश आहे. त्यामध्ये वयवर्षे 15 पासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत भक्तीचा संचार पाहायला मिळतो. विशेष म्हणजे वृद्ध महिलांचाही समावेश या दिंडीत आहे. या दिंडीत आकर्षण ठरतात ते चिंधी महाराज. फाटलेल्या गोधड्या, लोकांनी फेकलेले कपडे आणि जुनं धोतर परिधान केलेल्या चिंधी महाराजांचे विचार महान आहेत. माझे गुरूही अशाच प्रकारचे कपडे परिधान करत होते. त्यामुळे मीही गुरुजींच्या आदर्शावर चालत असल्याचे चिंधी महाराज यांनी म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील खांडवीजवळ सध्या चिंधी महाराजांची दिंडी पोहचली असून आता लवकरच आम्ही विठ्ठल दरबारी पोहचणार असल्याचे महाराजांनी आनंदात म्हटलंय. महाराजांना त्यांच्या पोषाशाबद्दल विचारले असता, मी माझ्या गुरुंचा आदर्श घेऊनच जगत असल्याचे ते म्हणाले. आमच्या परंपरेनुसार मीही अशाच चिध्यांनी बनलेले कपडे परिधान करतो. आमची ही दुसरी पिढी असून दरवर्षी आम्ही मध्य प्रदेशातून पंढरपूरला पायी येतो. विठ्ठाचे चरण स्पर्श करण्यातच जीवनाची धन्यता असल्याचेही चिंधी महाराजांनी म्हटलंय. लोकांच्या त्यांच्या जगण्यातून फेकून दिलेला कपडा एकत्र करुन आम्ही आमचे वस्त्र बनवतो. कारण, अनेकांचे कपडे एकत्र केल्यास अनेकांचे गुण आपल्याकडे येतात, असे आम्ही मानत असल्याचे महाराजांनी म्हटले आहे. तेच खरा ईश्वर, प्रभू, अल्लाह आहे, असेही महाराजांनी म्हटलंय. दरम्यान, महारुद्र जाधव यांना चिंधी महाराजांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. महाराजांचे विचार आणि जीवन जगण्याची पद्धती भारावून टाकणारी असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. तसेच, आपल्या फेसबुक अकाऊँटवरुन जाधव यांनी चिंधी महाराजांच्या दिंडीचे फोटोही शेअर केले आहेत. पंढरीच्या पांडुरंगाची महती जगात आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी जत्रा भरते. देशभरातून लाखो भाविक चंद्रभागेतिरी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. भक्तीचा आणि वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीला जमतो. पंढरीच्या या मेळ्याची महती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगतिली आहे. त्यामुळेच, विठ्ठल भेटीचा आस घेऊन विविध राज्यातून भक्तगण पंढरपूरला येतात. तर, तब्बल 1100 किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातूनही पांडुरंगाच्या भेटीला दिंडी येते हेही तितकेच नवल.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\n41 वर्षांनंतर संपला 20 रुपयांच्या चोरीचा खटला\nपत्नीचा पोलिसी ड्रेस प्रेयसीला दिला अन् झाला अरेस्ट\n‘इंदोरी पोहा’ला मिळणार जीआय टॅग \nपोलिस अधिकाऱ्याचे हायकोर्ट जजने केले अभिनंदन\n१० रुपयांच्या नोटा उचलणे पडले महागात\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजप��े नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/karnatak-mla-met-kumar/185137.html", "date_download": "2019-07-16T11:25:44Z", "digest": "sha1:3OGRWVLD24PSDTBEBG65N3NXW2VI34M7", "length": 21160, "nlines": 293, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra बंडखोर आमदारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nबंडखोर आमदारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट\nबंगळुरू - बंडखोरी केल्यानंतर मुंबईकडे कूच करणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी आज बंगळुरू येथे जात कर्नाटक विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. दरम्यान, निर्णय देण्यास उशीर करत असल्याचा आरोप होत असल्याने विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.\nबंडखोर आमदारांची भेट घेतल्यानंतर विधानसभाध्यक्ष के.आर. रमेश म्हणाले की, मी निर्णय प्रक्रियेसाठी वेळ लावत असल्याचे वृत्त काही ठिकाणी पाहण्यात आले. या वृत्तांमुळे मी व्यथित झालो आहे. राज्यपालांनी या प्रकरणाबाबत ६ जुलै रोजी मला माहिती दिली. मी तेव्हा ऑफीसमध्ये होतो. मात्र काही वैयक्तिक कामामुळे मला बाहेर जावे लागले होते. पण या आमदारांपैकी कुठल्याही आमदाराने ते मला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मला दिली नव्हती.\nधमकावण्यात आल्याने आपण सुरक्षेसाठी मुंबईत गेलो होतो, असे बंडखोर आमदारांपैकी काही जणांनी सांगितले. मात्र त्यांनी असे करण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधला पाहिजे होता. मी त्यांना संरक्षण पुरवले असते. या प्रकरणाला केवळ तीन दिवस उलटले आहेत. मात्र जणू काही भूकंपच आला आहे की काय अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. अशा शब्दांत रमेश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याचिका दाखल करणाऱ्या आमदारांना आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करुन आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nविचारधारेच्या विरोधात गेल्यास पद जाईल ; भाजपची सूचना\nकर्नाटकच्या ‘त्या’ आमदारांच्या राजीनाम्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी\nकुमारस्वामी सरकारचे गुरुवारी शक्तिप्रदर्शन\nपश्चिम बंगालचे १०७ आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटन��ला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/national/now-indian-women-defence-officers-will-be-granted-permenent-commission-348630.html", "date_download": "2019-07-16T10:38:41Z", "digest": "sha1:2MTXGXFP62QKZJOYORNRW66WHQ7NSXCN", "length": 13345, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : लष्करात आता महिलांनाही मिळणार स्थायी कमीशन!,Now Indian women defence officers will be granted permenent commission– News18 Lokmat", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » देश\nWomen's Day: लष्करात आता महिलांना मिळणार ही मोठी संधी\nशॉर्ट सर्विस कमिशनमुळे भारतीय लष्करात सेवेत असलेल्या महिलांना फक्त 14 वर्षापर्यंतच सेनेमध्ये काम करता येत होतं. यामुळे त्यांना सेवानिवृत्ती नंतरचे फायद्यांपासून लांब रहावं लागायचं.\nसंरक्षण मंत्रालयाने मंगळवारी शॉर्ट सेवा कमीशन संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतीय सेनेत सेवेत असणाऱ्या सर्व महिलांना स्थायी कमीशन लागू करण्यात येणार आहे.\nआतापर्यंत भारतीय लष्करामध्ये शॉर्ट सर्विस कमिशनच्या माध्यमातून महिलांना भरती केलं जायचं. एसएससीमधून भरती झालेल्या अधिकाऱ्यांना फक्त 14 वर्षेचं सेवा करता येत होती. पण त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लागू होत नव्हती कारण आपल्याकडे 20 वर्षे बजावल्याशिवाय पेन्शन लागू होत नाही.\nआता स्थायी कमिशनमुळे महिलांना निवृत्तीपर्यंत लष्करात काम करता येणार आहे. त्यामुळे आता त्यांना पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. तसेच त्या आपल्या मर्जीने नोकरी सोडू शकणार आहेत.\nआतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना फक्त न्यायाधीश एडवोकेट जनरल आणि सेना शिक्षा कोर या दोनच विभागात स्थायी कमिशनल लागू होते.\n14 वर्षे सेवा बजावल्यानंतर महिलांच वय 40 किंवा त्यापेक्षा जास्त व्हायचं. मग चाळीशीनंतर रोजगार मिळणार कुठे असा प्रश्न निर्माण व्हायचा.\nआपल्या तिनही सैन्यदलात शॉर्ट सर्व���स कमिशनमधून सध्या साडेतीन हजार महिला अधिकारी कार्यरत आहेत. सैन्यातील अधिकाऱ्यांची करमतरता भरून काढण्यासाठी हे कमिशन लागू केले होते.\nभारतीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी शॉर्ट सर्विस कमिशनमध्ये महिलांना पुरूषांप्रमाणेच स्थायी कमिशन मिळण्यासाठी प्रयत्न केले होते.\nयाआधी महिला अधिकाऱ्यांच्या एका समुहाने स्थायी कमिशनचा कालावधी वाढवण्यासाठी सर्वेच्च न्यायालयात मागणी केली होती. यानंतर सरकारने स्थायी कमिशन लागू करण्यासाठी पाऊलं उचलली होती.\nयानंतर पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टला लाला किल्ल्यावरून लष्करात स्थायी कमीशन लागू करणार अशी घोषणा केली होती.\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/strict-action-on-market-committees-who-did-not-implement-shetmal-taran-yojana/", "date_download": "2019-07-16T10:21:52Z", "digest": "sha1:7AJGW42CM65VBHRGP3ZWOLLA35J3AVGL", "length": 17206, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई\nलातूर: राज्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासन मागील दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतू बाजार समित्या व व्यापारी यांचे संगनमत असल्याने बहुतांश बाजार समित्यांनी ही योजना सुरु केलेली नाही.त्यामुळे शासन अशा सर्व बाजार समित्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.\nलातूर येथील शासकीय विश्रामगृहात विभाग आढावा बैठकीत सहकार मंत्री श्री.देशमुख बोलत होते. यावेळी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक एस.एस.देशमुख, वखार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.गण, लातूरचे उपजिल्हा निबंधक सामृत जाधव, उस्मानाबादचे विश्वास देशमुख, बीडचे शिवाजी बडे व नांदेडचे प्रवीण फडणवीस, लातूर बाजार समितीचे सभापती ललित शहा, पणन मंडळाच्या विभागीय व्यवस्थापक शुभांगी गौंड, जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री.लटपटे, लातूर विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, सचिव तसेच सहकार विभाग, पणन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.\nशेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना असून मूग, उडीद व सोयाबीनचे भाव हंगामातच कोसळल्यावर हा माल तारण ठेवून शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होतो. व एक-दोन महिन्यात हमीभाव मिळाल्यास त्यांना अधिकचा फायदा होऊन अर्थिक बाजू बळकट होते. त्यामुळे ही योजना सर्व बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी प्रखर इच्छाशक्ती व शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. तसेच ही योजना बाजार समित्यांनी योग्य पद्धतीने राबवावी या करिता त्या त्या भागातील सहकार विभागाच्या सहाय्यक उपनिबंधकांनी त्या बाजार समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची सूचनाही त्यांनी केली.\nबाजार समित्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून काम केले पाहिजे. याकरिता समित्यांनी लिलाव व आठवडी बाजार या ठिकाणी जाऊन शेतमाल तारण योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले पाहिजे. व त्यांना या योजनेत शेतमाल ठेवण्यास प्रवृत्त केल्यास त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल व बाजार समितीचा उद्देश ही सफल होईल,असे श्री.देशमुख यांनी सांगून समित्यांना माल ठेवण्यासाठी गोडाऊन व माल खरेदीसाठी पैसा शासनाकडे उपलब्ध केला जाणार असल्याने ही योजना अत्यंत कार्यक्षमपणे राबवून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.\nशेतमाल तारण योजनेंतर्गत सन २०१८-१९ साठी लातूर विभागासाठी २ लाख शेतकरी व १० लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवण्याचे उद्दिष्ट पणन मंडळाकडून ठरविण्यात येत आहे. त्याबाबतचे योग्य नियोजन राज्य पणन मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी करुन प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट वाटप करावे व ते पूर्ण करण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: शेत���ाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार\nशेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकू नये. तसेच या भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केल्यास त्या व्यापारी व आडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले. यावर्षी सहकार विभाग व बाजार समित्यांनी शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच हमीभाव खरेदी केंद्र ही गोदाम जवळ असलेल्या ठिकाणीच देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच नाफेड यांनी घेतलेली गोदामे ही लवकरच रिकामी होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.\nआधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र व शेतकऱ्यांची संख्या अत्यंत कमी असून ही संख्या अधिक पटीने वाढविण्याची सूचना श्री.देशमुख यांनी केली. तसेच याअंतर्गत मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे पेमेंटही लवकरच देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ऑनलाईन नोंदणीबाबत पीक फेऱ्याची सात-बारा वर नोंदणी होत नाही. त्यामुळे शेतमाल नोंदणी करतेवळेस शेतकऱ्यास अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी महसूल विभागाशी समन्वय ठेवून हीअडचण लवकर दूर करावी, अशी सूचना सहकार मंत्री श्री.देशमुख यांनी केली. ई-नाम योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी शेतकरी, व्यापारी व आडते यांचेही प्रबोधन झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.\nबाजार समित्यांमध्ये अंतर्गत रस्ते, निर्माण करणे, दुरुस्ती, सभागृह दुरुस्ती आदि कामांसाठी सहायक उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्या स्तरावर अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी दिली. तसेच बाजार समित्यांच्या या पुढील बैठकांना सहायक निबंधक अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहणे बंधनकारक असून सलग दोन बैठकांना अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी श्री.देशमुख यांनी शेतमाल तारण योजना, आधारभूत किंमत योजना, ई-नाम, थेट खरेदी धोरण, गोदाम उपलब्धता आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शनपर सूचना देऊन शासन राबवित असलेल्या शेतकरी हिताच्या योजनांमध्ये सर्व बाजार समित्यांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होण���र\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/224878.html", "date_download": "2019-07-16T10:44:58Z", "digest": "sha1:WL5Z5F2UKCTMQI5CPVU2NLA3CJU7YXJL", "length": 16731, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "लोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > लोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता\nलोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता\nयंदाची निवडणूक जगातील सर्वांत महागडी निवडणूक ठरणार\nज्या देशातील प्रत्येक नागरिकावर ६२ सहस्र रुपयांचे कर्ज आहे, त्या देशातील निवडणुकीवर असा खर्च केला जात असेल आणि त्यातून निवडून येणार्‍यांमध्ये अनेक जण हत्या, बलात्कार, फसवणूक, खंडणी आदी गुन्हे करणारे असणार आहेत, तर याला लोकशाही म्हणता येईल का \nनवी देहली – येथील ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या (‘सीएम्एस्’च्या) अहवालानुसार भारतातील आताची निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वांत महागडी निवडणूक प्रक्रिया ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा ५० सहस्र कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यता आहे. वर्ष २०१४ च्या निवडणुकीवर सुमारे ३५ सहस्र कोटी रुपयांचा खर्च झाला होता. वर्ष २०१४ मध्ये सामाजिक माध्यमांवर २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या वेळी ५ सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.\n१. या अहवालानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारावर ८ डॉलर (५५६ रुपये) खर्च होणार आहे. भारतातील ६० टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न ३ डॉलर (२०८ रुपये) आहे. त्या तुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च अधिक आहे.\n२. कॅलिफोर्निया विद्यापिठातील प्रा. जेनिफर बसेल यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात केंद्रीय स्तरावरील ९० टक्के नेत्यांवर मतदारांना रोख रक्कम देणे, मद्य पुरवणे किंवा व्यक्तीगत वापरासाठी भेटवस्तू देणे याचा दबाव जाणवतो. गृहोपयोगी वस्तूपासून ते बकरीपर्यंत गोष्टी मतदारांना भेट म्हणून द्याव्या लागतात. सभेला गर्दी जमवण्यासाठी विनामूूूल्य बिर्याणी किंवा ‘चिकन करी’ असलेले भोजन द्यावे लागते. (अशा रितीने लाच देऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी पुढे भ्रष्टाचार करणार नाहीत, तर काय करणार \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आर्थिक, निवडणुका, लोकसभा, सर्वेक्षण Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखं�� तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभिया��� वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-varhad-maharashtra-10186", "date_download": "2019-07-16T11:19:40Z", "digest": "sha1:I6C2YMTBQBXDQ4BMACDTVH5BCH7UI3OO", "length": 17910, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain in varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात सर्वदूर दमदार पाऊस\nवऱ्हाडात सर्वदूर दमदार पाऊस\nमंगळवार, 10 जुलै 2018\nअकोला : या हंगामात अातापर्यंत काहीसा रुसलेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत बऱ्यापैकी बरसला अाहे. सोमवारी सकाळपर्यंत वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला असून, यामुळे पिकांना तसेच रखडलेल्या पेरण्यांना फायदा होणार अाहे. अकोला जिल्ह्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळेमन नदीला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा पूर सोमवारी (ता.नऊ) सकाळी आला. यामुळे शेगाव-अकोला (नागझरीमार्गे) मार्गाची वाहतूक बराच काळ ठप्प होती.\nअकोला : या हंगामात अातापर्यंत काहीसा रुसलेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत बऱ्यापैकी बरसला अाहे. सोमवारी सकाळपर्यंत वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला असून, यामुळे पिकांना तसेच रखडलेल्या पेरण्यांना फायदा होणार अाहे. अकोला जिल्ह्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळेमन नदीला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा पूर सोमवारी (ता.नऊ) सकाळी आला. यामुळे शेगाव-अकोला (नागझरीमार्गे) मार्गाची वाहतूक बराच काळ ठप्प होती.\nबुलडाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी नदी-नाले वाहते झाले अाहेत. या जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या मन नदीला मोठा पूर आल्याने शेगाव-नागझरीमार्गे अकोला वाहतूक बंद पडली होती. खामगाव तालुक्यातील विहिगाव अटाळी येथून उगम पावणाऱ्या या नदीला मागील सहा वर्षांत यंदा प्रथमच मोठा पूर अाल्याचे सांगितले जात होते.\nशेगाव तालुक्यात आजवर दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे हे संकट तुर्त टळले आहे. याच जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांमध्ये अाजवर पावसाचा जोर कमी होता, परंतु या पावसामुळे अाता बऱ्यापैकी दिलासा मिळाला अाहे. घाटाखालील जळगाव जामोद हा तालुका सोडला तर उर्वरित सहा तालुक्यांमध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी बरसत होत्या.\nअकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत घेतलेल्या नोंदीमध्ये पातूर तालुक्यात सरासरी ८१.८ मिमी पाऊस झाला. या तालुक्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आले. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. बाळापूर तालुक्यातही जोरदार पावसाने दाणादाण उडवली. आलेगाव आणि चान्नी मंडळातही सरासरी ८० मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील निर्गुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पूर्णा खोऱ्यात असलेल्या सर्व उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वाशीम जिल्ह्यातसुद्धा रविवारी रात्री सर्वत्र पाऊस झाला. प्रामुख्याने रिसोड, मालेगाव तालुक्यात चांगला पाऊस पडला अाहे.\nजिल्हानिहाय पाऊस (मिमी) : अकोला जिल्हा ः अकोला ६.२, बार्शिटाकळी १९.७, अकोट ८, तेल्हारा १५, बाळापूर ४६, पातूर ८१.८, मूर्तिजापूर ६.८, सरासरी २६.२ मिमी.\nबुलडाणा जिल्हा ः बुलडाणा २५.६, चिखली ११, देऊळगावराजा ११.२, सिंदखेडराजा १३.८, लोणार २४.२, मेहकर ३३.४, खामगाव २०.९, शेगाव २२.६, मलकापूर ३३.४, नांदुरा १०.२, मोताळा ४८.३, संग्रामपूर १३.२, सरासरी २०.६ मिमी.\nवाशीम जिल्हा ः वाशीम-११.८२, मालेगाव २५.३०, रिसोड ३९.६२, मंगरूळपीर ९.२९, मानोरा १५.७८, कारंजा १२.१५, सरासरी १९ मिमी.\nअकोला पाऊस पूर खामगाव पाणी वाशीम अकोट मलकापूर\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह��यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66169", "date_download": "2019-07-16T11:51:39Z", "digest": "sha1:XX7XU57PT27OK4OL4X47BOCDKWYZDTEA", "length": 4894, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला\nगझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला\nगझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला\nगहाळलेली वर्षे दे की परत मला\nखिडकीमध्ये बघूनही जी वरत मला\nघर तर होते तसेच आहे अजुन तुझे\nतसे इशारे पण ते नाही करत मला\nमीट पापण्या, घरंगळूदे तिला जरा\nडोळे म्हटले स्वतःत पाणी भरत मला\nतुला उधळले ज्यांच्यावरती मी कायम\nतीच माणसे आयुष्या विस्मरत मला\nतुझे न असण्याचा परिणाम असा झाला\nदुनिया बसते गृहीत आता धरत मला\nतुझी निकड आकळली, आता कुशीत घे\nथकवा येतो इथे तिथे वावरत मला\nअजून वेड्या विचार करतोस तू तिचा\nतिच्याविना मर म्हटली दुनिया मरत मला\nगझल - गहाळलेली वर्षे दे की परत मला\nमीट पापण्या, घरंगळूदे तिला\nमीट पापण्या, घरंगळूदे तिला जरा\nडोळे म्हटले स्वतःत पाणी भरत मला\nतुला उधळले ज्यांच्यावरती मी कायम\nतीच माणसे आयुष्या विस्मरत मला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/face/", "date_download": "2019-07-16T09:58:34Z", "digest": "sha1:B6V2JZLSBK5D6B5ZLVM22Y5WGHTEFCEG", "length": 5882, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Face Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nफोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\nअसे मानले जाते की, डेव्हीस यांनी ज्या नेत्याबद्दल सांगितले, ते अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलीन रुसवेल्ट होते.\nमोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nअठराव्या वर्षी विधवा होऊनही, भारता��ील पहिली महिला इंजिनीअर होण्याचं ‘तिचं’ असामान्य कर्तृत्व\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nपांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४\nहे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का\nही सात कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील – पण खंबीर बनवतील\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nहुकूमशाहीचं चित्र – गडद राजकीय पार्श्वभूमीचा ‘V For Vendetta’\nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nसासू सुनांच्या रटाळ कथा सोडा – काटेरी मुकुटाची ही कथा आवर्जून बघा\nप्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स\nएका ‘निजामाने’ भारत सरकारला दान केलं होतं पाच टन सोनं\nया कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत \nइंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\nगुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास\nपुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरींना भारत-पाकिस्तान मॅचमुळे त्रास, पोस्ट व्हायरल\nचीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)\nघरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली – महाभारतातील रोचक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://garudzepacademy.com/Facilities.aspx", "date_download": "2019-07-16T10:11:03Z", "digest": "sha1:CNQ3CH4R463P6GMKLY63FSNOHHPMH7OD", "length": 4622, "nlines": 73, "source_domain": "garudzepacademy.com", "title": "गरुड झेप अकॅडमी", "raw_content": "\nसंचालक - गरुडझेप अकॅडमी\nपोलीस व आर्मी भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुध ,अंडी,मटन ई प्रथिने व जीवनसत्वयुक्त जेवण\nजेवणामध्ये फळभाज्या ,पालेभाज्या,व कडधान्ये -चा विशेष वापर\nनाष्ट्यामध्ये मोड आलेली कडधान्ये व फळे\nक्लासच्या प्रांगणातच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा\nप्रसन्न व हवेशीर वातावरण\nझोपण्यासाठी प्रत्येकाला गादी उशी व पलंगाची व्यवस्था\nरात्री अभ्यासाठी प्रत्येकाला नाईट lamp ची व्यवस्था\nप्रत्येक विद्यार्थीयांच्या हालचालीवर CCTV कॅमेऱ्याद्वारे लक्ष\nमुलींसाठी स्वतंत्र क्रीडा विभ���ग\nमुलांसाठी स्वतंत्र क्रीडा विभाग\nमुलांसाठी स्वतंत्र ऑनलाईन विभाग\nमुलींसाठी स्वतंत्र ऑनलाईन विभाग\nमैदानी खेळ - मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस\nमैदानी खेळ - मुलांसाठी स्वतंत्र बॅचेस\nMPSC / राज्य सेवा भरती\nपोलिस उपअधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहायक विक्रीकर आयुक्त, तहसिलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क अधिक्षक\nप्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बसण्याची खास व्यवस्था,\nमुख्य शाखा : X-78 , MIDC पोलीस स्टेशन ,बजाजनगर ,औरंगाबाद\nशाखा:जिजामाता चौक,T.V सेंटर , औरंगाबाद\nMobile No-८९८३८८८८०५ / ८९८३८८८८०६\nशाखा :राज चेंबर्स, कोटला स्टँड, पुणे-औरंगाबाद हायवे, अहमदनगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/06/blog-post_56.html", "date_download": "2019-07-16T10:50:10Z", "digest": "sha1:2RDJZRNDT25XIIVMZGTGCHEIWONID2UI", "length": 18307, "nlines": 82, "source_domain": "www.berkya.com", "title": "नव जागृती चॅनलचा बॅन्ड वाजला ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा अस��्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, २२ जून, २०१५\nनव जागृती चॅनलचा बॅन्ड वाजला\n९:१५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nपुणे - नव्यानेच सुरू झालेल्या नव जागृती चॅनलचा पुरता बँन्ड वाजला आहे.२३ जून उजाडला तरी कर्मचा-यांचा एप्रिल आणि मे महिन्याचा पगार झालेला नाही तर राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरचे मार्च,एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.\nपगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी रजा टाकून कार्यालयाला दांडी मारलेली आहे तर प्रचंड मेहनत करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे अनेक स्ट्रींजर रिपोर्टरनी स्टो-या पाठवणे बंद केले आहे.त्यामुळे हे चॅनल सध्या रडत पडत सुरू आहे.पगार वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आणि स्ट्रींजर सध्या अस्वस्थ आहेत.\nशेळी पालनावर आधारीत असलेल्या जागृती अ‍ॅग्रो फुडस् कंपनीचे हे चॅनल आहे.सांगलीचे राज गायकवाड याचे मालक आहेत.रोख १० लाख भरा आणि ४८ महिन्यांत करोडपती बना,अशी स्कीम तयार करून राज्यातील अनेक लोकांकडून त्यांनी करोडो रूपये जमा केलेले आहेत.चॅनल सुरू करताना कर्मचारी आणि स्ट्रींजरच्या बैठकीत माझे रोजचे दोन कोटी रूपये उत्पन्न आहे,हे चॅनल कधीच बंद पडणार नाही,अशी ग्वाही देणा-या गायकवाडांनी अवघ्या तीन महिन्यांतच पलटी मारली आहे.\nकर्मचा-यांना आणि स्ट्रींजर रिपोर्टरंना दररोज पगाराची तारीख दिली जाते,परंतु पगार काही होत नाही.तारीख पे तारीख ऐकूण कंटाळलेले कर्मचारी आणि स्ट्रींजर रिपोर्टर लवकरच सामुहिक काम ंबंदचे हत्यार उपासणार आहे,असे सांगितले जात आहे.\nया चॅनलचे मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी युवकांची नवी टीम उभी कर���न हे चॅनल सुरू केले होते,परंतु प्रशासनाच्या भोंदू कारभारामुळे ते हातबल झालेले आहेत.त्यामुळे हे चॅनल लवकरच गाशा गुंडाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.\nराज गायकवाड यांच्या विरोधात अगोदरच चंद्रपूर तसेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत.कर्मचा-यांचा आणि स्ट्रींजर रिेपोर्टरचा पगार बुडवला म्हणून काही कर्मचारी कामगार न्यायालयात धाव घेणार आहेत.\nनव जागृतीचे संचलन करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे मालक राज गायकवाड यांच्या विरोधात चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.त्याच्या बातम्या लोकसत्ता,पुण्यनगरीसह अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या आहेत...हा घ्या पुरावा...\nनव जागृतीचे संचलन करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे मालक राज गायकवाड यांच्या विरोधात चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.त्याच्या बातम्या लोकसत्ता,पुण्यनगरीसह अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या आहेत...हा घ्या पुरावा...\nनव जागृती कर्मचाऱ्याना आणि स्ट्रींजर रिपोर्टरना आवाहन\nगेल्या काही महिंन्यापासून नव जागृती कर्मचाऱ्यांचा पगार तर स्ट्रींजर रिपोर्टरचे मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी बेरक्याकडे आल्या आहेत...त्यांनी खालील पाऊल उचलावे...\nआपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कामगार न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो\n420, 32, 34 चा गुन्हा दाखल करा...\nत्यांच्या कंटेंटविरोधात तक्रारी करा\nइथेही तक्रार करा -\nजागृती अॅग्रो फुडस्च्या मालकाविरूध्द काही दिवसांपुर्वी चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.त्याची बातमी लोकसत्तामध्ये प्रसिध्द झाली होती.त्या बातमीचे कात्रण असल्यास ई - मेल करा ..त्यावर प्रसिध्द झालेली तारीख लिहा.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vinayak/all/page-4/", "date_download": "2019-07-16T10:47:29Z", "digest": "sha1:WSYX26DFEQUEI47KH3SRPN4VRCMKFILC", "length": 10181, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vinayak- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'अधिकार्‍यांमुळे स्मारकाच्या कामाला विलंब'\n'केमिकल झोनमुळे प्रदूषण वाढेल'\nकोकणातल्���ा केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध\nरिपोर्ताज : अंदमानचा सागरपुत्र\n'आमचा वेळोवेळी अपमान झालाय'\nविधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यानं सदाभाऊ खोत नाराज\n'कोर्टात आरक्षणाला विरोध नाही'\n'राणे समितीची चूक नाही'\n'आम्हालाच त्यांची दया आली'\nविधानसभा निवडणूक 2014 Sep 24, 2014\nमुख्यमंत्रिपदाच्या वादात जागावाटप रखडलंय का\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/chief-justices-of-india/", "date_download": "2019-07-16T10:11:08Z", "digest": "sha1:6Q3VFWS5D7ZVQV4OFG2LPGFJ57NTXBES", "length": 5902, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Chief Justices Of India Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसर्वोच्च न्यायालयाचे किमान अर्धे न्यायाधीश भ्रष्ट\nन्यायपालिकेत अंतर्गत बंडाळी माजलेली असणे हे काही भारतीय लोकशाहीस फारसे हितावह नाही.\nपांढरपेशा “सुजाण” नागरिकांनो : मलेरिया पासून “सुरक्षित” आहात असं वाटतं\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\n“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…\nगंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे\nकर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने : राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धा\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nकोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल\nविंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो\nतुम्हाला माहिती आहे का मालिकांना डेली सोप्स का म्हणतात\nसँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते\n११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nदक्षिण आफ्रिकेत घोटाळा करून गब्बर झालेल्या भारतीय गुप्ता कुटुंबाची “राजाचा रंक” होण्याची कहाणी\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\n१०० कोटींची कंपनी उभी करणारे OLX चे CEO पाळतात ही दिनचर्या\nमोदी आणि केजरीवाल : खरी ‘लहर’ कुणाची\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nसुंदरबनचे जंगल आणि तिथल्या हजारो लोकांना वाचवण्यासाठी आयुष्य वाहिलेल्या एका वृद्धाची कथा\nभारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी\nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rokhthok-on-george-fernandez/", "date_download": "2019-07-16T10:02:00Z", "digest": "sha1:T5FAUYPC2AAIIBUL6ZBSHD4K2UVLNQCI", "length": 27529, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : मुंबईचा संतप्त तरुण – Angry young man | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊ��कोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nरोखठोक : मुंबईचा संतप्त तरुण – Angry young man\nजॉर्ज हे ज्वलज्जहाल नेता होते. मुंबईचे रस्ते हेच त्यांचे मैदान. ते त्यांनी लढवले. संप घडवून त्यांनी मुंबईकरांना अनेकदा वेठीस धरले. तरीही ते लोकांना आवडत असत. ते सच्चे नेते होते.\nजगात सर्वगुणसंपन्न असा कोण मनुष्य झाला सर्वगुणसंपन्नता ही एका परमेश्वरापाशीच संभवते हे तत्त्व मान्य केले तरी परमेश्वरामध्येही दोष होते. जॉर्ज फर्नांडिस हे काही परमेश्वर नव्हते. गुणदोष त्यांच्यातही होते. जॉर्जचा एक काळ होता. त्या काळाच्या अश्वमेधावर ते एखाद्या योद्ध्यासारखे स्वार झाले व वावरले. कीर्ती व प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच जॉर्ज हे तुरुंगात होते. आणीबाणीनंतर त्यांच्या बेड्या जनतेने तोडल्या व त्याच योद्ध्याच्या थाटात ते केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. यावर त्यांनी लगेच भाष्य केले, ‘‘मी एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात आलो आहे सर्वगुणसंपन्नता ही एका परमेश्वरापाशीच संभवते हे तत्त्व मान्य केले तरी परमेश्वरामध्येही दोष होते. जॉर्ज फर्नांडिस हे काही परमेश्वर नव्हते. गुणदोष त्यांच्यातही होते. जॉर्जचा एक काळ होता. त्या काळाच्या अश्वमेधावर ते एखाद्या योद्ध्यासारखे स्वार झाले व वावरले. कीर्ती व प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच जॉर्ज हे तुरुंगात होते. आणीबाणीनंतर त्यांच्या बेड्या जनतेने तोडल्या व त्याच योद्ध्याच्या थाटात ते केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. यावर त्यांनी लगेच भाष्य केले, ‘‘मी एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात आलो आहे’’ आंदोलने करण्यात त्यांचा जन्म गेला. त्यानंतर मोरारजी मंत्रिमंडळात ते उद्���ोगमंत्री झाले. हे सर्व त्यांच्यासाठी नवे होते. सत्तेच्या पहिल्या फेरीत ते रमले नाहीत. कारण त्यांच्या जिभेचा दांडपट्टा सतत फिरत असे व तीच त्यांची ताकद होती. जॉर्ज हे मंगलोरचे. तरुणपणी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मोपदेशक व्हावे असे वाटत होते, पण ते ख्यातनाम झाले ते ज्वलज्जहाल राजकारणी व कामगार नेते म्हणून. मुंबईच्या रस्त्यावर ते वाढले व पुढे रस्ता हेच त्यांचे मैदान झाले.\nमुंबईतील म्युनिसिपल कर्मचारी व सफाई कामगारांचे ते नेते बनले आणि तेव्हाच्या नगरपित्यांना ‘हैराण’ करू लागले. हेच जॉर्ज पुढे मुंबईत नगरपिता झाले. नगरपिता झालेले जॉर्ज आता कसे वागतील याबद्दल मुंबईकरांना फार कुतूहल होते. यासाठी त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. नव्या महापालिकेची पहिलीच बैठक त्यांनी उधळून लावली. लोकांनी नवनिर्वाचित महापौर वरळीकरांना घालण्यासाठी आणलेले हार तिथेच पडले. मिरवणुकीची तयारी फुकट गेली. कोळी समाजाचे पुढारी, महापौर वरळीकरांचा जयजयकार करण्यासाठी ट्रक्समध्ये आलेल्या सागरकन्या जॉर्जना लाखोली वाहत परत गेल्या, पण जॉर्ज मात्र तेव्हा विजयी वीराच्या भूमिकेत महापालिकेत वावरत होते. हाच जॉर्जचा मूळ स्वभाव होता.\nजॉर्जची घडण कशी झाली, जॉर्ज असे का झाले ते समजून घेतले पाहिजे. दोन महायुद्धांमुळे युरोपात संतप्त तरुणांचा (Angry Young Man) एक नवा वर्ग पन्नासच्या दशकात तयार झाला होता. जगातले सारे काही चुकत आहे, ते ताबडतोब बदलले पाहिजे अशी या तरुणांची भावना असे. जॉर्ज फर्नांडिस ही या वर्गाची हिंदुस्थानातील अस्सल अवलाद असे तेव्हा गमतीने म्हटले जात असे. जिकडे तिकडे जॉर्ज यांना अन्याय, चुकाच दिसत होत्या व ते बदलण्याची त्यांना घाई लागली होती. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईची घोषणा केली त्यावर जॉर्ज संतापले. ‘‘हा तर मुंबईतून गरीबांना साफ करण्याचा कट आहे. मी हे होऊ देणार नाही’’ अशी भूमिका त्यांनी घेतली. या घाईमुळेच भरपावसाळ्यात संप घडवून त्यांनी मुंबईकरांना अनेक दिवस स्वतः झाडू मारायला लावले. ‘बेस्ट’चा संप घडवून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशी पायपीट करायला लावली. भाई डांगे यांनी कामगार क्षेत्रात पदार्पण केले तो काळ वगळला तर मुंबईचे कामगार क्षेत्र जॉर्जइतके कोणी हलविले नसेल. डांगे यांचे कार्यक्षेत्र कापड गिरण्यांपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे त्यांचा संप फक्त परळ, लालबागसारख्या भागातच जाणवे. बाकी मुंबई सुरळीत असे, पण जॉर्ज महाशयांनी हॉस्पिटल, नागरी सुविधा, स्वच्छता आणि बेस्ट अशी मोक्याची ठिकाणे पकडल्याने जॉर्जचा ‘संप’ किंवा ‘बंद’ म्हटल्यावर सगळ्या मुंबईलाच धडकी भरत असे. गोदी कामगारांचे नेते पी. डिमेलो विश्रांतीसाठी मंगलोरला आपल्या गावी गेले असता त्यांनी तरुण जॉर्जला मुंबईत आणले. त्यादृष्टीने डिमेलो जॉर्जचे गुरू, पण चेल्याने अल्पावधीतच गुरूवर मात केली. डिमेलोंची दोन वैशिष्ट्ये होती –\n1) ते गोदी कामगारांच्या पलीकडे कधी गेले नाहीत.\n2) संपाची वेळ त्यांनी कधी येऊ दिली नाही.\nया दोन्ही गोष्टी जॉर्जना मान्य नव्हत्या. मुंबईतल्या अनेक कामगार संघटना त्यांनी भराभर आपल्या खिशात टाकल्या आणि संप हे अखेरचे हत्यार नसून लढाईची सुरुवातच संपापासून करायची असा त्यांचा बाणा होता. हा बाणा त्यांनी शेवटपर्यंत जपला, पण जसजसे ते राजकारणात ‘पडू’ लागले तसतसा त्यांचा हा बाणा लवचिक झाला. ‘सेक्युलरवाद’ हा त्यांचा कणा होता, पण अखेरच्या काळात जॉर्ज भाजप आणि संघ परिवाराचे जणू मुख्य प्रवक्ते झाल्यासारखे वागू लागले होते.\nस. का. पाटील यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्याचा पराभव जॉर्ज यांनी मुंबईत केला. पाटील हे मुंबईचे तीन वेळा महापौर झाले, तेही बिनविरोध. ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ असा त्यांचा लौकिक असतानाही जॉर्ज या फाटक्या माणसाने पाटलांचा पराभव केला व त्यांची कीर्ती देशात गेली. ‘तुम्ही स. का. पाटलांना हरवू शकता’ हे त्यांच्या प्रचाराचे सूत्र होते. दिवस-रात्र ते प्रचार करीत. गिरगावातल्या एका वाडीच्या दादाने जॉर्जची पोस्टर्स फाडली. त्याला आवाज देण्यासाठी जॉर्ज दोन कार्यकर्त्यांसह गिरगावात गेले. त्यांना दारात पाहताच त्या दादाने लोटांगण घातले. जेवढी पोस्टर्स फाडली आहेत तेवढी परत छापून लावायची असा दम त्याला देऊन जॉर्ज परत गेले. त्यांचा हाच ‘अंदाज’ त्यांना लोकप्रिय करत होता. ते 1972च्या दुष्काळाचे दिवस होते. महाराष्ट्र होरपळत होता. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केल्याची बातमी होती. रोषणाई, मेजवानी, त्याची बातमी प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र जॉर्ज यांनी खिशातून काढून कामगारांसमोर धरले. सभेत सरकारविरोधी घोषणा व संतापाची लाट उसळली\nजॉर्ज यांनी त्यांची दिल्लीतील कारकीर्द गाजवली की नाही याबाबत वाद आहेत, पण आणीबाणीत भूमिगत होऊन नंतर तुरुंगात गेलेले जॉर्ज पुढे दिल्लीत स्थिरावले. क्रांतिकारी मार्गाने त्यांना इंदिरा गांधींची राजवट उलथवायची होती. ती शेवटी जनतेनेच उलथवली, पण जे राज्य जनतेने आणले ती जनता पक्षाची राजवट जॉर्जसारख्यांनी खिळखिळी केली. राज्यकारभाराचा त्यांना अनुभव नव्हता व सत्तेची चटकही लागलेली नव्हती. सत्तेची अफू नंतर त्यांच्या रक्तात भिनली. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. पोखरण अणुस्फोटाचे श्रेय संरक्षणमंत्री म्हणून जॉर्जकडेच जाते. जॉर्ज यांच्या कार्यपद्धतीबद्दल बहुतेकांचे मतभेद असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व लोभस होते. हिंदी, इंग्रजी, मराठी, तुळू, तेलुगू अशा दहा-बारा भाषांमध्ये ते भाषण करीत असत. सर्वसामान्यांशी ते सहज एकरूप होत असत. सोशालिस्ट मधू लिमये, मधू दंडवते, नाना गोरे यांना कोणी हसताना पाहिले नव्हते, पण त्यांचा हा ज्वलज्जहाल ‘साथी’ नेहमीच दिलखुलास हसत असे. जॉर्ज नंतर दिल्ली व बिहारात स्थिरावले. तेच त्याचे कार्यक्षेत्र बनले, पण अस्सल मुंबईकर हीच त्यांची खरी ओळख राहिली. त्याचे ‘पार्थिव’ मुंबईत आणून येथील मातीत मिसळले असते तर बरे झाले असते. हा एकेकाळचा Angry young man, मुंबईचा संतप्त तरुण मुंबापुरीच्याच कुशीत विसावायला हवा होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीसीसीआयला नाकापेक्षा मोती जड, विदेश दौर्‍यावरील क्रिकेटपटूंचा कुटुंबकबिला सांभाळताना दमछाक\nपुढीलविजयी समारोपासाठी टीम इंडिया सज्ज, अखेरच्या लढतीत धोनी खेळणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/contribution-of-jrd-tata-for-air-india/", "date_download": "2019-07-16T10:08:08Z", "digest": "sha1:S54BMDI2D7JHW4HEQ6LGIG3SRUFESIO3", "length": 13510, "nlines": 114, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन माहितीच्या अधिकारात स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली...\nस्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.\nएअर इंडिया आणि तोटा या दोन गोष्टी एकत्रीतपणे उड्डाण करतात. विशेष म्हणजे वडापमध्ये प्रवास करणारे देखील एअर इंडियाच्या नावाने बोटं मोडतात तेव्हा वेगळ काही सांगण्यासारखं रहात देखील नाही. भारत कधीकाळी सोन्याचे पंख असणारी चिमणी होता अस सांगितलं जातं. इंग्रजांनी आपले हाल केले म्हणूनच आपण गरिब राहिलो हे धन्य मानण्यात एका वर्ग गुंतला असताना अशीही माणसं होती जी पुन्हा भारताला त्याच ताकदीने जगाच्या पाठीवर उभा करु पाहत होती.\nद टाटा ग्रुप – “टॉर्चबेअरर्स टू ट्रिलब्लैजर” या नव्या पुस्तकात टाटांनी पंचवीस कंपन्या उभा करताना कोणते कष्ट घेतले याची काही उदाहरणे देण्यात आली आहेत.\nत्यातीलच महत्वाच उदाहरण म्हणजे जेआर डी टाटांनी एअर इंडिया उभा करताना घेतलेले परिश्रम.\n१९३२ साली जेआर डी टाटांनी टाटा सन्स नावाने कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ साली ब्रिटीशांनी त्यांनी हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याची परवानगी दिली, व त्याच वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये जेआर डी टाटांनी स्वत: टपालविमान चालवत कराचीहून अहमदाबादमार्ग मुंबईला आणले होते. कंपनीची स्थापनाच दोन विमान व एक वैमानिकावर करण्यात आली होती.\nदुसऱ्या महायुद्धानंतर टाटा एअरलाईन्सचं नाव बदलण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एअर इंडियाचे ४९ टक्के शेअर्स विकत घेवून ती शासनाचे नियंत्रण असणारी कंपनी बनवण्यात आली. त्याच वेळी एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा परवाना देखील देण्यात आला. १९५३ च्या संपुर्ण राष्ट्रीयकरणानंतर देखील जेआरडी टाटांनी राष्ट्रीय वाहकचे अध्यक्ष करण्यात आलं. या नात्याने ते अजूनही एअर इंडियाच्या सुख सुविधाकडे लक्ष देत होते.\nया दरम्यानच्या कालावधीत जेआरडी टाटांनी एयर इंडिया कशी उभा केली याचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे,\nजेआर डी टाटा व्यक्तिगतरित्या विमानातील अंतर्गत सजावटीसाठी लक्ष देत असत. पडद्यांचा रंग कोणता असावा, कुशन कोणत्या प्रकारचे असावेत, सोईसुविधा कोणत्या देता येतील याकडे त्यांचे बारीक लक्ष असत.\nअशाच एका प्रसंगी जेआरडी टाटा विमानत आले असता,\nत्यांनी विमानातले टॉयलेटच भांड अस्वच्छ दिसलं. लगेच त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या व स्वत:च्या हातांनी ते साफ करु लागले. अशाच एका बैठकीसाठी जात असताना त्यांना एअरलाईन्सचा टेबल अस्वच्छ दिसला. तात्काळ डस्टर मागवून त्यांनी तो स्वच्छ करायला घेतला.\nअशाच छोट्या मोठ्या कारणांमुळे ए���र इंडिया आशियातील सर्वात मोठ्ठी कंपनी म्हणून विकसीत होतं होती. एकेकाळी एकूण विमान वाहतुकीत एअर इंडियाचा हिस्सा साठ टक्के होता. पुढे काय झाल, ते आपण जाणताच. आकडेवारीत सांगायचं झालं तर आज एअर इंडियाचा एकूण हवाई वाहतुकीतील हिस्सा १४ टक्के इतका आहे.\nहे ही वाचा –\nHAL ज्याचा पाया सोलापूरच्या वालचंद यांनी रचला, तर गगनभरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.\nभारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले \nPrevious articleअन्याय कोणावर झाला \nNext articleदादासाहेब कोण होते \nकाय होता, मानवत खून खटला…\nमला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला \nशिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. \nनिशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.\nशेतकऱ्यांना मालक बनवणारा सतीश \"दादा\" आणि त्यांचा : मगर पॅटर्न. - BolBhidu.com December 17, 2018 at 8:41 pm\nगौरवास्पद इतिहास असणाऱ्या भारतीय वायुसेनेची सुरूवात कधी, कुठं आणि कशी झाली \nटाटा कंपनीवर देशविरोधात कारवाया करणाऱ्यांची साथ देण्याचा आरोप झाला होता. - BolBhidu.com May 20, 2019 at 5:47 pm\nलोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…\nमाहितीच्या अधिकारात July 9, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/on-friday-pm-modi-is-in-nagar-will-radhakrushn-vikhe-join-bjp/", "date_download": "2019-07-16T10:22:26Z", "digest": "sha1:RG2HEDBL3FDV2FEVNIVS4VW3MTMOB5M4", "length": 7124, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "on-friday-pm-modi-is-in-nagar-will-radhakrushn-vikhe-join-bjp", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nशुक्रवारी मोदी नगरमध्ये, जोरदार शक्तीप्रदर्शन करत राधाकृष्ण विखे करणार भाजप प्रवेश \nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विख�� यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये असणार आहेत. सुजय विखेंची लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे.\nकॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे कॉंग्रेसमध्येच आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मोदींच्या सभेत ते जोरदार शक्तीप्रदर्शनासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nकाही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखेंनी १५ दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे विखेंच्या भाजपप्रवेशाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे हे मुलाप्रमाणेच भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.\nदरम्यान,जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी नगर दौरा केला होता. आणि आता प्रत्यक्ष मोदी सुजय विखेंचा प्रचार करणार आहेत त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे.\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nउद्धव ठाकरेंनी मांडली शेतकऱ्यांची कैफियत,मात्र मोदींनी दिली विषयाला बगल\n‘पंडित अण्णांनी मुंडे साहेबांसाठी वार सहन केले तेव्हा तुमचा जन्म तरी झाला होता का \nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/212269.html", "date_download": "2019-07-16T10:15:02Z", "digest": "sha1:NHCRY2D5FEEYKABKOJAGHFIUJGB5YSHD", "length": 14726, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड कर��\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार\nउत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार\nखर्‍या साधू-संतांना ओळखण्यासाठी सरकारकडे पात्र व्यक्ती किंवा यंत्रणा आहे का \n‘राममंदिरावरून साधू-संतांची अप्रसन्नता दूर करण्यासाठी त्यांना ही योजना चालू केली’, असे जनतेने समजायचे का \nलक्ष्मणपुरी (लखनौ) – भाजपशासित उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार आहे. वृद्धाश्रम पेन्शन योजनेच्या अंतर्गत उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत कक्ष उभारून योजनेत सहभागी होण्यासाठी साधू-संतांना आवाहन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पेन्शन योजनेत साधू-संतांना सहभागी करून घेतले गेले नव्हते; कारण त्यांच्याकडे मूलभूत कागदपत्रे उपलब्ध नव्हती. सरकार आता ही उणीव भरून काढण्यासाठीही प्रयत्नशील आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags आर्थिक, योगी आदित्यनाथ, संत Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट स��धनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/08/9.html", "date_download": "2019-07-16T10:59:18Z", "digest": "sha1:GW5FP2DQQBFX57XAY5MGXGLOGURHFNIE", "length": 16174, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "जय महाराष्ट्र आणि टीव्ही 9ला पुन्हा लागणार गळती ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nरविवार, ३० ऑगस्ट, २०१५\nजय महाराष्ट्र आणि टीव्ही 9ला पुन्हा लागणार गळती\n११:५६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nजय महाराष्ट्रमध्ये संपादकांची नवी टीम आली आहे. मात्र इथल्या कर्मचा-यांना त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाही. पगार सातत्यानं जोपर्यंत 1 तारखेला होत नाही, तोपर्यंत काही मजा नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी आयबीएन लोकमतला प्राधान्य दिलं आहे. डेस्कवरील एकाचं बुलेटिन प्रोड्युसर म्हणून आयबीएनमध्ये काम झालं आहे. तर जवळपास अर्ध्या महिला अँकर आयबीएनच्या संपर्कात आहेत. आयबीएनमधील अँकर निखिल वागळेंच्या चॅनेलमध्ये गेल्यानंतर, जय महाराष्ट्रच्या अँकर्सना बोलावण्यात येणार आहे. तर दोन प्रोड्युसर्स एबीपी माझा आणि झी 24 तासमध्ये प्रयत्न करत आहेत.\nटीव्ही9च्या दोन अँकर्स आणि दोन प्रोड्युसर्सचे आयबीएन लोकमतमध्ये इंटरव्ह्यू झाले आहेत. ते ही बोलावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर अजून दोन अँकर झी 24 तास आणि वागळेंच्या चॅनेलच्या संपर्कात आहेत. नातेवाईक, नाट्यकलावंत आणि कॅमेरामन यांना बुलेटिनमध्ये वाव दिला जात असल्यानं अँकर्समध्ये नाराजी पसरल्याचं कळतं.\nझी 24 तास या वाहिनीत अण्णाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. साधारण चार वर्षापूर्वी इथल्या कुप्रसिद्ध त्रिकुटाने स्वार्थासाठी अण्णाचा बळी घेतला. तसे या त्रिकुट आणि त्यांच्या साथिदारांनी अनेकांचे बळी घेतले, गेम केले. पण अण्णाचा विषय वेगळा आहे. चार वर्षापूर्वी मंदार परब संपादक होते. तर अनंत सोनवणे आऊटपूट एडिटर. परब आणि सोनवणे दोघांचीही अण्णावर मर्जी वाढत चालली होती. त्यामुळे लिचमधून डेस्कवर आलेल्या काम्रेडच्या स्वप्नातलं पद धोक्यात येऊ लागलं होतं. कोकणातला शिवसैनिक असलेल्या काळू मामाला कोणी विचारेनासं झालं. मग काय, एक कॉम्रेड, दुसरा शिवसैनिक यांनी कोल्हापुरातला मुश्रीफ समर्थक एनसीपीवाला गडी बरोबर घेतला. कृष्णकृत्यात हा गडी आघाडीवर असतो. तिघांनी मिळून अण्णाला टिंगलीचं पात्र केलं. अण्णांचा डेस्कवरचा दबदबा कमी करण्यात त्यांना यश येऊ लागलं. तोंड न उघडणारे अण्णासमोर बोलू लागले. अण्णांनीही अधिक वेळ न दवडता मानबिंदू जवळ केला. आज अण्णा 24 तासमध्ये नाहीत. मात्र त्यांच्याविषयी आजही आदर आहे. तर हे त्रिकूट इथंच आहे. आणि सगळ्यांच्या शिव्या खात आहे. अर्थात त्रिकूटाचा फायदाही झाला. कृष्णकृत्यला रिपोर्टिंगची बिदागी मिळाली. कॉम्रेडला शिफ्ट सांभाळायला मिळाली. तर काळू मामाला स्पर्धक राहिला नाही.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/anil-kapoor-and-sonam-kapoor-in-kapil-sharmas-comedy-show-6012856.html", "date_download": "2019-07-16T10:01:23Z", "digest": "sha1:7AHS75OX7O2SOTJG3SROXC4QZNHM3IBO", "length": 9876, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "anil kapoor and sonam kapoor in kapil sharma's comedy show | अनिल कपूर यांना काही वर्षांपूर्वी केलेल्या चुकीमुळे सगळ्यांसमोर मागावी लागली सोनमची माफी, म्हणले, 'मला खूप वाईट वाटते की, मी मुलांची ती इच्छा पूर्ण नाही करू शकलो'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअनिल कपूर यांना काही वर्षांपूर्वी केलेल्या चुकीमुळे सगळ्यांसमोर मागावी लागली सोनमची माफी, म्हणले, 'मला खूप वाईट वाटते की, मी मुलांची ती इच्छा पूर्ण नाही करू शकलो'\nमुले तुम्हाला की, तुम्ही मुलांना प्रमोट करत आहात या प्रश्नावर अनिल कपूर यांनी दिले मजेदार उत्तर...\nएंटरटेन्मेंट डेस्क : 'द कपिल शर्मा शो' च्या पुढच्या एपिसोडमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत त्यांची मुलगी सोनम कपूर, जूही चावला आणि राजकुमार राव दिसणार आहेत. हे सर्व आपली अपकमिंग फिल्म 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' च्या प्रमोशनसाठी तिथे शोमध्ये जाणार आहेत. शोदरम्यान, सोनम कपूरने आपले वडील अनिल कपूर यांच्याबद्दल काही खुलासे केले. सोनम म्हणाली, तिचे वडील कधीच पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये सामील झाले नाहीत कारण ते नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचे. सोनम पुढे म्हणाली, पप्पा माझ्या आणि हर्षवर्धनच्या बर्थडे पार्टीजमध्ये खूप उशिरा यायचे. अनेकदा तर ते फिल्मचे कॉस्ट्यूम घालूनच पार्टीत यायचे.\nअनिल कपूर यांना नॅशनल टीव्हीवर मुलीची मागावी लागली माफी...\nनॅशनल टीव्हीवर आपल्या मुलीच्या तक्रारी ऐकल्यानंतर अनिल कपूर कपूर यांनी तिची माफी मागितली. अनिल कपूर म्हणाले, 'मी सर्वांसमोर सोनमची माफी मागतो, कारण मी त्या काही खास क्षणांचा साक्षीदार बानू शकलो नाही'. 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' मध्ये अनिल आणि सोनम कपूर पहिल्यांदा स्क्रीनवर वडील मुलीचा रोल प्ले करणार आहेत. शैली चोप्रा धरच्या डायरेक्शनमध्ये बनलेली ही फिल्म 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. फिल्ममध्ये अनिल कपूर आपली मुलगी सोनमसाठी चांगले स्थळ शोधात असतात. पण तरीही सोनमचे लग���न होत नाही. आता तिचे लग्न का होत नाही, त्याकडे काय कारण आहे हे सस्पेंस तर फिल्म कळेल.\nकपिलच्या प्रश्नावर अनिल कपूर यांचे मजेदार उत्तर...\nशोमध्ये कपिल शर्माने अनिल कपूर यांनविचारले, 'तुम्ही आलेल्या आणि येणाऱ्या काही चित्रपटांत पुतण्या अर्जुन कपूर (मुबारकां) किंवा मुलगी सोनम कपूर (एक लड़की को देखा तो ऐसा लगा) किंवा मुलगा हर्षवर्धन कपूर (अभिनव बिंद्राची बायोपिक) यांच्यासोबत काम करत आहेत. तर तुम्ही यासर्वांना प्रमोट करत आहात की, हे सर्व मिळून तुम्हाला प्रमोट करत आहेत '. अनिल कपूर यांनी यावर मजेदार उत्तर दिले. ते म्हणाले, \"पेट्रोलचे भाव इतके जास्त वाढले आहेत की, जेव्हाही ते शूटिंगसाठी निघतात तेव्हा त्यांना वाटते की, आपल्यासोबत आणखी 2-3 कलाकारांना घेऊन जावे\".\nहॉरर चित्रपट बनवणाऱ्या एकताला वाटते भुतांची भीती, फ्लाइटच्या उड्डाणालाही घाबरते\nसमीराने ट्रोलर्सला दिले उत्तर, म्हणाली - 'जे उथळ पाण्याच्या काठावर पोहतात त्यांना माणसाच्या आत्म्याच्या खोल तळाचा अंदाज नसतो'\n10 महिन्यांपासून डिप्रेशनचा सामना करत आहे 'बिग बॉस' ची एक्स-कन्टेस्टंट, करियरच्या पीक पॉईंटवरच पॅरालाईज झाला होता अर्धा चेहरा, स्वतः ऐकवली आपली कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/harmful-effects/news/", "date_download": "2019-07-16T10:13:02Z", "digest": "sha1:CTEDH2IKX6QPJDCNCSKTBJJWEMGVXS7W", "length": 9036, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Harmful Effects- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्य��\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा\nभारतीय लोकांचा आरोग्यापेक्षा चवीच्या पदार्थांकडे जास्त कल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या स्वादिष्ट खाण्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतोय.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:���ी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/wife/videos/", "date_download": "2019-07-16T10:49:08Z", "digest": "sha1:G77LQOVHMWVZHQ3RVAY57RXN2BHIW2IG", "length": 12162, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Wife- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nबायको भडकली, रुग्णालयातच केली नवऱ्याची चपलेनं धुलाई, VIDEO व्हायरल\nझारखंड, 18 मे : धनबादमध्ये हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आलेल्या पती आणि पत्नीमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पत्नी सकाळपासून त्याची रुग्णालयात वाट पाहत होती. पण, तो संध्याकाळीच पोहोचला. त्यामुळे संतापल्या पत्नीने चपलेनं धुलाई केली. या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहे. त्याच्यामुळेच आपल्या दोन मुलांचा मृत्यू झाला.\nVIDEO : माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मग काय पत्नीने शिकवला असा धडा\nवैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल\nVIDEO : सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांनो, वीरपत्नी काय म्हणते ते ऐकाच\nVIDEO : ...जेव्हा हजारो लोकांसमोर अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी गाणं गातात\nSPECIAL REPORT : भाजप आमदार पत्नीचं 'माझ्या नवऱ्याची बायको'\nमहाराष्ट्र Feb 13, 2019\nVIDEO : राज्यमंत्री म्हणतात...भाजप आमदाराच्या बायकांचं भांडण नरेंद्र मोदींच्या दरबारात घेऊन जाणार\nभाजप आमदाराची बायको आणि पदाधिकारी महिलेमध्ये हाणामारी, VIDEO आला समोर\nVIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा\nSPECIAL REPORT : जगातल्या सर्वात श्रीमंत 'लफड्या'ची कहाणी\n'मला फक्त एकदा त्यांना हात लावू द्या, ते बरे होतील'; पोलीस पत्नीचा अश्रू आणणारा VIDEO\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकां�� पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:23:42Z", "digest": "sha1:3IY7YHY2DFNIGPDYTJ2W4QGSPN7CZFHK", "length": 3788, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अगोदर कर्जमाफी कधी होणार? ते सांगा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - अगोदर कर्जमाफी कधी होणार\nव्यसनमुक्तीचे राहू द्या, कर्जमाफी कधी ते सांगा\nसोलापूर : रस्ता झाला सभामंडपाचे उद्घाटन केले. पण गाव व्यसनमुक्त करण्याचा मला दिलेला शब्द तुम्ही कधी पूर्ण करणार’ असा प्रश्न सहकारमंत्री सुभाष देशमुख...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:20:04Z", "digest": "sha1:46VVD7N5XCNO25HEZ5DHBX4WYJ7EMZJ6", "length": 9423, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्णधार विराट कोहली Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - कर्णधार विराट कोहली\nअँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर लंकेच्या ७ बाद २६४ धावा\nटीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता...\nविराटने रचला इतिहास; सचिन आणि लाराचा विक्रम मोडला\nटीम महाराष्ट्र देशा : जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय...\nभारत वि. ऑस्ट्रेलिया : नाणेफेक जिंकत भारताने घेतला फलंदाजीचा निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा : भारत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्डल्कपचा दुसरा सामना खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या...\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मोठा धक्का,’हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nटीम महाराष्ट्र देशा – आयपीएल २०१९च्या सुरुवातीला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मागील तीनही सामने जिंकत स्पर्धेतील...\nभारत वि. ऑस्ट्रेलिया : विश्रांतीनंतर विराट कोहली करणार भारतीय संघात पुनरागमन\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघ हा गेल्या महिन्यात ऑस्ट्रलिया दौऱ्यावर होता. त्या दौऱ्यामध्ये भारताने कमालीची कामगिरी करून सर्व मालिका आपल्या खिशात घातल्या...\nयुजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं\nटीम महाराष्ट्र देशा- भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हणजे किक्रेटमधले युद्धच….आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तब्बल सव्वा वर्षांनंतर भिडले…साहजिकच...\nAsia Cup 2018 : भारताला जबर धक्का,पंड्यासह आणखी दोन खेळाडू संघाबाहेर\nटीम महाराष्ट्र देशा-भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या...\n‘आशिया कप’चा थरार आजपासून,भारत-पाक लढतीकडे नजरा\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वि��्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी...\nऐतिहासिक भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात\nटीम महाराष्ट्र देशा : आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ उत्तम...\nएकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल \nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचं आज डांबूला येथे आगमन झालं. यावेळी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवरून संघातील...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/game-of-thrones/", "date_download": "2019-07-16T10:50:15Z", "digest": "sha1:UR2V7V3QDLGSE4RUL5VDKP5DPRAKRUAO", "length": 7326, "nlines": 79, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Game Of Thrones Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“गेम ऑफ थ्रोन्स” : हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nतलवारीस धार देणाऱ्या दगडाची गरज असते – अगदी तशीच – बुद्धीला पुस्तकांची गरज असते\nगेम ऑफ थ्रोन्सच्या भव्यतेमागचं “भारतीय” सिक्रेट\nमालिकेसाठी लागणारी बहुतांश प्रॉपर्टी ही भारतात बनते, भारतीयांकडून बनवली जाते.\nसोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालण्याच्या “GoT” बद्दल काही अचंबित करणाऱ्या गोष्टी\nहॅरी पॉटरमध्ये हर्मायनीच्या आईची भूमिका करणाऱ्या मिशेल फेअरली ह्या GOT मध्ये कॅटलीन स्टार्कच्या भूमिकेत आहेत.\nसासू सुनांच्या रटाळ कथा सोडा – काटेरी मुकुटाची ही कथा आवर्जून बघा\nमाणूस हा मुळात कसाही असला तरी ‘खुर्ची’ त्याला काय काय करण्यास भाग पाडते, याचं उत्तम उदाहरण आहे ही मालिका.\nजगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nभारतातील सर्वाधिक विध्वंसक १० भूकंप, ज्यातून आजही लोक सावरले नाहीत..\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राने लावलेला शोध आज ८ देशांमध्ये वापरला जातोय\n“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का\nसमुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास\nWhatsApp ची Snapchat ला टक्कर – स्टेटस मध्ये आणलं नवीन फिचर\nप्लॅस्टिक बंदीवर एवढा विचारात पाडणारा लेख तुम्ही वाचलाच नसेल\nकॉंग्रेस आणि एमआयएम ज्याच्या विरोधात उतरलेत ते “तीन तलाक” विधेयक आहे तरी काय\nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nतीन वर्षानंतर तिला हरवलेला पती सापडलाय, तोही थेट टिक टॉक वर\nदिल्लीच्या प्रसिद्ध चांदणी चौकाचं डिझाइन या मुघल राणीने केलं होतं\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nचला जगूया Healthy : भाग १\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/governing-body.php", "date_download": "2019-07-16T11:14:54Z", "digest": "sha1:RDCVKW25WCG6XT62UIDRPAGDYRH6AWBM", "length": 6679, "nlines": 135, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | महापालिका समिती", "raw_content": "\nश्री. श्रावण हर्डीकर (भा.प्र.से)\nस्थायी समिती मडिगेरी विलास हनुमंतराव\nविधी समिती अश्विनी भिमा बोबडे\nमहिला व बालकल्याण समिती कुटे निर्मला संजय\nशहर सुधारणा समिती लांडगे राजेंद्र किसनराव\nक्रीड़ा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती तुषार रघुनाथ हिंगे\nशिक्षण समिती प्रा.सोनाली दत्तात्रय गव्हाणे\nअ प्रभाग समिती बाबर शर्मिला राजू\nब प्रभाग समिती करूणा शेखर चिंचवडे\nक प्रभाग समिती बोइनवाड यशोदा प्रकाश\nड प्रभाग समिती कदम शशिकांत गणपत\nइ प्रभाग समिती बुर्डे सुवर्णा विकास\nफ प्रभाग समिती योगीता ज्ञानेश्वर नागरगोजे\nग प्रभाग समिती बारणे अर्चना तानाजी\nह प्रभाग समिती कांबळे अंबरनाथ चंद्रकांत\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/rahi-sarnobat-got-arjun-award-and-rostam-e-hind-dadu-dattatray-chougule-got-dhyanchand-award/", "date_download": "2019-07-16T10:31:37Z", "digest": "sha1:4HVZKUV567KMBAGEWCJVGXSMQWQA3EEC", "length": 12202, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राही सरनोबत यांना अर्जुन तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराही सरनोबत यांना अर्जुन तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nकेंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राजवर्धनसिंह राठोड, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले आणि विजयसिंह सांपला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव राहुल भटनागर यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nया शानदार कार्यक्रमात नेमबाज राही सरनोबत आणि रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.\nकोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राही सरनोबत या नेमबाजीमधील 25 मीटर 0.22 स्पोर्टस पिस्टल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशिय��ई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर याच वर्षी आशियाई स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. 2008 साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर 2010 साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nदादू दत्तात्रय चौगुले यांनी कोल्हापुरात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. दादू चौगुले यांनी 3 मार्च 1973 ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर 3 एप्रिल 1973 ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला. दादू चौगुले यांनी 1970 मध्ये पुणे येथे व 1971 साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.\nक्रिकेटपटू स्मृती मानधना यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, श्रीलंकेत सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यामुळे त्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत. या कार्यक्रमात भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकूण 6 श्रेणींमध्ये 34 खेळाडू व प्रशिक्षक आणि 3 संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले.\nSport Dadu Dattatray Chougule Rahi Sarnobat Arjun Award Dhyanchand Award नेमबाज shooting wrestling क्रीडा रुस्तम- ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले राही सरनोबत कुस्ती अर्जुन पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने���्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/rajkumar-movie/", "date_download": "2019-07-16T10:32:28Z", "digest": "sha1:RLUDJSZOXG2FYPJ2BEA6WJR4P53RONR3", "length": 3656, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "rajkumar movie Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTrapped: ‘ट्रॅप्ड’ इंटरव्हलशिवाय दाखवला जाणार\n‘ट्रॅप्ड’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे या सिनेमाची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली. या सिनेमातून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. या अनुभवात कुठेही खंड...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3934", "date_download": "2019-07-16T10:08:39Z", "digest": "sha1:2HXGLX2E2CS5OCP6O6ZMJO6JYJ7XYLZB", "length": 5565, "nlines": 35, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्किझोफ्रेनिया म्हणजे काय ते मला नक्की माहीत नाही. इथे कोणी मानसोपचार तज्ञ असल्यास तिने / त्याने बरोबर काय ते सांगावे. माझ्या माहिती प्रमाणे स्किझोफ्रेनिया म्हणजे dual personality. जसे,\nपावसाळा झाला कि आपण धरणे कधी भरतात याची चातका सारखी वाट पाहतो; रोजच्या वर्तमान पत्रात कोणते धरण किती भरले याची बातमी असते; पावसाळा संपला कि आपण कोणत्या धरणात किती पाणी आहे याचा रोज आढावा घेतो; ते पाणी कुणाला (शहराला, शेतीला, उद्योगांना) किती द्यायचे यावरून अटितटी ला येतो. पण त्याच बरोबर धरणांची काही गरजच नाही; धरणे ही फक्त पैसे कमवण्या करता बांधली जातात असे दाढी कुरवाळत सांगणार्यांना पर्यावरण व जल संबंधित कार्यक्रमात प्रमुख पाव्हणे म्हणून बोलवितो; अरुणाचल प्रदेश येथ पासून केरळ पर्यंत कोणत्याही धरणाला विरोध करणे हाच ज्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे त्यांना \"ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते\" असे मानून आपल्या वर्धापन दिन किंवा तत्सम दिवशी प्रमुख वक्ते म्हणून बोलवितो व त्यांची infrastructure विरोधी बडबड चवीने ऐकतो; पाचशे वर्ष पूर्वी राजस्थानात आपले पूर्वज जे करीत होते तेच आपण सध्या पण करावे असे संगण्यार्यांचे \"जल तज्ञ\" असे संबोधत त्यांचा सत्कार करतो;\nपाणी व/वा कोळसा यांच्या कमतरतेने जल विद्युत / औष्णिक वीज प्रकल्प बंद पडू लागले की भारनियमनाच्या चाहुलीने कासावीस होतो; पण त्याच बरोबर पश्चिम घाटाच्या शाशव्त विकास करता (म्हणजे नक्की काय ते अजून ठरायचे आहे) व पर्यावरण संवर्धना करता पश्चिम घाटातील सध्या असलेले सर्व जल विद्युत / औष्णिक वीज प्रकल्प बंद करून मोडीत काढावे व नवीन बांधायला अजिबात परवानगी नाही असे सांगणार्या WGEEP अहवालाला डोक्या वर घेवून नाचतो.\nयालाच (सामुहिक) स्किझोफ्रेनिया म्हणतात न \nहोय. हाच तो सामुहिक आकलन शक्तीचा अविष्कार.\nएकाच वेळी पाकिस्तान बरोबर क्रिकेट पण खेळावे आणि त्यांनी जवानाचे शीर कापले म्हणून गळा काढायचा.\nएकदा दुर्गम भागच विकास करणार असे म्हणायचे आणि त्याचवेळी शहरांमध्ये ५ चटई क्षेत्र द्यायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/vasantrao-naik-marathwada-krishi-vidyapeeth-initiative-vidyapeeth-aplya-dari-tantradnyan-shetavari/", "date_download": "2019-07-16T10:00:15Z", "digest": "sha1:LIH5MYX5FY2JSFIBHT6EG7TAH72WN7DZ", "length": 10995, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी”", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी”\nउपक्रमांर्गत आजपर्यंत 30 गावात राबविण्‍यात आली गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन विशेष मोहीम\nमराठवाडा विभागात झालेल्या सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे, परंतू मागील 15-20 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोकढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी” राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी यांच्या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला आहे.\nसदरील कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावाची निवड करण्यात आली असून आजपर्यंत विविध तालुक्यातील 30 गावामध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन व चर्चासत्राच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन करण्यात आले. परभणी व हिंगोली जिल्हयासाठी शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले आहेत. या चमुचे प्रमुख डॉ. य���. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आदी असुन या चमुत कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश आहे.\nयात छोटेमेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण आदी विषयांवर शेतकऱ्यांकडून शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. विशेष करुन आजच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षणामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. सदरिल कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठ��वणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/207107.html", "date_download": "2019-07-16T10:06:38Z", "digest": "sha1:U36KXYL64EL646AHAXOUKC5LEQTHMWUC", "length": 15721, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "रामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल ! - राष्ट्रपती रामनाथ कोविंद - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > रामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nरामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nसध्याच्या लोकशाही मार्गाने देशात कधीही रामराज्य येऊ शकणार नाही रामराज्य येण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्माचरण करणार्‍यांना सत्तेवर बसवले पाहिजे \nउडुपी (कर्नाटक) – देशात उत्तम शासन आणि प्रजेचे योगक्षेम यांसाठी रामराज्य स्थापन झाले, तर देश अन् विश्‍व सुखी होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे केले. ते पेजावर श्रीकृष्ण मठाला भेट दिल्यानंतर बोलत होते. ‘मी भगवंताचा भक्त आहे. माझीही श्रद्धा आहे; परंतु राष्ट्रपतीपदावर बसल्यावर मला काही निर्बंधांसह कार्य करावे लागते’, असे ते म्हणाले. (भगवंतावर श्रद्धा ठेवून कार्य करतांना येणारे असे निर्बंध हटवण्यासाठी राष्ट्रपती प्रयत्न का करत नाहीत \nराष्ट्रपती रामनाथ कोविंद आसनातून उठून परत जात असतांना पेजावर श्रीविश्‍वेशतीर्थ श्रीपाद यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्याचा विषय काढल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी केवळ स्मितहास्य करून हात जोडून पुढे पाऊल टाकले. (श्रीरामांच्या मंदिराविषयीही बोलू न शकणारे राष्ट्रपती रामराज्याच्या बाता मारतात, हे हास्यास्पदच होय \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags रामनाथ कोविंद, राममंदिर, राष्ट्रीय Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रद��श मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/bendur-festival/", "date_download": "2019-07-16T10:37:17Z", "digest": "sha1:GWCHHJFYNNLRNOPENDYJYNTIPRV4VALF", "length": 4825, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बेंदूर सण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअखंडीत प्रयत्न, निरंतर संयम, तगडा आत्मविश्वास व आधुनिकतेची कास यातून निर्मिती करतो तू अन्नधान्याची बळीराजा प्रेरणा तू आम्हा सर्वांची.\nबरसू दे वरुणराजा भरभरू दे शिवार माझा.\nफायदेशीर रायझोबिअम जिवाणू खत\nडाळिंब फळपिकासाठी विमा योजना\nएकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन\nजास्त तापमानामुळे फळपिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून विमा संरक्षण\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिन���ंक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/tax/page/6", "date_download": "2019-07-16T10:18:56Z", "digest": "sha1:HRHWB4ETLTFIUZQ4MKNX2DLPHRAJRUWC", "length": 18225, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "कर Archives - Page 6 of 7 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > कर\nमाहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरही आता वस्तू आणि सेवा कर कायदा लागू\nमाहिती अधिकाराच्या अंतर्गत काही माहिती हवी असेल, तर पृष्ठसंख्येनुसार पैसे आकारतांनाच १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) आकारण्यात येत आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags कर\nजीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल \nभारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक आहे. जीएस्टी (वस्तू आणि सेवा कर) लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आंतरराष्ट्रीय, आर्थिक, कर\n२ लाखांहून अधिक रकमेचे सोने खरेदी करण्यासाठी ‘पॅनकार्ड’ बंधनकारक\nअर्थिक नियामक मंडळाने नुकताच एक प्रस्ताव सादर केला. यानुसार २ लाखांहून अधिक किमतीचे सोने खरेदी करायचे असल्यास ‘पॅनकार्ड’ दाखवणे बंधनकारक होणार आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आयकर खाते, कर\nजमीन महसूल विभागाकडून शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय भूमींच्या भाडेपट्ट्यांची लक्षावधी रुपयांची अल्प आकारणी\nमुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – जमीन महसूल विभागाकडून शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय भूमींच्या भाडेपट्ट्यांची लक्षावधी रुपयांची अल्प आकारणी केल्याचे भारताचे नियंत्रक अन् महालेखापरीक्षक (कॅग) यांनी महसुली\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कर, कॅग, प्रशासन, शैक्षणिक\nराज्य शासनाला सहकारी संस्थांचा लाभांश मिळण्याची सुनिश्चििती न केल्याने लक्षावधी रुपयांचा महसूल बुडाला \nमुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष २०१४-१५ मध्ये १ सहस्र ०४ सहकारी संस्थांना नफा (लाभ) झाला होता. त्या संस्थांमध्ये शासनाने ७ कोटी १४ लक्ष रुपये भाग भांडवल म्हणून गुंतवले होते. जर या संस्थांनी लाभांश घोषित केला असता\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कर, कॅग, प्रशासन\nथकबाकी वसुलीकरता नोटीसा बजावण्यापलीकडे विक्रीकर विभागाकडून कोणतेही प्रयत्न ��ाहीत \nराज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणार्‍या विक्रीकर विभागावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कर, प्रशासन\nशाडूच्या गणेशमूर्तींवरील जीएसटी कर २८ टक्क्यांवरून ५ टक्के \nशाडूच्या श्री गणेशमूर्तीवर २८ टक्के जीएस्टी कर लावण्यात आला होता.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags कर, गणेशोत्सव\nशाडूच्या गणेशमूर्तींवरील जीएसटी कर ५ टक्के न्यून \nशाडूच्या श्री गणेशमूर्तीवर २८ टक्के जीएसटी कर लावण्यात आला होता. हा कर न्यून करावा, अशी मागणी राष्ट्र्वादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags कर, श्री गणेश\nकर बुडवून देशाची फसवणूक करणारे अभिनेते जाणा \nमहालेखापालांनी संसदेत सादर केलेल्या अहवालामध्ये अभिनेता सोहेल खान सलमान खान, अरबाज खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांच्या चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनांनी कर चुकवला आहे, अशी माहिती आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags आयकर खाते, आर्थिक, कर, फलक प्रसिद्धी\nअभिनेता शाहरुख खान, सलमान, अरबाज, सोहेल, करण जौहर इनकी कंपनियोंने टैक्सचोरी की \nक्या ऐसे अभिनेताआें की फिल्में देखनी चाहिए \nCategories जागोTags आयकर खाते, आर्थिक, कर, फलक प्रसिद्धी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक��षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Bangladesh", "date_download": "2019-07-16T10:21:25Z", "digest": "sha1:EQPUBI2J57YPWTRQLI3IDFPWMNPK27YI", "length": 3842, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\nअरुअप्पा जोशी अ���ादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pnb-fraud-case-court-asks-nirav-modi-return-7-thousand-300-rs-interest-6143", "date_download": "2019-07-16T10:24:17Z", "digest": "sha1:2VHC76RJREHDIOVWSNWNTLAFNO6FOX5X", "length": 7339, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news PNB fraud case court asks nirav modi to return 7 thousand 300 rs with interest | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nशनिवार, 6 जुलै 2019\nपुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.\nमोदी व त्यांच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे.\nपुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.\nमोदी व त्यांच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे.\nमोदीने केलेल्या फसवणुकी विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल 6 जुलैला देण्यात येईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले होते.\nतीनपैकी दोन दावे निकाली :\nबँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा 7000 कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा 300 कोटी रुपयांचा आहे. तर तिसरा दावा 1700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.\nपुणे व्यापार पंजाब कर्ज कर्जवसुली fraud court nirav modi\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/priya-dutt/", "date_download": "2019-07-16T10:11:16Z", "digest": "sha1:UD5SFB7KSQN3YUDFLXQYBZTENVJXV55Z", "length": 10048, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Priya Dutt- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nउत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त पराभूत; भगव्याची लाट कायम\nउत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.\nVIDEO : कोण जिंकणार पूनम महाजन आणि प्रिया दत्त म्हणाल्या...\nश्रीलंकेत बॉम्बस्फोट घडविणारे दोन भाऊ कोट्यधीश\nत्या एका फोनने आला संजय दत्त- माधुरीच्या नात्यात दुरावा\nएआयसीसीची सेक्रेटरी पदावरून हटवल्यानंतर प्रिया दत्त यांनी केलं हे ट्विट\nएआयसीसी सेक्रेटरी पदावरून माजी खासदार प्रिया दत्त यांची सुट्टी\nप्रिया दत्तनं दिलं संघाला प्रत्युत्तर, म्हणाल्या, माझा भाऊ आहे रोल माॅडेल\nग्रेट भेट : प्रिया दत्त\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-implement-central-plans-jadhav-16872", "date_download": "2019-07-16T11:10:52Z", "digest": "sha1:QXCWVKENJA3YACO5TCVYFYJK7GU6RKQA", "length": 16113, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Implement the Central Plans: Jadhav | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा : जाधव\nकेंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा : जाधव\nशनिवार, 23 फेब्रुवारी 2019\nबुलडाणा : केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे त्यांचा विकास साधला जावू शकतो. त्यासाठी केंद्र पुरस्कृत सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.\nजिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.\nबुलडाणा : केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे त्यांचा विकास साधला जावू शकतो. त्यासाठी केंद्र पुरस्कृत सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.\nजिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.\nदुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी टंचाईग्रस्‍त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी काम करावे. राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गतची ��ामे प्राधान्याने पूर्ण करावी. गरचेच्या ठिकाणी त्वरित टँकर सुरू करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा याद्यांवरील घरकुल देण्याची कार्यवाही तातडीने राबवावी. भूमी अभिलेख विभागाने रस्ते व सिंचन प्रकल्पांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या गट क्रमांक, ७/१२ दुरूस्ती तातडीने करव्यात. प्रकल्पांत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या गट क्रमांक दुरुस्ती, ७/१२ दुरुस्ती, जमिन नोंदणी विषयक तक्रारी असतात. त्यांचा निपटारा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना जाधव यांनी दिल्या.\nबैठकीत राष्ट्रीय पेयजल, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण आहार कार्यक्रम, उज्ज्वला योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.\nविकास खासदार जिल्हा परिषद पाणी water सिंचन स्वच्छ भारत भारत आरोग्य health\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/oklahoma/private-jet-charter-oklahomacity/?lang=mr", "date_download": "2019-07-16T10:08:50Z", "digest": "sha1:M27SHB7ZRAWYP23JDFNURNZCXOU4K5O4", "length": 15919, "nlines": 64, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा ओक्लाहोमा सिटी, ओके प्लेन भाड्याने कंपनी", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा ओक्लाहोमा सिटी, ओके प्लेन भाड्याने कंपनी\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा ओक्लाहोमा प्लेन भाड्याने कंपनी जवळ खाजगी जेट एअर सनद\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा ओक्लाहोमा सिटी, ओके प्लेन भाड्याने कंपनी\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन\nWe do not blame you, as the booking agents of almost all commercial airliners either state that they have no spare seats, आपण आढळले तरी त्यांच्या वेबसाइटवर शोधत असताना एक-दोन मिनिटे पूर्वी अनेक जागा निरुद्योगी. या विमानांमध्ये त्यांना एक प्रचंड रक्कम खोकून करण्यास इच्छुक आहेत कार्यावर त्या निरुद्योगी जागा ऑफर. मात्र, हे आपण बैठक किंवा आपण वाट पाहत होते सुट्टी जप्त आहे याचा अर्थ असा नाही.\nआमच्याशी संपर्क साधा आपण माझ्या जवळ ओक्लाहोमा सिटी ओक्लाहोमा शेवटच्या क्षणी रिक्त पाय विमानाचा करार शोधत आहेत तर, आणि सर्वोत्तम ऑफर इच्छित. आम्ही आमच्या उड्डाणे कोणाचीही निरुद्योगी आसन बंद घेते याची खात्री इच्छित. आम्ही आणि अशा जागा आमच्या स्वस्त दर वरील सवलत देऊ का आहे. आपल्या शेजारी आम्हाला, आपण विमानाची मालक असल्यास, म्हणून वाटत असेल, आणि आपण शाप शब्द वापरून बदनामी जतन.\nजवळच्या जेट सार्वजनिक आणि खाजगी धावपट्टी यादी विल रॉजर्स जागतिक विमानतळ फील्ड विमान ओक्लाहोमा सिटी हवाई वाहतूक करणारे हवाई परिवहन देखील ओक्लाहोमा म्हणून ओळखले, कॅनेडियन, क्लीव्लॅंड, Pottawatomie परगणा https://www.okc.gov/business/airports\nमाझे क्षेत्र सुमारे करण्याचा सर्वोत्तम गोष्ट वरच्या रात्रीचे समावेश, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स पुनरावलोकन\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nप्रकाश खाजगी जेट सनद\nकेंडल आणि Kylie जेन्नर लास वेगास एक खाजगी जेट पकडू\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड��डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nहा दुवा अनुसरण करू नका किंवा आपण साइटवर पासून बंदी घातली जाईल\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Manjul%20Publishing%20House", "date_download": "2019-07-16T10:33:02Z", "digest": "sha1:VNCFTOS4M4LNR5O4ZGGUAPX54IIIDURF", "length": 3733, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nआवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/monsoon/all/page-6/", "date_download": "2019-07-16T10:26:44Z", "digest": "sha1:4YQ2DJNUIEVTWWUYG7MIYQ2GIZNLKREJ", "length": 11902, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Monsoon- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: पराभवामुळे विरोधकांचं मानसिक संतुलन ढासळलं - पंकजा मुंडे\nमुंबई, 17 जून : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी दुष्काळ, हमीभाव मुद्दे उचलून आंदोलन केलं. आयाराम गयाराम जयश्रीराम सारख्या घोषणा दिल्या त्याबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधाला विरोध करायचा म्हणून हे सगळं सुरू आहे. असं त्या म्हणाल्या.\nउद्धव ठाकरे का करत आहेत वारंवार अयोध्या दौरा\nउद्धव ठाकरे का करत आहेत वारंवार अयोध्या दौरा\nMonsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी गायब; भाजपनं केलं लक्ष्य\nMonsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी गायब\nMonsoon Session : आता हे दिग्गज नेते दिसणार नाहीत लोकसभेत\nMonsoon Session : आता हे दिग्गज नेते दिसणार नाहीत लोकसभेत\nसंसदेत मोदींना शपथ देणारे 'हे' नेते एकेकाळी करायचे पंक्चर काढण्याचं काम\nVIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत\nVIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग'\nपावसाळ्यात घ्या तब्येतीची काळजी आहारात खा 'हे' पदार्थ\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nविरोधकांना त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत आणि भाजपला दोष देतात - फडणवीस\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल��या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-technowon-refilling-borewell-wells-region-new-technique-14496", "date_download": "2019-07-16T11:13:44Z", "digest": "sha1:FNLDE2CUJFXBR35E4GM5IK533NCS2WYC", "length": 37796, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, technowon, refilling of borewell, wells in region with new technique | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nपुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू शकेल. गरज आहे ती योग्य उपाययोजना राबविण्याची आपल्या शेताची रचना, भूप्रस्तराची रचना, नाल्याची उपलब्धता यानुसार योग्य त्या उपाययोजना राबविल्यास फायदा होऊ शकतो.\nपुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू शकेल. गरज आहे ती योग्य उपाययोजना राबविण्याची आपल्या शेताची रचना, भूप्रस्तराची रचना, नाल्याची उपलब्धता यानुसार योग्य त्या उपाययोजना राबविल्यास फायदा होऊ शकतो.\nआपल्या देशात सुमारे ६० टक्के शेती सिंचन हे भूजलावर आधारित आहे. एकूण वीजेपैकी ३५ टक्के वीज पाण्याच्या पंपिंगसाठी वापरली जाते. एक दिवसात १००० फूट खोल विंधन विहीर खोदण्याची क्षमता असलेल्या अद्ययावत उच्च दाबाची विंधणयंत्रे उपलब्ध आहेत. इतक्या खोल बोअरमधील पाणी खेचण्यासाठी उच्च क्षमतेचे सबमर्सिबल पंप उपलब्ध आहेत. अति खोल विंधनविहिरी आणि सबमर्सिबल पंपासाठी अनुदान असल्याचे ऐकिवात नाही. यासाठी लाखो रुपये स्वतःच खर्च केले जातात. एक दोन वर्षात या विंधनविहिरीचे पा��ी कमी झाले किंवा संपले की दुसरी आणखी खोल विंधनविहीर घेऊन सिंचनाची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रियेमध्ये भूजल उपशाच्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे नैसर्गिकरीत्या पुनर्भरण होत नाही. भूजल पातळी खोल खोल जात आहे. भूजलाच्या उपशावरील नियंत्रणासाठी काही राज्यांमध्ये विंधनविहिरीच्या खोलीवर मर्यादा घालणारे कायदेही झाले. या कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात होत आहे.\nजो शेतकरी विंधनविहिरी आणि सबमर्सिबल पंपावर एवढा खर्च करतो, तो पुनर्भरणाच्या उपायांवर नक्कीच खर्च करेल, यात शंका नाही. शेतात पडणारा पाऊस व्यवस्थित संकलित करून, त्याचे पुनर्भरण आपल्या विहिरी आणि विंधनविहिरींत केल्यास ते स्रोत शाश्वत होऊ शकतात. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. तीन वर्षांपूर्वी अॅग्रोवनमध्ये सायफन पद्धतीने विंधनविहिरींचे पुनर्भरण या मी लिहिलेल्या लेखानंतर अनेक शेतकऱ्यांनी संपर्क केले. योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन घेत स्वतःच्या शेतीत पुनर्भरण केले.\nआपल्या राज्याचा ८२% भूप्रस्तर कठीण खडकाचा आहे. (नकाशात हिरव्या रंगात). परिणामी पावसाच्या पाण्याचे भूप्रस्तरातील होणारे नैसर्गिक पुनर्भरण हे खडकातील फटी, भेगा आणि खडकाची सच्छिद्रता यावर अवलंबून आहे.\nआपल्या राज्यातील भूप्रस्तराची रचना दर्शविणारी छायाचित्रे असून, त्यात सर्वात वरील स्तर मातीचा आहे. त्यानंतरचा स्तर मुरुमांचा, भेगाळ खडकाचा आहे. खालील स्तर कठीण खडकाचा आहे. अशा खडकाळ, कठीण खडकाच्या भूप्रस्तरात पावसाचे पाणी जिरण्याची क्षमता अत्यंत कमी असते. या खडकाची सच्छिद्रता फक्त २ टक्के इतकी अल्प आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी खडकातील फटी व भेगा रुंद करणे, नवीन निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी भूप्रस्तरात स्फोट करणे हा एक पर्याय आहे.\nकठीण खडकाच्या भूप्रस्तराची सच्छिद्रता कृत्रिमरीत्या वाढविण्यासाठी भूप्रस्तरात साडेचार इंची व्यासाची विंधन छिद्रे शेतातील विहिरीजवळ घेतली जातात. त्यात विशिष्ट दारूगोळ्याचा वापर करून नियंत्रित स्फोट करण्याचे यशस्वी प्रयोग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले आहेत. कठीण खडकातील स्रोताजवळच्या फटी, भेगा सिमेंटच्या पातळ द्रवाने बंद करून स्रोत शाश्वतही केले आहेत. या पद्धतीतून सुमारे ९०० गावे टँकरमुक्त ��ाली, तर ११०० गावांमधील टॅंकरच्या फेऱ्या कमी केल्या होत्या. हे प्रयोग गाव पातळीवर पिण्याच्या एखाद दुसऱ्या स्रोतावर करणे शक्य झाले आहे.\nप्रत्यक्षात त्याच गावात शेतकऱ्यांच्या शेकडो विंधनविहिरी पाणी उपसत असतात. त्यांच्यापर्यंत हे प्रयोग आणि ज्ञान पोचवले गेले पाहिजे. आज गावपातळीवर विहिरीच्या खोदकामात कठीण खडक लागल्यावर सुरुंग लावून फोडण्याची पद्धत वापरली जाते. त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा स्तरावर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे झाल्यास अनेकांना फायदा होईल, असे वाटते.\nजल पुनर्भरणाच्या अपारंपरिक पद्धती ः\nस्ट्रीम ब्लास्टिंग - नाला तळ ब्लास्टिंग\n१) जॅकेट वेल ब्लास्टिंग ः\nआपल्या विहिरीभोवती विहिरीच्या खोलीपेक्षा १ मीटर कमी खोलीची विंधन छिद्र खोदले जातात. या प्रत्येक विंधन छिद्रात २.७५ किलो फार्माब्लास्ट प्रकारच्या दारूगोळ्याच्या १ किंवा २ पिशव्या सोडून सर्व दारूगोळा डी कॉर्ड पद्धतीच्या विशिष्ठ वायरने जोडला जातो. या सर्व दारूगोळ्यावर विंधन छिद्रात वाळू आणि माती दाबून बसवली जाते. दारूगोळा पेटविल्यावर जमिनीखाली विहिरीच्या तळाशी असलेल्या भूप्रस्तरात स्फोट होतात. त्या खडकाळ भूप्रस्तरातील फटी व भेगा रुंदावतात किंवा नवीन निर्माण होतात. तसेच त्या भूप्रस्तराची सच्छिद्रता वाढते. पुढील पावसाळ्यात भूजलाचा साठा वाढून विहिरीस पाणी वाढते. उन्हाळ्यातदेखील पाणी कमी पडत नाही.\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने या प्रयोगांद्वारे अनेक ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनांच्या विहिरीचे पाणी वाढवले आहे. ही गावे टँकर मुक्त झाली आहेत.\nशेतकऱ्यांनी विहिरीजवळील विंधन छिद्रात दारूगोळ्याचा स्फोट करण्यासाठी तहसीलदारांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.\nप्रत्यक्ष दारूगोळ्याचा स्फोट सक्षम तांत्रिक अनुभवी सल्लागारांच्या उपस्थितीत करावा.\nप्रयोग झाल्यानंतर, विधनविहिरींचे केसिंग पाइप फुटले असतील आणि मोठे खड्डे पडले असतील तर तो बुजवून घ्यावा. त्यामध्ये लहान मुले पडून धोका होणार नाही, याची पूर्ण खात्री करावी.\nपावसाळ्यानंतर नंतर हे खड्डे रुंदावू शकतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर वारंवार या खड्ड्यांची पाहणी करून सुरक्षितता तपासावी.\nदारूगोळा पुरवठा करणारे व उडविणारे कंत्राटदारांकडे त्याविषयीचे योग्य ते परवाने अ��ल्याची खात्री करून घ्यावी.\nया प्रयोगाने आजूबाजूच्या विहिरींच्या पाणी क्षमतेवर फरक पडत नसल्याचा अनुभव आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा आक्षेप राहणार नाहीत. उलट हा प्रयोग यशस्वी झाल्यास ते देखील अनुकरण करू शकतात. एकमेकांना विश्वासात घेऊन हे प्रयोग केल्यास यशस्वी होतील.\n२) स्ट्रीम ब्लास्टिंग (नाला तळ विस्फोट तंत्र)\nयासाठी आपल्या शेतातील विहिरीजवळ आणि आपल्या शेताच्या हद्दीत नाला असणे आवश्यक आहे. नाला नसल्यास हा प्रयोग करणे शक्य नसते, ही मर्यादा आहे. या प्रयोगात नाल्यांमध्ये आकृतीत दर्शविल्याप्रमाणे विहिरींच्या खोलीपेक्षा एक मीटर कमी खोलीच्या विंधन छिद्र खोदावीत. जॅकेट वेल ब्लास्टिंग तंत्राप्रमाणे दारू गोळ्याचा स्फोट घडवून नाल्यांचे पावसात वाहणारे पाणी नाल्याखालील भूप्रस्तरातून आपल्या विहिरीकडे वळविणे शक्य असते. आपल्या विहिरीच्या आसपास असलेल्या शेजारी शेतकऱ्यांनाही या प्रयोगासाठी प्रवृत्त केल्यास अधिक पाणी जिरू शकेल. नाल्याचे पावसात वाहणारे पाणी जिरवून सर्वांचा फायदा होऊ शकतो. दारूगोळा स्फोटासंबंधी सर्व सुरक्षेचे उपाय पाळणे अनिवार्य आहे.\nकाही गावे अतिशय खडकाळ, मुरमाड भूप्रस्तरावर वसलेली असतात. परिणामी गावावर, शेतावर पडणारा पाऊस वाहून जाण्याचे प्रमाण जास्त असते. जमिनीत पाणी कमी अथवा न मुरल्यामुळे भूजल साठा फारसा वाढत नाही. अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या विहिरींना फायदा होईल अशा माळरान, गायरानामध्ये ३० फूट खोलीची साडे चार इंची व्यासाची विंधन छिद्रे खोदावीत. त्यात वर उल्लेखलेल्या प्रमाणे दारू गोळ्याचा स्फोट घडवून आणावा. परिणामी त्या भागातील भूप्रस्तरात कृत्रिमरीत्या भेगा, फटी पडतात. सच्छिद्रता वाढते. नजीकच्या भागातील विहिरींच्या, विंधनविहिरीच्या भूजल साठ्यात वाढ होत असल्याचा अनुभव आहे. हा प्रकार सामूहिकरीत्या राबवल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो.\nयाचे उदाहरण म्हणजे हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राबवलेला यशस्वी प्रकल्प. ३० फूट खोलीची साडेचार इंची व्यासाची १०० विंधन छिद्रे खोदण्यात आली. त्या अंतर्गत वर उल्लेखलेल्याप्रमाणे दारूगोळ्याचा स्फोट घडवून आणला. परिणामी एका टेकडी पलीकडे पडणारे पावसाचे पाणीही भूप्रस्तरातून हिवरे बाजार गावाकडे वळविण्यात यश आले. येथील विहिरी, विंधणविहिरीचा भूजल साठा वाढलेला आढळून आला.)\nदारूगोळा स्फोटासंबंधी सर्व सुरक्षा उपाय वर उल्लेख केलेल्या प्रयोगांप्रमाणे अनिवार्य आहेत.\n४) फ्रॅक्चर सील सिमेंटेशन ः\nया प्रकारात आपल्या शेतात विहिरीच्या जवळ नाला असणे आवश्यक आहे. या नाल्यामधून पावसाचे वाहणारे पाणी भूप्रस्तरांमध्ये जिरवून त्याचा प्रवाह आपल्या विहिरीकडे वळविला जातो. त्यासाठी नाल्याच्या प्रवाहात विहिरीच्या जवळ दोन ते तीन लाईनमध्ये आकृतीत दाखवल्यानुसार विहिरीच्या खोलीपेक्षा एक मीटर जास्त खोलीची विंधन छिद्रे घेतली जातात. या विंधन छिद्रामध्ये सिमेंटचा पातळ द्रव दोन ते तीन किलो प्रति वर्गसेंमी दाबाने सोडला जातो. परिणामी नाल्यातील खडकांमधील फटी व भेगा बंद होतात. नाल्या खालून वाहणाऱ्या भूजलाचा प्रवाह अडतो. तो विहिरीकडे वळतो. परिणामी विहिरीचा भूजल साठा वाढतो. अगदी उन्हाळ्यापर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.\nफ्रॅक्चर सील सिमेंटेशन प्रक्रियेत विंधण छिद्रांमध्ये सिमेंटचा पातळ द्रव किमान दोन ते तीन किलो प्रति वर्गसेंमी दाबाने सोडण्यासाठी त्या क्षमतेचा ग्रॉउंटिंग पंप आणि एका मेकॅनिकल पॅकरची आवश्यकता असते. विंधन छिद्रांच्या खोदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसरच्या हवेच्या दाबावरच चालणारे ग्रॉउंटिंग पंप उपलब्ध आहेत.\n५) रिचार्ज शाफ्ट ः\nआपल्या शेतातील पावसाचे पाणी ज्या बांधाच्या काठाने नाल्यात जाऊन मिळते, त्या भागात आपल्याच शेतात विहिरीजवळ, विंधनविहिरीजवळ एक १०० फूट खोलीची विंधनविहीर घेऊन, त्यावर पावसाचे पाणी स्वच्छ करण्यासाठी आवश्यक फिल्टर व्यवस्था उभारावी. भूप्रस्तरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याचा हा सर्वात सुलभ उपाय आहे.\n(सेवानिवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पुणे)\nमी माझ्या शेतात तब्बल ४०० फूट बोअरवेल घेतले होते. २४ तासांमधून केवळ १५ ते २० मिनिटे पंप चालायचा. ३ वर्षांपूर्वी ॲग्रोवनमध्ये वाचलेल्या लेखानंतर देशपांडे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी १९९४ मध्ये मुरुड (जि. लातूर) येथील जनता विद्या मंदिर प्रशालेमध्ये राबविलेल्या सायफनला भेट दिली. प्रशालेतील तंत्र निर्देशक कमलाकर माळी व मुरुड यांच्या मदतीने स���यफनची जुळणी केली. माझ्या शेतातून गेलेला नाला व त्यालगत असलेल्या माझ्या विहिरीपर्यंत चर खोदून पाणी विहिरीत घेतले.\nविहिरीपासून दक्षिणेस सुमारे ६० फूट अंतरावर शेतात ४०० फूट खोलीचे बोअरवेल आहे. मी विहिरीतून बोअरवेलपर्यंत दुसरी पाइपलाइन टाकून विहिरीतील पाणी फूटव्हॉल्व्हद्वारे बोअरवेलमध्ये सोडले. बोअरवेलचे पुनर्भरण झाले की आपोआप फूटव्हॉल्व्ह बोअरवेलमध्ये पाणी सोडणे बंद करतो. तसेच विहिरींवरील मोटार बंद केल्यास मेन पाइपलाइनमधील पाणी बोअरवेल पुनर्भरणास मदत करते. तब्बल दोन वर्ष बोअरवेलने भरपूर पाणी घेतले. परंतु यावर्षी बोअरवेलने खूपच कमी पाणी घेतले. बोअरवेल पुनर्भरण केल्यापासून मागील वर्षाच्या उन्हाळ्यातही बोअरवेल कधीही बंद पडले नाही. अर्थात पाण्याचा वापर काटकसरीने केला जातो. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, ८ ते ९ जनावरांना पुरेल इतका हिरवा चारा उत्पादनासाठी बोअरवेलचे पाणी उपयुक्त ठरते.\n- बबन गणपती बनसोडे, ९७६४९८२१८६\nवडगाव (शि.) पो. निपाणी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद\nशेती farming सिंचन वीज यंत्र machine पाणी water पाऊस महाराष्ट्र maharashtra दारू विकास खड्डे विषय topics पोपटराव पवार बोअरवेल तूर उस्मानाबाद usmanabad विहीर पुनर्भरण\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती\nबबन बनसोडे यांनी शेतात उभारलेली जल पुनर्भरण यंत्रणा\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. क��ही...\nगुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...\nलेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...\nपशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...\nबायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...\nकाजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...\nसोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...\nनियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...\nमखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...\nकमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...\nदूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...\nलसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...\nमधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...\nसुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...\nमलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...\nयंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...\nयंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...\nपीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/attacks-on-police/", "date_download": "2019-07-16T10:13:47Z", "digest": "sha1:MCKYORIYJNDPDBODBWKNQKI6GKSO2NJZ", "length": 5933, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Attacks on Police Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐस��� नाव\nपुरोगाम्यांनी लपवलेलं काळंकुट्ट सत्य : केरळातील पोलिसांवरील होतात सर्वाधिक अत्याचार\nराजकीय वरदहस्त असलेल्या तथाकथीत तटस्थ पत्रकारीते कडुन आणी पत्रकारांकडून विशेष अपेक्षा नाहीत \nFIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं\nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\nकाश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय वाचा २ प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं\nचाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या दोन फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..\nबी एस सी, एमबीए करून चक्क टॅक्सी ड्रायव्हर स्वप्न पूर्तीसाठी असाही धाडसी मार्ग\nप्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nअफजल गुरू अन टायगर मेमन प्रेमींना रविंद्र म्हात्रे माहित आहेत काय\nह्या १० देशांत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसन्सची गरज नाही\nजगभरातील कोणताही पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो\nतीन वर्षानंतर तिला हरवलेला पती सापडलाय, तोही थेट टिक टॉक वर\nअमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेलं विशाल हिंदू “श्री यंत्र” – एक Unsolved Mystery\n“इंग्रजांनो, आम्ही मागास कसे” : विवेकानंदांनी विदेशात जाऊन गोऱ्यांना केला होता खडा सवाल\nभारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nकाय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य\nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\nनोबेल विजेते रामन का करायचे नेहरूंचा जाहीररीत्या दुस्वास इतिहासाच्या अज्ञात पानाचा आढावा\nचौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:39:15Z", "digest": "sha1:SBSGP3VQSSEWZXBAFDZLPO265AONIJTA", "length": 11979, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी | Dainik Prabhat", "raw_content": "\nनोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी\nविरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस स��शेल अपयशी\nनवी दिल्ली – नोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब झाला आहे. प्रॉपर्टींचे दर खाली आले आहेत. यूपीएच्या राजवटीत गृहकर्जावरील व्याजदर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होता. तोही आता कमी झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले.\nमोदींनी नमोऍपवरून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या विविध प्रश्‍नांचीही उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एकप्रकारे नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादात त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मागील चार वर्षांत कॉंग्रेसचा जनतेबरोबरचा संबंध तुटला आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सपशेल अपयशी ठरला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप करणे आणि बनावट बातम्या पसरवणे हा त्या पक्षाचा एकमेव अजेंडा बनला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमीडियाच्या विविध स्वरूपांचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचावे. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडून कॉंग्रेसच्या खोट्या आरोपांवर आधारित प्रचाराला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन मोदींनी केले. कॉंग्रेसची केंद्रातील राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. कुठलीही व्हिजन (दूरदृष्टी) नसलेले लोक सध्या टेलिव्हिजन (टीव्ही) बनले आहेत. त्या टीव्हीवर सातत्याने कॉमेडी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला.\nसबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून आमच्या सरकारने मागील चार वर्षांत सर्व वर्गांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत केले. मागील राजवटीत जनतेला महागाई भेडसावत होती याची आठवण तुम्हाला असेल. आमच्या कार्यकाळात नक्षलग्रस्त भागांमधील हिंसाचार 20 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सरकारच्या धोरणांमुळे आणि विकासामुळे चार वर्षांच्या कालावधीत सुमारे 3 हजार 500 नक्षलवादी शरण आले, असेही मोदींनी नमूूद केले.\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\n#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक आणि भारत\nविरोधकांनी 10 ते 15 वर्ष कपालभाती करावी – बाबा रामदेव\nदिशाला सलमान बरोब�� पुन्हा कामाची संधी नाही\n#ICCWorldCup2019 : स्पर्धेचे भारतात सात भाषांमध्ये होणार प्रसारण\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tihar-jail/", "date_download": "2019-07-16T10:58:35Z", "digest": "sha1:YWCFY5G4K3A4TUW4JPQHOYRZBJSGN6EC", "length": 6077, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "tihar jail Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदक्षिण आशियामधील सर्वात मोठं तुरुंग असणाऱ्या ‘तिहार जेल’बद्दल काही रंजक गोष्टी\nआजही या तिहार जेलचे नाव ऐकून भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फुटतो हे देखील तितकेच खरे \nF1 ते F12 या Functional Keys चा वापर तुम्हाला माहित आहे का…\nडॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..\nचिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू \nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nभारत-इस्त्रायल संबंध : “पॅन-इस्लामचा” चा अडथळा\nडीजीपी साहेबांचा अफलातून प्रयोग- कैद्यांच्या हातच्या चवदार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी रांग लागते\nहि���दुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nनिःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर\nअक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, त्याचा आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण “हे” आहे\nSci-fi movies: वाटतात त्याहून गहिऱ्या, दिसतात त्याहून भव्य\nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\n“…मग तुम्हीच छत्रपती व्हा” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा..\nआणि म्हणून दुसरा कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही\n३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nया नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने पत्नीला तिच्या मृत्यूनंतर लिहिलेलं पत्र आजही अंगावर काटा आणतं\nएक असा सामाजिक संत, ज्याच्या एका शब्दाखातर श्रीमंतांनी आपल्या जमिनी थेट दान केल्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-07-16T11:12:55Z", "digest": "sha1:M4RTTDZ26WTRCDWVMTBRESTA3SH4KCZR", "length": 6334, "nlines": 106, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "सुविधा - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\n१. तज्ञ, अनुभवी आणि कुशल मनुष्यबळ\n३. सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनपर कार्य.\nसामाजिक कार्यकर्ता (मनोविकार) Psychiatric Social Worker 01\nवर्तणूक उपचार / मानसोपचार तज्ञ Behavior/ Psycho therapist 03\nप्रयोगशाळा तज्ञ Lab. Technician 02\nमेंदु / हृदयाचा विद्युत आलेख\nव्यवसाय मार्गदर्शन / डे केअर\nशैक्षणिक आणि संशोधन विभाग\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\n\"निसर्गरम्य परिसरात, भयग्रस्त झालेले, अंधश्रद्धेने पछाडलेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने 'जीवन स्वास्थ्य' मिळवून देणारे स्वत:चे घरच वाटावे इतके चांगले आहे.\"\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82/news/", "date_download": "2019-07-16T10:19:29Z", "digest": "sha1:FHKC7VE3KVKAW2YY24BNNGDA6TMI6CPY", "length": 10061, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गरू- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nआत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर\nभय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.\nठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक \nअण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...\nदोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य \nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nभय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2009/08/13/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-07-16T11:13:54Z", "digest": "sha1:WFKQ4HEYEORFNGXZ4Z5R442PJPYMPP6G", "length": 21482, "nlines": 148, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "माझे सांगीतिक आयुष्य! भाग १ | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवी�� \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nसंगीत हा असा एक विषय आहे की ज्यातलं मला फारसं काही कळत नाही. पण ऐकायला मात्र आवडते. तसे गायला देखिल आवडते आणि म्हणून गाणं शिकायचा देखिल प्रयत्न केला होता; पण श्रोत्यांच्या सुदैवाने मी ते शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. आता मागे वळून बघतो तेव्हा बर्‍याच गमती जमती आठवतात.\nआता तुम्ही विचाराल गाण्यातलं तुमचे घराणे कुठले बरोबर कोणत्याही गायकाला विचारला जाणारा हा पहिला प्रश्न असतो. तसा मी जात्याच हुशार म्हणून मी त्याचे उत्तर तयार ठेवलेले आहे. तर त्या घराण्याचे नाव आहे… नावात काय आहे म्हणा म्हणून मी त्याचे उत्तर तयार ठेवलेले आहे. तर त्या घराण्याचे नाव आहे… नावात काय आहे म्हणा सांगतो, जरा दम धरा. काय आहे की ह्या घराण्यात यच्चयावत जगप्रसिद्ध गायक-गायिका होऊन गेले आहेत, आजही होत आहेत आणि भविष्यात देखिल होतील ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मला कळायला लागले तेव्हापासूनच मी गाणे शिकायला आणि गायला सुरुवात केली. अहो माझ्या गुरुजनांची नावे ऐकलीत तर तुम्ही थक्क होऊन जाल. अगदी जुन्या काळातल्या खांसाहेब-पंडितजीपासून ते आजपर्यंतच्या सर्व लहानथोर गायकांकडून मी गाण्याचे धडे घेतले. त्यातल्या किती जणांना गाण्याची साथ केली त्याची गणती नाही. तरी देखिल माझे गाणे अजून परिपूर्ण नाही असे मला राहून राहून वाटते म्हणून मी आजही रियाज करत असतो. आता तुमच्या लक्षात आले असेल माझ्या सांगीतिक घराण्याचे नाव. काय,आले ना लक्षात सांगतो, जरा दम धरा. काय आहे की ह्या घराण्यात यच्चयावत जगप्रसिद्ध गायक-गायिका होऊन गेले आहेत, आजही होत आहेत आणि भविष्यात देखिल होतील ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मला कळायला लागले तेव्हापासूनच मी गाणे शिकायला आणि गायला सुरुवात केली. अहो माझ्या गुरुजनांची नावे ऐकलीत तर तुम्ही थक्क होऊन जाल. अगदी जुन्या काळातल्या खांसाहेब-पंडितजीपासून ते आजपर्यंतच्या सर्व लहानथोर गायकांकडून मी गाण्याचे धडे घेतले. त्यातल्या किती जणांना गाण्याची साथ केली त्याची गणती नाही. तरी देखिल माझे गाणे अजून परिपूर्ण नाही असे मला राहून राहून वाटते म्हणून मी आजही रियाज करत असतो. आता तुमच्या लक्षात आले असेल माझ्या सांगीतिक घराण्याचे नाव. काय,आले ना लक्षात बरोब्बर चला आता तुम्ही ओळखले आहेच तर मीच सांगतो. ते आह��� ‘न्हाणी घराणे’ काय बार फुसका ठरला म्हणता’ काय बार फुसका ठरला म्हणता अहो ठरणारच मुळात मला गाणंच येत नाही तिथे घराणे कुठून असणार पण जरा उगीच आपली गंमत केली.\nसाधारणपणे थोडीशी अक्कल आल्यापासूनच मी गाणं ह्या विषयाकडे आपोआप ओढला गेलो. आम्हाला ४थीला एक गुरुजी होते. खूप रंगात येऊन शिकवायचे. कवितांना चाली लावून त्या गाऊन दाखवत आणि त्यांच्या बरोबर आम्ही मुले देखिल म्हणत असू. मला वाटते की जाणतेपणी घडलेला तो पहिला सांगीतिक संस्कार असावा. ह्या काळातच बिनाका-माला हा रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणारा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यकम आम्हा मुलांचा खूप आवडता होता. त्यात त्यावेळी प्रसिद्ध असलेली गाणी माझी तोंडपाठ असत, अगदी आरंभसंगीतापासून. उदा. १)मेरा नाम राजू घराना अनाम २) तेरी प्यारी प्यारी सुरतको ३) चौदवीका चांद हो या आफताब हो.. वगैरे वगैरे. ही गाणी गाऊन भाव खायचा(म्हणजे मला तेव्हा तो मिळायचा) हा माझा स्थायीभाव होऊन बसला होता. कुठेही जा,कोणी पाहुणे आले किंवा कोणाकडे पाहुणा म्हणून गेलो की फर्माइशी सुरू व्हायच्या. मग मी सुरू करायचो ते लोकांनी पुरे म्हणेपर्यंत माझी गाणी संपत नसत. शाळेत देखिल ह्या गाण्यांच्या फर्माइशी असायच्या. ह्याच्याच जोडीने समरगिते देखील मी म्हणत असे. १९६२ सालच्या चिनी आक्रमणानंतर तर देशात समरगितांचा पूरच आला होता. उदा.१)उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू २) खबरदार,खबरदार,खबरदार, लाल चिन्यांनो खबरदार ३)माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू.. वगैरे गाणी अगदी जोषात म्हणत असे. त्यामुळे भाव जरा अजून वाढला होता. शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या आईवडीलांना ह्या मुलाला गाणे शिकायला पाठवा म्हणून कितीतरी वेळा सांगितले पण ते त्यांनी विशेष मनावर घेतले नाही(भारतीय संगीत रसिक एका महान गायकाला मुकले\nएक दिवस मी शाळेतून घरी येत होतो आणि एका हॉटेलातल्या रेडिओतून येणारे स्वर्गीय सूर माझ्या कानावर पडले आणि नकळतच माझी पावले थबकली. जेमेतेम तीन मिनिटांच्या त्या गाण्याने म्हणण्यापेक्षा त्या सूरांनी माझ्या आयुष्यात क्रांती घडवली. त्या सूरांची जादूच अशी होती की मी आजपर्यंत जे काही गात होतो ते मला एकदम रटाळ वाटायला लागले. उठता बसता ते सूर मला छळू लागले. त्या सूरांच्या मालकाचे नावही मला ठाऊक नव्हते की त्याने नेमके काय गायले ते देखिल मला म���हीत नव्हते; पण मी त्या सूरांच्या आठवणींनी वेडा झालो होतो. पुन्हा ते स्वर्गीय गाणे कधी ऐकायला मिळेल अशा तर्‍हेच्या अस्वस्थ मनःस्थितीत जवळजवळ पंधरा दिवस गेले. लोकांच्या फर्माइशी मी पुर्‍या करत होतो; पण आता त्यात तो जोष नव्हता,ती चमक नव्हती. आणि अचानक तेच गाणे मला पुन्हा एकदा ऐकायला मिळाले. मी जीवाचा कान करून ऐकले. गाणे संपले आणि निवेदकाने सांगितले,”अभी आपने सुना उस्ताद अब्दुल करीम खां की गाई हुई भैरवी ठुमरी. बोल थे जमुनाके तीर अशा तर्‍हेच्या अस्वस्थ मनःस्थितीत जवळजवळ पंधरा दिवस गेले. लोकांच्या फर्माइशी मी पुर्‍या करत होतो; पण आता त्यात तो जोष नव्हता,ती चमक नव्हती. आणि अचानक तेच गाणे मला पुन्हा एकदा ऐकायला मिळाले. मी जीवाचा कान करून ऐकले. गाणे संपले आणि निवेदकाने सांगितले,”अभी आपने सुना उस्ताद अब्दुल करीम खां की गाई हुई भैरवी ठुमरी. बोल थे जमुनाके तीर\nमी धन्य झालो. मी आनंदातिशयाने धावत धावत घरी गेलो आणि माझ्या वडिलांना म्हणालो,”भाऊ(आम्ही वडिलांना ‘भाऊ’ म्हणायचो) आत्ता मी एक जबरदस्त गाणे ऐकले. मला खूपच आवडले. तुम्हाला देखिल ते आवडेल. सांगू(आम्ही वडिलांना ‘भाऊ’ म्हणायचो) आत्ता मी एक जबरदस्त गाणे ऐकले. मला खूपच आवडले. तुम्हाला देखिल ते आवडेल. सांगू कोण गात होते ‘उस्ताद अब्दुल करीम खां’ असे काहीसे नाव होते आणि त्यांनी भैरवी ठुमरी गायली होती.. जमुनाके तीर. ”\n आ आ ऊ ऊचे गाणे तुला आवडले मला तर खरे वाटत नाही. ”\n खरे सांगतोय. मला खरेच ते गाणे आणि त्या खांसाहेबांचा आवाज आणि गाण्याची पद्धत खूप आवडली. असे गाणे मला गाता आले तर किती बहार येईल\n“अरे बाबा ते गाणं शिकायला गुरूकडे शागीर्दी करायला लागते. असे सहजासहजी येणारे गाणे नाही ते. तू खरंच नशीबवान आहेस. एव्हढ्या लहान वयात तुला असे गाणे ऐकायला मिळाले. आमच्या लहानपणी अशा लोकांचे गाणे राजेमहाराजांपुरतेच असायचे. आता रेडियो आणि ग्रामोफोनमुळे आपल्या सारख्या सामान्यांपर्यंत हे स्वर्गीय गाणे पोचले आहे. ठीक आहे आता जमेल तेव्हा मी तुला शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना घेऊन जात जाईन त्यातून जे शिकता येईल ते शीक; पण आपल्यासारख्यांनी प्रथम शालेय शिक्षण पूर्ण करायला हवं आणि मगच गाणं, हे नेहमी लक्षात ठेव. ”\nत्या दिवसापासून वडील मला शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना नेऊ लागले आणि हळूहळू मी सुगम संगीतापा��ून दूर जायला लागलो\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on ऑगस्ट 13, 2009 in आजची मेजवानी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (27)\nसहज सुचलं म्हणुन…. (76)\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता\nमेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है\nदो नैना … और एक कहानी\n“तोच चंद्रमा नभात …”\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n307,218 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T10:34:01Z", "digest": "sha1:AHKWWBVA3UP56UYIGBFCEVNXRK7R7IGO", "length": 3751, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धोरणात्मक उपाय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - धोरणात्मक उपाय\nविश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक : किसान सभा\nमुंबई – गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T10:37:40Z", "digest": "sha1:UHSEVAQLUJTHJC5VE3PJNOEK66BECUQY", "length": 3819, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोंडअळ्या Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nशेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची केलेली घोषणा खोटी – पवार\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात सरकारने दिलेली कर्जमाफी ही एक फसवणूक आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची केलेली घोषणा देखील खोटी आहे. उत्पन्न...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:29:26Z", "digest": "sha1:DVXVMNKJXEGG63TRZMQDSEUDWPSNC34P", "length": 3709, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माऊली नगर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - माऊली नगर\nहिंगोलीतील युवकाच्या अपहरणकर्त्यांची एक लाखाची मागणी\nहिंगोली : १९ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या युवकाच्या पालकांना अपहरणकर्त्यांनी एक लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील माऊली नगर येथील...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:24:48Z", "digest": "sha1:MWLADK77S2FBC7XLLXELH3VGEYYQVPIT", "length": 3764, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माधव काळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - माधव काळे\nएसटी महामंडळ आता मालवाहतूकीसोबत गोदामांच्या व्यवसायातही उतरणार\nमुंबई : एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर नागरिकांना विविध...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/e-toilet/", "date_download": "2019-07-16T10:19:52Z", "digest": "sha1:ZZCNEVOXG7Y3NLVK5A6443WB4BMDM6BB", "length": 4461, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "E-Toilet Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nपुणेकरांच्या सेवेत आता अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट\nपुणे : सार्वजनिक शौचालयांची शहरातील गरज लक्षात घेत नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालये उपलब्ध व्हावी या हेतूने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे...\nडेक्कन कॉर्नर येथे पहिल्या ई-टॉयलेटचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन\nपुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात १० ई-टॉयलेट आणि १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड (इंटरॅक्टिव्ह) बसविण्यात येणार आहेत. त्यातील...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2019-07-16T11:14:17Z", "digest": "sha1:55AJPQZEUPRQGMLFBHJDIX7LHKQKZ6GE", "length": 3441, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौदा रोगभेद - विकिपीडिया", "raw_content": "\nमानवाला होणाऱ्या रोगांचे भेद खालीलप्रमाणे आहेत.-\nहिंदू धर्मातील चौदा महत्त्वाच्या गोष्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी २३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/br-hemant-mahajan-article-on-headquarters-integrated-defence-staff/", "date_download": "2019-07-16T10:04:06Z", "digest": "sha1:OVZXXELHGOLR5D7K2TGNWJ5IPFMZDT35", "length": 25297, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "संरक्षण नियोजन समितीची गरज काय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्���े निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसंरक्षण नियोजन समितीची गरज काय\nदेशाची सुरक्षा ही सर्वांचीच जबाबदारी असल्याने तुकडय़ातुकडय़ात काम करण्याऐवजी सर्व संबंधितांना एकत्रितपणे काम करता यावे म्हणून सरकारने गेल्याच आठवडय़ात ‘सुरक्षा योजना समिती’ची स्थापना केली आहे. हेतू चांगला आहे, परंतु हे काम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे नाही का त्याकरिता अजून एका नव्या संस्थेची काय गरज आहे\nदेशाची सुरक्षा केवळ त्याच्या सुरक्षा दलांवरच अवलंबून असते. सध्याची आपली व शत्रूची प्रभावक्षेत्रे व्यापक झाल्यामुळे आपल्या देशाचे सार्वभौमत्व जर जपायचे असेल व आपल्या सीमांचे संरक्षण जर योग्य प्रकारे करायचे असेल तर या सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड देता आले पाहिजे. हल्ली हे प्रभाव सामरिक, आर्थिक, राजनैतिक व कूटनैतिकही आहेत. जशी सुरक्षेची आव्हाने बदलतात तशी सुरक्षा दले आपली लढण्याच्या पद्धती आणि डावपेच पण बदलतात. प्रत्येक विभागाची काही वैशिष्टय़े असतात व ती त्यांना चांगल्या प्रकारे जमतात. सुरक्षा दले गुप्त सूचनांची जमवाजमव व संकलन पण करत आहेत. केवळ गुप्त सूचना जमा करणाऱ्यांना त्याचा अंतिम युद्धात कसा वापर करायचा याची युद्धनीती ठरवता येणे शक्य नाही. ते सैन्याचे काम आहे. आर्थिक सल्लागारांना युद्धनीतीचे सखोल ज्ञान असणे अपेक्षित नाही, पण ते एखाद्या योजनेचे आपल्या देशावर काय परिणाम होतील याची सर्वंकष जाणीव योजना आखताना देऊन एखादी योजना आर्थिकदृष्टय़ा किती व्यवहार्य आहे हे नक्कीच सांगू शकतात.\nहे सर्व विशेषज्ञ आपापल्या विषयात पारंगत असतात, पण त्यांना सेनादलाच्या मूलभूत क्षमतेची व त्यांच्या कार्यप्रणालीची फारशी माहिती नसते. मात्र प्रत्येक जण आपले महत्त्व कसे वाढेल हे बघत असतो आणि त्यात मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय हे कोणाच्याही लक्षात येत नसते. नेमकी हीच चूक नवी संरक्षण नियोजन समिती करीत आहे. कारगीलच्या युद्धात हे प्रकर्षाने जाणवले. तेव्हा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे एक पद होते. त्याला सुरक्षा दलातून थोडा विरोध ह��ता व त्या काळच्या राजकीय नेतृत्वालाही ते नकोसे होते. यावर उपाय म्हणून सरकारने २००१च्या ऑक्टोबरमध्ये HQ IDS Ûeer (Headquarters Integrated Defence Staff) स्थापना केली.\nआता नव्या सामर्थ्यवान समितीची धुरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारावर सोपवली आहे. या समितीत तिन्ही सेनाप्रमुख, सुरक्षा सचिव, परदेश मंत्रालयाचे सचिव आणि वित्त मंत्रालयाच्या खर्चाच्या विभागाचे सचिव हे सदस्य असतील. या समितीच्या सचिवाचे काम सध्याच्या एकत्रित सुरक्षा स्टाफचे प्रमुख करतील. गरजेनुसार या समितीत इतर विशेषज्ञांना सामील करून घेण्याची मुभा आहे. या समितीचा मुख्य उद्देश आहे, तो पाच वेगवेगळे मसुदे तयार करण्याचा. यात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी युद्धशास्त्राrय धोरण आणि डावपेच, राष्ट्रीय सुरक्षा नियमावली व त्याच्या सुरक्षेसंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली व त्यांचा यथायोग्य वापर, देशात युद्धसामग्री निर्मितीची आखणी, राष्ट्रीय सुरक्षा निर्मितीला निर्यातक्षम करण्याचे प्रयत्न व सुरक्षा दलाच्या क्षमतेचा अग्रक्रमानुसार कालबद्ध विकास करायचा आराखडा, ज्यात आपली गरज, कुवतीचे योग्य मूल्यमापन असेल. वरील कामे करण्यासाठी या समितीच्या मदतीला चार उपसमित्यांची योजना केली आहे. या सुरक्षा योजना समितीचे सर्व रिपोर्ट सरळ संरक्षणमंत्र्यांकडे पाठवायचे आहेत व तेच त्यात्या मान्यता देतील. या समितीला सेनादलाच्या IDSच्या मुख्यालयाची प्रशसनिक मदत मिळेल. हेच काम याआधी सैन्यदले करत होती.\nतत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिन्ही संरक्षण दलांच्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नावाचे नवीन पद निर्माण करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. आज सर्वच प्रगत राष्ट्रे अमेरिका आणि युरोप यांसारख्या देशात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती खूप आधीच करण्यात आली आहे. कारण त्याचे अनेक फायदे आहेत. तिन्ही संरक्षण दलाच्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नावाचे पद निर्माण होणार होते. सध्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे फिरते पद निर्माण केलेले आहे, पण ते कायमस्वरूपी नाही. त्यामुळे कायमस्वरूपी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केल्यास तिन्ही संरक्षण दलांना उत्तम समन्वय राखणे शक्य होणार आहे.\nआतापर्यंत या पदाबाबतची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यामागे अनेक कारणे होती.\nसंरक्षण मंत्राल��� आणि नोकरशाहीने असे पद निर्माण झाल्यास सैन्याच्या ताकदीत प्रचंड प्रमाणात वाढ होईल अशी राजकीय नेतृत्वाची समजूत करून दिली होती. त्यामुळे हिंदुस्थानात सैन्याचे बंड होण्याची शक्यता आहे असा बागुलबुवाही तयार केला. त्यामुळेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करून सैन्याला एकत्र येऊ देऊ नका. इंग्रजांप्रमाणे फूट पाडून राज्य करा असाच सल्ला दिला. हा सल्ला देताना तिन्ही दलांना एकमेकांवर कुरघोडी करण्यास प्रोत्साहन द्या. त्यामुळे तिन्ही दले एकत्रित विचार करणार नाहीत, असेही सुचवले होते. म्हणूनच आपल्या देशात सैन्याला शह देण्यासाठी अर्धसैन्य दले, सीमा सुरक्षा दले, केंद्रीय राखीव पोलीस दल मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आले. सैन्याची शक्ती १९७२ साली १३ ते १४ लाख होती. ती आजही तेवढीच आहे, पण अर्धसैन्य दल आणि पोलीस दल यांची संख्या १९७२ मध्ये ६ लाख होती ती आज २४ लाख झाली आहे. म्हणजे जवळपास चौपटीने ही संख्या वाढली आहे. मात्र संख्या वाढूनही आपल्या अंतर्गत सुरक्षेमध्ये काही फरक पडलेला नाही. एवढी भरमसाट संख्या वाढवूनसुद्धा अंतर्गत सुरक्षेसाठी सैन्याला पुनः पुन्हा बोलवले जाते. म्हणजेच गरज होती सध्या असलेल्या संस्थांना मजबूत करण्याची. कायमस्वरूपी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करणे जास्त महत्त्वाचे होते. त्याऐवजी अतिव्यस्त अजित डोवाल यांना फिल्ड मार्शल बनवण्यात आले आहे. मग यापुढे संरक्षणमंत्र्यांचे काय काम असेल हे काम सैनिकी अधिकारी कधीही जास्त चांगले करू शकतील.\nचीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती झाल्यास कोटय़वधी रुपयांची सामग्री ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार आहे. त्याकरिता तिन्ही सैन्यदलांनी एकत्रित विचार करून धोरण आखले तर पुढील काही वर्षांत देशाला कशाचा धोका आहे याचा विचार करून किती शस्त्रास्त्रांची गरज आहे हे लक्षात घेऊन शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. देशांतर्गत शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली तर अर्थातच आपल्या खर्चात बचत होईल. तसेच लढाईत एकत्रित नियोजन करून लढल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nआयसीसीने उघडून दिला इंग्लंडसाठी स्वर्गाचा दरवाजा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया द��ण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_51.html", "date_download": "2019-07-16T10:40:32Z", "digest": "sha1:H6MWQAAOGBIWU3J76AVELCEJDFGV3RFX", "length": 16328, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "गुंड दत्ता जाधवचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > गुंड दत्ता जाधवचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nगुंड दत्ता जाधवचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nसातारा : प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड व सध्या मोक्काखाली अटक असलेल्या दत्ता जाधव याने एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर नेऊन तीनवेळी अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: त्या पीडित मुलीने तक्रार दिली असून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली असून मोक्कांतर्गत असलेल्या गुंड दत्ता जाधव याच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या 13 वर्षांची आहे. पीडित 13 वर्षीय मुलीच्या आईला दत्ता जाधवने ‘तुमची मुलगी मला खूप आवडते. ती मला दे, मला दिली नाही तर तिला दुसर्‍या कोणाला मिळून देणार नाही, तिला बरबाद करेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर दि. 1 डिसेंबर 2017 रोजी संशयित गुंड दत्ता जाधव याने संबंधित मुलीला शाळेत जात असताना स्कॉर्पिओ कारमध्ये बसवून तिला कपडे खरेदी करायला पुणे येथे नेले.\nअल्पवयीन मुलीला गाडीत घालून नेल्यानंतर गुंड दत्ता जाधव याने एका लॉजवर तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. परत त्या मुलीला घरी नेवून सोडले. दरम्यान, या घटनेत ती मुलगी गर्भवती राहिली. यामुळे त्याने सातार्‍यातील एका डॉक्टरकडे नेवून गर्भ राहिला आहे का हे तपासले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. गुंड दत्ता जाधव याने डॉक्टरला हाताशी धरून तिचा गर्भपात केला. ही सर्व घटना झाल्यानंतर याची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रारदार मुलीने तक्रारीत म्हटले आहे.\nदरम्यान, पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेल्या सर्व घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटना ऐकून घेतल्यानंतर त्या कुटुंबियांना धीर दिला. गुन्हा दाखल करुन घेवून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेचा पुढील तपास पोनि नारायण सारंगकर आहेत.\nगुंड दत्ता जाधव याच्याविरुध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकतेच त्याला मोक्काअंतर्गत अटक केलेली आहे. मोक्का लागल्यानंतर गुंड दत्ता जाधव पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी सांगली व सातारा येथील पोलिसांचे एक पथक जत येथे गेले होते. त्यावेळी दत्ता जाधव नाट्यमयरित्या पळून गेला. या घटनेनंतर मात्र लगेचच त्याला सातारा पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथून अटक केली. अटक केल्यानंतर त्याला प्रतापसिंहनगर येथून चालवत पोलिस ठाण्यापर्यंत आणले होते. सावकारी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल असताना आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचाही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सातार्‍यात या घटनेने खळबळ उडाली असून दत्ता जाधव विरोधात संतापाची लाट उसळली आहे.\nसातार्‍यातील तो डॉक्टर कोण\nप्रतापसिंहनगरमधील गुंड दत्ता जाधव याने पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा बभ्रा होऊ नये, यासाठी काळजी घेतली. मुलीला सातार्‍यातील एका डॉक्टरकडे तो तपासणीसाठी घेऊन गेला. यावेळी डॉक्टरने ‘प्रेगा न्यूज’द्वारे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर दत्ता जाधव व त्या डॉक्टरचे बोलणे झाल्यानंतर मुलीला रक्तवाढीच्या गोळ्या देतो, असे सांगून औषध दिले. ते औषध खाल्ल्यानंतर मात्र मुलीला रक्तस्त्राव झाला व त्यात तिला कमालीचा त्रास झाला. अशा पद्धतीने त्या मुलीचा गर्भपात झाला असल्याचे समोर येत आहे. यामुळे सातार्‍यातील तो डॉक्टर कोण पोलिस याप्रकरणी त्या डॉक्टरवर कोणती कारवाई करणार पोलिस याप्रकरणी त्या डॉक्टरवर कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-khiladi-akshay-kumar-viral-bottle-cup-challenge-6096", "date_download": "2019-07-16T10:49:42Z", "digest": "sha1:J5JABTM5DIAX3JRZOTFHTGLM2GTD25TG", "length": 6357, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news khiladi akshay kumar viral bottle cup challenge | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखिलाडी अक्षय कुमारचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलं का \nखिलाडी अक्षय कुमारचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलं का \nखिलाडी अक्षय कुमारचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलं का \nखिलाडी अक्षय कुमारचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलं का \nगुरुवार, 4 जुलै 2019\nसध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड होतोय. या चॅलेंजने आता सेलिब्रिटीजनाही भुरळ घातलीय. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅथमपासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने हे आव्हान स्वीकारलंय.\n‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करतानाचा व्हिडीओ अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. ‘हे करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. जे व्हिडीओ मला आवडतील ते मी रिट्विट आणि रिपोस्ट करेन असं या खिलाडीने म्हटलंय. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी जेसन स्टॅथमचा आदर्श समोर ठेवल्याचं अक्षयने म्हटलं.\nसध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड होतोय. या चॅलेंजने आता सेलिब्रिटीजनाही भुरळ घातलीय. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅथमपासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने हे आव्हान स्���ीकारलंय.\n‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करतानाचा व्हिडीओ अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. ‘हे करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. जे व्हिडीओ मला आवडतील ते मी रिट्विट आणि रिपोस्ट करेन असं या खिलाडीने म्हटलंय. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी जेसन स्टॅथमचा आदर्श समोर ठेवल्याचं अक्षयने म्हटलं.\nअभिनेता टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाल यांनाही अक्षयने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी टॅग केलंय. बॉटल कॅप चॅलेंजमध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते, त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असं करताना ती बॉटल खाली पडू द्यायची नसते.\nसोशल मीडिया अभिनेता ट्विटर टायगर श्रॉफ विद्युत जामवाल akshay kumar\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook-crime/", "date_download": "2019-07-16T11:00:43Z", "digest": "sha1:GQP64F7VD5CJ7EZAPZT3ZLXZIP6SJIZH", "length": 8824, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook Crime- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nमुलीच्या नावाने फेसबुकवरून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, भेटायला बोलवून 5 लाखांना लुटले \nअनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. १६ जानेवारीला मुलीने त्याला गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/parliamentary-budget/", "date_download": "2019-07-16T10:24:47Z", "digest": "sha1:D5ZUWZUGMPG2ZXCLBGEGUXQ5A2BEGWZ6", "length": 10120, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Parliamentary Budget- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकी���ी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवा���ा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nमोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट समाधानकारक आहे का\nरेल्वे बजेटचे 11 'फर्स्ट क्लास' मुद्दे\nरेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट काँग्रेस नेत्याने पायदळी तुडवली\nरेल्वे बजेट आशादायी, 'अच्छे दिन' येईल -मोदी\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-07-16T10:24:39Z", "digest": "sha1:2WPEOLD7EVJQ6ZIUHC553W5R7Z7UU4MZ", "length": 3363, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅली फील्डला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसॅली फील्डला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सॅली फील्ड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनोव्हेंबर ६ ‎ (← दुवे | संपादन)\nसॅली मार्गारेट फील्ड (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nलीगली ब्लाँड २:रेड, व्हाइट अँड ब्लाँड ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37855?page=8", "date_download": "2019-07-16T10:29:26Z", "digest": "sha1:SDIERWMCAJ2W6UAZD5JV2X3KYCEX3SXG", "length": 15341, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी\nमायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.\nचला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.\n३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.\nअसा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.\n४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.\n५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.\n६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का\n७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.\nजर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले\nआणि नवीन क्लू दिला- होडी\nतर दुसरा सभासद हे टाकू शकेल\nनवीन क्लू आहे क्षितिज (skyline)\nचला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...\nपहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)\n*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार\nएकतर फोटोही दिसत नाहिये आणि\nएकतर फोटोही दिसत नाहिये आणि मल्टिप्लेक्स वरचा बित्तुचा फोटु गेल्याने क्लु बदललाय.\nक्लू: काचेचे घर हे mysore\nरुमाल...काचेचे घर. क्लु नेता\nगांधीजींची खोली...तीन्हीबाजूंनी काचेची तावदाने आहेत\nआँहाँहाँहाँ... काचेच्या घरासाठी माझ्याकडे अत्युत्कृष्ट फोटो आहे, पण मोबाईलात आहे\nमाझ्या पीसीत काहीतरी घोळ\nमाझ्या पीसीत काहीतरी घोळ आहे...फोटो दिसत नाही पेस्ट करून सुद्धा...माझी कल्टी\nआता शेवटचा क्लू खिडकी, का\nआता शेवटचा क्लू खिडकी, का नेता दोन्ही फोटो मला दिसत नाहीत.\nदोन्ही फोटो मला दिसत\nदोन्ही फोटो मला दिसत नाहीत>>>> मला बी दिसत न्हाईत\nखिडकी हा क्लू घेतलाय. क्लू\nखिडकी हा क्लू घेतलाय.\nबाफ ओव्हरलोड होतोय का\nसंयोजक, पान वाहतं करायचं का\nमला दिसतायत सगळे फोटो.\nमला दिसतायत सगळे फोटो.\nआता दिसताहेत सगळे फोटो.\nआता दिसताहेत सगळे फोटो.\nसॉरी अप्लोडच होत नाहीये.\nसॉरी अप्लोडच होत नाहीये. रुमाल काढला.\nओके आताचा क्लू विमान आहे.\nओके आताचा क्लू विमान आहे.\nकुणीच कसं ईमान उडवंना\nकुणीच कसं ईमान उडवंना\nमला इतक्या पटापट फोटो शोधायलाच होत नाहीये.\nएखादा क्लु जमणार असेल तर रुमाल टाकेन. एकदा मला बी भाग घिऊ द्या मंग\nचला आता इमान उडू द्या कुनाचं तरी\nगौरी छान फोटो ही गुगल काकांची\nगौरी छान फोटो ही गुगल काकांची देण... पण टायमिंग चुकले...\nमंजु आज ऑफबिट फोटो का बरे टाकुन राहीली...\nपुढचा क्लु - धावपट्टी\nरुमाल - धावपट्टी क्लू: विमान\nमानुषी, निंबुडा, रुमालाबरोबर क्ल्यू द्या.\nलाडकी, फोटो प्रताधिकारमुक्त असावा.\nलाडकी हा फोटो तू काढलेला आहे\nलाडकी हा फोटो तू काढलेला आहे का\nमंजु... गुगलवरुन घेतलाय फोटो... त्यामुळे शॉर्ट रनमधे काही प्रॉब्लम यायची शक्यता कमीये... तसं काही असेलच तर फोटो डिलीटता येईलच...\nनी मी माझ्या भाच्यांचे सोडुन कुठलेच फोटो काढत नाही... पण ईमेजिस शोधणे हा माझ्या रोजी रोटीचा भाग आहे...\nसलग १० फोटो घोळ न होता झालेत\nसलग १० फोटो घोळ न होता झालेत असं होत नाहीये.\nअश्या खेळण्यात मजा नाही. श्या\nमी इतक्या वेळ मीच काढलेले\nमी इतक्या वेळ मीच काढलेले फोटो शोधात आहे.. मला वाटले downlaod करून नाही टाकायचे .. नाहीतर काय मजा\nरुमाल टाकायचा नाही असे\nरुमाल टाकायचा नाही असे सांगितले आहे ना संयोजकांनी मागच्या पानावर\nनेटवरून घेतलेले फोटो पण चालतात होय इथे\nप्रॉब्लेम येण्याबद्दल नाहीये हे. प्रताधिकारमुक्त असावा ही खेळाची अट आहे. तसं तर गुगलवरून शोधून किती फोटो टाकता येतील. मग मजा काय राह्यली खेळाला\nया फोटोनंतर काय क्लू देऊ\nया फोटोनंतर काय क्लू देऊ शकते\nविमानतळ हा क्लू आहे ना\nविमानतळ हा क्लू आहे ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश च��ुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-foot-overbridge-collapse-why-should-the-bullet-train-sharad-pawar/465612", "date_download": "2019-07-16T10:38:38Z", "digest": "sha1:U7QHFMPUKXZZ27BPWOB22JAR5HMWPDP5", "length": 18866, "nlines": 134, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बुलेट ट्रेन कशाला पाहिजे?, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार । Mumbai foot overbridge collapse : Why should the bullet train? - Sharad Pawar", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nबुलेट ट्रेन कशाला पाहिजे, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार\nमुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.\nमुंबई : शहरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काल जो अपघात झाला, तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या पुलाचे ऑडीट झाले होते, त्याचीच चौकशी करण्याची गरज आहे. ऑडीट व्यवस्थित झाले होते का हेही तपासले पाहिजे. या शहरात वाहतुकीची व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज आहे. तसेच मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी पवार यांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. आपल्याकडे बुलेट ट्रेन होणार आहे, त्यासाठी सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. हा पैसे बुलेट ट्रेनवर खर्च करण्याऐवजी मुंबईतली रेल्वे सेवा सुधारण्यासाठी खर्च करावा. बुलेट ट्रेनऐवजी मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे, अशी मागणी केली.\nपत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे\n- मुंबईत काल जो अपघात झाला, तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे\nमुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढावी\n- मुंबई शहरात विरार ते चर्चगेट आणि कर्जत ते सीएसटीएम या मार्गावर 1 कोटी लोक प्रवास करतात\n- यात वेगवेगळे अपघात होतात, त्या अपघातात रोज 15 ते 20 अपघात होतात आणि वर्षाला 2500 ते 3000 लो��� मृत्यू होतात, तर महिन्याला 1 ते 2 हजार जखमी होतात\n- पहिल्यांदा रेल्वे स्टेशनपासून सुधारणा करणे गरजेचे आहे\n- मुंबईतील बहुतांश पुल लोखंडाचे आहेत\n- बाहेरगावी जे ब्रिज असतात त्याची रचना वेगळी असते\n- रेल्वेच्या वतीने पुलावर ग्रेनाईट बसवले आहेत, त्यावरून घसरण्याचा प्रसंग मुंबईकरांवर येतो, त्यातूनही मोठ्याप्रमाणात अपघात होतात\n- रेल्वेत कोंबल्यासारखे लोक असतात, ते बघून मला खंत वाटते\n- मीही या राज्याचा प्रमुख होतो\n- दिल्लीत मेट्रो केली आहे, या शहरात वाहतुकीची व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे आणि केंद्र सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज आहे\n- आपल्याकडे बुलेट ट्रेन होणार आहे, त्यासाठी सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे\n- हा पैसे बुलेट ट्रेनवर खर्च करण्याऐवजी मुंबईतली रेल्वे सेवा सुधारण्यासाठी खर्च करावा\n- याशिवाय मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे बुलेट ट्रेनऐवजी\n- मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते, त्याचीच चौकशी करण्याची गरज आहे\n- ऑडीट व्यवस्थित झाले होते का\n- मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2015 ला राज्य सरकारला पत्र दिलं होतं\n- त्यात मुंबईतील ओव्हर ब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती\nराधाकृष्ण विखेंचा सुजयला फोनवरून सल्ला\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nडोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षां...\nडोंगरी इमारत दुर्घटना: स्थानिकांच्या तातडीने मदतीमुळे मुलाच...\nपंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सुनावले खडेबोल\nJIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा\nडोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर\n#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एक...\nवृद्धावस्थेत 'असा' असेल दीप-वीरचा अंदाज\nडोंगरी इमारत दुर्घटनेची चौकशी करणार - मुख्यमंत्री फडणवीस\n#Dongri : ...अन् त्या बाळाचे प्राण बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:27:19Z", "digest": "sha1:63TSTKSQGQCY7QQWJQUFF2IVNNO4FIRN", "length": 7642, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वाईन फ्ल्यूचा कहर कायम | Dainik Prabhat", "raw_content": "\nस्वाईन फ्ल्यूचा कहर कायम\nसातारा जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्ल्यूचा कहर कायम असून जावली तालुक्‍यात 6 जणांना लागण होउन एकाचा मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाने नागरिकांना काय घ्यावी याबाबत सूचना प्रसारित केल्या आहेत..जिल्हा रुग्णालयात टॅमी फ्ल्यू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली.वेळेवर आणि योग्य उपचार घेतले तर स्वाईन फ्ल्यू बरा होउ शकतो असेही आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/reliance-new-jio-phone-launch-294787.html", "date_download": "2019-07-16T10:13:40Z", "digest": "sha1:HOZ7GKTKD22JQSPPUUTSY2WS6G2TDYB6", "length": 9666, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Reliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन !", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅज���\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \nअसा आहे जिओचा नवा फोन मुंबई, 05 जुलै : रिलायन्स जिओने आपल्या 41 व्या एजीएम वार्षिक सभेत तीन नव्या घोषणा केल्या आहेत. जिओने नवीन फोन लाँच केलाय. या फोनची किंमतही 2999 रुपये असणार आहे. पुढील महिन्यात 15 आॅगस्टपासून या फोनसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.\nया फोनमध्ये फेसबुक, युट्यूब आणि व्हाॅट्सअॅप वापरता येणार\nजिओ फोनमध्ये व्हाईस कमांड आॅपशन\nया फोनला समोर 2 मेगा पिक्सेलचा कॅमेरा\nया फोनमध्ये 125 जीबीपर्यंत मेमरी कार्ड वापरता येणार\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/molestation/all/page-4/", "date_download": "2019-07-16T10:26:13Z", "digest": "sha1:4BN4URTHL7YTRIIUVYI7LV7U2EFD7HQM", "length": 11610, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Molestation- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाल��� धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nपुण्यात महिलेचा विनयभंग, तर अंधेरीत पाठलाग\nपुण्यातील खराडी येथील इऑन आयटी पार्कमधल्या एनॉलिटिक्स कंपनीमध्ये एका संगणक अभियंता महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. तर अंधेरीतील महिला आदिती नागपॉलचा पाठलाग करताना नितीश शर्मा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.\nअक्षयकुमारही लहानपणी 'नको त्या स्पर्शा'चा शिकार बनला होता\nठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती, अतिप्रसंगानंतर तरूणीला रिक्षातून फेकलं\nमल्याळम अभिनेत्रीचं अपहरण, धावत्या कारमध्ये विनयभंग\nबंगळुरू विनयभंगप्रकरणी चार आरोपींना अटक\nसाखर सांडली असेल तर मुंगळे येणारच-अबु आझमींनी तोडले तारे\nमुंबईत मणिपूरच्या मुलीला भर रस्त्यात मारहाण, आणि विनयभंग\nनागपूर : गुंड पप्पू मिश्राच्या छेडछाडीनं महिला हैराण\n'त्या' महिलेला ओळखत नाही'\nअभिजित भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nसांताक्रुझ परिसरात स्थानिक गुंडांचा महिला पत्रकारांवर हल्ला\nबलात्काराच्या खटल्यात तडजोड बेकायदेशीर : सुप्रीम कोर्ट\nशिक्षकी पेशालाच काळिमा, डहाणूत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/12/blog-post_31.html", "date_download": "2019-07-16T10:54:49Z", "digest": "sha1:LTTSN2556U7E7FQYCLAGWMTR3ZGP5ZGI", "length": 14980, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nगुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५\nपत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध\n४:५६ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nउस्मानाबाद - पत्रकारांना धक्काबुक्की आणि अरेरावीची भाषा वापरणारा महेश मोतेवार याचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उस्मानाबाद जिल्हा निमंत्रक सुनील ढेपे यांनी केली असून,या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.\nसमृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवार हा एका गुन्ह्यात उस्मानाबाद पोलीसाच्या ताब्यात आहे.मोतेवार यांनी छातीत दु:खत असल्याचे नाटक केल्यामुळे त्यास उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरूवारी सकाळी त्यास सोलापूरला हलवण्यात येत होते,तेव्हा उस्मानाबाद शहरातील टीव्ही आणि वृत्तपत्राचे पत्रकार न्यूज कव्हर करण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात थांबले असता,महेश मोतेवार यास आयसीयुमधून अ‍ॅम्बुलन्समध्ये नेत असताना न्यूज चॅनलच्या कॅमेरामननी शुटींग सुरू केली,तेव्हा मोतेवारचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी (वय - २७, रा.बिबेवाडी,पुणे) हा झी २४ तासचे रिपोर्टर महेश पोतदार आणि टीव्ही ९ चे रिपोर्टर संतोष जाधव यांना धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली.त्यानंतर पोतदार यांनी काझी यास पकडून उस्मानाबाद शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर पोतदार आणि जाधव यांच्या तक्रा���ीवरून शहानूर काझी याच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की आणि अरेरावीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गृह राज्यमंत्री यांना निवेदन पाठवून काझी याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/04/blog-post_32.html", "date_download": "2019-07-16T10:06:07Z", "digest": "sha1:4YKE2NYRLXYNFYF7FECZHFSRESW2CAMJ", "length": 42789, "nlines": 97, "source_domain": "www.berkya.com", "title": "एस. एम.आणि तीन पोस्ट ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, ४ एप्रिल, २०१७\nएस. एम.आणि तीन पोस्ट\n१०:४६ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्यावर टीका टिप्पणी करणारी पोस्ट सध्या पत्रकारांच्या व्हाट्स अँप ग्रुपवर मोठ्या चवीने चर्चिली जात आहे, त्याला एस. एम देशमुख यांनी उत्तर दिले आहे तसेच या पोस्टमध्ये ज्यांचे नाव आले ते उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांनीही वस्तुस्थिती मांडली आहे... या तिन्ही पोस्ट आम्ही जश्याच्या तश्या प्रकाशित करत आहोत... वाचकांनी काय तो अर्थबोध घ्यावा ...\nश्रेय आणि प्रसिद्धीसाठी धडपड...\n-एस. एम. देशमुखांची पुन्हा चमकोगिरी \nपत्रकार संरक्षण कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे; सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता या घोषणेनंतर लगेच, या संभाव्य कायदा होण्याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकारांच्या() नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सतत प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांची श्रेय घेण्यासाठीची धडपड तर अगदी केविलवाणी आहे.\nआता याच अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असल्याने पत्रकारांचे नेते म्हणून लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काही तरी करणे आवश्यक होते. त्यामुळे मग या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांनी पुन्हा आंदोलनाची स्टंटबाजी सुरु केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हे विधेयक मांडणार असे जाहीर केल्यानंतर मध्येच उठून आंदोलनाची गरज नव्हती. पण, केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हा कायदा झाला हे छोट्या- छोट्या पत्रकारांच्या गळी उतरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून मग पुढील नेतेगिरी करण्यासाठी मार्ग प्रशस्त करण्यासाठी एस. एम. देशमुख कामाला लागले आहेत. खारघर येथे “पत्रकारांची निदर्शने” आयोजित करण्यात आली आहेत. डॉ. उदय निरगुडकर, सुधीर सूर्यवंशी, विनोद यादव यासारख्या प्रसिद्ध पत्रकारांवरील हल्ला आणि धमकीच्या निषेधार्थ ही निदर्शने असल्याने याला चांगली प्रसिद्धी मिळणार हे स्पष्ट आहे. हाच लाभ मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे.\n यानंतर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही दिवसातच पत्रकारांच्या ह्ल्ल्याबाबतचे विधेयक मांडले जाईल आणि ते बहुधा मंजूरही होईल. स्वाभाविकपणे त्यावेळी विविध वृत्तवाहिन्यांवर याबाबत चर्चासत्र होणार त्यावेळी मग, इतक्यात आंदोलन केलेले हे नेते एस. एम. देशमुखच वृत्तवाहिन्यांच्या नजरेत राहणार त्यावेळी मग, इतक्यात आंदोलन केलेले हे नेते एस. एम. देशमुखच वृत्तवाहिन्यांच्या नजरेत राहणार आणि मग यांना चमकोगिरी करता येणार, हा यांचा खरा डाव आणि मग यांना चमकोगिरी करता येणार, हा यांचा खरा डाव टी. व्ही. वर पत्रकारांचे नेते म्हणून सतत झळकत राहिले की, राज्यातील अनेक पत्रकार हाच आपला नेता म्हणून अशा कथित नेत्यांना भाव देऊ लागतात. पत्रकारिता न करताही पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या एस. एम. देशमुख सारख्यांना हा असाच डाव साधून आपली नेतागिरीची दुकानदारी चालवायची असते. काही दिवसांपूर्वीच झी २४ तासच्या नवी मुंबई प्रतिनिधी स्वाती नाईक, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर अत्यंत जीवघेण्या पद्धतीने हल्ला झाला. त्यावेळी हे नेते एस. एम. देशमुख यांना निदर्शने, मोर्चा असे आंदोलन करावेसे वाटले नाही. त्यावेळी त्यांना आपले हितसंबंध जपण्यातच स्वारस्य होते. त्यापुर्वीही अनेकवेळा असेच घडले आहे. प्रसिद्धी मिळू शकते असे वाटेल तिथे सोयीनुसार आंदोलन करण्याचा यांचा धंदा किळस आणणारा आहे.\nमुळात पत्रकारिता न करताच पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुखांना मुंबईत कुणी कुत्रंही भिक घालत नव्हते. मुंबईतील पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, अनिकेत जोशी, प्रसाद काथे, देवदास मटाले, प्रसाद मोकाशी, विनोद जगदाळे, सुभाष शिर्के यासारख्या अनेक पत्रकारांना वेळो- वेळी सोयीनुसार वापरून या देशमुखांनी मुंबईत आपली नेतेगिरीची दुकान थाटली आहे. बरे, यातील काही जण केवळ संघटनेत मोठे होऊ लागले आहेत किंवा त्यांचे महत्व वाढू लागले आहे म्हणून हे देशमुख महाशय त्यांच्यावरच उलटल्याची उदाहरणेही ताजी आहेत. या पत्रकारांच्या अनंत उपकारांचाही विसर या देशमुख महाशयांना पडला आहे. प्रत्यक्ष पत्रकारिता करीत असल्याने मुंबईतील वरील पत्रकारांना तसेच राज्यातील इतरही पत्रकारांना श्रेयाची लढाई करण्यात वेळ आणि इच्छाही नव्हती. त्यामुळेच या देशमुखांना नेते म्हणून मिरवण्यासाठी मोकळीक मिळवण्याचा डाव साधता आला. ते अनेक वर्षे डल्ला मारून असलेले “पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्षपद”, काही चेल्या-चपाट्यांना हाताशी धरून नियमबाह्यपणे स्वत:च नियुक्ती करून घेतलेले “मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्तपद”, चंद्रशेखर बेहेरे सारख्या ज्येष्ठ पत्रकारास पदावरून अक्षरशः लबाडीने हाकलून “मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष” म्हणून करून घेतलेली नियुक्ती, मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वर्षानुवर्षांपासून मिळणारे “महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्यपद” अशा इतरही अनेक पदांवर डल्ला मारून बसण्यासाठी या सूर्यकांत माणिकराव देशमुखांचा सतत आटापिटा सुरु असतो. ‘पत्रकारांच्या हितासाठी लढणारा नेता’ अशा गोंडस प्रतिमेचा डांगोरा आपल्या चेल्या-चपाट्यांमार्फत पिटत हे सर्व सुरु आहे. तसं अनेक वृत्तवाहिन्या, प्रमुख वर्तमानपत्रांनी या देशमुखांची पदलोलूपता, उपद्रवीपणा ओळखून त्यांना दूर ठेवले असले तरी इतर खरेखुरे, प्रतिष्ठित, चांगले पत्रकार नेमक्या कुठल्या भीतीने याकडे दुर्लक्ष करतात हे कळत नाही.\nइतरांचा मोठेपणाच न पाहवणारे हे देशमुख स्वत:कडची अशीच अनेक पदं टिकवण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेकवेळा ज्येष्ठ पत्रकारांवर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका करीत असतात. कुमार केतकर, दिनकर रायकर, निखिल वागळे, कुमार कदम, यदु जोशी, देवदास मटाले, चंद्रशेखर बेहेरे यासारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह इतरही अनेक पत्रकारांवर हे महाशय गरळ ओकत असतात.\nबरे, यांच्या कथित अखिल भारतीय पत्रकारांच्या संघटनेत यांच्याशिवाय इतर कुणालाही चर्चेसाठी कधीच पुढे येऊ दिले जात नाही. सर्वाना गुळाचा गणपती बनवून ठेवण्यात आलेले दिसते. पत्रकारांची अशी कशी ही संघटना जिथे इतर कुणालाच बोलता येत नसावे असो, एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्य�� प्रश्नांसाठी काहीच केले नाही असे आमचे म्हणणे नाही; पण त्यांनी जे काही थोडेफार केले त्यामागचा हेतू प्रामाणिक अजिबातच नव्हता. मुंबईतील वरील नावे सांगितलेले पत्रकार आणि इतरही अनेक पत्रकार आपल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, पण ते कधीच अशी चमकोगिरी करीत नाही, हे एस. एम. देशमुख आणि त्यांची चमचेगिरी करणाऱ्या मंडळींनी समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारांसाठी होणारा संभाव्य कायदा यांच्यासारख्या उपद्रवींमुळे पुन्हा थंड्या बस्त्यात जाईल. तेव्हा, एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख सुधरा असो, एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी काहीच केले नाही असे आमचे म्हणणे नाही; पण त्यांनी जे काही थोडेफार केले त्यामागचा हेतू प्रामाणिक अजिबातच नव्हता. मुंबईतील वरील नावे सांगितलेले पत्रकार आणि इतरही अनेक पत्रकार आपल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, पण ते कधीच अशी चमकोगिरी करीत नाही, हे एस. एम. देशमुख आणि त्यांची चमचेगिरी करणाऱ्या मंडळींनी समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारांसाठी होणारा संभाव्य कायदा यांच्यासारख्या उपद्रवींमुळे पुन्हा थंड्या बस्त्यात जाईल. तेव्हा, एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख सुधरा अन्यथा तुमच्या अवती- भोवतीचे पत्रकारच (खरोखर पत्रकारिता करणारे) तुम्हाला वठणीवर आणतील...\nएस. एम देशमुख यांचे उत्तर\nउद्याचं आंदोलन होऊ नये म्हणून धनिकांची सुपारी घेतलेल्या मंडळीनी सुरू केलीय माझी बदनामी मोहिम\nमी वाट पहात होतो,माझ्या बदनामीची एकही पोस्ट अजून कशी पडली नाही मी परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा एका पत्रकाराला महाराष्ट्रात फिरवून देशमुख यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत याचा शोध घेतला गेला होता,नंतर ठाण्यात दिनू रणदिवे यांना यांचा सत्कार आणि 92 हजाराची थैली अर्पण केली तेव्हा मा . उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून काही मठ्ठांनी जंगजंग पझाडले होते एवढेच कश्याला परवाचं पत्रकार प्रशिक्षण शिबिर होऊ नये यासाठीही काही पाताळयंत्री मंडळी प्रयत्न करीत होती.त्यामुळं दहा वर्षापासून जो लढा मी लढतो आहे त्याला आता यश येत असताना पत्रकारितेतील बदनाम आणि नतद्रष्ट मंडळी अजून गप्प कशी मी परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा एका पत्रकाराला महाराष्ट्रात फिर��ून देशमुख यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत याचा शोध घेतला गेला होता,नंतर ठाण्यात दिनू रणदिवे यांना यांचा सत्कार आणि 92 हजाराची थैली अर्पण केली तेव्हा मा . उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून काही मठ्ठांनी जंगजंग पझाडले होते एवढेच कश्याला परवाचं पत्रकार प्रशिक्षण शिबिर होऊ नये यासाठीही काही पाताळयंत्री मंडळी प्रयत्न करीत होती.त्यामुळं दहा वर्षापासून जो लढा मी लढतो आहे त्याला आता यश येत असताना पत्रकारितेतील बदनाम आणि नतद्रष्ट मंडळी अजून गप्प कशी याचा मला प्रश्‍न पडला होता.मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे आत्ताच एक पोस्ट माझ्या पर्यंत आली आहे.मी किती प्रसिध्दीलोलूप आहे.मी पदांसाठी कशी धडपड करतो वगैरे आरोप या पोस्टमध्ये केलेले आहेत.या पोस्टला मी उत्तर देणार नाही कारण ही पोस्ट निनावी आहे.ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी समोर येऊन चार हात करावेत एस.एम.देशमुख त्यासाठी तयार आहे.अशी लपून गोळ्या झाडणारे टोळके कोण आहे हे मी जाणतो.उध्याचं आदोलनास अपशकुन करण्यासाठी ही योजना आहे.ती कोणासाठी केली गेली आहे हे ही मला माहिती आहे.काही धनदांडग्यांच्या पेरोलवर असलेली मंडळी आडून गोळ्या मारत आहेत.त्यांनी कितीही बोंबा माराव्यात जोपर्यंत महाराष्ठातील पत्रकारांचा माझ्यावर विश्‍वास आहे तोपर्यंत या बदमाश्यांच्या भाषेतली चमकोगिरी मी करीत राहणार आहे.\nद्या होणारं आंदोलन पहिलं नाही.ज्यांना ते माहिती नाही त्यांनी आजच माझ्या वेबसाईटवर टाकलेला घटनाक्रम जरूर पहावा.सुनील ढेपे यांच्यावेळेस मी काय प्रयत्न केले ते डॉ.अनिल फळे सांगू शकतील.शिवाय महाराष्ट्रात 2 ऑक्टोबर रोजी जे आंदोलन झालं होतं ते खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना आयुष्यातून उठविणार्‍यांच्या विरोधातलं होतं.हे ज्यांना माहिती नाही त्याला मी काय करू मी त्यावर बोलण्याचं काऱण नाही.गेल्या वर्षभऱात 19 पत्रकारांना जवळपास 25 लाखांची मदत मिळवून दिलेली आहे ही रक्कम मी माझ्या खिश्यातून दिलेली नसली तरी त्यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केलेले आहेत.जे काहीच करीत नाहीत,नुसत्याच खुर्च्या उबवत बसलेत ते जे काम करतात त्यांच्याकडं बोटं दाखवित असतात.माझ्यावर अशा बेताल बडबडीचा काहीच परिणाम होणार नाही.उद्याचं आंंदोलन होऊ नये म्हणून ज्यांनी सुपारी घेतली त्यानी ती घ्यावी पण उध्याचं आंदोलन हे होणार आहे तेव्हा काळजी नसावी.\nमाझ्याबद्दल या लोकांची काय पोटदुखी आहे हे महाराष्ट्रातील पत्रकारांना कळावे आणि त्यांनीच यावर आपली भूमिका ठरवावी यासाठी मला आलेली निनावी पोस्ट मी शब्दाचाही फेरफार न करता येथे टाकत आहेत.या पोस्टमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यातील काही तडीपाड मंडळी आहे,काहींनी नाशिकची पत्रप्रबोधिनीची वाट लावलेली आहे त्यांच्याबद्दल बोलून मी माझा वेळ वाया घालविणार नाही,राज्यातील पत्रकारांनीच त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे ठरवावे.\nमाझ्याकडे आलेली निनावी पोस्ट वाचण्यासाठी कृपाय खालील लिंकवर जावे.ही पोस्ट जास्तीत जास्त पत्रकारांनी वाचावी,आणि निर्णय घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे.कायद्याच्या लढयाचं श्रेय मला मिळू नये यासाठीची हाी धडपड असली तरी या मित्रांच्या माहितीसाठी सांगतो,मित्रांनो श्रेय तुम्ही घ्या पण कायद्याला आडवा पाय घालू नका.\n- एस. एम. देशमुख\nत्यानंतर सुनील ढेपे यांनी त्यांच्या फेसबुक आणि वेबसाईटवर वस्तुस्थिती मांडली आहे...\nमाझ्यावरील हल्ला,एस.एम आणि वस्तुस्थिती \nआपण या वेबसाईटवरही हा लेख वाचू शकता...\nतसेच फेसबुकवरही वाचू शकता..\nथेट उत्तरं देण्याऐवजी एस. एम. देशमुखांचा ढोंगीपणा \nएस. एम. (सुर्यकांत माणिकराव) देशमुख यांच्या प्रसिद्धीलोलुप आणि पदलोलूपपणाबद्दल आम्ही जे लिहिले होते, त्याला या एस. एम. देशमुख यांनी अगदी हुशारीने थेट उत्तर देण्याचे टाळल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. एकीकडे पत्रकारांच्या भल्यासाठी निस्वार्थपणे काम करतो आहे असे म्हणणाऱ्या आणि चमकोगिरी करणाऱ्या स्वार्थी एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांनी, ते सतत इतक्या पदांवर नेमके कशासाठी डल्ला मारून बसले आहेत, ही इतकी सारी पदं त्यांना स्वत:च्याच ढूं.....खाली का ठेवावी वाटतात आणखी काय- काय लाभ त्यांना यातून मिळवायचे आहेत आणखी काय- काय लाभ त्यांना यातून मिळवायचे आहेत यासारखे इतरही प्रश्न आम्ही सातत्याने उठवत राहू. त्यांच्यासोबत केवळ आणि केवळ त्यांचा उदोउदो करीत चमचेगिरी करणाऱ्यांशिवाय, चांगले काम जमेल अशी माणसेच नाहीत का यासारखे इतरही प्रश्न आम्ही सातत्याने उठवत राहू. त्यांच्यासोबत केवळ आणि केवळ त्यांचा उदोउदो करीत चमचेगिरी करणाऱ्यांशिवाय, चांगले काम जमेल अशी माणसेच नाहीत का ही पदे इतर कुणाकड��� ते का सोपवीत नाहीत ही पदे इतर कुणाकडे ते का सोपवीत नाहीत या आणि इतरही साध्या प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत या आणि इतरही साध्या प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी यांनी जीवाच्या आकांताने केलेले नसते खटाटोप आणि नंतर हे पद न मिळाल्याने यांचा झालेला जळफळाट, हे सर्व पत्रकारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. मा.मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी त्या काळात नीचपणे टीका केली. आणि आता पुन्हा, जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने लाळघोटेपणाही सुरु केला आहे.\nस्वत:ची लबाडी उघड होईल अशी शक्यता दिसताच, ते आणि वेग-वेगळ्या पदांचे हाडूक चाटत बसलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनी त्यांची खरी लायकी दाखवत छात्या बडवून घेणे सुरु झाले आहे. पदाचे हाडूक मिळालेले आणि पदांचे हाडूक हवे असलेले, असे लोक यात आघाडीवर आहेत. आक्षेपांना उत्तर द्यायची हिंमत तर नाहीच. उलट, यांच्याविरुद्ध लिहिणारा म्हणजे सुपारीबाज पत्रकार, धनिकांच्या पे रोलवरील पत्रकार, आंदोलन दडपण्याचा डाव असलेले पत्रकार अशी हेटाळणी करीत गोंडस हाकाटी पिटत मूळ मुद्दाला बगल देत राहायची ही यांची चलाखी आहे. ही चलाखी अजूनही काही भाबड्या पत्रकारांच्या लक्षात आलेली नाही, याचाच पुरेपूर लाभ हे उठवत आहेत. आर्थिक आणि इतरही अनेक बाबींना तर आम्ही अद्याप हात घातलेलाच नाही.\nआणि हो, आम्ही निनावीपणे हे सर्व लिहित आहोत, कारण आम्ही जर नावासहित लिहू लागलो तर एस. एम. (सुर्यकांत माणिकराव) देशमुख आणि त्यांचे ब्लॅकमेलर टोळके आमच्या जीवाचेही बरे-वाईट करू शकतात. आम्ही यांचे खरे हिडीस रूप पाहिलेले आहे. यांच्या एकंदर अशा सर्व गैरकारभाराबद्दल कुणी जर आवाज उठवला तर साम, दाम, दंड, भेद अशा कशाचाही वापर करण्यास मागे-पुढे न पाहता हे पुढच्यास आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतात, हे मुंबई, पुण्यातीलच काय राज्यातील अनेक पत्रकारांना माहिती आहे. एखाद्यास पत्रकारिता क्षेत्र, संघटनात्मक क्षेत्र, सार्वजनिक जीवनातून उठवण्यासही हे टोळके मागे-पुढे पाहत नाही. अगोदरच पत्रकार संकटात असताना अशा नेत्यां()कडूनही जर पडद्याआडून पत्रकारांना छळण्याचे, संपवण्याचेच काम होत असेल तर त्याविरुद्ध लढणे गरजेचे आहे. आणि त्यामुळेच, यांच्या चेहऱ्यावरील बुरखा टरा-टरा फाडून यांचे खरे रूप सर्व पत्रकारांसमोर आ��ण्याची आमची लढाई सुरू आहे...\nमराठी पत्रकार परिषदेची परंपरा आहे, पहिले कार्याध्यक्ष म्हणून निवडून यावे लागते, दोन वर्षानंतर अध्यक्ष होता येते,मग एस,एम, कार्याध्यक्ष म्हणून निवडून न येता डायरेक्ट अध्यक्ष कसे झाले,\nही नियुक्ती घटनाबाह्य आणि परंपरा पायदळी तुडवणारी आहे\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/isro-ready-for-chandrayaan-2/184232.html", "date_download": "2019-07-16T11:26:49Z", "digest": "sha1:IP4CIDIPSZI5ISAGPXNHPB2YREGPUQMP", "length": 23340, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra चांद्रयान -2 साठी इस्रो तयार", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nचांद्रयान -2 साठी इस्रो तयार\nदिल्ली. भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. आता या मोहिमेसाठी अवघा आठवड्याभराचा काळ असल्याने मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री हरिकोटा येथील इस्रोच्या तळावर जीएसएलव्ही मार्क 3 लाँचपॅडवर स्थापन करण्यात येणार आहे. चांद्रयान-2 ची सर्व तयारी पूर्ण झाली असून लाँचपॅडवर रॉकेट स्थापन करण्यात येणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. मोहिमेची सुरुवात होण्यापूर्वी अंतिम तयारीची पाहणी13 जुलैला करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चांद्रयान-2 द्वारे इस्रो चंद्रांच्या दक्षिण धुव्रावर पोहचणार आहे. आतापर्यंत या भागात कोणत्याही देशाचे यान पोहचलेले नाही. त्यामुळे ही इस्रोची महत्त्वाकांक्षी योजना आहे. इस्रोने या भागात पोहचण्याची मोहिम हाती घेतल्याने चंद्राच्या या भागातील अभ्यासाला मदत होणार आहे. त्यामुळे याबाबतच्या संशोधनाला गती येणार आहे. या मोहिमेत असलेल्या धोक्यांचाही इस्रोने विचार केला असून धोके टाळून मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. ही मोहिम यशस्वी होईल, असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान-2 मध्ये विशेष रोवर असणाऱ्या ‘प्रज्ञान’ सा��ीचे तंत्रज्ञान कानपूरच्या आयआयटीमध्ये तयार करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर कधी आणि कुठे उतरणार याबाबतची योजना ठरवण्यात आली आहे. आयआयटी कानपूरचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागातील वरिष्ठ प्रोफेसर के. ए. व्यंकटेश आणि मॅकेनिकल इंजिनिअर विभागातील वरिष्ठ प्रोफेसर आशिष दत्ता यांनी याबाबतच्या योजनेची आखणी केली आहे. या यानात एकून तीन महत्त्वाचे मॉड्यूल आहेत. ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) असे ते मॉड्यूल आहेत. चांद्रयान-2 चंद्रावर उतरल्यावर या मॉड्यूलचे काम सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरला हे तीन मॉड्यूल चंद्रावर उतरणार आहेत. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करणार असून माहिती गोळा करणार आहे. तर रोवर चंद्रावरील माती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी एकत्र करणार आहे. तसेच या मोहिमेतील खर्च कमी करण्यासाठीही वैज्ञानिकांनी प्रयत्न केले आहेत. भारताची 10 वर्षांतील ही दुसरी चांद्रयान मोहीम आहे. चांद्रयान -1 मोहिम 2009 मध्ये राबवण्यात आली होती. मात्र, त्या यानात रोवरचा समावेश नव्हता. आताच्या चांद्रयान-2 मोहिमेत रोवरचा समावेश असल्याने चंद्राबाबतच्या अभ्यासाला आणि संशोधनाला अधिक गती येणार आहे. तसेच या मोहिमेतून नवी माहिती हाती येण्याचीही शक्यता आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nचांद्रयान -2 साठी इस्रो तयार\nअर्थ संकल्पात विज्ञानाची निराशा\nनौदलात विशेष वाहन दाखल\nसुपरनोव्हामुळे ब्रह्मांडाच्या विस्ताराची माहिती\nनागपूरसह देशातील 3 शहरांत उष्माघात नियंत्रण प्रकल्प\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pune-police-will-give-gift-vouchers-for-drivers-1560483236.html", "date_download": "2019-07-16T10:45:59Z", "digest": "sha1:6ONI5G3RF3XPCV5TFUCXJNUY2IBQHUBD", "length": 7968, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pune police will be give gift vouchers for drivers | पुण्यात सुजाण चालकांना पोलिस देणार गिफ्ट कुपन; हाॅटेल, दुकानांत खरेदीवर मिळेल १० टक्क्यांपर्यंत सूट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपुण्यात सुजाण चालकांना पोलिस देणार गिफ्ट कुपन; हाॅटेल, दुकानांत खरेदीवर मिळेल १० टक्क्यांपर्यंत सूट\n७० लाख लोकसंख्येच्या पुण्यात दररोज वाहतूक नियम माेडल्याच्या ३ हजारांवर केसेस दाखल होतात\nपुणे - वाहतूक नियम पाळणाऱ्या सुजाण नागरिकांसाठी पुणे पाेलिसांनी ‘आभार याेजना’ सुरू केली असून वाहनचालकांना गिफ्ट कुपन मिळणार आहेत. त्यावर चालकांना हाॅटेलिंग वा दुकानातील खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. चालकांना किमान १०० रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ घेता येईल. ७० लाख लोकस��ख्येच्या पुण्यात दररोज वाहतूक नियम माेडल्याच्या ३ हजारांवर केसेस दाखल होतात. शहरात २७ लाखांवर दुचाकी तर १३ लाखांवर चारचाकी वाहने आहेत.\nवाहतुकीचे नियम पाळणारे, हेल्मेट- लायसन्स बाळगणारे आणि ज्यांच्यावर वाहतूक नियम माेडल्याचे कोणतेही चालान-केस नाही अशा चालकांना प्राेत्साहन म्हणून पुणे शहरातील सुमारे १३५ दुकाने, हाॅटेल अास्थापनांत १०% सूट देणारे डिस्काउंट कुपन दिले जाईल.\nपुण्यात २४ जागी नाकेबंदी केली जाते. करण्यात येत आहे. वाहतूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालकांच्या वाहनांची पडताळणी हाेऊन ही गिफ्ट कुपन्स दिली जातील.\nअसे मिळेल कुपन : ‘नाकेबंदी अॅप’मध्ये वाहन क्रमांक टाकून वाहनावर वाहतूक नियमभंगाची किती प्रकरणे आहेत याचा डाटा समोर येईल. तो निष्कलंक असल्यास अधिकारी त्याच्या माेबाइलवर एसएमएसद्वारे गिफ्ट कुपन असलेला कोड पाठवतील.\nअसे वापरा कुपन : दुकानदारांना ‘व्हेंडर अॅप’ देण्यात आले आहे. चालक खरेदीस गेल्यानंतर कुपन रीडिम करू शकतील. या कुपनची वैधता महिनाभरापर्यंत असेल.\nआता चंद्र पृथ्वीजवळ आल्याशिवाय चांद्रयानासाठी मुहूर्त नाहीच; त्रुटी दूर करण्यासाठी लागणार वेळ\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहितांची संख्या गंभीर विषय ; यूपीएससीत देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांचे मत\nचोरट्यांनी महिलेला तोंड दाबुन लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, नंतर अंगावरील दागिणे हिसकावून केला पोबारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/kashmiri-not-allowed-board-in-noida-hotel-am-343526.html", "date_download": "2019-07-16T10:17:46Z", "digest": "sha1:5BFCZ4JF3WKPTZXIAQVPSFKYMZHUK27R", "length": 15513, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'Kashmiri Not Allowed', हॉटेलमधील बोर्ड व्हायरल", "raw_content": "\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट\nराहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय; प्रियांका गांधी म्हणतात 'हिंम्मत लागते'\nपोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट\nविदर्भ सिंचन घोटाळा: 2 आठवड्यात प्रगती अहवाल द्या- कोर्ट\nविधान���भेसाठी राजू शेट्टींचं 'मिशन 49', नव्या भूमिकेनं आघाडीची चिंता वाढली\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nराज्य शासनाच्या 'मेगा भरती'चा मार्ग अखेर मोकळा\nSPECIAL REPORT : मुंबईची लाईफलाईन झाली मृत्यूचा सापळा; गर्दीमुळे 3 जखमी\nविठ्ठल मंदिर आता चोविस तास दर्शनासाठी खुले करणार\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट\nराहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय; प्रियांका गांधी म्हणतात 'हिंम्मत लागते'\nपोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध\nमराठीत ‘टकाटक’चा नवा ट्रेंड, आयुष्मान खुरानाच्या आर्टिकल 15 ला देतोय टक्कर\nBigg Boss Marathi 2- माझे आई बाबा माझ्यासाठी ओझं नाही- रुपाली भोसले\nSaaho मधील 'द सायको सैयां' गाण्याचा पहिला लुक व्हायरल, प्रभासवरून हटत नाही नजर\nआर माधवनच्या मुलानं केली अशी कमाल की, बाकी स्टार किड्सनी घ्यावा त्याचा आदर्श\n'जीवलगा'तून गायब झालेली काव्या 'या' देशात करतेय एंजॉय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\nसुश्मिता सेनच्या भावाचे थायलंड हनीमून फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPHOTOS तिवरे दुर्घटना: एक होतं धरण... रात्रीत गाव वाहून नेलं\nWorld Cup Point Table : भारताची सेमीफायनलला धडक, तीन संघांमध्ये चुरस\nWorld Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार\n3D चष्मा आणि निवृत्तीच्या जाळ्यात अडकला रायडू, नेटकऱ्यांनी केले ट्रोल\nधोनीनं कीपिंग सोडल्यानंतर पंतच्या हातात दिले ग्लोव्ह्ज, चाहते झाले हैराण\nमोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा\nबजेटमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकते जास्त मदत, SBIनं दिला रिपोर्ट\nबजेटमध्ये करदात्यांना मिळू शकते 'ही' मोठी सवलत\nपाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते 'ही' मोठी घोषणा\n कसा होईल तुमच्यावर परिणाम\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n ड्रेनेजमध्ये सापडली 300 डेबिट कार्ड, इतर महत्त्वाच्य��� 18 बातम्या\nSPECIAL REPORT: वारीतही लोककलेचा वारसा जपणारे 'वासुदेव'\nमालाडच्या सबवेतील मृत्यूचा थरार, दरवाजा लॉक झाला आणि...\n'Kashmiri Not Allowed', हॉटेलमधील बोर्ड व्हायरल\nनोएडातील हॉटेलमध्ये काश्मिरी लोकांना प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला आहे.\nनवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : Kashmiri Not Allowed नोएडातील एका हॉटेलमध्ये अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. पुलवामाचा रहिवासी असलेल्या आदिल दारनं स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यातील गाडीवर आदळली होती.या आत्मघातकी हल्ल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात संताप आहे. देशातील प्रत्येक भागात निदर्शनं आणि बंद पाळले जात आहेत.\nत्यातच आता नोएडातील Kashmiri Not Allowed या बोर्डानं एकच चर्चा सुरू आहे. डेहराडून, चंदीगड सारख्या भागांमध्ये देखील काश्मिरी लोकांबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल रोष दिसून येत आहे. त्यातच आता या बोर्डाची भर पडली आहे. उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांचं हे हॉटेल असल्याची माहिती आता समोर येत आहे.\nअमित जानी यांनी हा बोर्ड का लावला असा सवाल आता विचारला जात आहे. त्यावर विचारले असता अमित जानी यांनी, 'माझ्या गेस्ट हाऊसमध्ये येणारे लोक याठिकाणी काश्निरी लोक राहत नाहीत ना असा सवाल आता विचारला जात आहे. त्यावर विचारले असता अमित जानी यांनी, 'माझ्या गेस्ट हाऊसमध्ये येणारे लोक याठिकाणी काश्निरी लोक राहत नाहीत ना' असा सवाल करतात. 'काश्मिरी थांबले असल्यास आम्ही थांबणार नाही' असं म्हणतात. त्यामुळे मी Kashmiri Not Allowed असा बोर्ड लावल्याचं अमित जानी यांचं म्हणणं आहे.\nपण, या नंतर देखील अमित जानी यांच्या या निर्णयामुळे वाद देखील होण्याची शक्यता आहे.\nअमित जानी आणि वाद\nअमित जानी आणि वाद काही नवीन नाहीत. अमित जानी यांनी अखलाख प्रकरणातील मुख्य आरोपींना निवडणुकीतून तिकीट देणार असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त पोस्टर लावल्यानंतर देखील अमित जानी चर्चेत आले होते.\nVIDEO : राहु दे, धनंजय मुंडेंनी चहाचे दिले चक्क 2000 रुपये\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅ��ो करा\nTags: kashmirpulwama attackterror attackकाश्मीरीकाश्मीरी विद्यार्थीपुलवामा दहशतवादी हल्ला\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट\nराहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय; प्रियांका गांधी म्हणतात 'हिंम्मत लागते'\nपोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध\nभारतीय हवाईदलाने 5 वर्षात गमावली 44 लढाऊ विमानं\nहाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक, सरकारनं दिलं हे कारण\nतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट\nराहुल गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय; प्रियांका गांधी म्हणतात 'हिंम्मत लागते'\nपोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध\nआलिया म्हणते, डिझायनर ड्रेसपेक्षा नाइट ड्रेसच बरा, पाहा PHOTOS\nदेशमनोरंजनWorld Cup 2019अर्थसंकल्प 2019\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/maharastra/crime-story-usband-murder-wife-in-nagpur-304881.html", "date_download": "2019-07-16T10:20:36Z", "digest": "sha1:LLC2F2YN3AXVKB6X4TI2OTB6AZJXJNWA", "length": 8738, "nlines": 92, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्षणात संपलं 7 जन्माचं नातं, घरगुती वादानंतर पत्नीवर झाडल्या गोळ्या आणि...", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\n��ुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/uk/photos/", "date_download": "2019-07-16T10:17:02Z", "digest": "sha1:JPY7PHL4SHO3UZVD4FNQHTJUGMUU2AW3", "length": 9492, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uk- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, र���हित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nPHOTOS : UKमध्येही असं दणक्यात झालं गणरायाचं स्वागत\nदेशविदेशात स्थायिक झालेले भारतीय गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. साता समुद्रापारही गणरायाचं आगमन आपल्याकडे होतं तेवढ्याच उत्साहाने होते.\nPHOTOS : लंडनमधील राहुल गांधींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे\nब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर\nफोटो गॅलरी Mar 1, 2017\nबंकिमहॅम पॅलेसमध्ये भारतीय हस्तींचा पाहुणचार\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/ayurved/page/4", "date_download": "2019-07-16T10:54:24Z", "digest": "sha1:6L4V5TKJ6AWGKI7MYOEA2H4PYBOE6GMI", "length": 21463, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "आयुर्वेद Archives - Page 4 of 5 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > आयुर्वेद\nविविध वनौषधींपासून औषधे बनवण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती कळवा \n‘संभाव्य आपत्काळात औषधांचा तुटवडा भासेल. त्या काळात रोगमुक्त रहाण्यासाठी ‘वनौषधींपासून बनवलेली औषधे’, हाच एकमेव पर्याय असेल. या वनौैषधींपासून औषधे (चूर्ण, वटी आदी) बनवण्याची प्रक्रिया महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने करण्यात येणार आहे.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, आरोग्य, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, साधकांना सूचना\nदेवद आश्रमात साधकांवर औषधोपचार करण्यासाठी आयुर्वेदीय चिकित्सा करणारे वैद्य आणि पंचकर्म करणारे परिचारक यांची आवश्यकता \nस���धकांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदीय चिकित्सा करणारे वैद्य, तसेच पंचकर्म करणारे परिचारक (‘थेरपिस्ट’) यांची तातडीने आवश्यकता आहे.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, आरोग्य, साधकांना सूचना, साधना\nबहुगुणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला शेतजमीन उपलब्ध करून देऊन वनौषधींच्या संवर्धनासाठी हातभार लावावा \n‘पूर, भूकंप, महायुद्ध आदी संकटकाळात जिवंत आणि रोगमुक्त रहाण्यासाठी आयुर्वेदीय वनौषधींचाच आधार असणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांची लागवड आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, साधकांना सूचना\nहातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे \n१. आयुर्वेदानुसार आयुर्वेदाच्या मूळ संस्कृत ग्रंथांमध्ये हातापायांना ‘तेल वरून खाली (खांदे किंवा मांड्या यांपासून बोटापर्यंत) लावावे कि खालून वर (बोटांपासून खांदे किंवा मांड्या यांपर्यंत) लावावे’, यासंदर्भात कोणताही उल्लेख आढळत नाही. आयुर्वेदात ‘अनुसुखं मर्दयेत्’ म्हणजे ‘ज्या पद्धतीने रुग्णाला बरे वाटेल, त्या पद्धतीने मर्दन करावे’, असे सांगितले आहे. २. व्यवहारात वापरण्यात येणारी पद्धत व्यवहारामध्ये हातापायांना वरून खाली … Read more\nCategories राष्ट्र-धर्म विशेषTags आयुर्वेद, आरोग्य, संतांचे मार्गदर्शन\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने नियोजित औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या संदर्भातील सेवांत सहभागी होण्याची सुसंधी \n‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने संभाव्य भीषण संकटकाळाची पूर्वसिद्धता म्हणून ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, साधकांना सूचना\nऔषधी वनस्पतींच्या लागवडीच्या संदर्भातील शारीरिक सेवा करू शकणार्‍यांची आवश्यकता \n‘आगामी भीषण संकटकाळामध्ये आरोग्यरक्षणासाठी अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर बहुगुणी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचाच आधार असणार आहे. सध्या यांतील अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत.\nCategories चौकटी, साधकांना सूचनाTags आयुर्वेद, साधकांना सूचना\nभावी संकटकाळाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या बागाईत किंवा जिराईत शेतजमिनीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करा \n‘आगामी भीषण संकटकाळामध्ये आरोग्यरक्षणासाठी अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर बहुगुणी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचाच आधार असणार आहे. सध्या यांतील अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्या वनस्पतींचे संवर्धन, म्हणजेच लागवड करणे अपरिहार्य आहे.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, साधकांना सूचना\nभावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा \nभावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.\nCategories साधकांना सूचनाTags आयुर्वेद, आरोग्य, साधकांना सूचना\nपंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहलीतील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन\nधन्वंतरी जयंती हा केंद्र सरकारकडून आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. १७ ऑक्टोबरला धन्वंतरी जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथे देशातील पहिल्या ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे’चे उद्घाटन केले.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आयुर्वेद, नरेंद्र मोदी\nपुसंवन विधीची माहिती देणारे भारताचा इतिहास हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय \nसंवन विधीच्या माहितीचा समावेश असणारेे भारताचा इतिहास हे संदर्भ पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्याक्रमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags आयुर्वेद, हिंदु धर्माविषयी अज्ञान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बा���म्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/avinash-sachdev-about-ex-wife-shalmalee-desai-6014884.html", "date_download": "2019-07-16T10:22:42Z", "digest": "sha1:ABAX6RR54G4GOY6ZFN7FQJ7ER2SX3TN4", "length": 9339, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Avinash Sachdev About Ex Wife Shalmalee Desai | 2 वर्षांपुर्वी ऑनस्क्रीन भाभीसोबत 'हातिम'च्या अॅक्टरने केले होते लग्न, घटस्फोट न घेताच वर्षभरापासून राहिला वेगळा, आता म्हणतो - खरं सांगायच तर माझ्याकडे आता तिचा नंबरही नाही", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n2 वर्षांपुर्वी ऑनस्क्रीन भाभीसोबत 'हातिम'च्या अॅक्टरने केले होते लग्न, घटस्फोट न घेताच वर्षभरापासून राहिला वेगळा, आता म्हणतो - खरं सांगायच तर माझ्याकडे आता तिचा नंबरही नाही\nएकेकाळी किन्नर बहूसोबत लग्न करणार होता अॅक्टर पण एका कारणांमुळे झाले ब्रेकअप\nमुंबई. 'हातिम', 'कुबूल है', 'बालिका वधू' आणि 'छोटी बहू' सारख्या शोज केलेला टीव्ही अॅक्टर अविनाश सचदेव नुकताच आपल्या वयक्तिक आयुष्याविषयी बोलला. मुलाखतीत अविनाशने सांगितले की, आता त्याच्याजवळ त्याच्या बायकोचा नंबरही नाही. अविनाश म्हणाला \"खरं तर आता माझ्याकडे तिचा नंबर नाही. काही कॉमन फ्रेंड्सने सांगितले की, ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. याव्यतिरिक्त मला काही आयडिया नाही. ते म्हणतात ना की, जर तुम्हाला योग्य मुलगी मिळाली तर आयुष्य सहज निघून जाते पण चुकीची मिळाली तर आयुष्य खराब होते. आता मी रिलेशनशिपसाठी रेडी नाही. कमीत कमी 2 वर्षे तरी नाही. माझ्या कुटूंबाला माझी काळजी आहे. पण मी त्यांना सांगून टाकले आहे.\" खरंतर अविनाश सचदेवने 2015 'इस प्यार को क्या नाम दूं' मालिकेतील को-अॅक्ट्रेस शाल्मली देसाईसोबत लग्न केले. शाल्मलीने या मालिकेत अविनाशच्या वहिणीची भूमिका साकारली होती. पण लग्नानंतरच अविनाश आणि शाल्मलीचे नाते बिघडू लागले. 2017 मध्ये शाल्मलीने अविनाशवर मारहाणीचा आरोप लावला आणि दोघं त्या वर्षापासून वेगळे झाले.\nएकेकाळी या अभिनेत्रीला डेट करायचा अविनाश\n- अविनाश सचदेव एकेकाळी 'किन्नर बहू'च्या भूमिकेत प्रसिध्द झालेली अभिनेत्री रुबीना दिलाइकला डेट करायचा. दोघांची पहिली भेट 'छोटी बहू'च्या सेटवर झाली होती. यानंतर आउटडोर शूटिंदरम्यान दोघांचे बोलणे सुरु झाले आणि हळुहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.\n- अविनाश सचदेव आणि रुबीना दिलाइकचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. अविनाशने आपल्या आजोबांना लग्नाविषयी सांगितले. याच काळात वृत्त आले की, दोघांनी गु��चूप लग्न केले. पण नंतर अविनाश आणि रुबीनाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावले. दोघं 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर 2013 मध्ये एका घडीला ते वेगळे झाले. रिपोर्टनुसार, अविनाशचे अफेअर दूस-या मुलीसोबत असल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.\nहॉरर चित्रपट बनवणाऱ्या एकताला वाटते भुतांची भीती, फ्लाइटच्या उड्डाणालाही घाबरते\nसमीराने ट्रोलर्सला दिले उत्तर, म्हणाली - 'जे उथळ पाण्याच्या काठावर पोहतात त्यांना माणसाच्या आत्म्याच्या खोल तळाचा अंदाज नसतो'\n10 महिन्यांपासून डिप्रेशनचा सामना करत आहे 'बिग बॉस' ची एक्स-कन्टेस्टंट, करियरच्या पीक पॉईंटवरच पॅरालाईज झाला होता अर्धा चेहरा, स्वतः ऐकवली आपली कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/dhavji-patil-mandir-satara/", "date_download": "2019-07-16T10:05:21Z", "digest": "sha1:6CAZRKD4QH4KL5NYFDBGKXM4TCTJKEXF", "length": 18938, "nlines": 112, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "चिलीम आणि कोंबडीच रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होतो अस म्हणतात. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा चिलीम आणि कोंबडीच रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होतो अस म्हणतात.\nचिलीम आणि कोंबडीच रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होतो अस म्हणतात.\nसातारा जिल्ह्यातलं वाई. निसर्गाच देणं लाभलेलं हे शहर. तस या तालुक्याचं खूप कौतुक केलं जातं पण याच तालुक्यात असही एक ठिकाण आहे त्याची चर्चा उघड उघड न होता दबक्या आवाजात होत असते.\nया ठिकाणी अमावस्येच्या रात्री एक पूजा चालते. तांत्रिक मांत्रिक या ���ंदिरात येतात. समोर काळी बाहुली असते. एक एक करत मंत्र म्हणला जातो. सांगणारे असही सांगतात की हा मंत्र २१ हजार वेळा म्हणला जातो. मंत्र कमी किंवा जास्त झाला तर तो मंत्र पुन्हा म्हणावा लागतो. रात्रभर हि पूजा चालते. एक एक करत समोरच्या बाहुलीत २१ सुया टोचल्या जातात. सर्व सोपस्कार झाले की ज्याच्या नावाने बाहुली असते तो खंगुन खंगुन मरतो.\nआत्ता या असल्या अंधश्रद्धा म्हणजे सांगण्याच्या गोष्टी, भक्त सांगतात की धावजी पाटलाने काळुबाईची पूजा केली. वशीकरण, अघोरी विद्या हि भक्तांच्या भल्यासाठी वापरली. भूत, प्रेत, पिशाच्य बाधलं की लोक धावजी पाटलांचा धावा करतात. इतकं टोकाचं अस काहीच चालत नाही, तरीही या मंदिराला काळ्या जादूचं शक्तिपीठच समजलं जातं हे मात्र खरं.\nसातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं सुरूर गावातलं धावजी पाटील मंदिर.\nया मंदीराची आख्यायिकाच काळ्या जादूशी संबधित असल्याने काळ्या जादूचं शक्तिपीठ म्हणूनच मंदिराला ओळख मिळाली. एखादी चिलीम आणि कोंबडीच ताज रक्त दिली की धावजी पाटील प्रसन्न होवून काम करतो अशी लोकांची (अंध) श्रद्धा. साहजिक लोक या ठिकाणी गर्दी करत असतात.\nअस सांगतात की धावजी पाटलाचा जन्म हा अठराव्या शतकातला. महाभारतात पांडवांनी १४ वर्ष वनवास भोगल्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात घालवलं होतं. त्या ठिकाणी आज पांडवजाई मंदिर असल्याच सांगितलं जातं. या गावाच्या परिसरात धावजी पाटलाचा जन्म झाला होता. धावजी मोठ्ठा झाला तसा त्याचा तंत्र, मंत्र, काळीविद्या याकडे कल वाढला. घरातल्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. तरिही त्याच्यात काहीच बदल नव्हता. काही केल्या धावजी पाटील तंत्र,मंत्राचा नाद सोडून देत नव्हता.\nअखरे बायकोला सोडून धावजी पाटील बंगालच्या दिशेने काळी जादू शिकण्यासाठी गेला. रानावनात भटकत असताना त्याला एका साधूनेच कलकत्याला जावून कालीमातेची पूजा करण्याचा सल्ला दिला होता अस सांगतात. धावजी कलकत्त्यात चौदा वर्ष राहिला. याच काळात तो काळी जादू, तंत्रविद्या यामध्ये माहिर झाला. भक्तांच्या मते कलकत्यात असताना त्याला कालीमातेने दृष्टांत देवू विद्या पुर्ण झाली आत्ता तू आपल्या घरी जावून लोकांची सेवा कर अस सांगितल्याचा दावा करत असतात.\n१४ वर्षांनंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आला. १४ वर्षांमध्ये एकदाही तोंड न दाखवलेल्या नवऱ्याला ��ाहून त्याची बायको त्याचा राग करु लागली. कुटूंब अर्ध्यावर सोडून गेल्यामुळे धावजी पाटलांना लोक छीथू करु लागले होते. धावजी पुन्हा आल्यानंतर त्याच्यापासून अंतर ठेवून राहण्यातच लोक धन्यता मानू लागले.\nअशा वेळी एकदिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजीने चमत्कार दाखवल्याच सांगितलं जातं.\nएक शेतकरी आपल्या शेतात चार बैलजोड्या घेवून नांगऱणी करु लागला होता. अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला. बैलांचे दोर घेतले आणि आकाशात भिरकावले त्या सोबत आठही बैल दोरांबरोबर आकाशात झेपावले. ते आकाशात गोल गोल फिरू लागले. हि दंतकथा धावजी पाटलांसोबत जोडली गेली आणि धावजी पाटील लोकांचे देव झाले.\nधावजी पाटलांकडे काळीविद्या आहे. ते काहीही करु शकतात म्हणून लोक त्यांच्याकडे गर्दी करु लागले. स्वत:च्या फायद्यासोबत दूसऱ्याच्या नुकसानासाठी लोकांची गर्दी होवू लागली. धावजी काळ्या जादूने लोकाना चमत्कार दाखवू लागले. काही काळासाठी लोक भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भितीच जास्त बसली. काळी जादू, अघोरी मंत्र म्हणून लोकांनी धावजी पाटलांसोबत फारकत घेतली.\nधावजी पाटलांनी या काळात पुन्हा कालीमातेचा उपासना चालू केली.\nत्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटूंब देखील त्यांना भिऊ लागले होते. कालीमातेची पूजा केल्यानंतर कालीमाता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले. काळूबाईला प्रसन्न करुन धावजी पाटलांनी काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली.\nसन, १८६८ साली धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली.\nत्यानंतर समाधीस्थळी त्यावेळीच्या प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली. धावजी पाटलांच्या समाधीस्थळावर येवून लोक डोकं टेकवू लागले. आपल्या इच्छा, आकांक्षा सांगू लागले. त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधीस्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं, चिलीम देणं आणि कोंबडीच रक्त ओतनं. कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांच मंदिर झालं. हे मंदिर पुढे काळ्याजादूसाठी, वषीकरणासाठी उल्लेखलं जावू लागलं.\nभक्तांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धावजीने समाधी जाताना आपला शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली होती. चिडोबाच्या निधनानंतर तिथे चिडोबाच मंदिर उभा राहिलं. धावजी पाटलांच्या आशिर्वादाने भूतबाधा तर होतच नाही पण आपल्या किरकोळ समस्या देखील दूर होत असल्याचा लोकांचा समज होत गेला आणि आजूबाजूला कैकाडी बाबा, लमाण बाबा अशी मंदिरे वाढत गेली. सर्वच मंदिरांमधून दारू, मटण, चिलीम, अंडी यांचा नैवैद्य देण्यात येवू लागला.\nहळुहळु या ठिकाणी कोंबडा आणि बकरे कापण्यास सुरवात झाली. धावजी पाटलांचा धावा केला की आपल्या मागे लागलेली भूतबाधा नाहीशी होते हा समज सर्वदूर पोहचला. शत्रू वशीकरण, विनाश कार्य अशा अडचणींसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करु लागले, आणि हि जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाते.\nआम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी टाकत नाही, आणि मानत देखील नाही जे आहे ते समोर आणतो.\nहे ही वाच भिडू.\nचेटकांपासून ते करणीपर्यन्त प्रत्येक गोष्टीच समाधान या गावात मिळतं.\nमांढरदेवी मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे.\nपाटणच्या जंगलात भरणारी चेटकांची यात्रा.\nPrevious articleशिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.\nNext articleविठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी कोण ठरवतं \nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nया पंतप्रधानांच्या मुलाला राजकारणात यायचं होतं, त्यांनी मुलाला घर सोडून जायला...\nमाहितीच्या अधिकारात May 30, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-infog-rashi-grah-swami-and-measures-for-money-problems-5617952-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:00:07Z", "digest": "sha1:7GVZL5NUVPMN2XOENHXVZ564FLKHPE3O", "length": 5917, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Astrological Measures For Money Problems In marathi | कोणत्या राशीचा ग्रह स्वामी कोण आहे, हे आहेत 12 राशींसाठी उपाय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकोणत्या राशीचा ग्रह स्वामी कोण आहे, हे आहेत 12 राशींसाठी उपाय\nज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात.\nज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये र���हू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत.\nग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी...\nव्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहासाठी उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणत्या राशीचा ग्रह स्वामी कोणता आहे आणि त्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.\nवास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात सुरु करा हे 5 काम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/206748.html", "date_download": "2019-07-16T10:27:08Z", "digest": "sha1:AHKNQABIPHWD3ZWPQTTMVJHXJDEWX63N", "length": 25641, "nlines": 200, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "कर्नाटकमध्ये श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक के.एस्. भगवान यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > कर्नाटकमध्ये श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक के.एस्. भगवान यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट\nकर्नाटकमध्ये श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक के.एस्. भगवान यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट\nस्वपक्षाचा आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अवमान झाल्यावर ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावर आक्षेप घेणारी काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेवर असतांना प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे लेखक भगवान यांच्या पुस्तकावर बंदी का घालत नाही \nमंदिरांत जाऊन दर्शन घेणारे राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष प्रभु श्रीरामाचा अवमान होणार्‍या पुस्तकावर कारवाई करण्याचे धाडस दाखवत का नाही कि मंदिरात जाणे ही केवळ हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आहे \nमैसूरू (कर्नाटक) – लेखक के.एस्. भगवान यांनी त्यांच्या कन्नड भाषेतील ‘राम मंदिर याके बेडा’ (राममंदिर का नको) या पुस्तकामध्ये हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांचा हिंंदु धर्माभिमान्यांकडून विरोध केला जात आहे. ���ा पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने त्यांना पोलीस सुरक्षा पुरवली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाल्याने त्याला पुन्हा विरोध केला जात आहे. के.एस्. भगवान यांनी या पुस्तकामध्ये श्रीरामाला ‘दारूडा’ आणि ‘मांसभक्षक’ म्हटले आहे. यामुळे कोडगु येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी भगवान यांच्या विरोधात मडीकेरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचे अभिनंदन ) या पुस्तकामध्ये हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांचा हिंंदु धर्माभिमान्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने त्यांना पोलीस सुरक्षा पुरवली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाल्याने त्याला पुन्हा विरोध केला जात आहे. के.एस्. भगवान यांनी या पुस्तकामध्ये श्रीरामाला ‘दारूडा’ आणि ‘मांसभक्षक’ म्हटले आहे. यामुळे कोडगु येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी भगवान यांच्या विरोधात मडीकेरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचे अभिनंदन असे अधिवक्ते सर्वत्र हवेत असे अधिवक्ते सर्वत्र हवेत \nलेखक के.एस्. भगवान यांचे कन्नड भाषेतील पुस्तक ‘राम मंदिर याके बेडा’ (राममंदिर का नको\n१. ‘भगवान यांनी द्वेषभावना पसरवली आहे. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.\n२. ‘भगवान यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण मैसूरू पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे’, असे कोडगूचे पोलीस अधीक्षक सुमन पन्नेकर यांनी सांगितले.\n३. ‘श्रीराम दारू पित होते आणि सीतेलाही दारू पाजत होते. १४ वर्षांच्या वनवासातून परतल्यानंतर राम चैनी जीवन जगत होता’, असा दावा भगवान यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मीकि रामायणाच्या उत्तरकांडातील काही श्‍लोकांचा संदर्भ दिला आहे. (असे श्‍लोक आतापर्यंत इतरांना कसे आढळले नाहीत ते केवळ भगवान यांनाच कसे आढळले ते केवळ भगवान यांनाच कसे आढळले अन्य पंथियांच्या धर्मग्रंथांत काय लिहिले आहे, ते लिहिण्याचे धाडस भगवान कधी दाखवतील का अन्य पंथियांच्या धर्मग्रंथांत काय लिहिले आहे, ते लिहिण्याचे धाडस भगवान कधी दाखवतील का \nपैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्यावरून कन्नड वृत्तवाहिनीच्या निवेदकाची क्षमायाचना\nमुसलमान आणि त्यांच्या संघटनांच्या विरोधाचा परिणाम \nहिंदू कधी त्यांच्या धर्मश्रद्धांच्या अवमानाच्या विरोधात संघटितपणे असा विरोध करतात का \nबेंगळुरू – ‘सुवर्ण टीव्ही’च्या वृत्तवाहिनीच्या अजित हनुमक्कनवार या निवेदकाने वाहिनीवर चालू असलेल्या एका कार्यक्रमात इस्लामच्या संस्थापकाविषयी अनुचित शब्दांचा कथित वापर केल्यावरून अनेक मुसलमान आणि मुसलमान संघटना यांनी त्यांच्याविरुद्ध सामाजिक माध्यमांवर टीका केली. हनुमक्कनवार यांना धमकीचे अनेक दूरध्वनी आले. काहींनी ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे अजित हनुमक्कनवार यांनी वृत्तवाहिनीवरून जाहीर क्षमायाचना केली.\nलेखक प्रा. भगवान यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते खासगी दावा प्रविष्ट करणार\nखासगी दावा प्रविष्ट करण्यापेक्षा कर्नाटकात सत्तेवर असणारी काँग्रेस स्वतःहून कारवाई का करत नाही \nपुत्तुरू (कर्नाटक) – हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे प्रा. भगवान, तसेच महंमद पैगंबरांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणार्‍या ‘सुवर्ण टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करून न्यायालयात खासगी दावा प्रविष्ट करण्यात येईल, असे पुत्तुरू ब्लॉकचे माजी काँग्रेस अध्यक्ष कावु हेमनाथ शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. भगवान यांच्या विरुद्ध सरकारनेच पोलिसांना सूचना देऊन स्वतःच प्रकरण प्रविष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.\nशेट्टी म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाचे असलो, तरी वैयक्तिक नावाखाली प्रकरण प्रविष्ट करणार आहोत. कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांची अवहेलना करण्यामागे समाजातील शांततेचा भंग करण्याचा उद्देश लपलेला आहे. स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणार्‍या प्रा. भगवान यांनी अनेक वेळा श्रीरामाविषयी आक्षेपार्ह भाष्य केले आहे. श्रीरामाविषयी त्यांचे भिन्न मत असल्यास ते पुराव्यांसह त्यांच्या लिखाणातून सादर करावे. मोकळेपणाने चर्चा करण्यास आमचा विरोध नाही. श्रीराम कोणत्याही एका पक्षाचा ठेवा नाही. (असे आहे, तर केंद्रात सत्ता असतांना अयोध्येत राममंदिर का बांधले नाही आणि अजूनही काँग्रेसवाले त्याला विरोध का करत आहेत – संपादक) केवळ हिंदु धर्मीयच नव्हे, तर इतर धर्मीयही श्रीरामाचा आदर करतात. (हे ठाऊक आहे, तर राममंदिरासाठी पुढाकार का घेत नाही – संपादक) केवळ हिंदु धर्मीयच नव्हे, तर इतर धर्मीयही श्रीरामाचा आदर करतात. (हे ठाऊक आहे, तर राममंदिरासाठी पुढाकार का घेत नाही – संपादक) या पार्श्‍वभूमीवर आम्ही भगवान यांच्या विरुद्ध पुत्तुरूनगर ठाण्यात प्रकरण प्रविष्ट करत आहोत. गुन्हा नोंदवण्यात आला नाही, तर न्यायालयात खासगी दावा प्रविष्ट करणार आहोत.\nपैगंबरांच्या अवमानाविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट\nउडुपी – ‘सोशल डेमॉक्रेटीक फ्रंट ऑफ इंडिया’(एस्डीपीआय)च्या वतीने खासगी वृत्तवाहिनीवर चाललेल्या चर्चासत्रात प्रेषित महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांची निंदा केल्याविषयी उडुपी नगर ठाण्यात वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या विरोधात एस्डीपीआयने तक्रार नोंदवली आहे.\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags देवतांचे विडंबन, पुरोगामी विचारवंत, श्रीराम, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय रा���स्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार ���ाधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-suicide-issue-17766", "date_download": "2019-07-16T11:08:22Z", "digest": "sha1:KB74Y6UMRVB52GSKCOMO36PKQGHPFCYX", "length": 17478, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers suicide issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘किसान जिंदा प्लॅन’\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘किसान जिंदा प्लॅन’\nमंगळवार, 26 मार्च 2019\nनाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव यांसारख्या समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या समस्येतून शेतकऱ्यांस बाहेर काढण्यासाठी देवरगाव (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी विनायक शिंदे यांनी ‘किसान जिंदा प्लॅन’ ही संकल्पना तयार केली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेली संकल्पना केंद्र व राज्य सरकारने राबवावी, अशी मागणी केली आहे.\nशेतकरी वर्गाला कायमस्वरूपी आधार देणारी ही योजना असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संकल्पनेवर गेल्या चार वर्षांत काम करीत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, ‘‘विविध समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.\nनाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव यांसारख्या समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या समस्येतून शेतकऱ्यांस बाहेर काढण्यासाठी देवरगाव (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी विनायक शिंदे यांनी ‘किसान जिंदा प्लॅन’ ही संकल्पना तयार केली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेली संकल्पना केंद्र व राज्य सरकारने राबवावी, अशी मागणी केली आहे.\nशेतकरी वर्गाला कायमस्वरूपी आधार देणारी ही योजना असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संकल्पनेवर गेल्या चार वर्षांत काम करीत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, ‘‘विविध समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.\nप्राथमिक गरजा पूर्ण करताना शेतकऱ्यांस संघर्ष करावा लागतो. या समस्येतून बाहे��� काढण्यासाठी सरकारने ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून १ लाख रुपयांपर्यंतची पत (क्रेडिट) शेतकऱ्यांस उपलब्ध करून द्यावी. शेतकरी या निधीतून आपल्या दैनंदिन गरज भागवतील. तसेच, योजनेतील कार्डाच्या माध्यमातून विशिष्ट वस्तूंच्या खरेदीसाठी मर्यादा निश्चित करता येईल.’’\n‘‘अनेकदा पैसे नसल्याने किराणा, आजारपण, शेतीसाठी आवश्यक खते व साहित्य यांसाठी अडचण निर्माण होत असते. मात्र, या माध्यमातून पर्याय निघू शकतो. शेतमाल विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जावी. यातून आलेले पैसे केलेल्या खर्चात वर्ग करून उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता येईल,’’ असे शिंदे म्हणाले.\n‘‘अनेकदा शेतकरी अडचणीत असताना बँक व सोसायटीच्या माध्यमातून अर्थसाह्य घेतो. त्यामुळे व्याज भरताना त्याची दमछाक होते तर कधी अर्थसाह्यही मिळत नसल्याने तो मानसिक तणावात असतो. त्यामुळे या ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून त्याला आधार होऊ शकतो,’’ असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला.\n‘किसान जिंदा प्लॅन’चे ठळक मुद्दे-\nकर्जपुरवठ्याअभावी शेती अडचणीत येणार नाही\nमूलभूत खर्चाकरिता भांडवल उपलब्ध\nविशिष्ट व गरजेच्या वस्तूंची खरेदी\nक्रेडिट कार्डचा गैरवापर टाळणे शक्य\nकार्डच्या माध्यमातून पिकांची ऑनलाइन नोंद\nया माध्यमातून पिकांच्या लागवडीचा अंदाज येणार\nशेतमालाचे आयात निर्यात धोरण ठरविणे शक्य\nसरकारच्या तिजोरीवर ताण कमी होणार\nशेतकरी यातून सक्षम होईल.\nशेतकऱ्यांची विविध वित्तीय संस्थांकडून होणारी लूट थांबेल.\nनाशिक nashik शेती farming व्याज शेतकरी शेतकरी आत्महत्या\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ujani-minus-level-maharashtra-17635?tid=124", "date_download": "2019-07-16T11:17:41Z", "digest": "sha1:WHJRZ7MGT4LQF4KXYBIGN2DLKFAPFUCR", "length": 16283, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, ujani at minus level, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत\n‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत\nबुधवार, 20 मार्च 2019\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी प्रतिदिन दोन टक्के या गतीने घटत असून, यंदाच्या हंगामात पुण्यातील पावसावर शंभर टक्के भरलेले धरण अवघ्या २०१ दिवसांमध्ये शून्यावर आले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सध्या उणे दोन टक्क्यांवर आली आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी प्रतिदिन दोन टक्के या गतीने घटत असून, यंदाच्या हंगामात पुण्यातील पावसावर शंभर टक्के भरलेले धरण अवघ्या २०१ दिवसांमध्ये शून्यावर आले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सध्या उणे दोन टक्क्यांवर आली आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.\nसोलापूर जिल्ह्यात गतवर्षी हंगामात जेमतेम ३८ टक्के पाऊस झाला. मात्र, उजनी धरणाच्या वरच्या बाजूच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यात असलेल्या १४ धरणांतून उजनीत पाणी सोडण्यात आले. परिणामी जिल्ह्यात पाऊस कमी असतानाही या धरणाच्या पाण्यावर धरणाची पाणीपातळी वाढली. या पाण्यावरच पुढे २७ ऑगस्टला उजनी धरण १०० टक्के भरले.\nत्या वेळी धरणातील एकूण पाणीसाठा ११७.२३ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ५३.५७ टीएमसी इतका होता. त्यानंतर जवळपास २०१ दिवसांनी धरणातील एकूण पाणीसाठा ६४ टीएमसी इतका तर उपयुक्त पाणीसाठा हा शून्यावर आला आहे. २०१ दिवसांचा विचार केला तर धरण १०० टक्के भरल्यापासून दररोज साधारणपणे दोन टक्के पाणीसाठा कमी होत गेला आहे. पाण्याच्या घटत्या पातळीमुळे पाण्याचे संकट आणखी गडद होणार आहे.\nआधीच दुष्काळामुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग होरपळून निघाला आहे. त्यात आता उजनीच्या पाण्याच्या प्रश्‍नाने दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. मंगळवारी (ता. १९) धरणातील ए���ूण पाणीपातळी १७७२ मीटर तर एकूण साठा ६२.६९ टीएमसी इतका होता. त्यापैकी उपयुक्त साठा उणे १.०७ टीएमसी इतका शिल्लक होता, तर या पाण्याची एकूण टक्केवारी उणे दोन टक्क्यांपर्यंत होती.\nकालवा, बोगद्यातून पाणी सुरू, शहरालाही पाणी सोडणार\nसध्या धरणातून कालव्याच्या माध्यमातून तीन हजार २०० क्‍सुसेक, बोगद्याच्या माध्यमातून ६५० क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. कालव्याचे हे आवर्तन पाच एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे, पण हे आवर्तन संपण्यापूर्वीच सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागणार आहे. तसेच दीडशेहून अधिक नळ योजना याच धरणावर अवलंबून आहेत. एवढा भार सध्या धरणावर पडतो आहे. उन्हाचा वाढता तडाखा असाच कायम राहिला तर पाणीपातळी आणखी खालावली जाणार आहे.\nसोलापूर पूर उजनी धरण धरण पाणी ऊस पाऊस पुणे\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-pamet-post-bank-customers-are-back-foot-about-this-bank/", "date_download": "2019-07-16T10:36:44Z", "digest": "sha1:7HFHXHEKJPM53LBOFSNIA44J6WEMOUSG", "length": 19333, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पेमेट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी फिरवली पाठ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\n‘जागतिक तलवारबाजी’साठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटक���\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nवृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘जागतिक तलवारबाजी’साठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड\nपेमेट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी फिरवली पाठ\nBreaking News नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या\nपेमेट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी फिरवली पाठ\nपोस्ट ऑफिसकडून मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या पेमेंट पोस्ट बँकेकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे. नाशिक विभागात बँकेच्या दोनशे शाखा असून त्यामध्ये अवघ्या चार हजार ग्राहकांनी खाते उघडले आहेत. सद्यस्थितीत बँकेकडे वीस लाखांच्या ठेवी जमा आहेत. बँकेला ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. अद्याप बँकेने बाळसे धरले नसताना पोस्ट ऑफिसकडून मात्र, जिल्हयामध्ये बँकेच्या शंभरहून अधिक शाखा सुरू करण्याची लगीनघाई सुरू आहे.\nपोस्ट ऑफिसला कॉर्पोरेट लूक देण्यासाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये पेमेंट पोस्ट बँक सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. गतवर्षी एक सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेमेंट पोस्ट बँकेचे उद्घाटन केले होते. नाशिकमध्येही जीपीओ येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पेमेंट पोस्ट बँकेची शाखा सुरू आहे. तसेच, विभागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी व निफाड या ठिकाणी देखील बँकेच्या शाखा सुरु आहेत. सध्यस्थितीत बँकेच्या दोनशे शाखा कार्यन्वित आहेत. मात्र, जिल्ह्यामध्ये बँकेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.\nमागील सहा महिन्या��� दोनशे शाखांंमध्ये अवघ्या चार हजार ग्राहकांनी खाते खोलले आहेत. सद्यस्थितीत बँकेकडे वीस लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. ही आकडेवारी बघता अद्यापही पेमेंट पोस्ट बँक ग्राहकांच्या पसंतीस उतरली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बँकेकडून खातेधारकांना ठेवीवर चार टक्के व्याज दिले जाते. इतर बँकाच्या तुलनेत हा व्याज दर अत्यल्प आहे. हे देखील पेमेंट पोस्ट बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरविण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच बँकेच्या एटीएम सुविधेला अद्याप मुहूर्त लाभला नाही. एकूणच अत्याधुनिक सोयी सुविधांच्या अभावामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात पेमेंट पोस्ट बँक अपयशी ठरत आहे.\nशंभरहून अधिक नवीन शाखा होणार सुरू\nनाशिक विभागात बँकेच्या दोनशे शाखा सुरू आहेत. आगामी काळात 124 नवीन शाखा सुरू केल्या जाणार आहेत. बॅकेमध्ये ग्राहकांना ऑनलाईन बँकिग, आरटीजीएस, एनएफटी, लाईट व मोबाईल बिल भरणा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आगामी काळात पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही योजना देखील सुरू केली जाणार आहे. तसेच, ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्था सुलभ व्हावी, यासाठी ग्राहकांना फक्त आधारकार्डवर पेमेंट पोस्ट बँकेत खाते खोलता येईल.\nगुन्हेगारी रोखण्यासाठी समीर भुजबळांची पोलीस आयुक्तांंकडे मागणी\nराष्ट्रीय युवादिन विशेष : युवा वर्गात भारताला महासत्ता करण्याचे सामर्थ्य\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nदेशातील 17 राज्ये भाजपमय : 6 राज्यात काँग्रेस एकला चलो रे\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nरमजान ईद निमित्त शाहजानी ईदगाह मैदानावर नमाज पठण; शांतता, दुष्काळ हद्दपार व्हावा यासाठी विशेष दुवा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nवायू’चा तडाखा; चीनच्या 10 बोटी रत्नागिरीकिनारी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nमुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री ‘पाण्याचे’ थकबाकीदार : माहिती अधिकारात मुंबई महापालिकेची माहिती\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\n‘पळशीची पीटी’ द्वा���ा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://bhararinews.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2019-07-16T11:19:30Z", "digest": "sha1:EQHJKCBWNB6DOY5YJEYILPJQP7FTGBRO", "length": 7375, "nlines": 68, "source_domain": "bhararinews.blogspot.com", "title": "भरारी : .....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !", "raw_content": "\n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \nकोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच मागच्या सरकारांवर खापर फोडतील तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांच्या तोफा मोदींना टार्गेट करतील .मात्र सोशल मीडियावर विनोदाने फिरणारा हा फोटो माझे मन बेचैन करत होता.घरात बसून ऑनलाईन पिझ्झा बर्गरची ऑर्डर देऊन ते मागवून खाण्याचे दिवस आलेत तरी सुद्धा देशाच्या अनेक भागातील आठवडे बाजारातील हे दृश्य नेहमीचेच आहे.`त्यांच्यात` उंदीर खाण्याची परंपरा आहे असे म्हणून आपण पळवाट शोधू शकतो. परंतु सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही .स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला तरी सरकार यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाही ही खेदाची बाब आहे.आज देशभर अन्नधान्याची गोदामे भरभरून वाहत आहे.इतकी कि धान्य ठेवायला जागा अपुरी पडते आहे .अनेक रेल्वे स्टेशन्सवर बाजार समित्यांच्या आवारात धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पावसात भिजत आहे. मग ते धान्य या लोकांना वाटायला सरकारला लाज वाटते कि काय हे समजायला मार्ग नाही.देशाचे नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मोठमोठ्या समारंभातून अन्नपदार्थांची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सध्या लग्नसमारंभ किंवा हॉटेलांमध्ये अन्न उष्ट टाकायचे फ्याड आले आहे. लग्नांमध्ये ताटात स्वतःच्या हाताने वाढून अर्धे ��ेवण फेकण्यात लोकांना मोठेपणा वाटतो.वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येसुद्धा एकमेकांच्या तोंडाला केक चोपडण्याचे आणि डोक्यावर अंडे फोडण्याची विकृती समाजात आली आहे. `अन्न हे परब्रम्ह ` ही आपली संस्कृती असताना अन्न पायदळी तुडवले जाते.जोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी उंदीर खाणाऱ्यांमधील आणि संपत्तीचा माज आला म्हणून अंडे फोडणाऱ्या,अन्न पायदळी तुडवणाऱ्यांमधील दरी बुजवली जात नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता बनेल याचे आपण स्वप्न पाहू नये .\n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \n..... तर महासत्ता हे दिवास्वप्न च कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच म...\nमित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा...\nमाझे म्हणने पटतेय का बघा \nमाझे म्हणने पटतेय का बघा मित्रांनो , हा फोटो आहे भारतातील आघाडीचे उद्योगपती अजय पिरामल यांचा . त्यां...\n.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच \n..... तर महासत्ता हे दिवास्वप्न च कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच म...\nनाशिक , महाराष्ट्र , India\nमराठा समाजातील वधूवरांसाठी नं.१ वेबसाईट ,ऑनलाईन नावनोंदणीची सोय , SMS द्वारे स्थळांची माहिती\nमराठा शुभ लग्न डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5049686538660770197&title=Tour%20To%20Vijayanagar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T10:34:41Z", "digest": "sha1:X67XMNTE6HJAQWJDK6VLDQL2ZEV2OODX", "length": 34773, "nlines": 161, "source_domain": "bytesofindia.com", "title": "जागतिक वारसास्थळ – विजयनगर", "raw_content": "\nजागतिक वारसास्थळ – विजयनगर\nविजयनगर हे जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कर्नाटक राज्यातील ठिकाण आहे. तेथील बऱ्याच ठिकाणी आज अवशेषच पाहायला मिळत असले, तरी त्यांचे सौंदर्य डोळे दिपवून टाकणारे आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज या वारसास्थळाची सैर करू या.\nवैभवसंपन्न इतिहासाची साक्ष देणारे विजयनगर प्रत्येक भारतीयाने बघितलेच पाहिजे. हे ठिकाण कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात आहे. हम्पीचे अवशेष कर्नल कोलिन मॅकेन्झीने इ. स. १८००मध्ये जगाच्या पुढे आणले. जाग��िक वारसास्थळ म्हणून मान्यता पावलेले हम्पी तथा विजयनगर पाहताना डोळे दिपून जातात. उद्ध्वस्त असले, तरी त्याचे सौंदर्य आजही टिकून आहे. अवशेष पाहिल्यावर त्या काळच्या वैभवाची कल्पना येते. झुलणारे हत्ती, त्यावर अंबारी, त्यात बसलेले राजपुरुष, बाजारात चाललेली उलाढाल, विठ्ठल मंदिराच्या पुढील प्रांगणात असलेल्या संगीत मंडपात सुरू असलेले नृत्य, गायन... असे सारे मनःचक्षूंपुढे घडत आहे असे वाटते. हम्पी हे परंपरेने पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र किंवा भास्कर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव आहे. हम्पी हा शब्द पंपा या शब्दापासून आल्याचे मानले जाते. रामायणातील प्राचीन किष्किंधा नगरी आजच्या हम्पीजवळ वसलेली होती, असे मानले जाते.\n‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्’ या संस्कृत वचनाप्रमाणे या राजधानीतील लोक आपले जीवन सुख-शांतीने व्यतीत करीत होते. वास्तू, शिल्प, चित्रादि कलांबरोबर संगीत, नृत्यादी कलांना विजयनगरच्या सम्राटांनी प्रोत्साहन दिले. मोठ्या समारंभप्रसंगी राजदरबारात नृत्य-संगीताचे कार्यक्रम होत असत. या काळात संगीतावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इम्मडी देवरायाच्या आज्ञेवरून कल्लिनाथ याने शादेवाच्या संगीतरत्नाकर या ग्रंथावर टीका लिहिली. कर्नाटक शैलीची अभिवृद्धी याच काळात झाली. तसेच धृपद व ख्याल या गायनप्रकारांचा प्रसारही झाला. राघवेंद्र-विजयम् ग्रंथामध्ये कृष्णदेवराय स्वतः वीणा वाजवीत असल्याचे वर्णन आढळते. अल्लाउद्दीन खिलजीने काकतीय राजवट संपविल्यावर दक्षिणेतील हिंदू राजवट खिळखिळी झाली होती. इ. स. १३३६मध्ये स्वामी विद्यारण्य यांच्या प्रेरणेतून स्फूर्ती घेऊन इ. स. १३३६मध्ये हरिहर व बुक्कराय या दोन बंधूंनी हम्पी येथे विद्यानगरीची स्थापना केली. हे ठिकाण पुढे विजयनगर राज्याची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले. २२७ वर्षांच्या कालखंडात हे साम्राज्य दक्षिण भारतात श्रीलंकेपर्यंत पसरले. पोर्तुगीजांशी त्यांचे राजनैतिक संबंध असल्याने विजयनगरच्या दरबारात पोर्तुगीजांचा राजदूत उपस्थित असे. त्यामुळे पोर्तुगीज अहवालातून विजयनगरमधील काही घटनांचे तपशील मिळतात.\nदाक्षिणात्य स्थापत्य आणि मूर्तिकलेत विजयनगर शैलीची भर पडली. या शैलीने दक्षिण भारतात एक वेगळा ठसा निर्माण केला. होयसळ किंवा चा��ुक्य शैलीतील एखादे मंदिर विजयनगर राजवटीत दुरुस्त केले गेले असेल किंवा विस्तारले गेले असेल, तर त्याची वेगळी छाप अजूनही दिसून येते. तत्कालीन तेलुगू व संस्कृत साहित्यातून विजयनगरच्या सांस्कृतिक प्रगतीचा आलेख दिसून येतो. सायणाचार्य व माधवाचार्य यांच्या ग्रंथांतून, येथील राजांच्या शासनपद्धतीविषयी माहिती मिळते. कंपणाच्या पत्नीने मधुराविजयम् नावाचे काव्य लिहिले होते. राजेही संस्कृतचे उत्तम जाणते होते. व्यंकट सेनापती अनंत यांच्या काकुस्थ-विजयम् या ग्रंथातून ऐतिहासिक माहिती मिळते.\nविजयनगरचे राजे हिंदू होते; मात्र त्यांना इतर धर्मांबद्दलही आदर होता. परधर्माबाबत ते सहिष्णू होते. फिरिश्ता याबाबत लिहितो, की दुसरा देवराय याने आपल्या सैन्यातील मुसलमानांची संख्या लक्षात घेऊन त्यांना प्रार्थनेसाठी राजधानीत एक मशीद बांधून दिली होती. त्याच्या धर्मसहिष्णुतेबद्दल बार्बोसाने पुढील गौरवौद्‌गार काढले आहेत – ‘राजा ख्रिस्ती, ज्यू, मूर वा अन्य धर्मी अशा कोणत्याही जाती-धर्मांच्या व्यक्तीस राजधानीत वास्तव्य करण्यास मुभा देत असे. अन्य धर्मीयास कोणी कधी उपद्रव केल्याचे वा त्याची चौकशी झाल्याचे ऐकिवात नाही.’ त्या वेळी विजयनगरची लोकसंख्या पाच लाख होती. यावरून राजधानी कशी असेल याची कल्पना येते.\nव्यापारउदीम यांनी समृद्ध असे मध्ययुगीन साम्राज्य अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा अशा पाच बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन तालिकोटच्या लढाईत संपवून टाकले. तब्बल दोन महिने विजयनगरची लूट चालू होती.\nलढाईत विजयनगरची सरशी होत असताना रामरायाचे दोन मुसलमान सरदार फितूर झाले. त्यांनी रामरायाला रणांगणात कैद केले व तेथेच त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून विजयनगरचे सैन्य सैरावैरा पळत सुटले व सुलतानांचा विजय झाला. २३ जानेवारी १५६५ रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला व दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली. विजयनगरमधून सोन्याचा धूर निघत असे, असे तेथील सुबत्तेबद्दल बोलले जायचे.\nराज्य नष्ट झाले; पण वैभवाची साक्ष अद्यापही टिकून राहिली आहे. तुंगभद्रेचे पाणी हम्पीमध्ये छोट्या दगडी कालव्यांद्वारे (पाट) पोहोचविले जात होते. जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना येथे बघण्या��� मिळतो. हम्पी येथे सतत उत्खनन व शोधकार्य चालू असते. पाणी वाहून नेणारे टेराकोटाचे पाइपही नुकतेच तेथे सापडले आहेत. तत्कालीन दगडी पुलांचे अवशेषही दिसून येतात. येथील पुष्करिणी अतिशय सुंदर आहे. राजवाड्याचे अवशेष, राणीवसा, हत्तीखाना टांकसाळ, भोजनशाळा, घरांची जोती असे अनेक अवशेष येथे पाहायला मिळतात. तेथील काही स्थळांबद्दल माहिती घेऊ या.\nविठ्ठल मंदिर : हे हम्पीचे मुख्य आकर्षण आहे. राजा देवराया दुसरा याच्या कारकीर्दीत (इ. स. १४२२ ते १४४६) याची उभारणी झाली. श्री विजयविठ्ठल मंदिर म्हणूनदेखील हे ओळखले जाते. हे भगवान विष्णू यांचे रूप श्री विठ्ठलास समर्पित आहे. मंदिरात विठ्ठलाची एक मूर्ती होती. बहुधा ती तालिकोट लढाईच्या वेळी लपविली गेली असावी व त्यानंतर ती भानुदास महाराजांनी पंढरपूरला नेली असावी, असे मानले जाते. या बाबतीत अनेक कथा प्रचलित आहेत. राजा कृष्णरायाने ती मूर्ती पंढरपूरहून विजयनगरला नेली व ती भानुदास महाराजांनी परत आणली, अशीही कथा सांगितली जाते. तालिकोटची लढाई १५६५मध्ये झाली. म्हणजे मूर्ती त्याअगोदर पंढरपूरला आणली असावी. कारण भानुदास महाराज १५१३मध्ये निवर्तले होते. याबाबत उलट सुलट सांगितले जाते. शक आणि सन यांचा ताळमेळ लागत नाही; पण एक मात्र नक्की, की पंढरपूरच्या विठ्ठलाचे हम्पीशी अतूट नाते नक्कीच आहे.\n‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु....’ ही संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातील ओळ कर्नाटकाशी निगडित आहे. ज्ञानेश्वरांचे वडीलसुद्धा पंढरपूरला जात असत. संत ज्ञानेश्वर १२९६मध्ये समाधिस्थ झाले, तर विजयनगरची स्थापना १३३६मधील आहे. म्हणजे विठ्ठलाची मूर्ती त्याआधीच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. म्हणजे कृष्णदेवरायाने ती मूर्ती पंढरपूरहून हम्पीला नेली असावी व संत भानुदासांच्या विनंतीला मान देऊन परत केली असावी, असे मानण्यास हरकत नाही. मुख्य विठ्ठल मंदिराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झालेली आहे. तरीही सभामंडपातील अखंड पाषाणातील दोन फूट रुंदीचा साधारण २० फूट लांबीचा एक बीम अद्यापही दिसून येतो. त्यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना करता येते. मंदिरातील स्तंभावरील शिल्पकला पाहिली, की मंदिराच्या सभागृहाच्या त्या वेळच्या देखणेपणाची कल्पना येते. विठ्ठल मंदिरात व आसपासची मुख्य ठिकाणे म्हणजे रंगमहाल, विजयरथ आणि बाजार.\nरंगमहाल : हा ५६ खांबांवर उभा ��सून, संगीत मंडप म्हणून प्रसिद्ध आहे. याला ‘सारेगम मंडप’ असेही संबोधले जाते. याच्या खांबांवर हलक्या हाताने कमी-जास्त चापटवजा मारले असता नाद उमटतातच; पण आता तेथील खांबांना हात लावता येत नाही. हे स्तंभ अतिशय सुबक आहेत.\nविजयरथ : एकाच दगडात कोरलेला विजयरथ हे येथील वैशिष्ट्य आहे. याची चाके हलू शकतात. तसेच याचे भाग वेगळे होऊ शकतात; पण तसे करण्यास आता शासनाने बंदी घातली आहे. विजयनगरचा शिल्पकार हा एकसंध दगडात रथाचे शिल्प खोदण्यात विलक्षण कुशल होता. ताडपत्री आणि हम्पी येथील रथ हे याचे उत्कृष्ट नमुने होत. विठ्ठल मंदिराच्या जवळ तत्कालीन बाजारपेठेचे अवशेषही आहेत.\nउग्र नरसिंह/लक्ष्मी नरसिंह/प्रसन्न नरसिंह : नरसिंह हा विष्णूचाच अवतार असल्याने वैष्णवांमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. सात नागाच्या फण्याने आच्छादित केलेल्या या मूर्तीच्या मांडीवर पूर्वी लक्ष्मी बसलेली होती. म्हणून लक्ष्मी-नरसिंह असेही संबोधले जायचे. मूळ मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्या वेळी तिचे डोळे काढण्यात आले होते. त्या जागी नवे डोळे बसविल्यावर ती उग्र दिसू लागली. म्हणून उग्र नरसिंह म्हटले जाते.\nबडवी लिंग : लक्ष्मी-नरसिंह मूर्तीजवळ नऊ फूट उंचीचे शिवलिंग आहे. एकाच काळ्या पाषाणात हे शिवलिंग कोरलेले आहे. हे पाण्यात असून बडवीलिंग मंदिर म्हणूनही ओळखले जाते. बारकाईने पाहिले असता यामध्ये शिवाचे तीन नेत्र दिसून येतात.\nहजारा राम मंदिर : हजारा राम मंदिर हे हम्पीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विजयनगर शैलीतील हे देखणे मंदिर असून, यामध्ये रामायणाचे प्रसंग कोरलेले आढळून येतात. हे मंदिर राजाच्या स्वतःच्या साधनेसाठी बांधण्यात आले होते. मंदिराच्या अंतर्बाह्य बाजू शिल्पकलेने ओतप्रोत भरलेल्या आहेत. येथे एक बुद्धमूर्तीही आहे. या मंदिरात राम विवाह, जंगलामध्ये गमन, सीतेचे अपहरण आणि राम आणि रावण यांच्यातील शेवटच्या लढाईचे वर्णन चित्रांतून घडविण्यात आले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर घोडे, हत्ती, उंट यांसारख्या काही प्राण्यांची शिल्पेदेखील आहेत.\n१५व्या शतकाच्या सुरुवातीस देवराय दुसरे यांनी हजारा राम मंदिर बांधले. ‘हजारा राम’चा शब्दशः अर्थ म्हणजे हजारो राम. यातील भिंतींवर मोठ्या पट्ट्यांत रामायणातील प्रसंग दाखविण्यात आले आहेत. हे मंदिर राज्याचे खासगी मंदिर व विजयनगरच्या शाही प��िवारासाठी असल्याचे मानले जाते. हे मूळ मंदिर आयताकृती संकुलामध्ये एक साधी संरचना म्हणून बनवले गेले होते. यात केवळ एक सभामंडप आणि अर्ध-मंडप होता. त्यानंतर एक खुला पोर्च आणि सुंदर खांब जोडण्यासाठी मंदिराची पुनर्निर्मिती केली गेली. हॉलमध्ये अद्वितीय काळ्या दगडांचे खांब आहेत. तीन छिद्रांसह एका रिकाम्या जागी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती होत्या.\nकमल महाल : हम्पीमधील एकमेव नुकसान न झालेली देखणी वास्तू म्हणजे कमल महाल. हा महाल कमळाच्या आकारात असून दोन मजली आहे. याच्या कमानी इस्लामिक पद्धतीच्या असल्याने बहुधा याला लढाईच्या वेळी धक्का लावला गेला नसावा. यावर एक पाण्याची टाकी असून, त्यातून सर्व इमारतीत पाणी खेळविले गेले आहे. त्यामुळे तो थंड राहतो. हा महाल राजवाड्यातील स्त्रियांचे खेळ, मनोरंजन यासाठी बांधला होता. राणीचे स्नानगृह, राणी वसा अशा अनेक इमारती आसपास आहेत.\nगजशाला : हम्पीमधील कमीत कमी नासधूस झालेल्या इमारतींपैकी हे एक प्रमुख पर्यटन ठिकाण आहे. इस्लामिक शैलीतील हे बांधकाम असून, डोम असलेल्या ११ खोल्या हत्ती बांधण्यासाठी बांधलेल्या आहेत. विजयनगर राजांना हत्ती खूप प्रिय होते. त्यांच्या सैन्यदलातही हत्ती असायचे.\nपुरातत्त्व संग्रहालय : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार बांधण्यात आलेले हे पहिले संग्रहालय आहे. या संग्रहालयात प्राचीन शिल्पकला आणि अनेक कलाकृती पाहायला मिळतात. तसेच हम्पीच्या इतिहासाची झलक येथे पाहायला मिळेल. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक असाल, तर या संग्रहालयाच्या भेटीमुळे आपल्याला नक्कीच समाधान मिळेल. सोन्या- चांदीची नाणी, अनेक देवतांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात. निरनिराळ्या प्रकारचे अनेक कक्ष येथे आहेत. त्यात मौल्यवान दागदागिने, शिल्पे आहेत.\nपट्टाभिरामा मंदिर : हे मंदिर हम्पी संग्रहालयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे. ते १६व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आले. हे मंदिर ६४ खांबांवर उभे आहे. मंदिराजवळचा भाग वरादा देवी अम्माना पेट म्हणून ओळखला जात असे. वरादा देवी अम्माना तुलुवा राजा अच्युत राय यांची राणी होती.\nराजाची तुला : विजयनगरचे एक आकर्षण म्हणजे राजाची तुला. तिला तुलपुरुषंदना म्हणतात. हे विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस आहे. पाच मीटर (सुमारे १५ फूट) उंचीच्या दोन दगडांत कोरलेला तुला स्तंभ अ��ून, त्यामध्ये राजाची ग्रहणादी काळामध्ये सोन्या-चांदीने तुला केली जात असे. त्यानंतर त्याचे दान करण्यात येत असे.\nगणेशमूर्ती : हेमकुटा टेकडीवर दोन मोनोलिथिक गणेशमूर्ती आहेत. एकाचे नाव कडालेकूल गणेश व दुसऱ्याचे नाव ससीवेकालु गणेश असे आहे. कडालेकूल गणेश १५ फूट उंचीचा आहे, तर ससीवेकालु गणेश आठ फूट उंचीचा आहे. या मूर्तीचीही बऱ्याच प्रमाणात तोडफोड झालेली आहे. ससीवेकालु गणेश अजूनही सुंदर दिसतो. विजयनगरचा राजा नरसिंह याच्या काळात १४९१ ते १५०५ यादरम्यान याची निर्मिती झाली होती.\nकसे जाल कोठे राहाल\nविजयनगरजवळ होस्पेट रेल्वे स्टेशन असून, हुबळी-चेन्नई रेल्वेमार्गावर होस्पेट व बेल्लारी स्टेशन्स येतात. जवळचा विमानतळ बेल्लारी येथे आहे. होस्पेट हे ठिकाण चित्रदुर्ग-विजापूर राष्ट्रीय हमरस्त्यावर आहे. होस्पेट येथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. ऑक्टोबर ते मेपर्यंत या ठिकाणी जायला हरकत नाही; पण फेब्रुवारीपर्यंत हवा चांगली असते. नंतर तीव्र उन्हाळा असतो.\nया सदराच्या पुढील भागात पाहू या विजयनगरमधील विरूपाक्ष मंदिर, बेल्लारी जिल्ह्यातील अस्वलांचे अभयारण्य आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणे.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nराजू सोनार मुंबई About 237 Days ago\nछान माहिती सरळ सोपी भाषा\nविजयनगर - भाग दोन ऐतिहासिक कोप्पळ जिल्हा कावेरीच्या खोऱ्यातील रम्य प्रदेश सुंदर चिकमंगळूर चालुक्यांची राजधानी - बदामी\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nअमरावती व बुलढाणा जिल्ह्यात होणार ‘सीताफळ हब’\nखटल्याच्या निकालाची प्रत मराठीतूनही उपलब्ध होणार\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-16T11:14:17Z", "digest": "sha1:UXSYKMEI5OXV3ZCNAXWUCX3PHVV4YGIQ", "length": 6707, "nlines": 78, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "२७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा वाढदिवस साजरा. - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\n२७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा वाढदिवस साजरा.\nदिनांक २७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा साजरा करण्यात आला. डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. निखिल खेडकर, डॉ. इंद्रायणी इनामदार आणि सई चपळगांवकर यांनी केक कापला. ‘सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार – २०१८’ यावर्षी श्री राजू भवर यांना देण्यात आला. यानंतर सर्व सहकाऱ्यांसाठी सहकुटुंब स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.\n← शांती नर्सिंग होमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा….\nशांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माणूसकीचा सोहळा साजरा. →\nएक टिप्पणी सोडा Cancel reply\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\n\"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/prison-officers-and-employee-will-become-slim-medical-checkup-started-1561003746.html", "date_download": "2019-07-16T11:07:08Z", "digest": "sha1:FMUHHMSBAPE7YKLLQCFBDUJUYHL5FH2M", "length": 9837, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prison officers and employee will become slim, medical checkup started | कारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात\nपोलिसांची होणार रक्तगट, ब्लड प्रेशर, शुगर, हिमाेग्लाेबीन, डाेळे-नाक तपासणी\nपुणे - राज्यातील विविध कारागृहांत माेठ्या प्रमाणात शिक्षा झालेले व शिक्षेची सुनावणी सुरू असलेले कच्चे आणि पक्के कैदी आहेत. त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेऊन कारागृहातील सुरक्षा याेग्य राखण्याकरिता सुमारे पाच हजारपेक्षा अधिक कारागृहातील अधिकारी व कर्मचारी राज्यभरात कार्यरत आहेत. कैद्यांच्या वेगवेगळया कल्याणकारी याेजना दरवेळी प्रशासनाकडून राबवल्या जातात. परंतु यापुढील काळात वेगवेगळया आजाराने ग्रस्त, वजन वाढलेले आणि शारिरिक तंदुरुस्ती नसलेल्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्लीम करण्यासाठी कारागृहाचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक सुनील रामानंदन यांनी कंबर कसली आहे. यापुढे काेणत्याही कारागृहातील अधिकारी, कर्मचारी ढेरपाेट न दिसता स्लीम हाेण्याच्या दृष्टीने सर्वांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र कारागृह विभागात एकूण नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, एक खुली वसाहत आणि १७२ उपकारागृहांचा समावेश आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची ३० जूनपर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तगट चाचणी, उच्च रक्तदाब , शुगर, हिमाेग्लाेबीन, डाेळे-नाक तपासणी करून त्याबाबतचा एक अहवाल तयार केला जाणार आहे. नागपूर, पुणे, आैरंगाबाद, मुंबई या विभागांच्या कारागृह अधीक्षकांचा व्हिडिआे काॅन्फरन्स घेण्यात येत असून ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वजन जास्त आहे, विविध आजारांनी ग्रस्त पोलिसांना तब्येत सुधारण्यासाठी दृष्टीने तज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे.\nकर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली\nतंदुरुस्तीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष्य नसल्याने त्यांना दरराेज पीटी व ड्रील मैदानावर करावे लागणार असून दर शुक्रवारी कारागृह मुख्यालयात परेड घेतली जाणार आहे. कैद्यांच्या सहवासात काम करावे लागत असल्याने कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली दिसून येत आहे. चिडचिडेपणा, नकारात्मकता या गाेष्टीमुळे पूर्ण क्षमतेने ते काम करू शकत नाहीत. आराेग्य सुविधांकडे लक्ष देऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांना कणखर बनवल्यास त्यांची कार्यक्षमता वाढू शकेल, असा विश्वास कारागृहाचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक सुनील रामानंदन यांनी व्यक्त केला आहे.\nआता चंद्र पृथ्वीजवळ आल्याशिवाय चांद्रयानासाठी मुहूर्त नाहीच; त्रुटी दूर करण्यासाठी लागणार वेळ\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहितांची संख्या गंभीर विषय ; यूपीएससीत देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांचे मत\nचोरट्यांनी महिलेला तोंड दाबुन लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, नंतर अंगावरील दागिणे हिसकावून केला पोबारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/womens-contribution-in-farming-is-important/", "date_download": "2019-07-16T10:03:04Z", "digest": "sha1:J3L6OT2ELFKD3S7WB2KGX6GBULK6QCHX", "length": 14793, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकामात महिलांचा वाटा महत्वपूर्ण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकामात महिलांचा वाटा महत्वपूर्ण\nऔरंगाबाद: महिलांनी न्युनगंड सोडायला पाहिजे, महिला या सृष्टीच्या निर्मात्या आहेत. शेतीतील मुख्य कामांमध्ये महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आज महिला शिक्षण घेवून अनेक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. आज केवळ पुस्तिकी शिक्षण घेवून भागणार नाही, आपणास कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देवयानीताई डोणगांवकर यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दि. 3 जानेवारी आयोजीत महिला शेतकरी मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर कोल्हापुर येथील स्वंयमसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर, कृषीभुषण श्री. विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोध�� संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री तुकाराम मोटे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटंगावकर, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस.बी.पवार, प्राचार्य डॉ. किरण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषी विद्यापीठ अंर्तगत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने शेतीत काबाडकष्ट करणा­ऱ्या महिलांसाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे, या तंत्रज्ञानाचा वापर महिलांनी करावा. आज दैनंदिन पोषण अन्नामध्ये भरड धान्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. या दृष्टीने परभणी कृषी विद्यापीठाने लोह व जस्त यांचे प्रमाण जास्त असणारा देशातील पहिला जैवसंपृक्त ज्वारीचा वाण परभणी शक्ती विकसीत केला आहे. यापासून मुल्यवर्धित पदार्थ तयार करून महिला बचत गटांनी उद्योग सुरु करावेत. शहरातील मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र दालन निर्माण करण्याची गरज आहे. औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रामुख्याने महिला शास्त्रज्ञांचा समावेश असून महिला सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील असतात.\nस्वंयसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय आपला देश आर्थिक महासत्ता होवू शकत नाही. महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, महिला शिकली तर संपुर्ण कुटुंब शिकते. महिलानी उद्योग क्षेत्रामध्ये उतरून कृतीवीर व्हा, बचत गटाच्या माध्यमातून दर्जात्मक विविध पदार्थ तयार करून रास्त किमतीत विक्री करा. नवीन तंत्रज्ञानाची कास धरा. महिलांमध्ये नेतृत्वगुण पेरावे लागतील. महिलांमध्ये राजकीय साक्षरता व अर्थ साक्षरता झाली पाहिजे. मोठे स्वप्न पहा, स्वत:चे मालक स्वत: व्हा, केवळ वाचावीर होवू नका, असा सल्ला त्यांनी दिला.\nयावेळी कृषीभुषण श्री विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री. तुकाराम मोटे आदींनी आपल�� मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात विद्यापीठ प्रकाशीत मासिक शेतीभाती महिला विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले तर आभार प्रा. दिप्ती पाटंगावकर यांनी मानले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी सुलभ साधने यावर डॉ. जयश्री झेंड यांनी तर फळे-भाजीपाल्याची साठवणूक व प्रक्रिया यावर डॉ. फरझाना फारुखी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते, यात कृषी विज्ञान केंद्र पुरस्कृत महिला उद्योजिकांच्या दालनाचा समावेश होता. मेळाव्यास महिला शेतकरी, शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/220981.html", "date_download": "2019-07-16T10:23:36Z", "digest": "sha1:EMAP5LLZKVLHNEFYO7CCLCHFSWISSDUS", "length": 17131, "nlines": 190, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > साधना > अनुभूती > संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती\nसंत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती\nपू. (डॉ.) मुकुल गाडगीळ\n१. साधकांसाठी पादुकांमधील चैतन्य तात्काळ कार्यरत होणे\n‘संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर लगेचच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. ‘साधकांसाठी पादुकांमधील चैतन्य कसे तात्काळ कार्य करते’, याची अनुभूती मी घेतली.\n२. आता काळानुसार गुरुतत्त्व ईश्‍वरी राज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यरत झाले असल्याची अनुभूती येणे\nपादुकांचे पूजन होत असतांना माझ्या मूलाधारचक्रापर्यंत पादुकांची स्पंदने पोहोचून माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली. त्या वेळी मला पाठीमध्ये थंडावा जाणवू लागला. त्यानंतर पादुकांची स्पंदने थेट सहस्रारचक्र भेदून वातावरणात जाऊ लागली. यावरून मला जाणवले, ‘आता गुरुपरंपरेच्या तत्त्वाचे कार्य व्यापक झाले आहे. पूर्वी ते साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मुख्यत्वे कार्यरत होते. आता साधकांची आध्यात्मिक उन्नती वेगाने होत असल्याने आता गुरुतत्त्व ईश्‍वरी राज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यरत झाले आहे.’ काळानुसार गुरुतत्त्वाच्या कार्यामध्ये झालेला पालट मला लक्षात आला.\n३. पादुकांना बघून मला पुष्कळ आनंद होत होता. एवढा आनंद मी पूर्वी कधी अनुभवला नव्हता.’\n– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०१८)\nया अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक\nCategories अनुभूतीTags अनुभूती, पू. डॉ. मुकुल गाडगीळ, संत भक्तराज महाराज Post navigation\nसद्गुरु नं��कुमार जाधव यांची कृपादृष्टी आणि वरदहस्त लाभल्यावर बंधनमुक्त झाल्याचे जाणवून आनंद होणे\nसद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या समवेत प्रवास करतांना भीषण अपघात टळल्यासंबंधी आलेली अनुभूती \nवाराणसीमध्ये पार पडलेल्या ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’तील धर्मसेवेत धर्मप्रेमींचा प्रेरणादायी सहभाग आणि त्याद्वारे ‘पावलोपावली गुरुकृपाच कशी कार्य करते ’, याची आलेली अनुभूती\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी गायनसेवा सादर करतांना साधिकांना आलेल्या अनुभूती \nसाधकाच्या घरातील भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमांना वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढणे \nइंडोनेशिया येथील साधकांना गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार मह��लांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/salman-khan-sangeeta-bijlani-love-affair-azaruddin/", "date_download": "2019-07-16T10:10:05Z", "digest": "sha1:GQBWM6RCUGN2C47V54FXFSTUX7SARUU2", "length": 16655, "nlines": 109, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या पण.. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट ल��गणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome थेटरातनं सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या पण..\nसलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या पण..\nनव्वदच्या दशकाची गोष्ट. आजही भारताचा सर्वात एलिजिबल बचलर ही पदवी मिरवणारा सलमान सलीम खान नावाचा प्राणी तेव्हा २५ वर्षाचा होता. नुकताच त्याचा मैने प्यार किया सुपरहिट झाला होता. फिल्मफेअरसकट बरेच पुरस्कार मिळाले होते. छोटी मोठी अॅड करणाऱ्या मॉडेलपासून थेट भारताच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होता.\nजेष्ठ फिल्मरायटर सलीम खान यांचा हा थोरला चिरंजीव. दिसायला देखणा जवान, नुकताच पॉप्युलर झालेला. मग बापाला वाटल वेळीच दोनाच चार हात केलं तर पोरग आपल्या ताब्यात राहिलं. पोरग किती खोडगुणी आहे त्यांना माहित असाव. आता बाहेरून पोरगी शोधून आणायची त्यापेक्षा त्यालाचं बाहेर काय झंगाट चाललंय का विचारलं सल्लूनं हळूच मान खाली घालून सांगतील.\n“व्ह्य आबा. आपल्याला एक पोरगी आवडत्या पण आपल्यातली नाही, माझ्या पेक्षा वयान मोठी पण हाय. पण लग्नाला तयार हाय”\nसलीम खान खुश झालं. त्यांनी तर कुठ लग्न जातधर्म बघून लग्न केलेलं. पोरग लग्नाला तयार झालं एवढ्यावरचं ते खुश झाले. पोरगी वयान मोठी म्हणजे सलमान पेक्षा जरा जास्त शहाणी असणार हा हिशोब त्यांनी मनाशी केला.\nसलमानन पटवलेल्या पोरगीच नाव होतं संगीता बिजलानी. एकेकाळची मिस इंडिया. कुठल्यातर जाहिरातीच्या शुटींग वेळी दोघांची भेट झाली होती. तेव्हा अजून मैने प्यार किया अजून रिलीज झाला नव्हता. प्रेमाचं फुलपाखरू असलेलं सलमान या सुंदर फुलावर जाऊन बसायला किती वेळ लागणार होता पण हे फुल होतं लई वांड. प्रेम वगैरे ठीक आहे पण लग्न व्हायला पायजे असं तिने त्याला ठणकावून बजावलं.\nसल्लूनं पिक्चरचं कारण सांगून अशीच एक दोन वर्ष ढकलून काढली. संगीताचे पण काही सिनेमे रिलीज झाले पण तिला काय लई हिट मिळाले नाहीत. मग मात्र तिने सलमानवर लग्नाचं प्रेशर आणायला सुरवात केली. त्याच्या पुढ पर्याय उरला नाही. त्यान आईबाबानी लग्नाचा विषय काढल्यावर संगिताबद्दल सांगितलं.\nमिया बीबी राझी झाल्यावर काझी मियांनी लग्नाची तारीख काढली,२७ मे १९९४.\nलग्नाची तयारी सुरु झाली. हॉल बुक झाला. कापड शिवून झाली. पत्रिका छापल्या. गावभर वाटून पण झाल्या. एवढ्यात बातमी आली नवरी मुलगी बोहल्यावर उभा राहायला नाही म्हणत्या. दोन्ही घरातल्या थोरामोठ्यांना टेन्शन आलं. दोघांना अमोरासमोर आणून विचारलं नेमक काय झालंय. संगीतान सांगितलं,\nतुमच पोरग माझ्या पाठीमाग दुसऱ्या पोरगीला फिरवतय.\nझालं असं होतं की लग्नाला एक महिना उरला होता आणि सलमानचा सोमी अली नावाच्या एका पाकिस्तानी मॉडेल बरोबर टाका भिडला होता. संगीताला शंका आल्यावर तिनं त्याची पाळत ठेवली आणि सलमान तिला सोमी बरोबर रंगेहाथ गावलं. त्यान तिला ती माझी मैत्रीण हाय, आमचं तसं काय बी नाही असली थातूरमातुर कारण सांगून गंडवायचा प्रयत्न केला. पण त्याच्या पेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेल्या संगीतानं लग्नाची निमंत्रणपत्रिका फाडून लग्न मोडलं.\nपुढ तिनं भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान मोहम्मद अझरूद्दीन बरोबर तिने आपलं प्रकरण जुळवल. अझरूद्दीन तेव्हा मोठा स्टार होता. अजून मॅच फिक्सिंग वगैरे चं झेंगट त्याच्या माग लागल नव्हत. नेहमी कॉलर ताठ करून रुबाबात असणारा अझर स्टाईलच्या बाबतीत सलमानच्या दोन पावलं पुढचं होता. त्यांची पण ओळख एका जाहिरातीच्या शुटींगवेळीच झालेली.\nफक्त एकच प्रॉब्लेम होता अझरूद्दीनच लग्न झालं होतं. एवढचं नाही पण त्याला दोन मुलं देखील होती. भारताचा कप्टन बनल्यापासून अझरला आपल्या हैदरबादच्या गावठी बायकोचा कंटाळा येऊ लागला होता. ग्ल्मरस संगिता बिजलानी बरोबर लग्न करण्यासाठी त्याने नुरीनला सोडचिठ्ठी दिली.\n१९९६ साली अझर आणि संगिताचं लग्न झालं. मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये झालेल्या रिसेप्शनच्या जंगी कार्यक्रमासाठी क्रिकेट ते बॉलीवूड सगळे सेलिब्रेटी हजर होते.\nअझर आणि संगिताच लग्न चौदा वर्ष टिकलं. २०१०साली अझरूद्दीनचं आणि बडमिंटनपट्टू ज्वाला गुट्टाचं अफेअर चालू असल्याच्या बातम्या आल्या नी संगिताने डिव्होर्ससाठी अॅॅप्लिकेशन केलं. सध्या तीही सिंगलचं आहे.\nइकडे आपला सल्लू मिया सोमी अली बरोबर सुद्धा खूप दिवस टिकला नाही. तिने त्याच्यासाठी आपल फिल्मी करीयर पणाला लावलं पण सलमान तिच्या हाती सापडला नाही. त्याने विश्वसुंदरी ऐश्वर्यासाठी तिच्याशी ब्रेकअप केलं. त्यांनतर कतरिना, लुलीया अशा अनेक मुली आल्या गेला. पन्नाशीत गेलेला सलमान अजूनही लग्नाचं लाडू पासून दूरच आहे.\nसलमान रोज करत असलेले कांड, त्यानिम्मीताने पाठीमागे लागत असलेले कोर्ट केसेस बघून सलीम खानना अजून पश्चताप होतो की तेव्हाच याच लग्न लावून दिल असत तर बर झालं असत.\nहे ही वाच भिडू.\nजेव्हा एका बी-ग्रेड सिनेदिग्दर्शकाने सलमान खानला ऑफिसमधून हाकललं होतं\nहिट एन्ड रन मधून वाचवणाऱ्यासाठी सलमान एक गाणं राखून ठेवतोच \nसांगलीच्या राजकुमारीनं वडलांना स्पष्ट सुनावलं मैने प्यार किया \nPrevious articleबजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान असलेला नाशिकमधला ‘अंजनेरी किल्ला’ \nNext articleनेहरू ते मोदी: भारताची इस्रायलविषयीची भूमिका कशी बदलली\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nरॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.\nरणवीरने स्ट्रगलच्या काळात झाडू मारण्यापासून कास्टिंग काऊच पर्यन्त सगळं अनुभवलं आहे.\nलोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे “सत्या”नं सांगितलं.\nसर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-16T11:05:55Z", "digest": "sha1:EUCXS5ZRV53XETDCASS5WBUOC3FPLLM3", "length": 9753, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्याला राष्ट्रवादीने ठरवलं ‘वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाजनांच्या ‘त्या’ वक्तव्याला राष्ट्रवादीने ठरवलं ‘वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’\nपुणे: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला पडलेल्या भगदाडाचं खापर उंदीर, घुशी आणि खेकड्यांवर फोडलं होतं. आता महाजनांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यामध्ये एक फ्लेक्स लावण्यात आला असून सदर फ्लेक्सवर गिरीश महाजनांच कालच वक्तव्य “उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला” व त्याखाली मिश्किलपणे “वेड्यांचा बाजार व पेढ्यांचा पाऊस” असे लिहण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा ���\nदरम्यान राष्ट्रवादीच्या या ‘फ्लेक्सचे’ भाजपकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nआदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरूवारपासून सुरूवात\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार\nदलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन\nविधानसभा निवडणूक : शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेहरबान\nकॉंग्रेसचे इंजिन खराब झाले – मुनगंटीवारांचा टोला\nव्हिडीओ – जाणून घ्या आजच्या TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nसर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात – संभाजी पाटील-निलंगेकर\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ibn-lokmat-interview/", "date_download": "2019-07-16T10:14:22Z", "digest": "sha1:F5KRZUZLILE62AVZ7MWO7MYMMDSGGEB6", "length": 10027, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ibn Lokmat Interview- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्ष��ाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nशरद पवारांची संपूर्ण मुलाखत\nविश्वास पाटील यांची संपूर्ण मुलाखत\nसदानंद मोरेंची संपूर्ण मुलाखत\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nकुणाशीही युती-आघाडी करणार नाही -राज ठाकरे\nछगन भुजबळांची संपूर्ण मुलाखत\nकाँग्रेसमधूनच चव्हाणांना विरोध होता -तटकरे\nशरद पवारांची संपूर्ण मुलाखत\nनारायण राणेंची संपूर्ण मुलाखत\nमहाराष्ट्र Oct 3, 2014\nआघाडी तोडण्याची तयारी आधीच केली होती-पवार\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/egs-proposals-will-get-recognition-within-three-days/", "date_download": "2019-07-16T10:10:01Z", "digest": "sha1:FSSD35PQTDMZR3PJJWO5XDYXABMRL5SL", "length": 14195, "nlines": 82, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार\nमुंबई: रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सध्या 36 हजार 660 कामे सुरु असून त्यावर तीन लाख 40 हजार 352 मजूर काम करीत आहेत. याशिवाय शेल्फवर 5 लाख 74 हजार 430 कामे आहेत.\nगेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मागणी करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तीन दिवसात मंजूर करण्यात यावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे.\nराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी डिसेंबर 2018 मधील निर्णयानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि 35 लाख व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 60 लाख शेतकऱ्यांना या अगोदरच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तात्काळ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही आज देण्यात आले. त्यासोबतच दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पोर्ट्याबिलिटी (Portability) सुविधेचा वापर करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nराज्यात सध्या 13 हजार 801 गावे-वाड्यांमध्ये 5,493 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात 2,824 गावे-वाड्यांमध्ये 2,917 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.\nदुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1,429 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 42 हजार 150 मोठी आणि एक लाख दोन हजार 630 लहान अशी सुमारे 9 लाख 44 हजार 780 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 743 योजनांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी 118 पाणी पुरवठा योजना सुरु झाल्या आहेत. पुनर्जीवित योजना कार्यान्वित करण्यासाठी 28 योजनांचे आदेश देण्यात आले असून त्यापैकी 18 सुरु झालेल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी 300 योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या आर्थिक वर्षात 1,034 योजना प्रगतिपथावर असून 2019-20 वर्षाच्या आराखड्यात 10,005 नवीन योजना समाविष्ट करण्यात येत आहेत.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-four-arrested-bogus-papaya-seed-17713", "date_download": "2019-07-16T11:28:01Z", "digest": "sha1:LOORCI5CB3JNP7IMXMESXFOCHOVCPVVY", "length": 20135, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, four arrested for bogus papaya seed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटक\nपपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटक\nरविवार, 24 मार्च 2019\nकोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या पॅकिंगमध्ये बनावट बियाणे घालून त्याची विक्री करणाऱ्या हासूर (ता. शिरोळ) येथील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पॅकिंगसह ३५ किलो बनावट बिया असा सुमारे साडेअठरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nकोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या पॅकिंगमध्ये बनावट बियाणे घालून त्याची विक्री करणाऱ्या हासूर (ता. शिरोळ) येथील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पॅकिंगसह ३५ किलो बनावट बिया असा सुमारे साडेअठरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nरवी रावसाहेब पाटील (वय २८), बालवीर जयपाल मल्लिवाडे (वय ४०), पंकज लगमाण्णा माणगावे (वय ३५) आणि बाबासाहेब ऊर्फ दीपक पासगोंडा गाडवे (वय ३१, सर्व रा. हासूर, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.\nहासूर (ता. शिरोळ) येथे संशयित रवी पाटील आणि बालवीर मल्लिवाडे हे दोघे आपल्या घरात नामवंत कंपनीच्या नावाने पपईच्या बनावट बिया पॅकिंग करत असल्याची माहिती मुंबईतील डिटेक्‍टिव्ह सर्व्हिसेस कंपनीला मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी त्या दोघांच्या घरात नामवंत कंपनीच्या १२७२ पॅकिंगमध्ये ३५ किलो पपई फळाच्या बनावट बिया, दोन मशिनसह इतर साहित्य असा १८ लाख ४२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nयाप्रकरणी त्या दोघांसह संशयित पंकज, बाबासाहेब अशा चौघांना अटक केली. त्यांच्यावर कॉपिराइट ॲक्‍ट १९५७ च्या सुधारित अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. ही कारवाई उपनिरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार विजय गुरखे, पोलिस कर्मचारी गुलाब पाटील, श्रीकांत पाटील आणि आय. पी. इन्व्हेस्टिगेशन ॲण्ड डिटेक्‍टिव्ह सर्व्हिसेस कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केली.\nमोठ्या कंपनीच्या पॅकिंगमध्ये बनावट बियाणे मिसळून विकण्याच्या या कामात कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यामध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे. कंपन्यांचे कोणी कर्मचारी सहभागी आहेत का या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सध्या हे पॅकिंग जिथे उपलब्ध आहेत, त्याची माहिती आम्ही घेत आहोत. फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन आम्ही केल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.\nअसे होत होते बियांचे पॅकिंग\nसंशयित रवी, बालवीर, पंकज, बाबासाहेब हे एकाच गावातील आहेत. ते चौघे मिळून पपईच्या बागांमध्ये जात होते. तेथील मालकाकडून गळून पडलेल्या पपया गोळा करायचे. त्या वाळवून त्यातील बिया एकत्रित करत होते. त्यानंतर नामवंत कंपनीच्या पॅकिंगमध्ये ते भरून त्याची विक्री करायचे. हा प्रकार ऑक्‍टोबर २०१८ पासून ते चौघे करत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या बी-बियाण्यांची विक्री दुकानदारांना की थेट शेतकऱ्यांना केली, याची माहिती पोलिस घेत आहेत.\nशिरोळ तालुक्‍यातच हा प्रकार होत असूनही कृषी विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला याचा संशयही आला नाही. किंवा त्यांनी आपल्या गुणवत्ता विभागाच्या पथकाकडून खात्रीही करुन घेतली नाही. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने आम्हाला याबाबतची कल्पना नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या तपासात ऑक्‍टोबरपासून हा प्रकार सुरू असल्याचे म्हटले असले, तरी गेल्या कित्येक वर्षापासून बनावट बियाणे तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तरीही कृषी विभागाला या बाबत काहीच माहिती नसू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nकोल्हापूर पोलिस २०१८ 0 कृषी विभाग agriculture department शेती फळबाग पपई\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग क���यमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T10:04:07Z", "digest": "sha1:32AYQ7PKNSTB4JCLPEODKHOUJGXLMMPP", "length": 4366, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेग ग्लांस (क्रिकेट फटका) - विकिपीडिया", "raw_content": "लेग ग्लांस (क्रिकेट फटका)\n(लेग ग्लान्स, क्रिकेट फटका या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्रिकेटचे वेगवेगळे फटके मैदानावर कुठे-कुठे टोलविल्या जातात त्याचे चित्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nफलंदाजी - विविध क्रिकेट शॉट\nब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%88", "date_download": "2019-07-16T10:09:37Z", "digest": "sha1:5N5ZTEKOSAGNHTP2YGEFZWAI5WIPDQ7S", "length": 8001, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आईला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आई या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nलता मंगेशकर ‎ (← दुवे | संपादन)\nजगदीशचंद्र बोस ‎ (← दुवे | संपादन)\nझहीर खान ‎ (← दुवे | संपादन)\nकुटुंब ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:अपूर्ण लेख विकास ‎ (← दुवे | संपादन)\nरामशास्त्री प्रभुणे ‎ (← दुवे | संपादन)\nस्टीफन हॉकिंग ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोलस कोपर्निकस ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदू विवाह कायदा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Padalkar.kshitij/मराठी नाती ‎ (← दुवे | संपादन)\nमामा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी/विभागसजावट आराखडा नमुना १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख/करावयाच्या गोष्टींचा विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/करावयाच्या गोष्टींचा विभाग (पृष्ठसजावट) ‎ (← दुवे | संपादन)\nवडील ‎ (← दुवे | संपादन)\nसहोदर ‎ (← दुवे | संपादन)\nमाता (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचरक ‎ (← दुवे | संपादन)\nजुळे ‎ (← दुवे | संपादन)\nचिमटा वापरुन प्रसूती ‎ (← दुवे | संपादन)\nयाकोत्झिन ‎ (← दुवे | संपादन)\nतिळे ‎ (← दुवे | संपादन)\nव्हॅक्युम वापरून प्रसूती ‎ (← दुवे | संपादन)\nअनंतदास रामदासी ‎ (← दुवे | संपादन)\nमातृका ‎ (← दुवे | संपादन)\nधाड, बुलढाणा ‎ (← दुवे | संपादन)\nदीपिका कुमारी ‎ (← दुवे | संपादन)\nताराबाई मोडक ‎ (← दुवे | संपादन)\nपितृपक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nनाते ‎ (← दुवे | संपादन)\nऔरेलिआ कॉट्टा ‎ (← दुवे | संपादन)\nनाती ‎ (← दुवे | संपादन)\nईडिथ फ्रॅंक ‎ (← दुवे | संपादन)\nराजीव तांब��� ‎ (← दुवे | संपादन)\nनेत्रा साठे ‎ (← दुवे | संपादन)\nनयनतारा (मराठी अभिनेत्री) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन नॅश ‎ (← दुवे | संपादन)\nफेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी (पुस्तक) ‎ (← दुवे | संपादन)\nमहदंबा ‎ (← दुवे | संपादन)\nकुशवर्त ‎ (← दुवे | संपादन)\nआजोबा ‎ (← दुवे | संपादन)\nआजी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‎ (← दुवे | संपादन)\nजन्मदिन ‎ (← दुवे | संपादन)\nनगमा (अभिनेत्री) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतमाता ‎ (← दुवे | संपादन)\nकनकलता बरुआ ‎ (← दुवे | संपादन)\nवुल्फ, व्हर्जिनिया ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-07-16T10:22:46Z", "digest": "sha1:IS64MMUGPEZC2FR7DOQ5H2VYWOTYBPFO", "length": 3364, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉरेन लीसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवॉरेन लीसला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वॉरेन लीस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च १९ ‎ (← दुवे | संपादन)\nवॉरेन केनेथ लीस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलँडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95/all/", "date_download": "2019-07-16T10:21:57Z", "digest": "sha1:DYPJJFF7ODHQOB7YEBVGAZK24NOLGMIE", "length": 11379, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिहेरी तलाक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर ���ेले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nलग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार\nबलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यास पती विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.\nलग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार\nभाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’\nभाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’\nया कारणामुळे तिहेरी तलाक विधेयकाला मिळणार मंजुरी\nया कारणामुळे तिहेरी तलाक विधेयकाला मिळणार मंजुरी\n...म्हणून भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहे मुस्लिमांची साथ; काय आहे रणनीती\n...म्हणून भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहे मुस्लिमांची साथ; काय आहे भाजपची रणनीती\nSPECIAL REPORT : मोदी सरकार करणार वादा पूर्ण, तिहेरी तलाक पुन्हा मांडले\nSPECIAL REPORT : मोदी सरकार करणार वादा पूर्ण, तिहेरी तलाक पुन्हा मांडले\nमुलीला जन्म दिला म्हणून महिलेला दिला तलाक; पतीच्या विरुद्ध गुन्हा\nमुलीला जन्म दिला म्हणून महिलेला दिला तलाक; पतीच्या विरुद्ध गुन्हा\nTriple Talaq : आमच्याकडे स्त्रियांना मारहाण किंवा जिवंत जाळत नाहीत – आझम खान\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2011/10/10/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA/?replytocom=646", "date_download": "2019-07-16T11:17:15Z", "digest": "sha1:ZO4CBDS5GARTWL27FGSFZ3HGAZMUH7FS", "length": 15752, "nlines": 170, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "जगजीत गेला : एक सोनेरी स्वप्न भंगले…. | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nटाटा एअरलाईन्स : एका भव्य स्वप्नाची द���दिप्यमान यशस्वी वाटचाल…. →\nजगजीत गेला : एक सोनेरी स्वप्न भंगले….\nमुंह की बात सुने हर कोई\nदिलके दर्द को जाने कौन\nसाधारण १९९८ चे साल असावे. नुकताच आमचा कितवातरी प्रेमभंग झाला होता. पण यावेळेस मामला थोडा सिरियस होता. त्यामुळे बर्‍यापैकी आतपर्यंत जखम झालेली. आणि अशा वेळी कुठल्यातरी गझलेच्या या ओळी कानावर आल्या. शब्द कुणाचेका असेनात, पण त्या गायकाच्या आवाजातली कसक, तो दर्द थेट आतपर्यंत जाऊन पोहोचला. थोडे खोलात जाताच कळाले की तो जगजीत होता. मग जगजीतचे वेडच लागले.\nतशात नेमका दुरदर्शनवर ‘मिर्झा गालिब’ पाहण्यात आला. गुलझार दिग्दर्शित या चित्रपटात ‘मिर्झा गालिब’च्या गझलांना जगजीतसिंग यांनी आवाज दिला होता. तोपर्यंत गालिब कधी समजलाच नव्हता. पण जगजीतजींच्या तोंडून गालिबला ऐकताना मनापासुन गालिबला समजावुन घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हापासुन जे गझलांचे वेड लागले ते आजतागायत कायम आहे.\n८ फेब्रुवारी १८४१ रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे जन्मेलेल्या जगजित यांनी गजलगायकीच्या क्षेत्रात अक्षरशः राज्य केले. ७० ते ८० च्या दशकात पत्नी चित्रा सिंग हीच्या साथीने त्यांनी गजल घराघरात नेऊन पोहचवली. जगभर झालेल्या मैफलींसोबत त्यांनी टीव्ही आणि सिनेमामधूनही गझलप्रसार केला.\nआज ते हिंदुस्तानी गझलगायकीला पडलेलं हे सोनेरी स्वप्न भंगलं. आखिरी हिचकी तेरे शानों पे आये , मौत भी मैं शायराना चाहता हूँ … आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूँ… अशा लडिवाळ स्वरात मृत्युलाही गुंतवण्याचे स्वप्न पाहणारा गजलसम्राट जगजित सिंह यांनी सोमवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. गेले काही दिवस त्यांच्या मेंदूतील रक्तस्रावावर लिलावतील रुग्णालयात उपचार सुरू होते.\n२३ सप्टेंबर रोजी त्यांना मेंदूतील रक्तस्रावाचा त्रास सुरू झाल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसनाचा आधार घेऊन उपाचार सुरू होते. पण सोमवारी आठच्या सुमारास त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले आणि अखेरचा श्वास घेतला.\nजगजितने गायलेली माझी आवडती गझल\nमटामधील मुळ बातमी : गझलगायकीचा (जगजित) सिंह स्वरांच्या पडद्याआड\nबरेच काही लिहायचेय पण सद्ध्या ते शक्य नाही. सद्ध्या बोटे कापताहेत हे लिहीतानाही. जगजीतजींना माझी आणि माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांची सश्रद्ध आदरांजली \nPosted by अस्सल सोलापुरी on ऑक्टोबर 10, 2011 in माहीतीपर लेख\nटाटा एअरलाईन्स : एका भव्य स्वप्नाची देदिप्यमान यशस्वी वाटचाल…. →\n4 responses to “जगजीत गेला : एक सोनेरी स्वप्न भंगले….”\nगझलसम्राटाला विनम्र आदरांजली 😦 😦\nखरेतर तो कुठेच गेलेला नाही. तो जाऊच शकत नाही आपल्या स्मृतीतून. तो कायम राहील त्याच्या सुरांच्या रुपात, त्याने गायलेल्या गझलांच्या रुपात आम्ही तुला कधीच विसरु शकणार नाही जगजीत, कधीच नाही………. 😦\nदेवेंद्र चुरी साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (27)\nसहज सुचलं म्हणुन…. (76)\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता\nमेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है\nदो नैना … और एक कहानी\n“तोच चंद्रमा नभात …”\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n307,218 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/madha-mla-tanajirao-sawant-in-cabinet-shivsainik-celebrate/", "date_download": "2019-07-16T11:05:11Z", "digest": "sha1:5GW2MEXQ25RMCVAUNTRUFRVNMWL6QF26", "length": 14376, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "आमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच��या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nआमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष\nमाढयाचे सुपूत्र शिवसेनेचे उपनेते विधानपरिषदचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि माढा येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत एकच जल्लोष केला. आमदार तानाजी सावंत यांच्या रूपाने राज्य मंत्री मंडळाच्या समावेशा मुळे पहिल्यांदाच माढ्याला संधी मिळाली आहे.\nवाकाव ता माढा या मूळ गावी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी प्रथम काही दिवस भारती विद्यापीठ येथे सेवा केली. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला. तर शिवसेनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात शिवजल क्रांती घडवून आणली.\nवाकाव या छोट्या गावी शेतकरी कुटुंबातील जन्म ते प्राध्यापक ,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा , शिवसेना विधानपरिषद आमदार, शिवसेना उपनेते,ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.\nआमदार तानाजी राव सावंत यांच्या रूपाने माढा तालुक्याला राज्य मंत्री मंडळात प्रथमच संधी मिळाली असल्याने त्यांच्या मूळ गावी वाकाव येथे व माढा येथील जयवंत मल्टिस्टेट कार्यालयासमोर तालुक्यातील शिवसैनिकानी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुडाळमध्ये पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा\nपुढीलहिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nराजगीरा, ओट्स आणि पालकचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश...\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\nPhoto : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर गर्दी\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/leopard-attack-on-old-women-second-incident-in-chandrapur-district-1559969409.html", "date_download": "2019-07-16T10:24:17Z", "digest": "sha1:QUHLOJ3TQEZAFAAGYQUZVKC4RWF6225L", "length": 6889, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "leopard attack on old women, Second incident in Chandrapur district | बिबट्याने अंगणातून वृद्धेस फरपटत नेत घेतला जीव, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरातील दुसरी घटना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबिबट्याने अंगणातून वृद्धेस फरपटत नेत घेतला जीव, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरातील दुसरी घटना\nयापूर्वी २ जून रोजी गडबोरी येथे स्वराज गुरनुले या तान्हुल्याला बिबट्याने उचलून नेले होते\nनागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. ५ दिवसांपूर्वीच आईच्या कुशीतून बाळाला नेऊन ठार केल्यानंतर आता एका वृद्धेला घरातून फरपटत नेत मारून टाकल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता घडली. गयाबाई पैकू हटकर (६५, गडबोरी, ता. सिंदेवाही) असे मृताचे नाव आहे. गयाबाई अंगणात झोपलेल्या असताना बिबट्या झोपडीत शिरला. बिबट्याने अंगणात खाटेवर झोपलेल्या गयाबाईंना फरपटत नेले. प्रतिकाराची अंगात ताकद नसल्याने गयाबाई बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवू शकल्या नाहीत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गडबोरीच्या जंगलात सुमारे चार बिबटे आहेत. दरम्यान, घटनास्थळी काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गावात तणावपूर्ण वातावरण आहे.\nयापूर्वी २ जून रोजी गडबोरी येथे स्वराज गुरनुले या तान्हुल्याला बिबट्याने उचलून नेले होते. त्याचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.\nमहाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीचा विदर्भात उमेदवारांचा शोध सुरू\nबीएच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू; वेकोली कोळसा खाण परिसरातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B8/news/", "date_download": "2019-07-16T10:59:38Z", "digest": "sha1:R5DQNYEWGMUJ6HNXNQXV2K3HPCJRUXPV", "length": 11112, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बाॅस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, च��लक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nछोट्या पडद्यावर येतेय नवी इन्स्पेक्टर सौदामिनी\nम���लिकेत इन्स्पेक्टरची एंट्री होत असेल की समजावं आता बऱ्याच घटना घडणार आणि आता एक लोकप्रिय चेहरा इन्स्पेक्टर बनून येतोय\n...आणि ईशाला समजतं तीच आहे राजनंदिनी\nबिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली\nपुन्हा एकदा मिळतेय 'करोडपती' होण्याची संधी, बिग बींनी शेअर केली माहिती\nरणबीरनं आलियासाठी उचललं मोठं पाऊल\nआता राखी सावंतही बोहल्यावर उभी, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल\nअनुप जलोटांबरोबर राखी सावंतला करायचीय 'ही' भलतीच गोष्ट\nBig Boss 12 : प्रिती झिंटाच्या परीक्षेत सलमान खान नापास\nBig Boss 12 : ग्रँड फिनालेत सलमानसोबत असणार 'हा' स्टार\nBig Boss 12 : कॅप्टन्सीसाठी मेघा धाडेला सहन करावा लागतोय अतोनात त्रास, VIDEO व्हायरल\nनेहा पेंडसेनंतर 'या' मराठी अभिनेत्रीची Big Boss हिंदीच्या घरात एन्ट्री\nBig Boss 12 : जसलीनचं 'हे' प्रेमप्रकरण अनुप जलोटांनाही होतं माहीत\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shetkari/", "date_download": "2019-07-16T11:02:15Z", "digest": "sha1:HSADKMQMFC254AIWKHZVTVA3ZVX45O2W", "length": 10975, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shetkari- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमार�� दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nहातकणंगले निकाल 2019 LIVE : राजू शेट्टींना धक्का, मानेंची आघाडी\nहातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेली 10 वर्षं राजू शेट्टी जिंकत आले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी युती केली होती.\nहातकणंगले लोकसभा निवडणूक : राजू शेट्टी पुन्हा विजयी होणार का\nमहाराष्ट्र Mar 31, 2019\nSPECIAL REPORT : दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा, सांगलीचा पाटील कोण\nमहाराष्ट्र Mar 28, 2019\nVIDEO: अर्ज दाखल करण्याआधी राजू शेट्टींनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन\nVIDEO : पुण्यात एफआरपीसाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; पहा काय म्हणाले राजू शेट्टी\nVIDEO : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोतांच्या गाडीवर भिरकावले टोमॅटो\nदिल्लीत 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू\nसांगलीत ऊस आंदोलन चिघळलं, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऑफिस पेटवलं\nकाय करायचं ते करा, आम्ही कायदा हातात घेणार - रविकांत तुपकर\nगिरीश महाजन राजू शेट्टींच्या भेटीला\nदूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार, गडकरी की फडणवीस \nपोलिसांच्या बंदोबस्तात दूध टँकर मुंबईकडे रवाना\nVIDEO : तुला ना मला घाल कुत्र्याला...\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-onion-storage-plant-nagar-maharashtra-10330", "date_download": "2019-07-16T11:23:27Z", "digest": "sha1:A3V3UAWYUYTOMXHUNRYV6XBSQKXIHYNI", "length": 15569, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, demand for onion storage plant, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमधील ४५ हजार शेतकऱ्यांनी केली कांदाचाळीची मागणी\nनगरमधील ४५ हजार शेतकऱ्यांनी केली कांदाचाळीची मागणी\nरविवार, 15 जुलै 2018\nनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्ह्यात ८० हजार ८४६ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील तब्बल ४५ हजार ५५१ अर्ज केवळ कांदा चाळ आणि कांदा प्रक्रिया उद्योगाचा लाभ मिळावा यासाठी आहेत. कांदाचाळीच्या मागणीसाठी एवढ्या प्रमाणात अर्ज येण्याची आतापर्यतची ही पहिलीच वेळ आहे.\nनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नगर जिल्ह्यात ८० हजार ८४६ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील तब्बल ४५ हजार ५५१ अर्ज केवळ कांदा चाळ आणि कांदा प्रक्रिया उद्योगाचा लाभ मिळावा यासाठी आहेत. कांदाचाळीच्या मागणीसाठी एवढ्या प्रमाणात अर्ज येण्याची आतापर्यतची ही पहिलीच वेळ आहे.\nनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असताना व सहा महिन्यापासून दरात वाढ होत नसली तरी अजूनही शेतकऱ्यांचा ओढा कांदा पिकाकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात कांदा क्षेत्रात दुप्पट वाढ झाली, मात्र दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणीसाठी सुविधा नाही, त्यामुळे तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली असली, तरी कायमची सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदाचाळीचा लाभ मिळतो. पन्नास टक्के अनुदानानुसार १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान कांदाचाळ बांधण्यासाठी मिळते. त्यामुळे यंदा अन्य योजनांपेक्षा कांदाचाळीचा लाभ मिळावा यासाठीच अर्ज करण्यावर भर दिला आहे.\nकृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत ८० हजार ८४६ अर्ज आलेले असून, त्यात सर्वाधिक अर्ज कांदा चाळ व प्रक्रिया उद्योगासाठी आले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.\nतालुकानिहाय कांदा चाळीसाठी अर्ज\nनगर कांदा कृषी विभाग संगमनेर\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पाव���ाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://davashree.blogspot.com/", "date_download": "2019-07-16T10:24:14Z", "digest": "sha1:KM4UN5LCSXXERGRYFTENBD6H34FX4BPW", "length": 8343, "nlines": 126, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nसरी वर सारी अन तू विशाल आभाळी .....\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nथेंबे थेंबे तळे अन तू अथांग सागरी ........\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ हव्वे अन मी पाणी\nमधुर पंचमात तू राग धानी ......\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nमातीचा ओलावा अन कतार रात्र काली\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nचंद्राचे चांदणे अन चमकती चांदणी .....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ\nदिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट...\nमातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात,\nएथे ही मातीच ती पण कोरडे शुष्क पाषाण...\nअक्कन माती चिक्कन माती, अजोड़ तिचे घाट\nगावच काय गल्ली बोळ एकसंध ताठ....\nउंच भरारी, गगन चुंबी...\nघरच काय काना कोपरा एकाकी तळ्यात....\nझुलनारा वा रा अनातो प्रेमाचा ओलावा,\nमहेरिचा सुगंध तो असा कसा तोलावा...\nमिलेटना सगराला थेम्ब थेम्ब अडला....\nअसा तुझा संगम, मदगंध दरवालाला....\nमला तुझे पण हवे आहे,\nफुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nमला अंग हवे आहे,\nफुग्याच्या रंगाचे मला रंग हवे आहेत\nतुझ्या सवे , नि\nमला तुझे मन हवे आहे,\nफुग्याचे मला असे उस्वास हवे आहेत\nफुग्याच्ग्या गती मला अथांग हवे आहे\nतुझी उंच उडी अन,\nफुग्य तुझे जगणे हवे आहे\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2019-07-16T10:07:38Z", "digest": "sha1:SKFQGRJ6IR63UTXZ6CG4GXOOCJDB57GC", "length": 17941, "nlines": 69, "source_domain": "www.berkya.com", "title": "नागपुरातील पत्रकारावर भिक मागण्याची वेळ... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खर�� आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशनिवार, २ नोव्हेंबर, २०१३\nनागपुरातील पत्रकारावर भिक मागण्याची वेळ...\n९:१४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nहे पत्रकार आहेत आणि आज ते नागपुरातील रामदासपेठ भागात रस्त्यावर तुम्हाला ते भिक मागताना दिसतील. एकेकाळचे गाजलेले वृत्तपत्र नागपूर टाइम्स या दैनिकात ते पत्रकार होते. अनेकांना त्यांनी पत्रकारितेची बाराखडी शिकविली. अनेकांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. परंतु आपला सहकारी नागपुरातील रस्त्यावर भिक मागतो आहे,\nयाबद्दल कोणालाही खंत असल्याची दिसून येत नाही. हीच खरी खेदजनक बाब आहे.\nनागपुरातील पत्रकारांचे नेतृत्व करणाºयांनी दासगुप्ता यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, तसेच शासनाकडूनही काही मदत मिळवून त्यांची दैनावस्था दूर करायला हवी होती. दासगुप्ता यांच्यावर ही वेळ स्वत:ला ज्ञानयोगी म्हणवून घेणाºया स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी आणली आहे. एसटी व कारच्या अपघातात जिचकार यांचा २ जून २००४ मध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र मोटार व्हेईकल ट्रायब्युनलमध्ये नुकसान भरभाईचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी १ नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांच्या कुटुंबीयांना ५०.६७ लाख रुपये देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहे. परंतु ज्ञानयोग्यांनी नागपूर टाइम्स हे वृत्तपत्र बंद पाडून अनेकांच्या आयुष्याचे बजेट झिरो करून दासगुप्ता यांच्यावर भिक मागण्याची वेळ आणली. दासगुप्ता यांचे आयुष्यच त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले त्यामुळे जिचकार कुटुंबीयांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु असे होणार नाही आणि पत्रकार बंधूही\nत्यांच्या मदतीला धावणार नाही, हे स्पष्ट आहे. बघु\nया याप्रकरणी कोण काय करतात ते\nनागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांच्यावर भीक मागण्याची दुर्देवी पाळी आल्याची बातमी वाचून माझे मन गेल्या दोन दिवसांपासून सु��्न झाले आहे.त्यामुळे मी दीपावली अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करीत आहे.तसेच माझ्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच नागपुरातील माझ्या काही सहकाऱ्यांना दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे,ऐवढेच नाही तर दासगुप्ता यांना कायमस्वरूपी काय मदत करता येईल,यासाठी बोलणी सुरू आहे.\nमित्रानो,पत्रकारितेत एक वर्षापुर्वी आलेले काही नवखे चार चाकी घेवून फिरत आहेत,आणि दुसरेकडे वर्षेनुवर्षे प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्यावर भीक मागण्याची पाळी येत आहे.हे विरोधाभास पाहिला की,मनाना खूप वेदना होतात.प्रामाणिक पत्रकारितेचे हेच का फळ,असे वाटते...\nअसो,आपणही आपल्या परिने दासगुप्ता यांना आर्थिक मदत करावी,त्यासाठी आपल्या जवळच्या नागपुरातील पत्रकारांशी संपर्क साधावा किंवा आम्ही नागपुरातील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून दासगुप्ता यांच्यासाठी मदतनिधीचे आवाहन करीत आहोत,तेथेही आपण मदत करू शकता.\nदासगुप्ता यांनी लग्न न केल्यामुळे त्यांना कोणीही वारस नाही.त्यामुळे ते बेवारस होवून भीक मागत आहेत.कृपया सर्वांकडून मदतीची अपेक्षा...\nनागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्यासाठी नागपुरचे पत्रकार Suresh Charde (मो 9595529080) यांच्याशी संपर्क साधावा...\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून प��्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-indori-news/", "date_download": "2019-07-16T11:03:49Z", "digest": "sha1:YDW7QFIUTBDJTQDU3L6RICBVTYTJUORL", "length": 10518, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदोरी फाट्यावर आज ऊस व दूध परिषद | Dainik Prabhat", "raw_content": "\nइंदोरी फाट्यावर आज ऊस व दूध परिषद\nअकोले – नगर जिल्ह्यातील ऊस आणि दूध उत्पादकांना चांगला भाव मिळावा या मागणीसाठी व त्यातून शेतकऱ्यांना जागृती यावी यासाठी उद्या शुक्रवारी अकोले तालुक्‍यातील इंदोरी फाट्यावर साई लॉन्स येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस व दूध परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिली.\nनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर ही परिषद होत आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामाचा ऊस दर उस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार पदरात पाडून घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील ��ोल्हापूर पॅटर्न’ नगर जिल्ह्यात राबवण्यासाठी खा. शेट्टी कोणती घोषणा करणार याबाबत शेतकरी वर्गात औत्सुक्‍याची भावना आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया परिषदेस खा.राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, राज्याध्यक्ष रविकांत तुपकर, महिलाध्यक्ष रसिका ढगे, युवाध्यक्ष हंसराज वडगुले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे राज्याध्यक्ष अमर हिप्परगे, युवती अध्यक्ष पूजा मोरे, विद्यार्थी परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष शर्मिला येवले आदी उपस्थित राहणार आहेत.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन ल��गले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T09:58:22Z", "digest": "sha1:IJPHQMAXXQXZ2VSE4PYPZZICQB2HDBEL", "length": 23410, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "त्रासदायक सर्दी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\n‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ नाशिकमध्ये बॅनरबाजी\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nवृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\nअनेक कारणांमुळे मुलांना सर्दी होऊ शकते. कोणत्याही एका विषाणूमुळे मुलाला एक दिवस सर्दी झाली, तर दुसर्‍या एखाद्या विषाणूमुळे त्याला महिन्याभरानंतर पुन्हा सर्दी होऊ शकते. हे चक्र सुरू राहू शकते. सरासरी पाच वर्षांपर्यंत मुलाला सहा ते आठ वेळा सर्दी होते. त्यामुळे जन्मापासून सात वर्षांपर्यंत मुलाला 40 ते 50 वेळा सर्दी पडशाच्या वाईट प्रकाराला तोंड द्यावे लागते. मोठ्या वया��्या मुलाला आणि प्रौढांना वर्षातून एखाद्या वेळी सर्दीचा अधिक त्रास होतो. मुलाला तेवढी प्रतिकारशक्ती प्राप्त होईपर्यंत, सात वर्षांपर्यंत मात्र सर्दीचा मोठाच त्रास सहन करावा लागतो.\nथंड, ओलसर, दमट हवा, कोरडी हिवाळी हवा, विशिष्ट प्रकारचे अन्नोत्पादने आणि फळे हे सारेच सर्दीला कारणीभूत ठरणारे घटक आहेत. विषाणूच्या वाढीसाठी काही परिस्थिती अधिक अनुकूल असतात, हे मी मान्य करतो. परंतु सर्दी होण्यासाठी तिथे मुळात विषाणू असणे अत्यावश्यक असते. एका व्यक्तीच्या हाताने दुसरीला संसर्ग होणे आणि आपल्या हाताने विषाणू नाकापर्यंत पोहोचणे या पद्धतीने मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असतो.\nविषाणूच्या संसर्गानंतर एक ते दोन दिवसांनी मुलाला किंचित ताप, कणकणी जाणवू लागते. डोके दुखू लागते आणि शिंका येतात. घसा सुजतो. 24 ते 48 तासांत शरीराचे तापमान पूर्वस्थितीला येते. नाकातून स्वच्छ पाण्यासारखा पदार्थ वाहू लागतो. त्यासोबत कोरडा खोकला येतो किंवा येतही नाही. हे पाच ते सात दिवस टिकते.\nसर्दीच्या उपचारांच्या बाबतीत एक जुनी म्हण आहे. तुम्ही सर्दीसाठी काही उपचार घेतले तर तर सात दिवसात बरी होते आणि काहीच उपचार घेतला नाही. तर ती एका आठवड्यात बरी होते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे सर्दीसाठी कोणत्याही उपचारांची गरज नसते. वरचेवर सर्दी होणार्‍या मुलांना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए, ई यासारखी व्हिटॅमिन्स दिली जातात.\nमुलाचे नाक चोंदू न देणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असते. छोट्या बाळांच्या बाबतीत ही गोष्ट अत्यावश्यक असते. कारण नाक चोंदले तर ते साफ करणे आणि श्वासोच्छ्वासकरणे त्यांना शक्य होत नाही. नाक चोंदू नये म्हणून बाजारात नाकात टाकावयाची काही औषधे मिळतात. त्यांचे थेंब नाकात टाकल्यास नाक चोंदत नाही. शिवाय ती सुरक्षितही असतात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ती वरचेवर वापरता येऊ शकतात. हे थेंब तुम्ही घरच्या घरीही बनवू शकतात. त्यासाठी उकळून गार करून घेतलेले एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यात पाव टी स्पून मीठ टाका. एकावेळी एक ते दोन थेंब या प्रमाणात हे थेंब नाकात टाका. यासाठी ड्रॉपरचा वापर करता येतो किंवा कापसाची वात करून तिच्या सहाय्याने नाकात थेंब सोडता येतात.\nश्वसनमार्गातून बाहेर पडणारा स्त्राव द्रव स्वरुपातच राखण्याचा एक उपाय म्हणजे वाफ घेणे. उकळत्या पाण्यात चिमूटभर बेंझॉईन टाकणे उपयुक्त ठरते. किटलीतून वाफ देण्यापेक्षा वैद्यकीय दुकानातून मिळणारे थंड वाफेचे व्हेपरायझर अधिक सुरक्षित असतात. व्हेपोरब छातीवर किंवा नाकावर लावू नका. कारण काही मुलांना त्यामुळे पुरळ येते.\nअँटिथिस्टॅमाईन्स आणि डेकोसेस्टंट्स असणार्‍या पातळ औषधांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. ती लिहूनही अधिक प्रमाणात दिली जातात, वापरली जातात आणि त्यांचा गैरवापरही अधिक होतो. ही औषधे स्त्राव कोरडा करतात. त्रस्त मूल आणि विव्हळ पालक यांना घटकाभर डुलकी मिळवून देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.\nसहसा सर्दीसाठी जैवप्रतिरोधकांची गरज नसते. मात्र मुलाच्या नाकातून सातत्याने घट्ट, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव बाहेर पडत असेल आणि तापही असेल तर त्यांची गरज भासते.\nखरे म्हणजे सर्वसाधारण सर्दी हा काही गंभीर आजार नाही. मात्र त्याच्यातूनच कित्येक प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यात ओटायटीस मेडिया (कानाचा संसर्ग), सायन्युसायटिस (चेहर्‍याच्या हाडांभोवती असलेल्या पोकळ्यांचा अस्तरदाह), सर्व्हायकल अ‍ॅडेनायटिस (मानेतील ग्रंथींचा आकार वाढणे) आणि ब्राँकायटिस (फुफ्फुसांचा दाह होणे) या गोष्टी होऊ शकतात.\nजर मुलांमध्ये खालील लक्षणे आढळली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nकानात जोरदार वेदना होणे (ओटायटिस मेडिया) घरघर आवाज न येता जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे (दम्याचा झटका, ब्राँकायटिस किंवा ब्राँकिओलायटिस)\n* ताप आणि सातत्याने घट्ट स्त्राव (शेंबूड) नाकातून बाहेर पडणे.\n* मुलांच्या वर्तनात मंदपणा येणे, जेवणाची किंवा काही खाण्याची इच्छा नसणे आणि कमी प्रमाणात लघवी होणे.\n– डॉ. योगिता पाटील\nचंगळवादी संस्कृती आणि मानसिक आरोग्य\nई पेपर- शुक्रवार, 8 फेबु्रवारी 2019\nवंध्यत्व उपचारातील प्रगतीचे टप्पे\nबहुगुणी ओ आर एस\nपोट साफच होत नाही\nमुलांच्या क्षयरोगाचे निदान अवघड\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nअफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nप्रा.डॉ.अनिल डोंगरे यांना युनिव्हर्सिटी ऑफ एशियाची मानद डी.लिट. प्रदान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश, मुख्य बातम्या\nविदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावतीसह १३ राज्यांत��ल ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nजळगाव, रावेर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवंध्यत्व उपचारातील प्रगतीचे टप्पे\nबहुगुणी ओ आर एस\nपोट साफच होत नाही\nमुलांच्या क्षयरोगाचे निदान अवघड\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/kokam-sarbat/", "date_download": "2019-07-16T10:27:21Z", "digest": "sha1:7W3IE55YYIDI5FDTCNUDHESPMIVIUGCU", "length": 12915, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कोकणी अमृत : कोकम सरबत एवढं \"खास\" का आहे?! जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोकणी अमृत : कोकम सरबत एवढं “खास” का आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nऊन्हाळा सुरू झाला की आजी बनवायची कैरीच पन्ह किंवा कोकमच सरबत. आजकाल ईतर बरेच पर्याय ऊपलब्ध झाले आहेत.पण ती मजा काही औरच\nआज कोकमचेच औषधीय ऊपयोग आपण पहाणार आहोत.\nकोकममध्ये B-complex ,vit.C,ही जीवनसत्वे भरपुर प्रमाणात असतात पण त्याबरोबरच hydrocitric acid नावाचे अत्यंत महत्वाचा आरोग्यदायक घटक असतो.तसेच मॅगनीज,मॅगनेशीअम,पोटॅशीअम अशी खनीजेही असतात.\n१) यातील जीवनसत्वे व खनिजांमुळे गर्भीनीची प्रतिकारक्षमता वाढते.त्यामुळे गर्भावस्थेत हे अवश्य घ्यावे.\n२) कोकम पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.\n३) यातील antifungal व antioxidantsहे गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात.\n४) Insulinचे नियमन करून मधुमेह आटोक्यात ठेवते.\n५) नवीन संशोधनावरून कोकम हे intestinal ulcerमध्ये ऊपयुक���त ठरते हे समोर आले आहे.\n६) शरीराचे तपमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकम मध्ये असतो.\n७) त्वचा व केसासाठी ऊत्तम असते\n८)cholesterol चे प्रमाण कायम ठेवुन हृदयाचे आरोग्य कायम ठेवते.तसेच हे cardio tonic असते.\n९) यातील hydro-citric acidहा घटक प्रतिकारक्षमता वाढवुन वजन कमी करण्यास देखील मदत करतो.\nआयुर्वेदानुसार “कोकम”ही अत्यंत ऊपयुक्त वनस्पती सांगीतली आहे. आयुर्वेदामध्ये यास “वृक्षाम्ला”किंवा “फलाम्ला “असे नाव आहे.याचे फळ अत्यंत ऊपयुक्त वर्णीले आहे. मधुर,आम्ल रसात्मक कोकम हे रुक्ष गुणात्मक असुन पचनास जड असते.पचनानंतर हे आम्ल पाचक रसात परावर्ती त होते असे आयुर्वेद सांगतो. कच्च् कोकम हे वात व पित्त दोषाचे निवारण करते. तर परिपक्व फळ हे कफ व वातदोषाचे निवारण करते.\nअगनीदिपन( भुक वाढवणे),रोचन( अन्नाची रूची वाढवणे),संग्राही( मलनिर्मीतीस मदत करणे)ही कोकमची प्रमुख कार्ये आहेत .त्यामुळे पचनासंबधीत व्याधी,अतिसार,irritable bowel syndrome यात अत्यंत ऊपयुक्त ठरते. रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.\nकोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो. कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते. तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.\nमूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.\nआयुर्वेदानुसार कोकम चा खालील व्याधीत ऊपयोग होतो.\n२ ) तृष्णा( सतत तहान लागणे)\nअशाप्रकारे कोकम हे अत्यंत ऊपयुक्त फळ असुन त्याचे सेवन निश्चित करावे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा भक्कम दुर्गराज : विजयदुर्ग\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nडॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून\nआज भारत-पाक मध्ये फक्त क्रिकेटची नाही तर अजून एक लढाई रंगणार आहे, ज्याबद्दल कुठेच चर्चा नाही\nक्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी\nचर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\nआता खोटे आकडे पसरवणारी शाहरुख खानचीही आयटी सेल\nपुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता\nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nअश्रू खारट का असतात जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं कारण\nभारतातील एक असं स्मशान जेथे हिंदु प्रेतांना अग्नी देण्याऐवजी दफन केलं जातं\nभारतीय सेनेत जातीनिहाय आरक्षण का दिले जात नाही\nसमुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nप्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची\n…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nफेसबुकच्या मालकाला मागे टाकून ही २१ वर्षीय तरुणी झालीय जगातील सर्वात कमी वयाची ‘अब्जाधीश’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-16T10:03:14Z", "digest": "sha1:JOPZA4TTVBI6OXGOGRQFSA6TAE7EUFUS", "length": 4445, "nlines": 74, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "नर्गिस Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nबोलभिडू कार्यकर्ते - December 14, 2018\nजाता-जाता मीना कुमारी ‘पाकिजा’ला नवसंजीवनी देऊन गेली \nनर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली...\nबोलभिडू कार्यकर्ते - May 25, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-fire-fighter-robo-2846821.html", "date_download": "2019-07-16T10:03:17Z", "digest": "sha1:MEEMM4KPQQKIHBGRNL5EJMNG5DSTKDTX", "length": 9798, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fire fighter robo | अमेयचा फायर फायटर रोबो ...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेयचा फायर फायटर रोबो ...\nकोलकात्यामधील एका मोठ्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी सुमारे एक -दीड महिन्यापूर्वी टीव्हीवर पाहून नाशिकमधील रचना विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या अमेय नेरकरचं मन हेलावलं.\nकोलकात्यामधील एका मोठ्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी सुमारे एक -दीड महिन्यापूर्वी टीव्हीवर पाहून नाशिकमधील रचना विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या अमेय नेरकरचं मन हेलावलं. हॉस्पिटलमधील अनेक लोक त्या आगीच्या लपेट्यात सापडलेच; परंतु अग्निशमन दलाचे लोक देखील इतर लोकांना वाचवताना मृत्युमुखी पडले. या घटनेवर विचार करताना अमेयला वाटले की, आपण या लोकांसाठी काहीतरी करावे म्हणून त्यानी फायर फायटर रोबो तयार केला.\nअशा प्रकारचा रोबो बनवणा-या अमेयला नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा व तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आलेले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडूनदेखील या रोबोची प्रशंसा करून तसे प्रमाणपत्र देण्यात आले. आता या रोबोचे पेटंट मिळावे यासाठी तो प्रयत्न करत आहे.\nआगीच्या ज्वाळांना स्वत: तोंड देत वीरमरण पत्करणा-या अग्निशमन दलाच्या लोकांसाठी हा फायर फायटर रोबो वरदानच ठरेल. आगीच्या तोंडी स्वत: जाण्यापेक्षा या रोबोला आगीच्या ठिकाणी सोडून त्याच्या माध्यमातून पाण्याचा फवारा करता येऊ शकतो. तसेच रोबोवर लावलेल्या कॅमे-याच्या माध्यमातून आगीच्या ठिकाणची आतली परिस्थिती नेमकी कशी आहे, कोणी आगीत होरपळत पडलेले नाही ना हे स्क्रिनवर दिसू शकते.\nअशा प्रकारचा रोबो बनवणा-या अमेयला नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा व तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडूनदेखील या रोबोची व अमेयच्या कल्पकतेची प्रशंसा करण्यात आली आहे. तशा प्रकारचे प्रमाणपत्र देखील अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून अमेयला देण्यात आले.\n* एक्स, वाय आणि झेड अशा तिन्ही डायरेक्शन्सना या रोबोची हालचाल होते.\n* रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हा रोबो चालवता येतो व तसेच तो कुठेही नेता येईल अशा प्रकारे तयार केलेला आहे.\n* केमिकल फायर, शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग अशा प्रकारच्या आगीला विझवण्यासाठी हा रोबो वापरण्यात येतो.\n* यावर बसवण्यात आलेल्या स्प्रिंकलरमुळे आगीच्या ठिकाणी असलेले तापमान कमी करण्यास मदत होते.\n* वॉटर जेटद्वारे पाण्याचा फवारा होतो.\n* कॅमे-याच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी आग लागलेल्या ठिकाणची नेमकी परिस्थिती कशी आहे ते कळू शकते.\n* लेझर लाइटच्या साहाय्याने धुरातूनही कॅमे-याच्या साहाय्याने घटनेच्या ठिकाणचे चित्र थेट दिसू शकते.\n* सायरनमुळे घटनास्थळी अडकलेल्या लोकांना आग शमवली जात असल्याचा दिलासा मिळतो व घबराट टळते.\n* स्मोक डिटेक्टरमुळे आगीचा प्रकार कोणता आहे तो समजण्यास अग्मिशमन दलाच्या लोकांना मदत मिळू शकते.\nकनेक्टेड राहणारे डाटा कार्ड\nअँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/child-death-during-pregnancy-wifes-serious-husbands-suicide-at-hospital-in-jalgaon-6002645.html", "date_download": "2019-07-16T10:22:17Z", "digest": "sha1:3ZSS3MVYECRANQXTKNW3HFPUEQTGH3RG", "length": 11439, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Child death during pregnancy wife serious husbands suicide at hospital in Jalgaon | नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातच पतीची आत्महत्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनवजात शिशूचा गर्भातच मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातच पतीची आत्महत्या\nनवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाल्याने आले होते नैराश्य\nजळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला रुमालाच्या साह्याने गळफास घेत तरुणाने आत्मह���्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. दरम्यान, या मृत तरुणाच्या पत्नीची रविवारीच रुग्णालयात प्रसूती झाली होती. मात्र नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झालेला होता. या दु:खामुळे त्याने आत्महत्या केली. तर पोलिस कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे सुमारे तीन तास मृतदेह लटकलेलाच होता.\nदेवला बारका बारेला (वय-27, रा. रामजीपाडा, अडावद, ता.चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी उदियाबाई चौथ्या प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय\nमहाविद्यालयात दाखल झाली होती. तिची रविवारी दुपारी सिझेरियनने प्रसूती झाली. गर्भातून मृतावस्थेत मुलगा जन्मास आला होता. मृत देवला याची सासू ढेमाबाई बाळंतिणीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबून होत्या. यानंतर रविवारची रात्र देवलाने रुग्णालयाच्या परिसरात घालवली. रात्री तो वेड्यासारखे वागत असल्याचे अनेकांनी सांगितले. 'माझ्या भावाने आत्महत्या केली' असे तो ओरडून सांगत होता. काही वेळ तो रुग्णालयात झोपला. यानंतर रात्री 1 वाजेच्या सुमारास तो प्रसूती कक्षाकडे गेला होता. सकाळी 7 वाजता वॉर्ड क्रमांक 9 जवळ एका झाडावर रुमालाच्या साह्याने देवलाने गळफास घेतल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून रुग्ण व नातेवाइकांना धक्का बसला. रुग्णालयात ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.\nनवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाल्याने आले होते नैराश्य\nदेवला हा रात्री प्रसूती वॉर्डाकडे आला होता. तेव्हा महिला कर्मचारी हेमलता मराठे यांनी त्याला हटकले होते. दरम्यान, सकाळी 8.30 वाजता हेमलता यांनी देवलाचा झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला. रात्री आलेला तरुण हाच असल्याची खात्री झाली. त्यांनी वॉर्डात जाऊन चौकशी केली. तसेच देवला याची सासू ढेमाबाई यांना मृतदेह पाहण्यासाठी आणले. ढेमाबाई यांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला. या वेळी मृतदेहाची ओळख पटली.\nपत्नीपासून दूर ठेवली माहिती...\nदरम्यान, सिझेरियन तसेच मृत बालकास जन्म दिल्यानंतर देवला याची पत्नी उदियाबाईची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी तिला सांगण्यात आली नाही. पावरा दांपत्याला एक मुलगा व दोन मुली आहेत. उदियाबाईची रविवारी चौथी प्रसूती झाली.\nपोलिस उशिरा आल्याने तीन तास लटकला मृतदेह; अनेकांनी मोबाइलमध्ये घेतले फोटो\nरुग्णालयाच्या आवारात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी 7 वाजता उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिस सकाळी 10 वाजता घटनास्थळी आले. पोलिस तीन तास उशिराने आल्यामुळे मृतदेह तशाच अवस्थेत लटकत होता. शेकडो लोकांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाहिला. अनेकांनी मोबाइलमध्ये फोटोही काढले. रुग्णालयापासून अवघ्या दीड-दोन किलोमीटर अंतरावर पोलिस ठाणे असूनही पोलिसांनी घटनास्थळी येण्यास तीन तास लावले. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/those-refilling-atms-used-to-steal-money-give-it-on-interest-and-later-deposit-it-back-1560848893.html", "date_download": "2019-07-16T10:41:11Z", "digest": "sha1:76CR7QLSLHEHHUUCGOG5XKL3OGZ3CBQK", "length": 9705, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Those refilling ATMs used to steal money, give it on interest and later deposit it back | ATM मध्ये पैसे भरणारे कर्मचारी करायचे चोरी, नंतर ते पैसे द्यायचे व्याजाने: पैसे परत मिळाल्यास ATM मध्ये करायचे जमा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nATM मध्ये पैसे भरणारे कर्मचारी करायचे चोरी, नंतर ते पैसे द्यायचे व्याजाने: पैसे परत मिळाल्यास ATM मध्ये करायचे जमा\nATM मधून 21 लाख रूपये चोरणाऱ्या आरोपींनी केला खुलासा\nइंदूर - तीन दिवसांपूर्वी परदेशीपुरा येथे आयटीआय कॅम्पसच्या बाहेरीत एटीएममधून चोरी झालेले 21 लाख रूपयांचा तपास लागला आहे. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एसआयएस कंपनीचे अंकित सोळंकी आणि विजय जिनवाल यांनी ही चोरी केली होती. ही चोरी त्यांनी कशाप्रकार केली याबाबत पोलिसांना सांगितले आहे.\nयामुळे कर्मचाऱ्यांना मिळायची हिम्मत\nदोघांनी पैसे एटीएममध्ये टाकण्यापूर्वीच त्यातील 10.5 लाख रूपये काढून घेतले होते. ते या पैशांना व्याजावर देत आपल्या कर्जाचे हप्ते जमा करत होते. त्यांच्याकडे पैसे परत आल्यानंतर ते पासवर्ड आणि चावीच्या मदतीने एटीएम भरत होते. बँकेचे अधिकारी मॉनिटरिंगमध्ये फक्त जमा झालेल्या पैशांची माहिती घेत होते. यामुळे कर्मचाऱ्यांना हा अपहार करण्यास सुट मिळत होती आणि यामुळे फसवणूक झाल्याचेही समजत नव्हते.\nकमी वापरातील एटीएमला करायचे लक्ष\nएएसपी प्रशांत चौबेंनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांकडे पैसै भरण्याच काम होते. दोघेही कमी वापरात असलेल्या एटीएमवर लक्ष साधत त्यातून पैसै काढून घेत मशीनमध्ये चुकीची माहिती भरत होते. संयोगितागंज आणि भंवरकुआं परिसरात असे प्रकरणे समोर आले आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.\nबँकेला या प्रकाराबाबत काहीही घेणं-देणं नाही\nबँकेच्या बेजबाबदारीपणाचा फायदा कंपनीतील कर्मचारी घेत असतात. यासाठी हे कर्मचारी बँकेतील पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरत होते. दरम्यान बँकेतील हा पैसा काही महिन्यासांठी व्याजावर देऊन त्यासोबत कमाई करत होते. नंतर पैसे आल्यानंतर पासवर्ड आणि चावीच्या मदतीने सर्व पैसे एटीएममध्ये जमा करण्यात येत असल्याचे दोघांनी पोलिस चौकशीत सांगितले. दरम्यान या बेजबाबदारपणात बँकेला काहीही घेण-देण नव्हते. कारण बँक जो पैसा एटीएममध्ये जमा करत होती तो पैसा इंश्योर्ड राहत होता.\nअशाप्रकारे उघडकीस आला प्रकार\nया घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यासाठी बँकेतील किंवा पैसे जमा करणाऱ्याकडून कोणीच आले नाही. दरम्यान कंपनीच्या एका कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाबाबत विमा कंपन्या देखील मुग गिळून गप बसल्या आहेत. खरं तर अशा प्रकारच्या प्रकणांत विमा कंपन्याचेच नुकसान अधिक होते आणि हे नुकसान ते सामान्य नागरिकांकडून वसूल केले जाते.\n41 वर्षांनंतर संपला 20 रुपयांच्या चोरीचा खटला, 1978 मध्ये केला होता आरोप\nराम मंदिर निर्माण झाले नाही तर माेदी सरकारला संत समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार : काॅम्प्युटरबाबा\nअहमदाबादच्या अॅम्युझमेंट पार्कमध्ये झुलता पाळणा तुटला; ६० फुटांच्या उंचीवरून ३१ लोक पडले, २ ठार, ४१ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/aamir-khan/news/", "date_download": "2019-07-16T10:40:05Z", "digest": "sha1:WBHIUI7P6FXRWFUSGD7ONGBAGOFC4JQR", "length": 11729, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aamir Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्य�� शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nअभिनेत्री झायरा वसीमची बॉलिवूडमधून धक्कादायक एक्झिट\nZaira Wasim ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा केला आहे.\nबॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल\nइम्रान खानची बायको डिप्रेशनमध्ये, ट्रिटमेन्टसाठी दररोज जातेय वेलनेस सेंटरमध्ये\nआमिर खानने मुंबईत प्रॉपर्टी घेतली विकत, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क\nNach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण\n स्वप्नील जोशीच्या मॅजिकसमोर तापसी पन्नूही पडली फिकी\n'रंगून'मध्ये Kangana Ranaut सोबतच्या किसिंग सीनला Shahid Kapoor म्हणाला चिखल\nVIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही\nमिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक करतेय ‘या’ व्यक्तीला डेट\nआमिर खानच्या लेकीचा टॅटू चर्चेत सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nबायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार\n20 वर्षांनंतर मेजर डी.पी. सिंहनी पाहिला 'सर्फरोश', आमिर खान का झाला भावूक\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/supreme-court/all/page-7/", "date_download": "2019-07-16T10:10:39Z", "digest": "sha1:MC7BPPDIY6P5NVPCGHPV4TLMNZVAXJMW", "length": 11662, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Supreme Court- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्य�� 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्य��्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nदलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा\n'राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत'\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी मोठं पाऊल, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल\nलाईफस्टाईल Nov 30, 2018\n२५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी भरू शकतात NEET चा फॉर्म, अर्जाची तारीख वाढली\nहवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती\nराफेल खरेदीच्या चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nअयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nमहाराष्ट्र Nov 1, 2018\nVIDEO : मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पाणी निघालं 'सुसाट'\nमहाराष्ट्र Oct 31, 2018\nनगर- नाशिकच्या नेत्यांना धक्का, आता मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी\nSC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ\nदिवाळीत फटाके वाजवण्याच्या वेळा राज्य सरकारनं ठरवाव्यात, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयात बदल\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/upa/all/page-6/", "date_download": "2019-07-16T10:08:14Z", "digest": "sha1:BUFBYY4ZXGFBN2G2TPMCS6FINTTX6R4M", "length": 10534, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Upa- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घट��ेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nकोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मन���ोहन सिंगांची चौकशी\nमोदी सरकारकडे कोणतीही नवीन धोरणं नाहीत - सोनिया गांधी\nस्वास्थ्य बीमा योजनेचा राज्यात 'उपचार' बंद\nयूपीएच्या नेत्यांना सरकारी घरं खाली करण्याची नोटीस\nराजकीय दबावामुळे भ्रष्ट न्यायाधीशाला मुदतवाढ - काटजू\nलेफ्टनंट जनरल दलबीर सुहागच लष्करप्रमुख -जेटली\nदेशाच्या उज्ज्वल भविष्याबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास\n'अब की बार'कुणाचं सरकार कोण होणार PM\nभाजपच्या ऑफिसमध्ये जल्लोषाची तयारी तर काँग्रेसमध्ये शुकशुकाट \nएक्झिट पोलची चिंता नाही -सोनिया गांधी\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/page/296/", "date_download": "2019-07-16T10:11:36Z", "digest": "sha1:ZFSHWGHPWGEMMH3TOQ7D5MXHGNGJRCIL", "length": 4694, "nlines": 73, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "Home - BolBhidu.com - Page 296", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nयुरोपियन लीगमध्ये राडा करणारी भारतीय पोरं……\nकुलदैवत म्हणजे नेमकं काय कसे ओळखाल आपले कुलदैवत \n कसा होतो, त्याची लक्षणे आणि त्याच्यावरील उपाय.\n११८ वर्ष जुना फोटो पाहून लोकांना भीती का वाटतेय\nघरच्या घरी केसांना कलप करताय, थांबा… हे पहा काय होतं.\nप्रेयसीला घेवून लॉजवर गेला आणि पोलीस आले तर काय करावं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T11:12:14Z", "digest": "sha1:ZPKZK3QHBGGZHNN364KJVBAKSUA5VN3C", "length": 5231, "nlines": 79, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "आंतररुग्ण विभाग (आय.पी.डी.) - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\n७० खाटा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या व्यवस्था आहेत.\nजनरल रूम (प्रत्येकी ३ रुग्ण)\nसेमीस्पेशल रूम (प्रत्येकी २ रुग्ण)\nस्पेशल रूम (प्रत्येकी १ रुग्ण)\nशांती नर्सिंग होमच्या नियमानुसार एक जवळची व्यक्ती रुग्णासोबत असणे आवश्यक आहे.\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\n\"शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल 'ऑर्केस्ट्रा' प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं.\"\nडॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/banks-do-not-turn-their-installments-into-debt-by-farmers-subsidy/", "date_download": "2019-07-16T10:41:51Z", "digest": "sha1:BUWIOYSUMOUZMRMUKFWLL7NB54GNKLCR", "length": 13089, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांच्या अनुदानातून बँकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नका", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांच्या अनुदानातून बँकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नका\nमुंबई: जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 35 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली.\nतसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nया संवादसत्रात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागातील सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी गावातील पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या. नांदगाव तालुक्यातील बाबासाहेब जाधव यांनी 42 गाव पाणीपुरवठा योजनेबाबत समस्या मांडली होती. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी करावी आणि त्याचबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.\nतहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पाहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण द��ऊन दुष्काळावरील उपाय योजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nउपाययोजनांबाबत माहिती देताना नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले, जिल्ह्यात सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व टँकर्सचे जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येत आहे. चारा छावण्यांबाबत सात प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरीत तातडीने मंजूर केले जातील. धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत आज आदेश काढण्यात आले असल्याचे श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्य��� अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/integrated-farming-practices-to-improve-the-productivity-of-livestock-and-double-farmers-income/", "date_download": "2019-07-16T10:17:24Z", "digest": "sha1:T44OZSW7C5SZMG257764VM4CQ3MB2IPJ", "length": 8675, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक कृषी व्यवस्था गरजेची", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक कृषी व्यवस्था गरजेची\nनवी दिल्ली: पशुधनात वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवण्यासाठी एकात्मिक कृषी व्यवस्थेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा पशु वैद्यकीय महाविद्यापीठाच्या आठव्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.\nअधिक समावेशक आणि शाश्वत कृषी व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतीला पशुधनाची जोड देणे आवश्यक आहे ही परंपरागत भारतीय कृषी पद्धत आहे, असेही त्यांनी सांगितले. कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दुग्धविकास अशा जोडधंद्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यादृष्टीने विद्यापीठांनी या सर्व संलग्न व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्र आर्थिकदृष्ट्या लाभ देणारे ठरले तरच भारतातील युवक कृषी क्षेत्राकडे आकर्षित होतील, असे सांगत विद्यापीठांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे नायडू म्हणाले.\nआज देशात सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 17 टक्के आहे. याचे महत्व लक्षात घेत या क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे यातून ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मितीही होईल, असे नायडू म्हणाले. आर्थिक स्थैर्यासाठी शेतकऱ्यांना वैविध्यपूर्ण व्यवसाय करायला मदत आणि प्रोत्साहन देणे ही सरकार, कृषी वैज्ञानिक आणि कृषी विज्ञान केंद्रांची जबाबदारी आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.\nएम. व्यंकय्या नायडू double farmers’ income livestock पशुधन दुप्पट उत्पन्न Sri Venkateswara Veterinary University श्री व्यंकटेश्वरा पशुवैद्यकीय विद्यापीठ venkaiah naidu integrated farming एकात्मिक शेती GDP\nसाखर निर्यातीचे ���वे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T10:49:29Z", "digest": "sha1:IDH6SIG5THTGOGYGX64RLH6PA4ITCSVV", "length": 11944, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानात विरोधकांच्या निशाण्यावर इम्रान खान | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तानात विरोधकांच्या निशाण्यावर इम्रान खान\nभारताला चर्चेचा प्रस्ताव दिल्यावरून टीकेची झोड\nइस्लामाबाद – भारताला चर्चेचा प्रस्ताव दिल्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वदेशातील विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. पाकिस्तानी संसदेला विश्‍वासात न घेता ती कृती केल्यावरून विरोधकांनी इम्रान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.\nइम्रान यांनी 14 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र��ंच्या आमसभेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव भारताने स्वीकारला. तशात पाकिस्तानी सैनिकांनी एका भारतीय जवानाची गळा चिरून निर्घूण हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे भारताने चर्चा रद्द केल्याने पाकिस्तानवर नाचक्कीची वेळ आली. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटची सोमवारी सायंकाळी बैठक झाली. त्या बैठकीत विरोधकांनी इम्रान यांना टीकेचे लक्ष्य केले.\nइम्रान यांनी पत्रात काश्‍मीरबरोबरच दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरही चर्चेची तयारी दर्शवली. दहशतवादावर चर्चेची तयारी दर्शवल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाश्‍मीरमधील स्थिती पाहता चर्चेचा प्रस्ताव अनाकलनीय आहे. इम्रान दूरदृष्टीचा अभाव असलेले निर्णय घाईघाईने घेत आहेत. केवळ एक व्यक्ती भारताला चर्चेचा प्रस्ताव कसा काय देऊ शकते, असा सवाल विरोधकांनी केला. विरोधकांच्या टीकेनंतर पाकिस्तानच्या माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी यांनी सरकारची भूमिका मांडली. भारताबरोबरच्या वादांवर तोडगा काढण्याची सरकारची इच्छा आहे. दोन्ही देश 70 वर्षांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. भारताची इच्छा असल्यास आणखी 70 वर्षे आम्ही संघर्ष करू शकतो. जर आण्विक युद्ध झाले; तर उपखंडात विध्वंस घडेल, असा इशारा त्यांनी दिला.\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nमुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला\nतिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार\nपाकिस्तानच्या हवाई हद्दीत पुन्हा भारतीय विमान झेपावणार\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n‘…तर आज भारतावर मराठ्यांचं राज्य असतं’\nबेळगाव सीमाप्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार\nकर्नाटकातील आणखी एक बंडखोर आमदार मुंबईमध्ये दाखल\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-seed-producers-waiting-rate-declearation-varhad-maharashtra-12885", "date_download": "2019-07-16T11:19:04Z", "digest": "sha1:EB5AQNMEIDNCDNNSZPU7Z6G25ZNGNY43", "length": 15595, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, onion seed producers waiting for rate declearation, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडातील कांदा बीजोत्पादकांचे लक्ष दराकडे\nवऱ्हाडातील कांदा बीजोत्पादकांचे लक्ष दराकडे\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nकांदा लागवडीला वेळ अाहे. या वर्षी कंपन्यांचा ३० ते ४० हजार रुपयांदरम्यान बियाणे दर राहू शकतो. लागवडीच्या कांद्याचा दर १५०० रुपयांदरम्यान असेल. याबाबत लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल.\n- पिंटूभाऊ लोखंडे, कांदा बीजोत्पादक, विश्वी, जि. बुलडाणा\nअकोला : रब्बीमध्ये कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील दोन हंगाम चांगले राहिले नव्हते. या वर्षीही काही भागांत कमी पावसाचा फटका बसलेला अाहे. परंतु पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी बीजोत्पादन घेण्याची तयारी करू लागले अाहेत. कंपन्यांकडून किती दराने करार केले जातात, याकडे या बीजोत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे.\nरोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून मागील काही हंगामांपासून वऱ्हाडात कांदा बीजोत्पादनाकडे शेतकरी वळत अाहेत. मागील दोन हंगामात शेतकऱ्यांना कांदयास अपेक्षित दर न मिळाल्याने अर्थिक फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात बीजोत्पादन केले नव्हते. या वेळी कांद्याचे दर बऱ्यापैकी अाहेत. अशा वेळी बीजोत्पादन फायदेशीर ठरू शकते, असा सूर सध्या शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागला अाहे.\nकांदा बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा आघाडीवर अाहे. त्यानंतर अकोला, वाशीमचा समावेश अाहे. बुलडाण्यात यंदा कमी पाऊस झालेला असल्याने भूजल पातळीला फटका बसला. अकोला, वाशीममध्ये पाण्याची स्थिती चांगली अाहे. त्यामुळे रब्बीत कांदा बीजोत्पादन करायचे की दुसरे पर्यायी पीक घ्यायचे याबाबत शेतकऱ्यांमध्ये विचार सुरू अाहे. कांदा बियाणे कंपन्यांकडून या हंगामात २५ ते ४० हजार रुपये क्विंटल दरम्यान बियाणे करार केला जाऊ शकतो. उगवण क्षमतेनुसार हे दर कमी अधिक होऊ शकतात. काही कंपन्यांनी असे दर जाहीर करणे सुरू केले.\nलागवडीला वेळ असून येत्या अाठ-दहा दिवसांत सर्वच कंपन्यांकडून बियाणे दराबाबत अधिक तपशील जाहीर केला जाऊ शकतो. लागवडीच्या कांद्याचा दर १५०० रुपयांपर्यत राहणार असल्याचे सांगितले जात अाहे. कांद्याचे दर गेल्याकाही दिवसांपासून बाजारात टिकून अाहेत. यामुळेच बियाण्याचे दर मागीलपेक्षा चांगले अाहेत. याबाबत चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक शेतकरी लागवडीच्या दृष्टीने पुढाकार घेऊ शकतात. वऱ्हाडात सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बीजोत्पादनाचे असते.\nबीजोत्पादन शेती कांदा अकोला\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/you-can-update-your-mobile-number-and-address-in-adhaar-card-information-304849.html", "date_download": "2019-07-16T10:14:30Z", "digest": "sha1:XUQBTL4YUXPNKHVZYXI6RURVOXJBIIE2", "length": 12447, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि प��्ता", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nघरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता\nतुमच्या आधार कार्डवर तुमचा जुना फोन नंबर लिंक आहे आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का तसं असेल तर आता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.\nतुमच्या आधार कार्डवर तुमचा जुना फोन नंबर लिंक आहे आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का तसं असेल तर आता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोननंबर आणि पत्ता बदलू शकता. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या मोबाइलवरून फोन नंबर आणि पत्ता कसा बदलू शकतो ते सांगणार आहे.\nआधार वरून नवीन मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात आधी सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर (self Service Portal) म्हणजेच ssup.uidai.gov.in. या साइटवर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर पेजवरील कॅप्चा किंवा सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.\nही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर OTP वर क्लिक करा. OTP तुमच्या जुन्या मोबाईल नंबरवर येईल. OTP टाकल्यावर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.\nनव्या पेजवर Data Update request सिलेक्ट करा आणि त्यात तुमचा नविन नंबर टाका. त्यानंतर Submit आणि Update वर क्लिक करा. नंतर तो नंबर Verify करावा लागेल. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्या आधारवर नवीन फोन नंबर अपडेट होईल.\nत्याचबरोबर जर तुमचा जुना मोबाईल नंबर डीएक्टिवेट झाला असेल आणि जर तुम्हाला तो अपडेट करायचा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन करू शकता.\nअशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्म तारीख आणि ईमेल अपडेट करू शकता. ईमेल आयडी आणि फोननंबर बदलण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही. पण नाव, पत्ता, जन्म तारखेसाठी मात्र पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन/ पीडीएस फोटो कार्ड, वोटर आईडी आणि ड्राइव्हिंग लायसंस द्यावे लागतील.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घट��ा नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nagpur/all/page-7/", "date_download": "2019-07-16T10:20:30Z", "digest": "sha1:7ZOY64XPDXL4L6BIEVA4QA3MQ252KWEK", "length": 11900, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nagpur- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nदहावी-बारावीच्या परीक्षेत गोलमाल, बनावट उत्तर पत्रिका घेऊनच विद्यार्थी शिरले वर्गात\nपरीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या.\nLok Sabha Elections 2019 : नागपूर मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान\nगडकरी 'त्या' वक्तव्यावर अजूनही ठाम; म्हणतात, '...तर देशाचे 40 हजार कोटी वाचतील'\nनागपूर महापालिकेकडे पूर्वी विष घ्यायला पैसे नव्हते, मेट्रोला काय देणार\nमहाराष्ट्र Mar 7, 2019\nVIDEO : 'डाएट' बाजूला सारत मुख्यमंत्री, गडकरींनी खाल्ले गरमागरम समोसे\nVIDEO: स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा - नितीन गडकरी\nमुख्यमंत्र्यांचं नागपूर गँग रेपनं हादरलं, अल्पवयीन मुलीवर 4 कंडक्टरनी केला बलात्कार\nस्पोर्टस Mar 5, 2019\nINDvsAUS : 'संत्रा सिटी' भारतासाठी ठरली लकी, विजयाचा लगावला 'चौकार'\nस्पोर्टस Mar 5, 2019\nINDvsAUS : कांगारुंचा खेळ खल्लास, भारताचा दणदणीत विजय\nINDvsAUS : भारताला मोठा धक्का, पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आऊट\nVIDEO: गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी पंतप्रधान नाही येणार नागपुरात\nअभिनंदन यांनी पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचा नागपूर पोलिसांनी केला 'असा' वापर\nSpecial Report : कुणबी मेळाव्यात नेत्यांना व्यासपीठावर 'नो-एन्ट्री'\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या ���ार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/speed/", "date_download": "2019-07-16T10:08:42Z", "digest": "sha1:IBX2VEX7OGBIHIREIWTJMWB67Z2UHWCL", "length": 6670, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Speed Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === आजकाल “कार घेणं” ही बाब फार ‘स्पेशल’ राहिली नाहीये.\nजाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अनेकांना हा प्रश्न पडतो की पुथ्वी फिरते, तर\nनक्की फेसबुक आहे तरी किती मोठं: फेसबुकबद्दल काही गमतीशीर गोष्टी\nशिवाजी महाराजांचा कुर्निसात : घाणेकरांचा संभाजी आणि अटल बिहारींचा शिवाजी : दोन जबरदस्त आठवणी\nमुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत\nएका शापित राजपुत्राची गोष्ट\n“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा\nजे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय\nशत्रूच्या घरात घुसून अतिरेक्यांना ठार करण्यासाठी भारतीय सैन्याची “स्पेशल फोर्स” तयार झालीय\nस्पृहा जोशीला मिळालेली ही वागणूक मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे\nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)\nदैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता\n“ये सर्कस है..” भारतात सर्कस उद्योगाला जन्म देणाऱ्या एका अवलियाची कथा\nरामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत\nलाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते\nसचिन – तुझं चुकलंच \nनेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं ��ाधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nह्या महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र का होत नाही\nकेशराचे हे उपयोग जाणून तुम्ही देखील रोज केशराचे सेवन कराल\nया तुरुंगात कैदी बनून जाण्यासाठी चक्क पैसे भरावे लागतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/collector-of-ratanagiri-visited-mumbai-goa-highway/", "date_download": "2019-07-16T11:14:24Z", "digest": "sha1:RDCBF6GTKR4FHCBBTRMFHNWXY263QIAA", "length": 13571, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिल्हाधिकाऱ्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्ण���मा\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी ते कोंडमाळा-सावर्डे पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता पी.पी. बनगोसावी, उपअभियंता मिलींद्र मडवईकर, तहसिलदार संगमेश्वर यांच्यासह महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या कन्सल्टंटसह पहाणी केली.\nयाप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रांरभ होत आहे. त्यामुळे आठवडाभर अगोदरपासून या मार्गावर चाकरमान्याच्या वाहनांची आणि एसटीची जोरदार वाहतूक सुरु होणार आहे. त्यांना महामार्गावरील खड्यांचा त्रास होऊ नये यासाठी तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरा. आवश्यकता असल्यास काम करणारे कामगार वाढवा, खड्डे जास्त कोठे आहेत ते पहा आणि त्यानुसार तात्काळ खड्डे भरा अशा सचूना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी संबधितांना दिल्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘मुसाकाझी’ बंदर पुन्हा गजबजणार\nपुढीलफोटो : क्रिस्टल टॉवरला भीषण आग, 4 ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nलोक अदालतीत रायगड जिल्‍हा राज्‍यात दुसरा; 7 कोटींहून अधिक रकमेची वसुली\nअखिलेशला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश\nस्पेशल रेसिपी: राजगीरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश...\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n‘पळ���ीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\nPhoto : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर गर्दी\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shimaga-festival/", "date_download": "2019-07-16T09:59:39Z", "digest": "sha1:YMXF4AYU36ZEH6MVFDKZDUQQQMRBBLBD", "length": 24522, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "सण शिमग्याचा गो आलाय… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मा���करी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nसण शिमग्याचा गो आलाय…\nवसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. निसर्गाशी असलेलं नातं या प्रथा-परंपरांमधून व्यक्त होतं. गावपातळीवर जपल्या जाणाऱया या संस्कृतीत होळीचं महत्त्व वेगळंच आहे. होळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध प्रथा-परंपरांचा घेतलेला हा वेध.\nगणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात शिमगोत्सवाचे मोठे प्रस्थ असते. शिमगोत्सवासाठी ग्रामदेवतांचा पालख्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येत असतात. शिमगोत्सवात पालखी नाचवण्याचा अभूतपूर्व सोहळाही रंगतो.\nशिमग्याला गावकरी एकत्र येतात. शेवरी किंवा अन्य वृक्षाच्या फांद्यांची तोड करून वाजतगाजत त्या गावात आणल्या जातात. त्या फांद्यांची होळी उभी केली जाते. सलग दहा दिवस रात्री फाका देऊन शिमगोत्सव साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी मध्यरात्री होम पेटवला जातो. यावेळी ग्रामदेवतेची पालखीही नाचवण्यात येते. पालखी नाचवणे हा एक सन्मान समजला जातो. कोकणामध्ये पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवर घेऊन पालखी नाचवली जाते. अनेक ठिकाणी एक व्यक्ती डोक्यावर पालखी घेऊन ती नाचवते. पालखी नाचवणे हा एक सोहळाच असतो. रत्नागिरीतील फणसोप येथील श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा शिमगोत्सव पालखी नृत्यामुळेच अधिक लोकप्रिय झाला. शिमगोत्सवाचे शेवटचे दोन दिवस या शिमगोत्सवातील पालखी नृत्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरासह रत्नागिरी शहरातील लोक गर्दी करतात. रत्नागिरीतील बारा वाडय़ांचे ग्रामदै���त श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही खूप लोकप्रिय आहे. ‘हुरा रे हुरा, भैरीबुवाला सोन्याचा तुरा’ अशा फाका देत शिमग्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री श्रीदेव भैरीमंदिरातून पालखी निघते. यावेळी हजारो रत्नागिरीकर भैरीमंदिरात गर्दी करतात. ही पालखी वाजतगाजत मंदिरातून बाहेर पडते आणि शहरातून मार्गक्रमणा करत दुसऱ्या दिवशी झाडगाव येथील सहाणेवर येऊन बसते. त्यानंतर त्या ठिकाणी होळी उभी केली जाते. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेव भैरीबुवांची पालखी सहाणेवरून उठते आणि सगळीकडे रंगांची उधळण केली जाते.\nशिमग्याला मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येतात. यावेळी पालखीला हातभेटीचा नारळ दिला जातो तसेच नवसही फेडले जातात. शिमग्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे सोंगं. शिमगा सुरू झाला की, सोंगेही नाचू लागतात. ‘आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना, गल्ल्यात पैसा दिसतो हाय ना’ असं म्हणत संकासुर दुकानावर आणि दारावर नाचू लागतो. लोक स्वखुशीने यावेळी संकासुराच्या हातावर पैसे ठेवून दान देतात.\nसंस्थानी परंपरेतील आचऱ्यातील होळी\nमालवण – परंपरेत साजरे होणारे सण, उत्सव अशी ओळख मालवण तालुक्यातील आचरा गावाची आहे. मार्च महिन्यात साजरा होणारा ‘देवहोळी’ व ‘गावहोळी’ हा उत्सव त्यापैकीच एक. पाच दिवस चालणाऱया या होळी उत्सवानिमित्त (शिमगोत्सव) इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर व रवळनाथ मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. मंदिरातील मांडावर या कालावधीत होणारे शिमगोत्सवातील खेळ, विविध वेशभूषा केलेली पात्रे (सोंगा) हे प्रमुख आकर्षण असते.\nमालवण तालुक्यातील सर्वात मोठे गाव अशी आचरा गावाची ओळख आहे. येथील रामेश्वर मंदिरात साजऱया होणाऱया उत्सवांचा संस्थानी थाट अनोखा असतो. त्याच धर्तीवर अनेक वर्षांपासून असलेली परंपरा जोपासत होळी सणाच्या दिवशी रामेश्वर मंदिराजवळ देवहोळी उभारली जाते, तर दुसऱ्या दिवशी आचरा बाजरपेठेजवळ गावहोळी उभारली जाते. दोन्ही होळींसाठी पोफळीच्या (सुपारीच्या) झाडाचा वापर होतो. देवहोळीसाठी लगतच्या वायंगणी गावातून होळीचे झाड सवाद्य मिरवणुकीने आणले जाते, तर गावहोळीची मिरवणूक सरजोशी घराण्याच्या प्रमुख उपस्थितीत आणली जाते. पोफळीच्या झाडाला आंब्याची पाने व भगवा ध्वज लावला जातो. पूजा कार्यक्रम झाल्यावर नवस बोलणे-फेडणे आदी ���ार्यक्रम होतात. दोन व्यक्तींना नवरा-नवरीचे रूप देऊन गावात रोंबाट काढले जाते. रंगपंचमी खेळली जाते. यात सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी होतात. शिमगोत्सवात शेवटच्या दिवशी मंदिरात विविध वेशभूषा करून आचरावासीय एकत्र येतात. गोमूचे नाच घेऊन गावात फिरतात आणि पाच दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता होते.\nअनोख्या प्रथा जपणारा आमदोसचा उत्सव\nसिंधुदुर्ग जिह्यातील होळी अर्थात शिमगोत्सव आगळावेगळा असतो. ग्रामीण लोककला ही कोकणची परंपरा अशी ओळख आहे. ही या उत्सवातून दिसुन येते. देवगड-विजयदुर्ग भागातील गावांमध्ये ‘हुडोत्सव’ या परंपरेनुसार होळी साजरी होती. होळीसाठी उभ्या केलेल्या झाडावर एक व्यक्ती चढत असते. गावकरी खालून फेकत असलेल्या वस्तूंचा मार चुकवत आणि तोल सांभाळत, तिला होळीच्या टोकाशी असलेले निशाण खाली आणायचे असते. ‘शिमगोत्सवा’त होळीच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. होळी दिवशी गावातील अनेक वाडीत ग्रामस्थ एकत्र येत खड्डा खणून रात्री त्यात प्रतीकात्मक होळीच्या झाडाची पूजा करत त्यासोबत एकत्र गोळा केलेली लाकडे पेटवतात. होळी संपेपर्यंत जवळपास आठवडाभर जिह्याच्या सर्वच तालुक्यात मुखवटेधाऱयांकडून सोंगे रंगवण्यात येतात. ही सोंगे शबय (पैसे) मागत घरोघर फिरतात. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुळवड साजरी होते. तिथीनुसार रंगपंचमी साजरी करूनच होलिकोत्सवाची सांगता होते. प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे उत्सवात महत्त्वाचे स्थान असते. देवांची निशाणे वाद्यासह फिरवली जातात.\nमालवण तालुक्यात आमडोस गावाच्या होळीची वेगळी ओळख आहे. प्रतीकात्मक लग्न लावले जाते. यात सर्व लग्न विधी होतात मात्र त्या उलटय़ा. गावातील सर्व मंडळी एकत्र येत साजरी होणारी ही परंपरा अनोखी म्हणावी लागेल. अनेक गावात अशा अनोख्या परंपरा जोपासत होळी साजरी होते. सिंधुदुर्गच्या लगत असलेल्या गोवा राज्यातही हा उत्सव साजरा होतो. तेथील प्रथा काही प्रमाणात सिंधुदुर्गातील होळी उत्सवाप्रमाणे असतात. तर काही ठिकाणी पाटर्य़ा, मजा मस्ती केली जाते. एकूणच आनंदाचा मजामस्तीचा असा हा उत्सव ओळखला जातो.\nसंकलन – अमित खोत , भरत काळे , दुर्गेश आखाडे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82/", "date_download": "2019-07-16T10:33:58Z", "digest": "sha1:PHS5A2LQBGX7VAFKILXQSBE25DIQ6YJK", "length": 10430, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरमध्ये स्वाइन फ्लूचा पाचवा बळी | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंगमनेरमध्ये स्वाइन फ्लूचा पाचवा बळी\nनिमोण येथील वृद्ध महिलेचा नाशकात मृत्यू\nसंगमनेर – संगमनेर तालुक्‍यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोकेवर काढले असून निमोण येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा बुधवारी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा हा तालुक्‍यातील एका महिन्यातील पाचवा बळी आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशहरासह तालुक्‍यात ग्रामीण भागात दुपारी उन रात्री गारवा अशा वातावरणामुळे सर्दी ताप खोकल्याची साथ सुरु आहे. वृद्ध महिलेला 22 सप्टेंबरला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय अहवालात स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले हो��े. मात्र, उपचारा दरम्यान बुधवारी (दि.26) त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेने स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 झाली आहे.\nया आजाराचे रुग्ण ठिकठिकाणी आढळत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. याबबत शहरासह तालुक्‍यातील खाजगी डॉक्‍टरांचा बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनाही घाबरून न जाता या आजाराचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी केले आहे.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू- शरद पवार\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/gst-on-under-construction-flats-slashed-to-5-6026969.html", "date_download": "2019-07-16T10:02:25Z", "digest": "sha1:DNFCRESB2AGR3R6ECI7N2GDBIVDWBVMO", "length": 8914, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "GST on under construction flats slashed to 5 | जीएसटी कौन्सिलचे दोन सुखद निर्णय, निर्माणाधीन घरांवर 5 टक्के, स्वस्त घरांवर 1% जीएसटी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजीएसटी कौन्सिलचे दोन सुखद निर्णय, निर्माणाधीन घरांवर 5 टक्के, स्वस्त घरांवर 1% जीएसटी\n‘घर असावे आपुले छान’ हे स्वप्न बाळगणाऱ्या मध्यमवर्गाला जीएसटी परिषदेने दोन निर्णय घेत रविवारी दिलासा दिला.\nनवी दिल्ली - ‘घर असावे आपुले छान’ हे स्वप्न बाळगणाऱ्या मध्यमवर्गाला जीएसटी परिषदेने दोन निर्णय घेत रविवारी दिलासा दिला. निर्माणाधीन निवासी इमारतींसाठी जीएसटी दर १२ वरून ५ टक्के करण्यात आला असून यात बिल्डर्सना इनपूट क्रेडिट मिळणार नाही. याशिवाय स्वस्त घरांवर असलेला ८ टक्के जीएसटी १ टक्का करण्यात आला आहे. हे दर १ एप्रिलपासून लागू होतील. हा निर्णय तत्काळ लागू करावा, असे विकासकांचे म्हणणे आहे. कारण, इच्छुक लोक आता एप्रिलपर्यंत वाट पाहतील. मंत्रिगटाने निर्माणाधीन निवासी इमारतींवर ५ टक्के आणि स्वस्त घरांवर ३% जीएसटी लागू करावा, अशी शिफारस केली होती. जीएसटी कौन्सिलच्या ३३ व्या बैठकीनंतर जेटलींनी सांगितले, स्वस्त घरांच्या किमतीची मर्यादा ४५ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. मेट्रो शहरांसाठी याचा आकार (कार्पेट एरिया) ६० चौ. मीटर तर इतर शहरांसाठी तो ९० चौ. मी. असेल. मेट्रो शहरांत दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नईचा समावेश आहे. दरम्यान, या निर्णयामुळे सुमारे ९८ % घरे स्वस्त श्रेणीत येतील, असे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले.\nनोंदणीकृत डिलर्सकडूनच घर खरेदी आवश्यक\nरिअॅल्टी क्षेत्रात रोखीचे व्यवहार वाढू नयेत म्हणून बिल्डर्सना जास्तीत जास्त साहित्य नोंदणीकृत डिलर्सकडूनच खरेदी करावे लागेल. याची मर्यादा जीएसटी समिती निश्चित करेल.\nनिर्माणाधीन प्रकल्पांसाठी ट्रान्झिशन नियम\nज्या ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे त्यांच्यासाठी ट्रान्झिशन नियम निश्चित होतील. कराचे दर ठरवणारी फिटनेस समिती व कायदा समिती याचा मसुदा १० मार्चपर्यंत परिषदेकडे सादर करेल.\nघर खरेदी करू इच्छि��ाऱ्या मध्यमवर्गासह रिअॅल्टी क्षेत्राला फायदा\nजीएसटी दर कमी केल्याने रिअॅल्टी क्षेत्राला चालना मिळेल. सध्या निर्माणाधीन निवासी इमारती किंवा बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसलेल्या फ्लॅट््सवर १२ टक्के जीएसटी लागू केला जातो. हे प्रमाणपत्र असेल तर मात्र संबंधित विकासकाला जीएसटी आकारला जात नाही, असे जेटली यांनी नमूद केले.\n'जेष्ठ नागरिक बचत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...\nआता खासगी नोकरीतही मिळणार पेंशन, NPS खात्याद्वारे होणार फायदा\nआता पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये ऑनलाइन जमा होतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/virat-kohali/all/page-2/", "date_download": "2019-07-16T10:37:14Z", "digest": "sha1:S3Z27JXQ34UTK76HJY5ZDM5NXKEBGPUE", "length": 11625, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat Kohali- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेट���री, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : विराटवरही भारी पडला सलमान, कमाईमध्ये नंबर वन\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने पुन्हा एकदा कमाईचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत सलमान सलग तिसऱ्यांदा नंबर वन ठरला आहे.\nस्पोर्टस Nov 7, 2018\nविराट म्हणतो, 'परदेशी खेळाडू आवडतात तर भारतात राहू नका\nVIDEO : धारावीच्या बच्चेकंपनीला विराट कोहलीचं खास दिवाळी गिफ्ट\n...तर मी टीमसाठी एका ओव्हरमध्ये 6 वेळा डाईव्ह मारेन – विराट कोहली\nविराटने टाकलं 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे, १० हजार धावांचा टप्पा पार\nPHOTOS : कोहली, चानू, राही सरनोबतचा खेल रत्न पुरस्काराने गौरव\nन खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी\nआयपीएलचा हिरो ठरला इंग्लंडमध्ये चाहत्यांसाठी व्हिलन\nविरानुष्काने कचऱ्यासाठी ज्याला फटकारलं,त्याने पाठवली नोटीस\nVIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ\nजेव्हा विराट अनुष्काला डिनर डेटला घेऊन जातो\nसर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन\nकाय म्हणतोय विराट क��हली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/man-who-made-indira-gandhi-prime-minister/", "date_download": "2019-07-16T10:28:54Z", "digest": "sha1:IZMLBSQKGNL4JCNV3G76I6IMHUQD4JEX", "length": 20772, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकुमारासामी कामराज, हे नाव आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच ऐकत असतील आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की याच माणसाने नेहरूंची पुत्री इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात मोलाची भूमिका बजावली होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या राजकीय खेळाचा नंतर त्यांनीच पश्चाताप व्यक्त केला होता.\nया केवळ एकाच गोष्टीसाठी त्यांची राजकीय क्षेत्रात आठवण काढली जाते असे नाही, तर त्यांनी इतरही समाजपयोगी कामे केली.\nमुलांसाठी मिड डे मील स्कीम सर्वात पहिल्यांदा त्यांनीच लागू केली होती. तामिळनाडूच्या प्रत्येक गावात स्वातंत्र्याच्या फक्त १५ वर्षाच्या नंतर वीज त्यांच्यामुळेच आली होती.\nस्वातंत्र्या नंतर १९६४ साला पर्यंत पंडित नेहरूंनी सलग देशाचे पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला. पण त्यांच्या नंतर कोण हा यक्षप्रश्न उभा राहिला.\nनेहरूंच्या मृत्युनंतर भारतात सुद्धा पाकिस्तानसारखे वातावरण निर्माण होईल अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली जाऊ लागली. शेजारील शत्रू देश देखील नेहरू नंतर अराजकता माजेल असा विचार करत भारताचे वाईट चिंतून होते.\n१९५४ पासून के. कामराज तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांनी संघटनेसाठी दशके खपवली होती. ते तामिळनाडूच्या गावागावात पोहचले होते.\nनेहरूंचे पहिले सर्वात मोठे राजकीय विरोधी आणि भारताचे पहिले गवर्नर जनरल राजगोपालाचारी यांना देखील कामराज यांनीच आपल्या राज्यातून नेस्तनाबूत केले होते. कामराज यांच्या नेतृत्वामूळेच डीएमकेचे मोठे आव्हान समोर असताना देखील तामिळनाडू मध्ये कॉंग्रेस सत्तेमध्ये आली.\nयानंतरच नेहरूंनी ती गुप्त कामगिरी के. कामराज यांच्यावर सोपवली आणि भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय खेळाला १९६३ साली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली.\nकामराज यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या एका मिटिंगमध्ये नेहरुंना सांगितले की,\nमला मुख्यमंत्री पद सोडून राज्याचा पक्षाध्यक्ष बनून पुन्हा एकदा संघटनेसाठी काम करायचे आहे. इतरही नेत्यांनी आता पुन्हा पक्षात परतून लोकांना पक्षाशी जोडण्याची गरज आहे.\nनेहरूंनी देखील त्यांच्या विनंतीला मान दिला. त्यांना देखील कामराज यांचे म्हणणे पटले. या संदर्भात कामराज यांनी एक अॅक्शन प्लान बनवला.\nया प्लाननुसार कॉंग्रेसच्या सहा कॅबिनेट मंत्र्यांना आणि सहा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना पुन्हा पक्षाच्या कार्यात सामील करण्यात आले. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री, जगजीवन राम यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रभानू गुप्त, मंडलोई, बिजू पटनायक यांचा समावेश होता.\nही खेळी खेळून नेहरूंनी भविष्यातील पंतप्रधानपदासाठी इंदिरा गांधीसमोरील संभाव्य स्पर्धक बाजूला सारले. काहीच महिन्यांत त्यांनी कामराज यांना कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवले.\nएके दिवशी कामराज यांनी नेहरुंना विचारले की,\nतुमच्यानंतर तुमचा उत्तराधिकारी कोण असणार, याबद्दल तुमचा विचार काय आहे.\nत्यावर नेहरू म्हणाले की,\n१९६४ च्या मे महिन्यामध्ये नेहरूंचा मृत्यू झाला. कॉंग्रेसमध्ये दोन दावेदारांमध्ये संघर्ष सुरु झाला. मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये. शास्त्री यांना नेहरूंच्या निकटचे मानले जात असे. कामराज यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गटाने देखील शास्त्रींनाच समर्थन दिले. सर्वसंमतीने शास्त्री हे पीएम बनले आणि त्यांच्या कॅबिनेट मध्ये इंदिरा गांधी यांना जागा मिळाली.\nपण १९६६ मध्ये शास्त्री यांचा मृत्यू झाला. यावेळस पंतप्रधान म्हणून कामराज यांनी इंदिरा गांधींचे नाव पुढे केले. आता मात्र मोरारजी देसाई देखील ���वळले. त्यांनी मतदान घेण्याचा आग्रह धरला.\nकामराज यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून सर्व महत्वाच्या नेत्यांच इंदिरा गांधींना समर्थन मिळवून दिले. कामराज यांचा हा डाव यशस्वी झाला आणि नेहरूंच्या पुत्री भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्या.\nआता तुमच्या लक्षात आले असेल की नेहरूंनी कामराज यांना राज्यातून थेट राष्ट्रीय स्तरावर का सक्रीय केले.\nत्यानंतर नुकत्याच झालेल्या १९६७ च्या निवडणुकीमध्ये मात्र कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ला. खुद्द कामराज यांना आपल्या राज्यात हार स्वीकारावी लागली.\nइंदिरा गांधी यांनी पराभूत झालेल्या नेत्यांनी पद सोडावे असे आदेश दिले. कामराज यांना देखील नाईलाजाने पद सोडावे लागले. या खेळीला प्रत्युत्तर म्हणून कामराज यांनी मोरारजी देसाई यांची इंदिरा गांधींच्या कॅबिनेट मध्ये रवानगी केली.\nमोरारजी वेळ मिळेल तसा इंदिरांना कमीपणा दाखवायचा प्रयत्न करायचे. इकडे कामराज इंदिरांना दुसरा पर्याय शोधू लागले.\nहे युद्ध इतके पेटले की कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. कामराज मूळ कॉंग्रेसमध्ये राहिले तर इंदिरांनी स्वत:ची वेगळी कॉंग्रेस स्थापन केली. या धक्क्यानंतर कामराज वैयक्तिक आणि राजकीय जीवनातही कमजोर पडू लागले.\nदिल्लीमध्ये त्यांची सक्रियता कमी झाली. २ ओक्टोंबर १९७५ रोजी कामराज यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.\nइंदिरा गांधींनी कामराज यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. कामराज यांची इच्छा होती, इंदिरा गांधींच्या साथीने कॉंग्रेस अधिक बळकट करण्याची. पण राजकारणाच्या ह्या अनिश्चिततेच्या क्षेत्रात मनासारखे सगळं व्हायला लागले तर विचारायची सोय नाही.\nअसो, एक नेता म्हणून कुमारसामी कामराज हे नेहमीच कट्टर कॉंग्रेशी म्हणून ओळखले गेले. शास्त्री यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे नेता अतुल्य घोष यांनी त्यांना सल्ला दिला की,\nविद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष असल्याने भारताच्या पंतप्रधान पदावर बसण्याचा तुम्हाला थेट अधिकार आहे.\nत्यावर त्यांचे उत्तर होते की,\nज्या व्यक्तीला हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा नीट बोलता येत नाही त्याने या देशाचा पीएम बनू नये असे माझे स्पष्ट मत आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← सरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nनॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\nया घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली\n“जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र\nप्राचीन भारतीय साम्राज्यं कोसळण्यामागची ही कारणं “आजच्या” भारताने शिकणं आवश्यक आहे\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\nमहाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का\nमुंबई साखळी ट्रेन बॉम्बस्फोटला दहा वर्षं : काय घडलं ह्या दहा वर्षांत \nयज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द का उच्चारला जातो\nR J Naved चा हा फोन कॉल तुम्हाला विचारात पाडेल\nकट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट\nआईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाने या ६ घराण्यांच्या सत्तेला सुरुंग लावला\n“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण\nचौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले\n” : शिवसेना नगरसेवकाचा सु-संस्कारी आदेश\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nसकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील\nमराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक\nजेल प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवलीय ज्यामुळे कैद्यांना चक्क नोकऱ्या मिळाल्या आहेत\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nधनत्रयोदशी : कथा व सांस्कृतिक महत्व\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://stabak.wordpress.com/", "date_download": "2019-07-16T10:06:08Z", "digest": "sha1:V7VOCCWINSSVAAJWYN4OWEDBSS3U7MID", "length": 36501, "nlines": 155, "source_domain": "stabak.wordpress.com", "title": "स्तबक | गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः|", "raw_content": "\nगुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः|\nविसरु कसा मी गुरुपादुकाला…\nइमेज | Posted on जुलै 22, 2013\tby स्तबक | यावर आपले मत नोंदवा\nकाही दिवसांपूर्वी मी आमच्या गुरुमाऊलींच्या आश्रमात एक भजन ऐकलं. मनाला स्पर्श करुन गेले त्याचे शब्द…. “हमें तुम मिल गये सद्गुरु, सहारा हो तो ऐसा हो जिधर देखूं, उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो॥” भावमधुर स्वरात प्रथमदर्शनी चित्रपटाचं गीत ऐकतोय असंच वाटावं असं भजन होतं ते… जिधर देखूं, उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो॥” भावमधुर स्वरात प्रथमदर्शनी चित्रपटाचं गीत ऐकतोय असंच वाटावं असं भजन होतं ते… प्रियकर प्रेयसीचा संदर्भ बदलून गुरूंचा संदर्भ आल्यावर वेगळंच पावित्र्य जाणवलं.\nआषाढ महिना लागला की वेध लागतात गुरुपौर्णिमेचे. वेगवेगळ्या क्षेत्रात साधना करणारी मंडळी आठवणीने गुरुपौर्णिमा साजरी करुन आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ‘आषाढ शुद्ध पौर्णिमा’ हा वेदव्यासांचा जन्मदिवस. व्यासांना ‘जगद्गुरु’ म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्मदिवस हा ‘व्यासपौर्णिमा’ वा ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे. ‘गुरु’ ही दोन अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते तशी किंवा त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले व आपल्याला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत. अशा शब्दात गुरूचे मोठेपण आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे.\nगुरु म्हणजे अक्षरे दोन \n केवी होय परियेसा ॥\n‘गुरु’ या शब्दातील ‘गु’ हे अक्षर अन्धकार वा अज्ञान द्योतित करणारे तर ‘रु’ हे अक्षर तेज वा ज्ञान द्योतित करणारे आहे. त्यामुळे अज्ञान नष्ट करणारे ब्रह्म हे गुरुच होत अशा शब्दात गुरुगीतेत गुरुची योग्यता स्पष्ट केली आहे.\nअज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः॥\nप्राचीन भारतात मौखिक पद्धतीने ज्ञान देण्याची परम्परा होती. छपाईच्या कलेचा देखील फ़ारसा विकास झालेला नव्हता. पुस्तके दुर्मिळ होती. अशा काळात ज्ञान देणार्‍या गुरुंना असमान्य महत्त्व असणे हे साहजिक होते. सोबत ह्याही गोष्टीचा विचार करणे आवश्यक की बहुतेक वेळा ‘गुरु’ ज्ञानी होते त्याचबरोबर पारमार्थिकदृष्ट्या ‘अनुभव’ घेतलेले होते. आजच्या काळात देखील जो आपल्याला शिकवतो त��� गुरु अशा अर्थाने ‘Guru’ हा शब्द इंग्रजीतदेखील रूढ झाला आहे. प्राचीन काळी गुरुची महती वर्णन करणारे काही खास वाङ्मय होते का या मुद्द्यावर विचार करत असताना गुरुगीता सापडली. खूप वर्षांपासून ‘गुरूगीता’ या ग्रंथाबद्दल मला कुतुहल वाटत होतं. गुरूगीतेच्या ‘बृहद्’ आणि ‘लघु’ अशा दोन संहिता आहेत हे कळलं. स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील शिवपार्वती संवादात गुरुगीता आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला गुरूचे महत्त्व समजावून सांगितले आहे. म्हणजे ही रचना पौराणिक काळातील असली पाहिजे.\nगुरुगीता पहात असताना लघुसंहितेच्या सुरुवातीला ‘गुरूपादुकापंचकम्’ हे प्रासादिक स्तोत्र सापडलं. अक्षरश: हर्षवायू व्हायचा बाकी होता. जेव्हा केव्हा सत्संगात हे स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा तेव्हा मनाला अतिशय भिडतं. ‘गुरूपादुका’ अर्थात लाक्षणिक अर्थाने गुरूचीच महती या स्तोत्रात सांगितली आहे. जेमतेम पाच श्लोकांच्या या स्तोत्रात गुरुचा सहवास आपल्या आयुष्यात काय काय घडवू शकतो हे फ़ार सुरेख स्पष्ट केले आहे. या स्तोत्राच्या प्रासादिक शैलीमुळे शब्दप्रतीती मग अर्थप्रतीती सहज होते. याला अनुभूतीची जोड आली तर खरोखर बहार येईल.\nया स्तोत्राच्या सुरुवातीच्या मंगलचरणात गुरुंना, गुरुंच्या, परगुरूंना, परगुरुंच्या पादुकांना सिद्धांचार्यांच्या पादुकांना वंदन केले आहे. तर दुसर्‍या श्लोकात ऐं, ह्रीं श्रीं या बीजमंत्रांचा गूढ अर्थ, ॐकाराचे मर्म जाणवून देणाऱ्या गुरूपादुकांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना आढळते. पुढच्या श्लोकात होत्र ( अग्निहोत्र) हौत्र ( श्रौत याग करण्यासाठी अग्निचयन करून निर्माण केला जाणारा अग्नी), हविष्य ( यज्ञात द्यायच्या आहुती-घृत इत्यादी) होतृ ( होता म्हणजे पुरोहित) , होम या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत त्या एकच आहेत याची जाणीव करून देणाऱ्या, ते जे ब्रह्म तत्त्व आहे त्याचा बोध करून देणाऱ्या गुरूपादुका आहेत असे वर्णन आढळते. तर पुढील श्लोकात षड्रिपूंना वश करून , विवेक आणि वैराग्यरूपी धन गुरूसहवासाने प्राप्त होते. प्रबोध होतो आणि लवकर मोक्ष प्राप्त होतो असा उल्लेख येतो. अनन्त संसाररुप सागराला पार करण्यासाठी ज्या नौकारुप आहेत, अविचल भक्ति देणाऱ्या आहेत, आळस वा बुद्धिमांद्यरुप जडत्वाच्या सागराला शुष्क करण्यासाठी ज्या वडवानलासमान आहेत त्या गुरूप��दुकांना माझा नमस्कार असो असा शेवटच्या श्लोकात उल्लेख आहे. गुरुसहवास हा मोक्षदायक आहे असेच पुराणकारांस म्हणावयाचे आहे.\nभवभयतारक प्रबोध देणारे भगवान शंकर रुसले तर गुरु तारून नेतील पण गुरु रागावले तर कोण तारुन नेणार म्हणून शक्यतोवर गुरूला प्रसन्न ठेवावे असे गुरुगीतेत म्हटले आहे. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फ़ोट होत असताना गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व कितपत पटेल कुणास ठाऊक म्हणून शक्यतोवर गुरूला प्रसन्न ठेवावे असे गुरुगीतेत म्हटले आहे. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फ़ोट होत असताना गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व कितपत पटेल कुणास ठाऊक परंतु ‘कसे शिकायचे’ हे कोणीतरी शिकवले असेल तरच उपलब्ध माहितीतून शिकता येते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गुरु हा हवाच… परंतु ‘कसे शिकायचे’ हे कोणीतरी शिकवले असेल तरच उपलब्ध माहितीतून शिकता येते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गुरु हा हवाच… ‘गुरु रविकर, तमनाशक, अक्षय हे पदी मस्तक… ‘गुरु रविकर, तमनाशक, अक्षय हे पदी मस्तक…\nPosted in लेख\t| यावर आपले मत नोंदवा\nबीजस्यान्तरिवाङ्कुरो जगदिदं प्राङ्निर्विकल्पं पुनः,\nमायावीव विजृम्भयत्यपि महायोगीव यः स्वेच्छया,\nतस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥२॥\nब्रह्म आणि विश्व यांच्यातील ‘कार्यकारण भाव’ शंकराचार्य या श्लोकात स्पष्ट करीत आहेत. ब्रह्मतत्त्व हे अनादि आहे, ते स्वयंभू, सर्वशक्तिमान , परिपूर्णशक्तीने युक्त आहे. विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी त्याला कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते हा शंकराचार्यांचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत तो स्पष्ट करण्यासाठी ते इथे बीजांकुरन्यायाचा आधार घेतात. बीजामधे ही शक्ती असते की त्याने अंकुरात परिणत व्हावे, त्याप्रमाणे ब्रह्मामधे देखील विश्वात परिणत होण्याची शक्ती असते. निर्मितीपूर्वी हे विश्व त्या ब्रह्मामध्ये निर्विकल्प, सुप्त अवस्थेत असते. मायेने त्याला देश, काल इ. भेदाभेद दाखवून प्रत्यक्षात आणले जाते. एखादा गारुडी/मांत्रिक आपल्या जादूविद्येने अचानक काही गोष्टी निर्माण करतो वा एखादा योगी ज्याप्रमाणे चमत्कार घडवतो त्याप्रमाणे हे आहे. नासदीय सूक्तामधे देखील सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काहीच नव्हते अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. ‘लीलामात्रं तु कार्त्स्न्यम् तो स्पष्ट करण्यासाठी ते इथे बीजांकुरन्यायाचा आधार घेतात. बीजामधे ही शक्ती असते की त्याने अंकुरात परिणत व्हावे, त्याप्रमाणे ब्रह्मामधे देखील विश्वात परिणत होण्याची शक्ती असते. निर्मितीपूर्वी हे विश्व त्या ब्रह्मामध्ये निर्विकल्प, सुप्त अवस्थेत असते. मायेने त्याला देश, काल इ. भेदाभेद दाखवून प्रत्यक्षात आणले जाते. एखादा गारुडी/मांत्रिक आपल्या जादूविद्येने अचानक काही गोष्टी निर्माण करतो वा एखादा योगी ज्याप्रमाणे चमत्कार घडवतो त्याप्रमाणे हे आहे. नासदीय सूक्तामधे देखील सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काहीच नव्हते अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. ‘लीलामात्रं तु कार्त्स्न्यम् ’ अशासारख्या ब्रह्मसूत्रांत सुद्धा केवळ स्वेच्छेने खेळ म्हणून ही सृष्टी निर्माण झाली, असे उल्लेख आढळतात. या विश्वाच्या पसार्‍यामागचा कार्यकारणभाव ज्यामुळे समजतो अशा त्या श्री दक्षिणामूर्ती ला माझा नमस्कार असो.\nया श्लोकात दक्षिणामूर्ती रूपातील शिवाच्या स्रष्ट्रुत्व या गुणाचा उहापोह होतो आहे.\nविश्वं दर्पणदृश्यमाननगरी तुल्यं निजान्तर्गतं.\nपश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया \nयस्साक्षात् कुरु ते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयं ,\nतस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥1||\nआरशात एखाद्या नगरीचे प्रतिबिंब पहावे आणि तीच खरी नगरी आहे असे वाटावे. किंवा झोपले असताना स्वप्नात पाहिलेली गोष्टच प्रत्यक्षात खरी आहे असे वाटते त्याप्रमाणे विश्व हे आत्मतत्त्वाच्या ठिकाणी प्रतिबिंबित होते.प्रतिबिंब हा शेवटी आभास असतो, सत्य नाही, याची कालांतराने जाणीव होते. त्याप्रमाणेच अज्ञान आणि मायेच्या आवरणामुळे विश्व हे ब्रह्माहून वेगळे आहे असे वाटते. प्रत्यक्षात एकमेवाद्वैतीय ब्रह्म हे नित्य आणि विश्व हे अनित्य, त्यावर भासमान होणारे आहे. मन, इंद्रिये, बुद्धी यांना हे प्रतिबिंबच गोचर होते. खरे आत्मतत्त्व नाही. नित्य काय आणि अनित्य काय हे ज्ञान केवळ प्रबोध वा आत्मज्ञान जेव्हा होते त्याचवेळी पटते. हे आत्मज्ञान ज्या शंकरामुळे होते त्या गुरुमूर्तीला माझा नमस्कार असो.\nया पहिल्याच श्लोकात श्रीमत शंकराचार्य त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मायावादाच्या’ सिद्धांताचा उल्लेख करतात. ‘माया’ या शब्दाचा अर्थ अगदी सरल आहे. ‘या मा सा माया ‘ जी खरी (नित्य ) नव्हे ती माया. या मायेच्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत . एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अनेक वेळा श्री शंकराचार्यांनी रज्जुसर्पदृष्टांताचा आधार घेतला आहे. अंधारात एखादी दोरी दिसली तरीही आपणाला तो साप आहे असे वाटते. इथे मूळ दोरीच्या अस्तित्वाची जाणीव न होणं ही आवरण शक्ती आणि साप असल्यासारखे वाटणे, म्हणजे मूळ वस्तुपेक्षा भलतेच कसले ज्ञान होणे ह्याला म्हणतात विक्षेप शक्ती.\nआत्मतत्त्वाचे ज्ञान होण्याऐवजी आपल्याला आजूबाजूला जे विश्व दिसते ते नित्य वाटते यातही ब्रह्मतत्त्वाच्या ज्ञानावर आवरण पडणे ही मायेची आवरणशक्ती आणि त्याऐवजी भासमान , प्रतिबिंबित होणारे विश्व हेच सत्य वाटणे ही विक्षेप शक्ती. ज्ञानप्राप्ती झाली की मायेचे आवरण गळून पडते आणि यथातथ्य ज्ञान होते. हा प्रबोध घडवणारी गुरुस्वरूप देवता म्हणून दक्षिणामूर्ती या देवतेला माझा नमस्कार असो.\nगणानां त्वां गणपतिं हवामहे|\nPosted in संपादकीय-- Home Page\t| यावर आपले मत नोंदवा\nगोकुळाष्टमीचे रंग अजून वातावरणात तरळत आहेत. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’… अशा शब्दात सुरेश भटांनी या रासक्रीडेचं वर्णन केलं, ‘राधाधरमधुमिलिंद जय जय..’अशा शब्दात अण्णासाहेब किर्लोस्करांनी जयजयकार केला, ‘राधा कृष्णावरी भाळली’ म्हणत पी. सावळारामानी त्यांच्या मीलनाचं वर्णन केलं , असा ‘कृष्ण’. त्याचं सारं वर्तन …अवतीभवतीचं विश्वच मधुर ….गोड , सारं मुरलीच्या स्वरांनी नादावलेलं, भक्तीरसाने भारावलेलं \nया विचारांच्या आवर्तात आठवलं ते ‘मधुराष्टकम्’. श्रीमद् वल्लभाचार्यांची प्रासादिक रचना ज्यात पुष्टिमार्गीय भक्तीचे सूर आळवलेले आहेत. त्या कृष्णाच्या वाणीत गोडवा, त्याचं चालणं सुडौल, हसणं लाघवी, वस्त्रप्रावरणं आकर्षक, गळ्यातले हार सुगंधी , त्याने वाजवलेला पावा वेड लावणारा, सुस्वर, रूप मनोहारी, अंगप्रत्यंग लावण्यमयी, त्याचं नृत्य सुंदर, हातातलं लीलाकमळ अप्रतिम, गोपी, यमुनेचा परिसर सारं अतिशय मधुर्….खरं तर त्याचं अस्तित्व सार्‍या अणुरेणुत भरून राहिलंय त्यामुळेच हे सारं मधुर, हवंहवंसं आहे.\nमोठं विलक्षण आहे हे स्तोत्र. जग मिथ्या, खोटं असं नाहीच. ती परमेश्वराची निर्मिती आहे. ती सुंदरच असणार आणि खरी देखील हा विचार किती प्रभावीपणे मांडलाय इथे. वल्लभाचार्य हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते. भगवंताची भक्��ी हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी आपल्या भाष्यांतून मांडला. बाळकृष्णाची वात्सल्यभावाने भक्ती या मार्गात सांगितली आहे. नामजपाला खूप महत्त्व दिले आहे.\nसगुण साकार स्वरूपात परमेश्वराची भक्ती केल्यास गोलोक प्राप्त होतो. हीच मुक्ती होय असा विचार त्यांनी मांडला. कृष्णाच्या जन्मदिनी या स्तोत्राने त्याचे स्मरण करू.\nअधरं मधुरं, वदनं मधुरं, नयनं मधुरं, हसितं मधुरम् \nहृदयं मधुरं, गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ १ ॥\nवचनं मधुरं, चरितं मधुरं, वसनं मधुरं, वलितं मधुरम् \nचलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ २ ॥\nवेणुर्मधुरो, रेणुर्मधुरः , पाणिर्मधुरः , पादौ मधुरौ \nनृत्यं मधुरं, सख्यं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ३ ॥\nगीतं मधुरं, पीतं मधुरं, भुक्तं मधुरं, सुप्तं मधुरम् \nरूपं मधुरं, तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ४ ॥\nकरणं मधुरं, तरणं मधुरं, हरणं मधुरं, रमणं मधुरम् \nवमितं मधुरं, शमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ५ ॥\nगुञ्जा मधुरा, बाला मधुरा, यमुना मधुरा, वीची मधुरा \nसलिलं मधुरं, कमलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ६ ॥\nगोपी मधुरा, लीला मधुरा, युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् \nदृष्टं मधुरं, शिष्टं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ७ ॥\nगोपा मधुरा, गावो मधुरा, यष्टिर्मधुरा, सृष्टिर्मधुरा \nदलितं मधुरं, फलितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ८ ॥\n॥इति श्रीमद्वल्लभाचार्यविरचितं मधुराष्टकं सम्पूर्णं ॥\nहे येथे ऐकायला मिळेल.\nसौ. श्रेया श्रीधर महाजन. सनिव्हेल, कॅलिफोर्निया.\nPosted in लेख\t| 2 प्रतिक्रिया\nशिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.\nकाही दिवसांपूर्वी एक सुभाषित वाचनात आले. ‘व्यसने मित्रपरीक्षा …’ संकटात मित्राची परीक्षा होते, शूराची रणांगणावर, विनयशीलतेवरून नोकराची आणि दानशूरतेची परीक्षा दुष्काळात होते. मनात विचार आला, शिष्याची परीक्षा कशी घेतात आताच्या परीक्षापद्धतीसारखी काही पद्धत पूर्वी होती का आताच्या परीक्षापद्धतीसारखी काही पद्धत पूर्वी होती का की आज्ञाधारकपणा वगैरे गुण असले की पुरे की आज्ञाधारकपणा वगैरे गुण असले की पुरे ‘आज्ञा गुरूणामविचारणीया |’ गुरूने आज्ञा केली की प्रतिप्रश्न न करता पालन करावे हे तर प्रसिद्धच आहे. परंतु शिष्याच्या परीक्षेसाठी भेरी म्हणजे नगार्‍याचा दृष्टान्त वापरलेला एका जैन ग्रन्थात आढळला.\nनन्दीसूत्र हा जैनांचा पवित्र आगम ग्रंथ. त्यात शिष्याने कसे असावे हे सांगत असताना ही गोष्ट आढळली.\nअसे सांगतात की द्वारकानगरीमधील सगळे रोग दूर व्हावे म्हणून श्रीकृष्णाने तत्कालीन राजाला एक नगारा दिला. हा नगारा अद्वितीय होता. गोशीर्ष नावाच्या चंदनापासून तयार केलेला होता. दर सहा महिन्यानी हा वाजवायचा, नीट रक्षण करायचे. जो याचा आवाज ऐकेल त्याचे पूर्वीचे सगळे रोग बरे होतील आणि पुढचे सहा महिने ती व्यक्ती रोगमुक्त राहील. याचा आवाज चौदा योजने पसरेल. राजाने एका माणसाला नियुक्त केले , त्याने नगारा वाजवला आणि पुढची रक्षणाची जबाबदारी पण त्याचीच होती.\nकाही दिवस निघून गेले. मग एक महारोगाने ग्रासलेला रोगी तेथे आला, आपले आयुष्य आता सहा महिन्यांचे देखील उरले नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याने नगारारक्षकाला विनंती केली–‘या नगार्‍याचा एक छोटासा तुकडा मला द्यावा. तो उगाळून प्यायल्याने कदाचित माझा आजार बरा होईल.’ रक्षकाने थोडीशी लाच घेऊन त्याला एक तुकडा दिला.\nगतानुगतिको लोका: | लोक दुसर्‍याचे अनुसरण करणारे असतात. एक मग दुसरा मग तिसरा अशा अनेक लोकानी त्या नगार्‍याचे तुकडे नेले, त्याबदल्यात साधे चामड्याचे तुकडे लावले.\nसहा महिने निघून गेले. पुन्हा नगारा वाजवण्याचा दिवस उजाडला. तो नगारा वाजवल्यावर त्याचा नाद राजदरबारातही घुमला नाही. त्याचे दैवी सामर्थ्य कमी झाले. राजाने त्याचे निरीक्षण केले तेव्हा एखाद्या गोधडीसारखी ठिगळे त्याला लावलेली दिसली. त्याने रक्षकाला कामावरून कमी केले आणि देवाने त्याला दुसरा नगारा दिला.\nही गोष्ट सांगून पुढे जैन महामुनी सांगतात….शिष्याची परीक्षा देखील अशीच करावी. गुरुने दिलेले ज्ञान व्यवस्थित जतन करणारा तो चांगला शिष्य त्याने मिळालेल्या ज्ञानाची मोडतोड करायची नाही, तर योग्य उपयोग करायचा. अन्यथा त्या ज्ञानाचे दैवी गुण नष्ट होतात. ज्याला अमूल्य ज्ञान सांभाळता येते त्यालाच ते द्यावे….शिष्याय देयम्, अशिष्याय न देयम्| या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सद्गुरुंनी जे ज्ञान आपल्याला वेळोवेळी दिले, ते सांभाळणे, वृद्धिंगत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.\nPosted in लेख\t| १ प्रतिक्रिया\nदक्षिणामूर्ती अष्टकम् – संहिता\nमधुराष्टकम् — श्रेया महाजन.\nविसरु कसा मी गुरुपादुक��ला...\nविसरु कसा मी गुरुपादुकाला…\nशिष्यपरीक्षायै भेरीदृष्टान्तः | — श्रेया महाजन.\nकधी कधी आम्ही असे का करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/strings/yonex-nano-bg-99-069-mm-badminton-string-10-m-price-p6THjf.html", "date_download": "2019-07-16T10:57:00Z", "digest": "sha1:WNW3243SYI4FJTJM53NICQA3OYMROYRW", "length": 15636, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "योनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये योनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M किंमत ## आहे.\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M नवीनतम किंमत Jul 16, 2019वर प्राप्त होते\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 Mफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 544)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M दर नियमितपणे ��दलते. कृपया योनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 112 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n( 70 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\n( 41 पुनरावलोकने )\nयोनेक्स नॅनो बाग 99 0 69 मम बॅडमिंटन स्ट्रिंग 10 M\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/trousers/black-coffee-men-s-business-trousers-skupdfuuuy-price-plzmbq.html", "date_download": "2019-07-16T10:51:24Z", "digest": "sha1:L37JXXPXROL3B7WIX6QGPPG56HM22FO5", "length": 14373, "nlines": 395, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स किंमत ## आहे.\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स नवीनतम किंमत Jul 12, 2019वर प्राप्त होते\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्सऍमेझॉन उपलब्ध आहे.\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 724)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 378 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\nब्लॅक कॉफी में s बुसीन्सस तरौसेर्स\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/union-budget-2019-direction-po/183993.html", "date_download": "2019-07-16T11:23:22Z", "digest": "sha1:Y5O3W5P6E5O764HXECDKBEWQDUXDNSEY", "length": 22030, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra प्राथमिक शिभाणाकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ह�� Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nप्राथमिक शिभाणाकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव\nप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होणे शक्य नाही. खालच्या स्तरापासून दर्जा सुधारायला हवा. त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. अर्थसंकल्पामध्ये सुशासनावर भर देणार असल्याचे म्हटले आहे; पण जोपर्यंत ट्रस्ट अ‍ॅक्ट आहे, तोपर्यंत गुणवत्ताधारकांना संधी मिळणार नाही. संस्थाचालकांचेच वर्चस्व राहील. नॅशनल रीसर्च फाउंडेशन ही कल्पना चांगली आहे; पण शेती, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रांतील गरजांनुसार संशोधनावर भर द्यायला हवा. ‘हायर एज्युकेशन कौन्सिल आॅफ इंडिया’ ही कल्पनाही चांगली आहे.अर्थसंकल्पात कौशल्यविकासाला डावलण्यात आल्याचे दिसते. शिक्षणातून प्रबोधन बाजूला गेल्याने कौशल्य शिक्षणाबरोबरच सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी ‘माइंडसेट’ विकासासाठी विशेष प्रशिक्षण हवे. परदेशी विद्यार्थ्यांनी भारतात येऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे; पण भारतामध्ये गरजेनुसार ज्ञान, गरजेनुसार कौशल्य आणि अर्थपूर्ण जगण्याच्या दिशा जेव्हा परावर्तित होतील, तेव्हा परदेशी विद्यार्थी येतील. वर्डक्लास संस्थांसाठी ४०० कोटींची तरतूद अत्यंत तोकडी आहे. दर्जा सुधारण्यासाठी त्यावर भर देणारी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.\nधोरण म्हणून प्रभावी चित्र; सुस्पष्टता नाही, कौशल्य शिक्षण दिसत नाही\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या बाबतीत त्यांची दिशा सकारात्मक दिसून येते. धोरणाचा एक भाग म्हणून प्रभावी चित्र निर्माण केले आहे; पण धोरणाला नियोजनाची बैठक असावी लागते. त्याबाबत अर्थसंकल्पात सुस्पष्टता दिसत नाही. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर अधिक भर दिला असला, तरी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण\nप्राथमिक शिभाणाकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव\n‘स्टडी इन इंडिया’साठी ४०० कोटींची तरतूद\nआता बारावीपर्यंतचेही शिक्षण मोफत मिळणार\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार ��हेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-16T10:19:49Z", "digest": "sha1:7I6GGW6CAFMTFUMKLTUHZXCK3OYJ5NJH", "length": 11231, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सूरत- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nसेक्सला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या, यानंतर पतीनं स्वतःचं गुप्तांगही कापलं\nCrime News पत्नीनं शारीरिक संबंधास नकार दिल्यानं पतीनं तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nVIDEO: भररस्त्यात भरधाव तीन चाकी रिक्षा अचानक उलटली\nVIDEO: भररस्त्यात भरधाव तीन चाकी रिक्षा अचानक उलटली\nसंगीत कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल\nसंगीत कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल\nट्रेन तिकिटांबद्दल रेल्वे आणणार 'हा' नवा नियम, प्रवाशांसाठी स्टेशनवर जास्त सुरक्षा\nट्रेन तिकिटांब���्दल रेल्वे आणणार 'हा' नवा नियम, प्रवाशांसाठी स्टेशनवर सुरक्षा\nबुलेट ट्रेनसाठी निघाल्यात व्हेकन्सीज्, 'ही' योग्यता असणं गरजेचं\nमुंबईहून निघणाऱ्या पहिल्या Bullet Train मध्ये मिळतील 'या' सुविधा, पाहा VIDEO\nताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, काही प्रवासी जखमी\nआई आणि मुलीचा हा VIDEO पाहून तुम्ही अक्षरश: रडाल\nमृत्यूचा थरारक CCTV VIDEO, माणसातल्या सैतानाचे भयंकर कृत्य\nVIDEO : चक्क रेल्वे क्‍लार्कने चालवली ट्रेन; अधिकाऱ्यांच्या पायाखालची सरकली जमीन\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/saleel-kulkarni/", "date_download": "2019-07-16T11:00:22Z", "digest": "sha1:ZVJFSYDPDSQIWXUKX6I7S3IELJEZTLZH", "length": 5639, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Saleel Kulkarni Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसलील कुलकर्णी : मराठी संगीताला श्रीमंत करणारा कलाकार\nसलीलजींच्या गाण्यांची हीच सिम्पल बट स्वीट शैली रसिकांच्या मनाला भावते.\nगुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो” – नेमकं वेडं कोण झालंय\nमृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं ते सामान्य पृथ्वीवासीयांना सुचणारही नाही\nSmartphones नी ‘ह्यांचं’ अस्तित्वच नाहीसं करून टाकलंय\n“मा. विश्वंभर चौधरी, धरण बांधणीत होणाऱ्या खाजगी गुंतवणुकीत काय चुक आहे\nभारतातलं एक खेडेगाव इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे\nकूटनीती आणि शौर्याची परीक्षा – मराठ्यांचा दिल्ली-तह\nया राजाने तहाची मागणी धुडकावून लावत अवघ्या ४ तासात मुघल सैन्याची दाणादाण उडवली होती\nह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nआजचे प्रसिद्ध प्रोडक्ट जेव्हा पहिल्यांदा बनले तेव्हा ते कसे दिसायचे माहित आहे \nअमेरिकेच्या जन्माचा, हा देश घडण्याचा रंजक इतिहास\nरुळांवर शेकडो माणसे दिसत असून देखील लोको पायलट ट्रेन का थांबवू शकत नाहीत\nतोरणा किल्ला प्रेमी युगुला बरोबर चढताना : “बेबी���, मी आणि तोरणा\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nएका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय\nदिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..\nहे १० पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतील\nमैत्रिणीला “चॅटिंग” वर इम्प्रेस करायचंय\nका असतात बिस्किटांवर छिद्र कधी विचार केलायं का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://971mymothersitcjaysingpur.com/Desk%20of%20principal.html", "date_download": "2019-07-16T11:36:34Z", "digest": "sha1:SLA3INJXHE6VXEKUZ7OAKXMJPNUFUO3R", "length": 4086, "nlines": 18, "source_domain": "971mymothersitcjaysingpur.com", "title": "Welcome To My Mother's Education Societies Industrial Training Center", "raw_content": "\nमायमदर्स एज्यूकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) चिपरी चे प्राचार्य म्हणून मी श्री.पाटील एम.आर जबाबदारी स्विकारण्यात मला खुपच आनंद वाटतो आहे.अभ्यासाच्या तंत्रज्ञानाच्या व प्रशिक्षणाच्या तसेच मा^डयूल्सच्या माध्यमातून प्रशिक्षणाथ्र्यांचे कौशल्य आणि ज्ञान सुधारणेसाठी प्रशिक्षण संस्था ही सर्वोतम जागा आहे. प्रशिक्षणार्थींचे ज्ञान औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे प्रत्येक प्रशिक्षक (निर्देशक) कार्यरत आहे.इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टीटयूशन (आय.टी.आय) एक नविन आणि उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी कूशल आणि अनुभवी कामाचे ठिकाण बनवुन मानवी संसाधनाच्या विकासामध्ये आणि देशातील रोजगारांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते प्रशिक्षणार्थी त्यांचे प्रमाणन आणि प्रशिक्षण अनूभवानंतर त्यांच्या स्वप्नातील काम पूर्ण करू शकतात.\nकारागिर प्रशिक्षण योजना 1950 मध्ये भारत सरकारद्वारे देशांतर्गत उद्योगांसाठी कुशल श्रमिकांचा स्थिर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थित आणि गुणात्मक स्वरूपांचे औद्योगिक उत्पादन वाढवून शिक्षित युवकांमध्ये बेरोजगारी कमी करून तरूण पिढीच्या मनात एक तांत्रिक आणि औद्योगिक वॄत्ती वाढवणे आणि त्यांना पोषक बनविण्यासाठी रोजगार प्रशिक्षण व्होकेशनल ट्रेनिंगच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाची अशी योजना कारागिरांना आकार देण्यासारखे आहे जे देशातील विविध राज्यांतील आय.टी.आयच्या विस्तॄत नेटवर्कच्या माध्यमाने सध्याच्या तसेच भविष्यातील मनुष्यबL गरजांची पूर्तता करत आहे. मायमदर्स आय.टी.आय हे त्यांच्यातील एक उत्तम संस्था आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-16T10:59:41Z", "digest": "sha1:FNNDY666KAI42KTFUAZM757G5IO6KT43", "length": 11522, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा आजपासून संप | Dainik Prabhat", "raw_content": "\nवरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा आजपासून संप\nपुणे – राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी दि. 25 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जवळपास 80 टक्के प्राध्यापक या संपात सहभागी होणार असल्याचा दावा एमफुक्‍टो या संघटनेने केला आहे.\nप्राध्यापक भरती पुन्हा सुरू करावी, 71 दिवसांचे थकित वेतन मिळावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, घड्याळी तासिका तत्त्वावरील आणि करार तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, 2005 नंतर सेवेत आलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नामनिर्देशन पद्धतीमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून वटहुकुम काढावा, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाची स्वतंत्र नियमावली करावी अशा मागण्या आहेत. राज्य सरकारकडे वारंवार मागण्या मांडूनही त्याबाबत सरकारने काहीच कार्यवाही न केल्याने आता बेमुदत संप केला जाणार आहे. या पूर्वी 11 सप्टेंबरला एक दिवसाचा संपही झाला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराज्यभरातील जवळपास 80 टक्के प्राध्यापक संपात सहभागी होणार आहेत. संप केल्यास वेतन न मिळण्याच्या भीतीने उर्वरित प्राध्यापक सहभागी होणार नाहीत. मात्र, राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापक संपाबाबत अनुकुल आहेत. हा संप नक्कीच यशस्वी होईल, असे एमफुक्‍टोचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. एस. पी. लवांडे यांनी स्पष्ट केले.\nसंघटनेकडून प्राध्यापकांच्या संपाचा इशारा या पूर्वीच देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, सरकारकडून संघटनेला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी ( 25 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. लवांडे यांनी दिली.\nराज्यातील रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे\nरिक्षा चालकांच्या आंदोलनात फूट\nबेरोज��ारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन\n…तर 9 जुलैपासून रिक्षाचालकांचा बेमुदत संप\nलेखी आश्‍वासनानंतर दौंडमधील उपोषण स्थगित\nखळदच्या सेंट जोसेफ शाळेत पालकांचा ठिय्या\nपुणे – प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांचे आंदोलन\nजहॉंगिर रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून आंदोलन मागे\nपुणे – आंदोलनाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/223876.html", "date_download": "2019-07-16T10:03:38Z", "digest": "sha1:TZZV33ZVTZK2KNML7UMGM36KUZBIX4HA", "length": 14635, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्यावरून चाबकाचे फटके - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > ६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्यावरून चाबकाचे फटके\n६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्यावरून चाबकाचे फटके\nइंडोनेशियामध्ये शरीयत कायद्यानुसार शिक्षा\nभारतातील पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलतील का \nबांदा एसेह (इंडोनेशि���ा) – इंडोनेशियाच्या रूढीप्रिय एसेह प्रांतामध्ये नुकतेच ६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्याविषयी शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्यात आली. या जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने मारहाण करण्यात आली. सुमात्रा बेटावरील या प्रांतामध्ये जुगार खेळणे, दारू पिणे आणि समलैंगिक संबंध ठेवणे या गुन्ह्यांसाठी कोडे मारण्याची शिक्षा सर्रासपणे दिली जाते. जगात सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देशात हा एकमेव प्रांत आहे, जेथे शरीयत हा इस्लामी कायदा लागू आहे. या प्रांताचे राजधानीचे शहर असलेल्या बांदा एसेह येथील एका उपाहारगृहामध्ये धाड घालून या ६ जोडप्यांना अटक करण्यात आली होती.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, इंडाेनेशियाTags आंतरराष्ट्रीय, इंडोनेशिया, धर्मांध, शिक्षा, समलैंगिक Post navigation\nयुक्रेनमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा होणार\nभारताने सीमेजवळील लढाऊ विमाने मागे घेतली, तरच आमचा आकाश मार्ग उघडू \nपाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर\nगेल्या ३ मासांत पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजांतील ३१ तरुणींचे अपहरण\nक्रिकेट सामन्यात बलुचिस्तानी नागरिकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारा फलक झळकला\nपाकमध्ये अजूनही भारताचे ८३ युद्धकैदी – केंद्र सरकारची माहिती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अ��ुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/unity-is-a-key-factor-for-democracy-sudhir-mungantiwar-1560217823.html", "date_download": "2019-07-16T10:45:55Z", "digest": "sha1:6IYXSL5DHLISFLY2AIMKTWYYRLDN26CU", "length": 8267, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Unity is a key factor for democracy, Sudhir Mungantiwar | लोकशाहीवृद्धीसाठी काका-पुतण्याचे एकमत महत्त्वाचे, मंत्री मुनगंटीवारांचा शरद पवार अजितदादांना टोला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलोकशाहीवृद्धीसाठी काका-पुतण्याचे एकमत महत्त्वाचे, मंत्री मुनगंटीवारांचा शरद पवार अजितदादांना टोला\nमित्रपक्षाचेही उमेदवार निवडून आणा अमित शहांचा आदेश\nनाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा, तर त्यांचे पुतणे अजित पवार जेथे आपले उमेदवार निवडून आले तेथेही ईव्हीएमच असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याचा सल्ला देतात. यातून एकाच पक्षातील दोन बड्या नेत्यांमध्ये मतदान यंत्रांबाबत मतभिन्नता स्पष्ट होत आहे. काका-पुतण्याचे एखाद्या विषयावर तरी एकमत व्हावे, ते लोकशाहीवृद्धीसाठी महत्त्वाचे असल्याचा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.\nनाशिक येथे वन विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांनी पक्षाला शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या माध्यमातूनही तेच सत्तेत होते. आता आमच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे. त्यामुळे उगाच ईव्हीएममधील घोळाचे खूळ त्यांनी काढू नये. प्रथम पवार काका-पुतण्यांनी एखाद्या विषायावर आपले एकमत करावे, असाच सल्ला मुनगंटीवार यांनी दिला. पुढील २५ वर्षे आमच्या विरोधाच्या माध्यमातून टीका करण्याची संधी मिळणार असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.\nमित्रपक्षाचेही उमेदवार निवडून आणा\n‘अबकी बार २२० पार’ असा नारा आम्ही दिला आहे. शिवसेना, रिपाइं अन् महादेव जानकारांचा पक्ष अशा सर्वांचेच उमेदवार निवडून आणावेत, असे आदेश पक्षाध्यक्ष शहा यांनी दिल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा, असे आदेश शहांनी दिल्याने तूर्तास शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळते की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे.\nवंचित आघाडी, राज ठाकरे यांच्यासारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन\nआईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज\nमातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/220102.html", "date_download": "2019-07-16T11:13:11Z", "digest": "sha1:KGGGAY735HPKTW27S55YEIXG7P5SGQZZ", "length": 15625, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा उल्लेख बंधनकारक ! - अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा उल्लेख बंधनकारक – अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण\nखाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा उल्लेख बंधनकारक – अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण\nमुंबई – दुकानात मिळणार्‍या तयार खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ कि मैदा याचा स्पष्ट उल्लेख नसेल, तर कारवाई करण्याची चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन यांनी दिली आहे. पदार्थांच्या वेष्टनावर तसा उल्लेख करण्यासाठी आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने ३० मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आता यापुढे आस्थापनांना खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर तसा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे.\nग्राहकांना अन्नपदार्थांत मैदा आहे कि गव्हाचे पीठ याविषयी अनेकदा माहिती मिळत नाही. केवळ गव्हाच्या कणसाचे चित्र दाखवले जाते; मात्र मैद्याचा वापर केल्याचे सांगण्यात येत नाही. यापूर्वीही अस्तित्वात असलेल्या या नियमाचे उत्पादक आस्थापने पालन करत नसल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली होती.\nगव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ असा उल्लेख अपेक्षित असतांना कित्येकदा ‘रिफाईण्ड फ्लोअर’ (चाळलेले पीठ) असे लिहिले जाते. त्यात मैद्याचा वापर असण्याची शक्यता असते. यामुळेही ग्राहकांची फसवणूक होते.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अन्न आणि नागरी पुरवठा, आरोग्य, फसवणूक Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय व���वाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका ��ॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-infog-astro-tips-about-plant-in-marathi-how-to-get-money-according-to-astrology-5786351-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:29:07Z", "digest": "sha1:2JHVBHZLGPCXRWC25J3EV5NZ64FLT7LA", "length": 5927, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Astro Tips About Plant In marathi, How To Get Money According To Astrology | राशीनुसार लावले असे रोप तर घरात प्रवेश करु शकणार नाही दरिद्रता...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराशीनुसार लावले असे रोप तर घरात प्रवेश करु शकणार नाही दरिद्रता...\nघरात सुख-समृध्दि टिकवून ठेवण्यासाठी ज्योतिषमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.\nघरात सुख-समृध्दि टिकवून ठेवण्यासाठी ज्योतिषमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर व्यक्तिने राशीनुसार उपाय केले तर खुप लवकर शुभ फळ प्राप्त होते. कुंडलीचे दोष दूर करण्यासाठी घरात राशीनुसार रोपटे लावल्याने फायदे मिळू शकतात. आज जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कोणते रोपटे आहेत शुभ...\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते रोपटे लावावेत...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nवास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात सुरु करा हे 5 काम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/national/everything-you-want-to-know-about-indira-gandhi-grandson-varun-gandhi-353067.html", "date_download": "2019-07-16T10:12:12Z", "digest": "sha1:EB5ATLXEGVNM7IWTHTVNI2CE5JO5CUMP", "length": 14268, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : इंदिरा गांधींच्या या नातवानं 'राहुल-सोनियां'विरोधात कधीही प्रचार केला नाही everything you want to know about indira gandhi grandson varun gandhi– News18 Lokmat", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » देश\nइंदिरा गांधींच्या या नातवानं 'राहुल-सोनियां'विरोधात कधीही प्रचार केला नाही\nइंदिराजींच्या 'या' नातवाची संपत्ती राहुल गांधीपेक्षा चार पटीने जास्त\nगांधी परिवारात13 मार्च 1980 ला एका मुलाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी वडील संजय गांधीचा मृत्यू झाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा नातू असलेल्या वरुण यांनी गांधी परिवारातील असूनही काँग्रेसऐवजी भाजपची वाट धरली.\nइंदिरा गांधींचा नातू आणि मेनका-संजय यांचा पुत्र वरुण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. 1999 मध्ये त्याने आई मेनका गांधींचा प्रचार केला होता. तेव्हा मेनका गांधी एनडीएमध्ये होत्या.\nवरुण गांधी 2004 ला भाजमध्ये गेले.ते 2009 च्या लोकसभेत पीलीभीत मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून खासदार झाले होते.\nमार्च 2013 मध्ये राजनाथ सिंह यांनी वरुन गांधींना राष्ट्रीय महासचिव केले. त्यानंतर बंगाल भाजपचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.\nपक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या वरुण गांधींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या चुलत भाऊ राहुल गांधी विरोधात अमेठीत प्रचार करणार नसल्याचे सांगितले होते. राजकारणातील मर्यादा मला माहिती असून कोणाबद्दल अपशब्द वापरणार नसल्याचेही ते म्हणाले होते.\nवरुण गांधींना 2015 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय महासचिच्या प्रभारी पदावरून हटवण्याची चर्चा सुरू होती. सध्या ते उत्तर प्रदेशातील सुल्तानपुर मतदारसंघाचे खासदार आहेत. तर आई मेनका गांधी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.\nवरुण गांधी हे त्यांच्या निधीचा पूर्ण खर्च करणारे खासदार आहेत. या माध्यामातून त्यांनी शिक्षण, स्वास्थ्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा ���िकास केला आहे.\nभाजप खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार अशा अफवा पसरल्या होत्या. यावर राहुल गांधींनी मी असे काही ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.\nराहुल गांधींची संपत्ती वरुण गांधींपेक्षा चार पट कमी आहे. वरुण गांधी यांची एकूण मालमत्ता 35 कोटींची आहे तर राहुल गांधींकडे 9.4 कोटींची संपत्ती आहे.\nइंदिरा आणि फिरोज गांधी यांचे लहान सुपुत्र संजय गांधी आणि मेनका गांधी यांना 13 मार्च 1980 रोजी पुत्ररत्न झाले. त्यानंतर तीन महिन्यांनी जून 1980 मध्ये विमान अपघातात संजय गांधींचे निधन झाले होते.\nवरुण गांधींना कधीच त्यांचे चुलत भाऊ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध निवडणुक प्रचार केला नाही. इंदिरा गांधींच्या दोन नातवांपैकी एक काँग्रेसचा अध्यक्ष तर दुसऱा भाजप खासदार आणि स्टार प्रचारक आहे.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/", "date_download": "2019-07-16T10:26:23Z", "digest": "sha1:WLSCJAKK4DK6DH6QF2UHRSC5I4HOTREJ", "length": 40882, "nlines": 512, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Cricket World Cup 2019, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nमुंबईतल्या डोंगरीत चार मजली इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू\nमुंबईतल्या डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० जण तरी अडकल्याची भीती आहे.या दुर्घटनेत १२ जण ठार झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे\nआम्हाला वाटलं भूकंपच झाला, प्रत्यक्षदर्शींना अश्रू अनावर\nपालिकेकडून पीडितांसाठी इमामवाडा शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय\nढिगाऱ्याखालच्या लोकांना वाचवणं ही प्राथमिकता-मुख्यमंत्री\nडोंगरी दुर्घटना: इमारत कोसळून १२ जण ठार : राधाकृष्ण विखे पाटील\nडोंगरी दुर्घटना: महापौरांवर चिडले स्थानिक रहिवासी\nभाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड\n‘ओव्हर-थ्रो’च्या ५ की ६ धावा आयसीसीच्या उत्तरानंतरही प्रश्न कायम\n...म्हणून पाच दिवसात पाकने भारतासाठी खुली केली हवाई हद्द, यु-टर्न मागची खरी कहाणी\n'मला निवृत्ती घेताना विचारलं होतं का', धोनीच्या निवृत्तीवरील चर्चेदरम्यान भडकला सेहवाग\n'तुमच्या पाळीव कुत्र्याला नियंत्रणात ठेवा', चंद्राबाबू नायडूंना त्यांच्याच खासदाराने दिली धमकी\n'इंग्लंडने विश्वचषक स्वीकारताना 'ही' गोष्ट करायला हवी होती', महिंद्रा अन् हर्षा भोगलेंचे ट्विट\nVideo : 'माणूस'पण जपणाऱ्या राजा ढालेंच्या मुलाखतीचे काही अंश\nपुढच्या पिढीलाही राजा ढाले यांचे विचार प्रेरणादायी ठरतील यात\nPhoto : पावसाळ्यात 'या' छत्र्यांचं कलेक्शन तुमच्याकडे हवंच\nRedmi K20 - K20 Pro : चिनमध्ये भरघोस प्रतिसाद, उद्या भारतात होणार लाँच\nIIT-Bombay कॅम्पसमध्ये आता गोशाळा, कारण...\nशेम टू शेम... बारावीच्या ९५९ विद्यार्थांची सामूहिक कॉपी, उत्तरे आणि चुकाही एकसारख्याच\n'आचरेकर सरांमुळेच मी घडलो'; सचिनची भावनिक पोस्ट\nसप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावरुन पतीने पत्नीला ८०० फूट खोल दरीत ढकललं\nडोंगरी दुर्घटना: पालिकेकडून पीडितांसाठी इमामवाडा शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय\nWC 2019 : सचिनही 'कॅप्टन सुपरकूल' विल्यमसनच्या प्रेमात\nआनंद महिंद्रांनी 'सुपर ३०' फेम आनंद कुमार यांना आर्थिक मदत देऊ केली पण...\nगळा कापून तिघांची हत्या करत मंदिरात शिंपडलं रक्त, पोलिसांना नरबळीचा संशय\n२० रुपयांच्या चोरी प्रकरणी ४१ वर्षांनी त्याची निर्दोष मुक्तता\nमुंबईकर रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी\nकारमध्ये गुदरमरुन दोन मुलांचा मृत्यू, एका मुलीची प्रकृती गंभीर\nबेळगाव, कारवार, निपाणी हा सीमाभाग केंद्रशासित करा : उद्धव ठाकरे\nमुंबईत राहणाऱ्या अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडवर बलात्काराचा आरोप\nकचरा द्या आणि शिक्षण घ्या, शाळेचा अनोखा उपक्रम\nअक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये झळकणार 'जब वी मेट'मधील हा अभिनेता\nनागपूर हत्याकांडावरुन तापसीचा 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकावर निशाणा\nहा आहे कतरिनाचा बर्थडे प्लॅन\n'मान्यवर'च्या जाहिरातीत झळकणार 'हा' नवा चेहरा, देणार विराटला टक्कर\nकिशोरी शहाणेंनी उलगडला मुलाच्या मॉडेलिंगचा प्रवास\nनोरा फ���ेही सांगतेय आगीसोबत नाचण्याचा अनुभव\nICC च्या नियमांवर बिग बींचा भन्नाट विनोद\nविश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर शाहिदची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला...\nमांजेकरांची लेक 'दबंग ३'मध्ये सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत\nवयाच्या २९व्या वर्षीच का केले विराटशी लग्न\nVideo : बॉटल कॅप चॅलेंजमुळे सलमान ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'काळवीटलाही असंच वाचवता आलं असतं'\n प्रभासच्या ८ मिनिटांच्या अॅक्शन सीनसाठी निर्मात्यांनी खर्च केले इतके कोटी रुपये\nBigg Boss Marathi 2 : दुधाच्या पिशव्या, पेपर टाकून शिवने केला होता उदरनिर्वाह\nकतरिनाला रडताना पाहून का हसायचा सलमान खान \nमुंबईतल्या डोंगरीत इमारत कोसळली आणि दुःखाचा डोंगरही\nजश्न-ए-वर्ल्डकप: इंग्लंडच्या संघाने केलेल्या सेलिब्रेशनचे खास फोटो\n'जिवलगा'फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट\n'स्माइल प्लीज'साठी प्रसाद ओकच्या कास्टिंगचा भन्नाट किस्सा\nडोंगरी दुर्घटना: मृत्यूच्या दाढेतून बाळाला काढलं बाहेर\n'यु मुम्बा'चा एकमेव मराठी कबड्डीपटू अजिंक्य कापरे सांगतोय कबड्डीचा प्रवास\nCCTV: पिंपरीतील शीतळादेवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरांनी पळवली\nफॅशन डिझायनर ते दिग्दर्शक, असा आहे विक्रम फडणीसचा प्रवास\nलढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड\nआंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर\nटोलमाफीचे आश्वासन हवेत विरले: शालिनी ठाकरे\nसप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावरुन पतीने पत्नीला ८००...\nकारमध्ये गुदरमरुन दोन मुलांचा मृत्यू, एका...\nकर्नाटकात मराठी माणसांवर होणारा अन्याय अशोभनीय...\n...म्हणून पाच दिवसात पाकने भारतासाठी खुली केली हवाई हद्द, यु-टर्न मागची खरी कहाणी\nपाकिस्तानने उदात्त भावना मनात ठेऊन सदभावनेच्या हेतूने हवाई हद्द\nरावसाहेब दानवेंचा भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा\nबिहार विधानसभेबाहेर विरोधकांची निदर्शने\nजाणून घ्या काय आहेत NIA विधेयकातील...\nशेम २ शेम... बारावीच्या ९५९ विद्यार्थांची...\nडोंगरी दुर्घटना: महापौरांवर चिडले स्थानिक रहिवासी\nया प्रकरणाची चौकशी केली जाईल असंही आश्वासन महापौरांनी दिलं\nभाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड\nVideo : 'माणूस'पण जपणाऱ्या राजा ढालेंच्या...\nतिवरे गावाला बाप्पाची मदत, सिद्धीविनायक ट्रस्टने...\nडोंगरी दुर्घटना: ढिगाऱ्याखालच्या लोकांना वाचवणं ही प्राथमिकता-मुख्यमंत्री\nपुण्यात जुना वाडा कोसळला\nसुदैवाने जीवितहानी नाही ; काल संपूर्ण वाडा मोकळा केला\nपिंपरीतील शीतळादेवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी...\nफेसबुक फ्रेंडनेच दागिन्यांसाठी केली तिची निर्घृण हत्या\nपुण्यातील जर्मन कंपन्या ‘शांघाय’ला\nशहरबात : सीमाभिंतींचा प्रश्न\nATM लुटणाऱ्या चोरांना ७३ वर्षीय आजोबांनी लावलं पळवून\nएटीएममधील हालचाली बाहेर दिसू नये याकरिता दोन चोरट्यांनी एटीएमच्या रस्त्याकडील बाजूने चादर लावली.\nमैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या चोराला औरंगाबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nउस्मानाबादेतील ७५ हजार शेतकऱ्यांना खंडपीठात दिलासा\nविदर्भ-मराठवाडय़ात महिन्याभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग - चंद्रकांत पाटील\nकृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाडय़ात करण्यात येणार\nप्रति पंढरपूर नंदवाळला रिंगण सोहळा रंगला\nकोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा ‘गोकुळ’\nसातारा : सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील वाहतूक धोकादायक\n‘बेस्ट’च्या स्पर्धेमुळे शहराबाहेरील बससेवा कमी करणार; शहरांतर्गत बसफेऱ्या वाढवणार\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\n२० ते २२ ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.\nकंत्राटातील वादातून ऐरोलीत गोळीबार\nशहरबात : जुने ते सोने\nशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जिवंत साठय़ाची क्षमता १०१७ दशलक्ष घन मीटर आहे.\n२९ स्कूलबसचे परवाने निलंबित\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n२० जुलैपर्यंत पाऊस नाही\nशेकडो पतसंस्थांवर आर्थिक अरिष्ट\nजिल्हा बँकेने बेकायदेशीपणे वाटलेल्या कर्जाचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पतसंस्थांना बसला आहे.\nजमावाच्या हिंसेविरोधात मुस्लीम समाजाचा मोर्चा\nदांडी बहाद्दरांना घरचा रस्ता दाखवा\nअकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर\nसचिनच्या वन-डे संघात धोनीला स्थान नाही\n५ भारतीय खेळाडूंना स्थान, पण कर्णधारपद विदेशी खेळाडूकडे\n‘ओव्हर-थ्रो’च्या ५ की ६ धावा\n'मला निवृत्ती घेताना विचारलं होतं का\n'आचरेकर सरांमुळेच मी घडलो'; सचिनची भावनिक पोस्ट\nWC 2019 : सचिनही 'कॅप्टन सुपरकूल'...\n'इंग्लंडने विश्वचषक स्वीका���ताना 'ही' गोष्ट करायला हवी होती', महिंद्रा अन् हर्षा भोगलेंचे ट्विट\nअनेकांनी विश्वचषक इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघाला संयुक्तरित्या द्यायला हवा\nIIT-Bombay कॅम्पसमध्ये आता गोशाळा, कारण...\nआनंद महिंद्रांनी 'सुपर ३०' फेम आनंद...\nकचरा द्या आणि शिक्षण घ्या, शाळेचा...\n...म्हणून शॅम्पेनची बाटली उघडताच मोईन आणि...\nPhoto : पावसाळ्यात 'या' छत्र्यांचं कलेक्शन तुमच्याकडे हवंच\nपावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री हे महत्वाचे साधन आहे\nमोटार वाहन विधेयक : आता भरावा...\nनव्या आकर्षक रंगात सॅमसंगच्या Galaxy M40...\nघाऊक महागाई दोन वर्षांच्या तळात\nदेशातील औद्योगिक उत्पादन काहीसे खुंटले आहे.\nचिनी अर्थव्यवस्थेचा २७ वर्षांतील नीचांक\n‘रोखे फंड लवकरच विश्वासपात्र’\n‘एलआयसी’विरूद्ध याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी\nस्टेट बँकेकडून निधी हस्तांतरण व्यवहार स्वस्त\nरूढार्थाने रविवारी विजय झाला तो इंग्लंडचा आणि जोकोव्हिचचा. पण न्यूझीलंड हरले नाहीत, फेडररही हरलेला नाही..\nसामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून देण्यात आलेल्या आरक्षणाचे आता पूर्णपणे राजकीयीकरण केले गेल्यामुळे एक वेगळाच सामाजिक गुंता वाढला आहे.\nवयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी, १२ जुलै रोजी राधाकृष्णन यांचे निधन झाले.\nविश्वाचे वृत्तरंग : व्यापारयुद्धाची ‘कर’व्याप्ती\nआता ट्रम्प काय करू शकतात आणि त्याचे परिणाम कसे\n..मी सत्य हे सांगितलंच पाहिजे\nसारे काही आहे; पण अंमलबजावणी कधी\nसंरक्षणाची तरतूद इनमिन केवळ चार लाख ३१ हजार कोटींची\nतोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी\nवित्तीय तूट जीडीपीच्या ३.४ टक्क्यांवर रोखली गेल्याच्या आकडेवारीत दिसणारी ‘शिस्त’ ही आभासी आहे.\n‘नाफेड’ची अकाली कडधान्य विक्री शेतकऱ्यांच्या मुळावर\nयूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत\nसर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो\nविद्यापीठ विश्व : इंग्लंडमधील शिक्षणकेंद्र\nप्रश्नवेध यूपीएससी : भूगोल स्वरूप आणि प्रश्न\n‘प्रयोग’ शाळा : गोष्टीवेल्हाळ\n.. ती देशाला उद्धार\n११ जुलै रोजी साजऱ्या झालेल्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्ताने भारताच्या लोकसंख्येकडे गंभीरपणे बघण्याची गरज व्यक्त करणारा लेख.\nमनातलं कागदावर : काळजातलं कुसळ\n‘‘राही, निशाताईने तुमच्या ‘परीराणी खरी राणी’ नाटकाचे फोटो ‘अपलोड’ केले आहेत फेसबुकवर.\nअमेरिकेने चंद्रावर ‘अपोलो- ११’ हे समानव अवकाशयान पाठविल्याच्या घटनेस येत्या आठवडय़ात ५० वर्षे होत आहेत.\n‘नारी तू नारायणी’.. एक अर्थ\nनदी जो खोदी, नदी मर गई\nइमारतीबरोबरच संरक्षक भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे\nपावसाळा सुरू झाला की, इमारतीची संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढते. या संरक्षक भिंतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवे..\nगच्चीवरील शेती : पर्यावरणपूरक पर्याय\nसहकारी निबंधक कार्यालय वास्तव आणि ग्राहकांच्या अपेक्षा\nवस्तू आणि वास्तू : स्वयंपाकघराची झाडाझडती\nअरे तो व्हिडीओ पाहिलास का ‘कानाला खडा’मध्ये अरविंद सावंत आलेत म्हणे.\nकुटुंबनियोजनासाठी गर्भनिरोध गोळ्या घेणार असाल तर लग्नाच्या एक महिनापूर्वी सुरू कराव्या लागतात.\nआजारांचे कुतूहल : पोटदुखी अपेंडिक्सची\nघरचा आयुर्वेद : अजीर्ण\nआरोग्यदायी आहार : मूगडाळ भजी\n.. नभात सैनिका प्रभात येऊ दे\nशस्त्रांनी आजवर अपरिमित संहार घडवला हे खरे.\nदिशादर्शित क्षेपणास्त्रे आणि दिशाहीन माणूस\nजागतिक शस्त्रास्त्र उद्योग आणि व्यापार\nगाथा शस्त्रांची : शस्त्रास्त्र विकासाचा आढावा\nमेंदूशी मैत्री : ब्रेन वायरिंग\nवर्गामध्ये शिक्षक सर्वाना एकच प्रकारे एकाच वेळेला शिकवतात; पण प्रत्येकजण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षेतून बघत असतो.\nकुतूहल : सूर्य-पृथ्वीचे नाते\nवर्षभर खाण्यापिण्याची चंगळ केली. मात्र आता जानेवारीत चौरस आहाराचे व्रत सुरू करायचे आहे.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\nलोकसत्ता टीम रूढार्थाने रविवारी विजय झाला तो इंग्लंडचा आणि जोकोव्हिचचा. पण\n७ टक्के विकास दराचा सापळापी. चिदम्बरम वस्तूंचा उपभोग म्हणजे खप हा अनेक घटकांवर अवलंबून असतो\nसामाजिक आशयाचा अपमृत्यूलोकसत्ता टीम सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून देण्यात आलेल्या आरक्षणाचे आता पूर्णपणे राजकीयीकरण\nएम. जे. राधाकृष्णनलोकसत्ता टीम वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी, १२ जुलै रोजी राधाकृष्णन यांचे\nराजीनाम्याची तांत्रिक बाजूलोकसत्ता टीम सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवून\nमंगळवार, १६ जुलै २०१९ भारतीय सौर २५ आषाढ शके १९४१ मिती आषाढ शुक्ल पौर्णिमा- २७.०८ पर्यंत. नक्षत्र- पूर्वाषाढा २०.४३ पर्यंत. चंद्र- धनू २७.१५ पर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/02/blog-post_3.html", "date_download": "2019-07-16T10:34:43Z", "digest": "sha1:XFID6YIQBZCLVQYPI2ALLJZS7WXS3WR6", "length": 15534, "nlines": 62, "source_domain": "www.berkya.com", "title": "अरे कुणी पत्रकाराना हेल्मेट देता का हेल्मेट ? ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६\nअरे कुणी पत्रकाराना हेल्मेट देता का हेल्मेट \n७:३० म.उ. बेरक्या उर्फ नारद\nऔरंगाबादच्या काही पत्रकारांनी लाज-शरम सोडलीय बाजारात ३५० ते ७५० रुपयापर्यंत मिळणाऱ्या हेल्मेटसाठी आपल्या इज्जतीचा कचरा करून घेतलाय… \"महाराष्ट्राच्या मानबिंदु\"च्या संपादकाने तर मान शरमेने घालावे असे वर्तन केलय…\nत्याचे असे झाले, औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे प्रत्येक दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट वापरावे लागणार आहे. नेहमीच फुकटची सवय लागलेल्या पत्रकारांची तर अधिक पंचायत झाली, त्यामळे त्यांनी उद्योगपती आणि अजित सीड्सचे मालक पद्माकर मुळे यांना हेल्मेट गिफ्ट देण्याची मागणी केली, त्यानुसार मंगळवारी पत्रकार संघात पोलिस आयुक्ताच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट भेट देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी तब्बल 100 हुन अधिक पत्रकार हजर ...हेल्मेट 25 आणि पत्रकार 100 हुन अधिक, मग काय काही पत्रकानी रोष व्यक्त केला, तेव्हा मुळे यांनी फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची यादी पाठवा, हेल्मेट ऑफिस पोहच केले जातील असे अश्वासन दिले,\nत्यानुसार \"महाराष्ट्राच्या मानबिंदु\" साठी काल बुधवारी 12 हेल्मेट आले होते ...ब्यूरो ऑफिस मध्ये एकूण 25 आणि हेल्मेट 12 त्यामुळे हेल्मेटसाठी रिपोर्टरमध्ये ओढ़ाओढ़ी सुरु झाली, तेव्हा सोलापूर, जळगाव करुन औरंगाबादला आलेले संपादक भाऊ पळत आले आणि वॉचमनला शिव्या घालून ते पार्सल का फोडले, असा जाब विचारला आणि नंतर एक हेल्मेट काढून बाकी आपल्या मर्जीतील रिपोर्टरला वाटप केले,\nभाऊकड़े तर कार आहे, त्यांना हेल्मेटची गरज नाही, पण त्यांनी हे हेल्मेट मुलीसाठी घेवून गेले, अशी माहिती मिळाली ...\nआहे की नाही भाऊची कमाल आता संपादकच फुकटे असल्यानंतर बाकीचे कसे असतील \nआज हेल्मेट मागितले, उद्या घरे बांधायला पैसे मागू नका अशा शब्दात गौरव करून अजित सीड्सच्या पद्माकर मुळेंनी पत्रकारांना मोफत हेल्मेट दिले.... असा गौरव होणे नाही\nऔरंगाबाद शहरात हेल्मेट सक्ती झाली आहे, त्यामुळे फुकट्या पत्रकारास हेल्मेट हवे आहे. अरे कुणी पत्रकाराना हेल्मेट देता का हेल्मेट असे म्हणण्याची पाळी आली आहे.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इ���केच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-shiv-sena-agitation-in-yawal-no-medical-officer-in-rural-hospital-5977612.html", "date_download": "2019-07-16T10:02:37Z", "digest": "sha1:ZKVG2SBBWAT3ZNPXUJVCRP37PAOBUQXS", "length": 9690, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shiv Sena agitation in Yawal No Medical officer in Rural Hospital | रिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचे आंदोलन..मंत्री स्वपक्षाचा असतानाही वैद्यकीय अधिकारी मिळेना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचे आंदोलन..मंत्री स्वपक्षाचा असतानाही वैद्यकीय अधिकारी मिळेना\nमंत्री आपल्या पक्षाचा, पण तालुका कार्यकर्त्यांचे काही चालेना, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे.\nयावल- ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शहर शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन केले. राज्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेलाच हा घरचा आहेर असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.\nग्रामीण रूग्णालयात कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा, यासाठी शिवसेनेकडून निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंत्री आपल्या पक्षाचा, पण तालुका कार्यकर्त्यांचे काही चालेना, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे.\nदरम्यान, ग्रामीण रूगणालयात मागील काही महिन्यांपासून वैद्यकिय अघिकाऱ्याचे पद रिक्त आहे. कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून कमालीची धडपड सुरू आहे. या तसहिलदारांना निवेदन देवून शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी ���िवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आंदोलन करुन वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार टाकून निषेध करण्‍यात आला.\nअनेक दिवसांपासून निवासी डॉक्टर नाही. याबाबत शिवसेना सातत्याने पाठपुरावा करीत आहे वास्तविक भाजप-सेना युतीच्या या सरकारमध्ये आरोग्यमंत्र‍िपद शिवसेनेकडे आहे. डॉ. दीपक सावंत हे आरोग्य मंत्री आहेत. स्वत:हाच्या पक्षाच्या नेत्यांकडे मंत्रिपद असताना शिवसेनेकडून हे एका प्रकारे घरचाच आहेर म्हणावे लागले. मंत्री स्वपक्षाचा असताना देखील रूग्णालयात डॉक्टर मिळत नाही, ही तालुका व शहर शिवसेनेसाठी खूप लाजीरवाणी बाब म्हणता येईल.\nआंदोलनावेळी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष धोबी, किरण बारी, मोहसीन खान, आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, युवासेनेचे शहर उपअधिकारी सागर बोरसे, शकील पटेल, पिंटू कुंभार, विजय कुंभार, शेख रईस शेख रशीद, शेख अजहर, शेख जुनेद सह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.\nआंदोलनादरम्यान जगदीश कवडीवाले यांनी मोबाइलद्वारे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. जयकर यांचेशी संपर्क साधला. वैद्यकिय अधिकारी अभावी रुग्णांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांना आवश्यक दाखले मिळविण्यात येणार्‍या समस्यांबाबत माहिती दिली.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/219549.html", "date_download": "2019-07-16T10:44:42Z", "digest": "sha1:D6QNS5U46TTB7LWHWYV22LHGC63OBCBT", "length": 16126, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "टेनिसपटू सानिया मिर्झा या पाकच्या सून असल्याने त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून काढा ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > तेलंगण > टेनिसपटू सानिया मिर्झा या पाकच्या सून असल्याने त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून काढा \nटेनिसपटू सानिया मिर्झा या पाकच्या सून असल्याने त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून काढा \nप्रखर हिंद��त्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची मागणी\nभाग्यनगर – टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केले आहे. त्यामुळे त्या पाकिस्ताच्या सून आहेत. त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’(ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर) या पदावरून काढा आणि त्यांच्या जागी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल किंवा पी.व्ही. सिंधू यांना हे पद द्या, अशी मागणी येथील आमदार टी. राजासिंह यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. पुलवामा येथील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.\nपुलवामा येथील आक्रमणानंतर सानिया मिर्झा यांनी ट्वीट करून म्हटले होते, ‘मी देशभक्त आहे, हे वाटण्यासाठी मला सामाजिक माध्यमांची आवश्यकता नाही. ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे, ज्यांना हे वाटते आहे की, मी आक्रमणाचा निषेध करणारी पोस्ट केली पाहिजे; कारण आम्ही ‘वलयांकित’ (सेलिब्रिटी) आहोत; मात्र मला तशी आवश्यकता वाटत नाही.’ (देशभक्त असण्यासाठी सामाजिक माध्यमांत पोस्ट करायला हवी, असे बंधन नाही; मात्र ‘सानिया मिर्झा देशभक्त नाही’, असे जनतेला वाटत असेल, तर देशभक्तीसाठी पोस्ट करण्यात काय अडचण आहे – संपादक) यामुळे तिच्यावर सामाजिकमाध्यमांतून टीका होत आहे.\nCategories तेलंगण, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, टी. राजासिंह, पाकिस्तान, भारत, राष्ट्रीय, विरोध Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड त���िळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-declaration-zila-parishad-nagar-maharashtra-13088", "date_download": "2019-07-16T11:29:24Z", "digest": "sha1:O4A7QZM4EZ6HC3LPFS55BB4AY47BSS6N", "length": 16868, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, declaration in zila parishad, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात घोषणाबाजी\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात घोषणाबाजी\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nनगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून सरकारने काढून घेतले आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता.२०) जिल्हा परिषदेत रस्त्यांच्या कामाबाबात आयोजित केलेल्या सभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्रमक झालेल्या भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य सदस्यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी बसलेल्या डायससमोर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासन निर्णय निघण्याआधी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या निविदा करून कार्यारंभ आदेश देण्याचा सभेने ठराव केला आहे.\nनगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून सरकारने काढून घेतले आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता.२०) जिल्हा परिषदेत रस्त्यांच्या कामाबाबात आयोजित केलेल्या सभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्रमक झालेल्या भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य सदस्यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी बसलेल्या डायससमोर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासन निर्णय निघण्याआधी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांच्या निविदा करून कार्यारंभ आदेश देण्याचा सभेने ठराव केला आहे.\nजिल्हा परिषदेमा��्फत कामे करण्यात येणाऱ्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जातो. त्यानंतर जिल्हा परिषद त्या निधी वाटपाबाबत नियोजन करते. मात्र १५ दिवसांपूर्वी सरकारने एक अध्यादेश काढून जिल्हा परिषदेकडून रस्त्यांच्या कामाचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेत शनिवारी शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, उमेश परहर या वेळी उपस्थित होते.\nसभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगर जिल्ह्यामधील ७२ कामांना २१ सप्टेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. अध्यादेश ६ ऑक्‍टोबरला निघाला, मग मधल्या पंधरा दिवसांच्या काळात निविदा काढून कार्यारंभ आदेश का दिले नाही, असा प्रश्‍न सुनील गडाख यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी निधी नसल्याचे कारण सांगितले, तर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी निधी सप्टेंबरमध्ये आल्याचे सांगितले आणि गोंधळ उडाला.\nत्यानंतर सदस्यांनी अध्यक्षांच्या डायससमोर येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांनीही सदस्यांच्या सुरात सूर मिसळला. यात भाजपचे सदस्य एकाकी पडल्याचे दिसले. रस्त्यांचे अधिकार काढण्यावरून आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निश्‍चय जिल्हा परिषदेने केला.\nनगर जिल्हा परिषद सरकार भाजप काँग्रेस\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090425/mum04.htm", "date_download": "2019-07-16T10:28:56Z", "digest": "sha1:RD2ESPJJWY343LW2G3EVMAF5TJABGAOK", "length": 9376, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २५ एप्रिल २००९\nमिलन सबवेवरी�� उड्डाणपूल रखडणार\nशाळेच्या भूखंडावर संक्रमण शिबीर बांधण्यास मनाई\nविलेपार्ले (पू.) व सांताक्रुझ (प.) यांना जोडणाऱ्या सध्याच्या ‘मिलन सबवे’च्या ठिकाणी बांधायच्या प्रस्तावित उड्डाणपुलामुळे विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी विलेपार्ले (पू.) येथील प्राथमिक शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर ‘म्हाडा’तर्फे संक्रमण शिबीर बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम मनाई केली. परिणामी हा प्रस्तावित उड्डाणपूल रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.\nया झोपटपट्टीवासियांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी विलेपार्ले येथीलच आणखी एक भूखंड मुक्रर केला गेला आहे. मात्र तो उपलब्ध होऊन तेथे कायमची पर्यायी घरे बांधून होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून जुहू -विलेपार्ले विकास योजनेतील भूखंड क्र. ४२३ संक्रमण शिबिरासाठी वापरला जाणार आहे. शिवाय या संक्रमण शिबिराच्या खोल्याच अशा बांधण्यात येणार आहेत की जेणेकरून नंतर त्या शाळेसाठीही वापरता येतील, असा बचाव ‘म्हाडा’तर्फे केला गेला. मात्र तो न्या. जयनारायण पटेल व न्या. श्रीमती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने अमान्य केला. मुळात विकास आराखडय़ात शाळेसाठी राखीव असलेला भूखंड तातापुरत्या संक्रमण शिबिरासाठीही वापरला जाऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले. शिवाय एवढी निकड असेल तर कायमच्या पुनर्वसनासाठी मुक्रर केलेला भूखंड क्र. ३९८ ‘म्हाडा’ वादातून लवकर सुटावा यासाठी का प्रयत्न करीत नाही, असाही सवाल न्यायालयाने केला.\nमंजूर विकास योजनेतील हा ४२३ क्रमांकाचा भूखंड १,२७४ चौ. मीटरचा आहे. याआधी त्याच भागातील श्री विलेपार्ले गुजराती मंडळ या संस्थेने प्राथमिक शाळा बांधण्यासाठी तो भाडेपट्टयाने देण्याची विनंती केली तेव्हा महापालिकेने त्यास नकार दिला होता. मात्र ‘मिलन लबवे’च्या ठिकाणी बांधायच्या उड्डाणपुलामुळे विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे कायम पुनर्वसन करण्यास दोन-तीन वर्षे लागतील. तोपर्यंत या लोकांची तात्पुरती सोय करण्यासाठी हा भूखंड संक्रमण शिबीर बांधण्याकरिता द्यावा, ही ‘म्हाडा’ची विनंती पालिकेने मान्य केली. २०.९४ लाख रुपये घेऊन ‘म्हाडा’ला हा भूखंड ‘लीव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स’वर देण्याचा करार पालिकेने महिनाभरापूर्वी केला. तेथे ‘म्हाडा’ २१० तात्पुर���ी घरे बांधणार होती.\nयास आव्हान देणारी जनहित याचिका विलेपार्ले(पू.) येथील ‘एन.पी. रोड रेसिडेन्ट्स असोसिशन’तर्फे त्यांचे चिटणीस प्रकाश महाडकर यांनी केली आहे . हा असोसिशन त्या रस्त्यावरील २२ सहकारी सोसायटय़ांच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची संघटना आहे. शाळेचा भूखंड संक्रमण शिबिरासाठी वापरणे मुळातच बेकायदा आहे, असा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. शिवाय विस्थापितांच्या कायम पुनर्वसनासाठी असलेला भूखंड ज्या प्रकारे वादात अडकला आहे ते पाहता तात्पुरते म्हणून बांधले जाणारे हे संक्रण शिबीर अनेक वर्षे कायम राहील, हे निश्चित. शिवाय आधीच गजबजलेल्या या वस्तीत नवी २१० कुटुंबे म्हणजे सुमारे एक हजार जास्तीची माणसे राहायला लागल्यावर इतरही अनेक प्रश्न उभे राहतील, असाही त्यांचा आक्षेप आहे. या सुनावणीत अर्जदारांसाठी अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी तर ‘म्हाडा’साठी अ‍ॅड. किरण बगालिया यांनी काम पाहिले.\nन्यायालयात आलेले हे अशा प्रकारचे दुसरे प्रकरण आहे. दादरच्या फुलबाजारात येणारेट्रक उतरवून घेण्यासाठी राखीव असलेला भूखंडही अशाच प्रकारे तात्पुरत्या संक्रण शिबिरासाठी वापरायला द्यायचे प्रकरण याआधी आले होते.\nमालाड-गोरेगाव येथील शाळेसाठी राखीव असलेल्या २५६व २५७ क्रमांकांच्या भूखंडावर शाळा न बांधता ती जागा बाहेरच्या व्यक्तीला बगीचा म्हणून विकसित करण्याचा निर्णयही न्यायालयाने गेल्या वर्षी अविनाश कांदळगावकर यांनी केलेल्या याचिकेवर रद्द केला होता व तेथे शाळा बांधण्याचा आदेश दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/06/blog-post_52.html", "date_download": "2019-07-16T10:39:41Z", "digest": "sha1:WKHXJ276TQXRQLQBUXASZMPJR6NFF5N4", "length": 19145, "nlines": 71, "source_domain": "www.berkya.com", "title": "वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे... ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, ३० जून, २०१५\nवागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...\n११:१९ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nआयबीएन - लोकमतची मुहुर्तमेढ रोवण्यात निखिल वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे,हे कोणी नाकारू शकत नाही.आयबीएन - लोकमत म्हणजे निखिल वागळे आणि निखिल वागळे म्हणजे आयबीएन - लोकमत हे जणू समीकरण झाले होते.\nमात्र वर्षभरापुर्वी निखिल वागळे यांना आयबीएन - लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची जागा मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी घेतली.\nमात्र मंदार फणसे आणि महेश म्हात्रे चॅनलमध्ये आल्याचे अनेकांना रूचत नव्हते आणि पचनीही पडत नव्हते...\nआयबीएन - लोकमतच्या सर्व गुप्त गोष्टी निखिल वागळे यांना सांगण्याचे पाप काही प���पभिरू कर्मचारी करत होते.एव्हडेच काय रात्रीच्या डिबेटला एखांद्या गेस्टला दुसरीकडे जाण्याचे महापापही काहीजण करत होते.त्यात वागळे यांचा पंटर आशिष दिवाना करत होता.\nआयबीएन - लोकमतच्या संस्थेचा पगार घेवून आणि केवळ संस्थेमुळे मोठे झालेले पापभिरू संस्थेची हानी करत होते.संस्थेची बित्तंमबातमी वागळेंना पोहचवण्यात या पापभिरूंचा हातभार होता.वागळे यांना व्देष आणि इर्षेपोटी केवळ आयबीएन - लोकमत डॅमेज करायचे आहे.परंतु त्यांच्या गळाला आतापर्यंत फक्त तिघेजण लागले आहेत,एक आशिष जाधव,दुसरा विनायक गायकवाड आणि तिसरा गणेश मोरे.संस्थेने वारंवार सूचना देवूनही त्यांच्यात काही फरक पडत नव्हता आणि अखेर वागळेजी तुम्ही पोसा आता म्हणत फणसे आणि म्हात्रे यांनी या तिघांचे राजीनामे घेतले आहेत.\nवास्तविक वागळे यांच्या चॅनलची अजूनही कसलीच बांधणी नाही.फक्त चॅनल काढणार आहेत,एव्हडीच काय ती हवा.\nचॅनलसाठी प्रथम केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते.ती मान्यता नाही.किमान ५० कोटी रूपये लागतात,ते बजेट अजून उपलब्ध नाही.स्टुडिओचं सोडा साधे ऑफीस सुध्दा नाही.कुठल्या तरी हॉटेलमध्ये चर्चा करून चॅनल सुरू होत नाही.\nमाणसे भरती करण्याची प्रक्रिया शेवटची आहे.पहिल्यांदा नाव आणि स्टुडिओ तर उभा करा...उगी चॅनल सुरू करणार आहे,तुम्ही या म्हणून माणसे फोडण्याचे काम सध्या सुरू आहे.त्याला वागळेंचे दिवाने झालेले काही आशिष बळी पडत आहेत...हे तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असे झाले...\nअसो,बेरक्याच्या हातात निखिल वागळे यांना आयबीएन -लोकमतची बित्तंमबातमी देत असताना,काही फोटो सापडले आहेत.आता कोण आहेत,हे पापभिरू हे तुम्हीच ओळखा...\nआपल्याला 6 महिन्यात खुप त्रास झाला ,अस IBN लोकमतचे आशिष दिवाने यांनी आपल्या \"राजी\"नामा पत्रात म्हटलय . मात्र मागील वर्षभरात विविध चैनल्सच्या मालकांपुढे गोंडा घोळत चपला झिजविन्याचा त्रास आशिष दिवानेना का झाला नाही\nत्रास होत असल्याने आपण राजीनामा देऊन आपल्यातला सृजनशील पत्रकार जीवंत ठेवल्याची मल्लिनाथी मिरवणाऱ्या आशिष दिवानेच्या फुग्यातील हवा महिन्याभरापूर्वीच काढली गेली होती\nअनेक मंत्र्यांची हाजी हाजी आणि नको तिथे नाक खुपसण्याचा आवडता छंद जोपासणारा आशिष दिवाने कामाकडे लक्ष देत नसल्याचा लक्षात आल्यामुळे संपादकांनी ( थेट काढता येत नसल्या��ुळे ) दिल्लीला जाण्यासाठीची ऑफर दिली होती . त्या नंतर ही जाधवगिरी थांबत नसल्याने अखेर काल संपादकांनी पगारवाढ नाकारली आणि ही बाब बाहेर येण्याआधी आशिष दिवानेनी राजीनामा देऊन चॅनलमधून काढता पाय घेतला.\nस्वतःला प्रामाणिक म्हणणार्या आशिष दिवानेला चिक्की प्रकरणाची पहिली बातमी मिळाली होती.मात्र स्वतःला फार हुशार समजणाऱ्या या महाभागाने ती बातमी एका नवख्या महिला सहकार्याला सांगितली आणि स्वत:वरची जबाबदारी झटकली ,हां जर एवढा अनुभवी पत्रकार होता तर अशी मोठी बातमी संपादकाला कळवायची असते हे ही याला कळल नसेल का \nपण चिक्कीला यालाही चिपकायच होत म्हणून हां चिपकू सगळ करून नामानिरळा राहिला..\nअश्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला,हे योग्यच झाले...\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रक��णी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/08/blog-post_21.html", "date_download": "2019-07-16T10:09:58Z", "digest": "sha1:X2M2RGHP2FRQMOD5JJ4X6QBFPP4TG66I", "length": 16168, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "दैनिक \"जनशक्ति\"चे मुख्यालय आता पुण्यात !! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५\nदैनिक \"जनशक्ति\"चे मुख्यालय आता पुण्यात \n९:३३ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nदैनिक 'जनशक्ति'चे मुख्यालय आणि संपादकीय कामकाजाचे मुख्यालय पुढील महिन्यापासून जळगावातून पुण्यात हलविले जाणार आहे. जळगावातील जुनी आवृत्ती व कार्यालय सुरुच राहील. पुण्यातील आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) कार्यालयही आहे तिथेच राहील. मात्र, लवकरच पुणे शहरात फर्गसन कॉलेजसमोर FC रोडवर पुणे कार्यालय कार्यान्वित होईल. जागेसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर होताच पुणे आवृत्तीही सुरु केली जाईल. याशिवाय लवकरच पुणे-मुंबई हायवेला लागून वाशी (नवी मुंबई) येथे \"जनशक्ति\"चे कार्यालय सुरु होत आहे. त्यानंतर तेथून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड आवृत्ती सुरु केली जाईल. कार्यकारी संपादक विक्रांत पाटील हे यापुढे जळगावऐवजी पुणे आणि आकुर्डी कार्यालयात बसतील.\nयाशिवाय रायगडातील एका परंपरा असलेल्या दैनिकात अनेक वर्षे संपादक राहिलेल्या चळवळीतील, लढाऊ पत्रकाराशी \"जनशक्ति\"ची बोलणी सुरु आहेत. त्यांना सन्मानजनक पद बहाल करून पुणे व मुंबईसह महाराष्ट्रात \"जनशक्ति\"चा चेहरा म्हणून स्थान दिले जाईल. तेही पुणे तसेच नरिमन पॉईन्ट (मुंबई) कार्यालयात बसतील. दैनंदिन संपादकीय प्रत्यक्ष कामकाजात त्यांना फारसे गुंतवून ठेवू नये, असा व्यवस्थापनाचा आग्रह आहे. नवी मुंबई आणि रायगड या आवृत्त्या विकसित करण्याची जबाबदारी मात्र त्यांना दिली जाईल.\n\"जनशक्ति\"चे मुंबईतील सुरुवातीपासूनचे ब्युरो चीफ नितीन सावंत ���ेही दुखण्यातून सावरल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू करणार आहेत.\nजळगाव कार्यालयातील सोयम अस्वार हे पुणे कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून रुजू होत आहेत. याशिवाय योगेश चौधरी हे मुंबई-पुण्यात फोटोग्राफर असतील. आनंद सुरवाडे यांना 1 सप्टेंबरपासून जळगाव कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे.\nपुण्यातील कामकाजास 1 सप्टेंबरपासून नव्याने जोमात सुरुवात केली जाणार आहे. पुण्यात तसेच नवी मुंबई आणि रायगड आवृत्तीत संपादकीय DTP स्टाफ, स्ट्रीन्जर आणि वार्ताहर म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी 7767012222 या मोबाईल क्रमांकावर SMS किंवा व्हॉटस-अप करावे. (कृपया कॉल करू नये) यापूर्वी अर्ज केलेल्यांनीही इच्छुक असल्यास संपर्क करावा.\nपुणे तसेच जळगावातही जाहिरात, मार्केटिंग, वितरण स्टाफ तसेच टार्गेट ड्रिव्हन काम करू शकेल, अशा व्यवस्थापकाची आवश्यकता आहे. इच्छुकांनी संपर्क करावा.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/consortium-for-academic-and-re/180076.html", "date_download": "2019-07-16T11:18:18Z", "digest": "sha1:EVZBN2Y6MPZH5V2NVXEYLKFGNAJFYF4A", "length": 23392, "nlines": 293, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra साडेतीन हजार संशोधन नियतकालिके नकली", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेल��� रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nसाडेतीन हजार संशोधन नियतकालिके नकली\nबनावट, दर्जाहीन संशोधन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध छापून ‘संशोधक’ होणाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदाही फटका दिला आहे. आयोगाने तयार केलेल्या कन्सॉर्टियम ऑफ अ‍ॅकॅडमिक अँड रीसर्च एथिक्स’ने (केअर) यंदा सुमारे साडेतीन हजार संशोधन नियतकालिके बनावट ठरवली आहेत. स्कोपस आणि सायन्स वेब वगळून अवघ्या ८१० नियतकालिकांना मंजुरी देण्यात आली आहे. संशोधन नियतकालिकांची पडताळणी करणे, नव्याने नियतकालिके समाविष्ट करणे, दर्जाहीन नियतकालिके रद्द करणे यासाठी ‘केअर’ ही कायमस्व��ूपी व्यवस्था निर्माण करण्यात आली. ‘केअर’ने संशोधन नियतकालिकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या यादीनुसार आलेल्या प्रस्तावांपैकी साडेतीन हजार नियतकालिके बनावट ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाही काही नामवंत संस्था आणि प्रकाशनांची संशोधन नियतकालिके अवैध ठरण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्यावर्षी बोगस संशोधन नियतकालिकांची यादी जाहीर करून त्यांना मान्यताप्राप्त नियतकालिकांच्या यादीतून वगळले होते. गेल्यावर्षी आयोगाकडे एकूण ३२ हजार प्रस्ताव होते. त्यातील अनेक प्रसिद्ध संस्थांच्या नियतकालिकांसह चार हजार ३०५ नियतकालिके अवैध ठरवली होती. या पद्धतीवर आक्षेप घेण्यात आल्यावर ‘केअर’ची व्यवस्था निर्माण करून नव्याने पुन्हा एकदा संशोधन नियतकालिकांची पाहणी करण्यात आली. यंदा जानेवारीअखेरीपर्यंत ३८ हजार नियतकालिकांची यादी ‘केअर’कडे होती. त्यातील स्कोपस, सायन्सवेब या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्यता दिलेली नियतकालिके वगळून देशपातळीवरील चार हजार ३०५ नियतकालिकांचे प्रस्ताव होते. त्यातील अवघी ८१० नियतकालिके वैध असल्याचे ‘केअर’ने जाहीर केले आहे. या नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यास ते संशोधन प्राध्यापकांना लाभ देण्यासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या यादीतीलही अनेक नियतकालिके दर्जाहिन असल्याचे किंवा निकष पूर्ण करत नसल्याचे आढळले. त्या नियतकालिकांना वगळण्यात आले आहे. काही नियतकालिके गेल्यावर्षी अवैध ठरवण्यात आली होती. मात्र त्यावर अनेक आक्षेपही आले होते. त्यांची तपासणी करून त्यातील अगदी मोजकी नियतकालिकांना यंदा मान्यता देण्यात आली. यापुढे ‘केअर’ने मान्यता दिलेल्या नियतकालिकांमधील संशोधनच ग्राह्य़ धरण्यात येईल.\n– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण\nप्राथमिक शिभाणाकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव\n‘स्टडी इन इंडिया’साठी ४०० कोटींची तरतूद\nआता बारावीपर्यंतचेही शिक्षण मोफत मिळणार\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi", "date_download": "2019-07-16T10:57:57Z", "digest": "sha1:YQ44AIC2AEPIVYV3CN4QQUPC5I3KXEQ2", "length": 16769, "nlines": 186, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Zee Marathi News, 24 Taas: Latest Marathi Batmya, Breaking News in Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n#Dongri : ...अन् त्या बाळाचे प्राण बचावले\n#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत\nमुंबईत चार मजली इमारत कोसळली; १२ जणांचा मृत्यू\n कोस्टल रोडची मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने केली रद्द\nबुलडाण्यात बेपत्ता लहान मुले कारमध्ये सापडली, दोघांचा गुदमरून मृत्यू\nएसडीएमच्या कार्यालयात घुसून भाजप आमदाराचा गोंधळ, केला दबाव तंत्राचा वापर\nडोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्...\nडोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर\nडोंगरी इमारत दुर्घटनेची चौकशी करणार - मुख्यमंत्री फडणवीस\nबुलडाण्यात बेपत्ता लहान मुले कारमध्ये सापडली, दोघांचा गुदमरून मृत्यू\nतिवरे धरणग्रस्त गाव सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट घेणार दत्तक\nउल्हासनगरमध्ये GIS सर्वेक्षणाचे कागदपत्र फाडल्याने व्यापाऱ्याला अटक\n पुण्यात फेसबुक फ्रेंडने केली महिलेची हत्या\n'प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची इच्छा'\nविखे-थोरात यांचा एकत्रित विमान प्रवास\nकोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा\nरत्नागिरीत मुसळधार, मुंबई-गोवा महामार्ग बंद\nराज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, ३० कोटींचा निधी मंजूर\nअजित पवारांचा भरसभेत आमदार भरणेंना टोमणा\nWorld Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ\nWorld Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलमध्ये कुमार धर्मसेना यांचा विक्रम\nवनडे क्रमवारीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर, टीम इंडियाची घसरण\nबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार\nWorld Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर\nLIVE: आईसीसी क्रिकेट विश्वकप, 2019\nLIVE: आईसीसी वर्ल्ड टी20 यूरूप क्वालिफ़ायर, 2019\nLIVE: आईसीसी वर्ल्ड टी20 यूरूप क्वालिफ़ायर, 2019\nरायबरेलीची 'मठी' तुटेल का\nलैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट\nब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'\nब्लॉग : बंगलाई पोरिबर्तन\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nडोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्र\nडोंगरी इमारत दुर्घटना: स्थानिकांच्या तातडीने मदतीमुळे मुलाचे प्राण वाचले\nडोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर\n#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत\nपंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सुनावले खडेबोल\nएसडीएमच्या कार्यालयात घुसून भाजप आमदाराचा गोंधळ, केला दबाव तंत्राचा वापर\nशहीद पतीप्रमाणेच वीरपत्नी वायुदलाच्या वाटेवर\nखंडग्रास चंद्रग्रहण आज, भारतातही दिसणार\nदेशात उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पुराचा कहर; मृतांचा आकडा पोहोचला...\nबालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने उचललं महत्त्वाचं पाऊल\nVideo | आरामात रस्त्याच्या मधोमध बसला होता, कोणाची हिम्मत झाली नाही हॉर्न वाजविण्याची...\nदाऊद पाकिस्तानात, संयुक्त राष्ट्राने तातडीने कारवाई करावी - भारत\n... तेव्हा मला तंत्रज्ञानाची खरी ताकद समजली- सुंदर पिचाई\nव्हायरल व्हिडिओ : iPhone फेम Apple आणि सफरचंदात टीव्ही अँकरचा गोंधळ\nडोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nHAPPY BIRTHDAY : जाणून घ्या कतरिनाचं खरं नाव आणि बरंच काही.....\nपतीसह सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या 'या' अभिनेत्रीचे फोटो व्हायरल\nशिर्डीमध्ये गुरूपौर्णिमा उत्सवाची धामधूम सुरू, पाहा फोटो\nठाणे | रात्री दीड ते साडेचार वाजेपर्यंत चंद्रग्रहण\nमुंबई | डोंगरी दुर्घटनेला जबाबदार कोण\nमुंबई | दुर्घटनेत १२ - १३ जणांचा मृत्यू - विखे पाटील\nमुंबई | डोंगरीमध्ये ४ मजली इमारत कोसळली\nमुंबई | 'रहिवाशांचा जीव वाचवण्याला प्राधान्य'\nमुंबई | डोंगरी दुर्घटनेविषयी मुंबई म्हाडाचे अध्यक्ष म्हणतात...\nमुंबई | डोंगरीमध्ये म्हाडाची ४ मजली इमारत कोसळली\nVIDEO | सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा \n शहरात माकडांचा मोठा उच्छाद\nवृद्धावस्थेत 'असा' असेल दीप-वीरचा अंदाज\n'....म्हणून माझ्यावरच वारंवार टीकेची झोड उठते'\n'सुपर ३०' करमुक्त; जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई\nकोणाला करते परिणिती डेट\n... 'बाटला हाउल' मधील गाण्याला 'या' अभिनेत्रीचा विरोध\nपावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या सीताफळाचे उपयोग\nडेंग्यूपासून बचावासाठी करा 'हे' उपाय\nपावसाळ्यात दातांची काळजी घेणे महत्वाचे\nजवस रोजच्या जीवनात फायदेशीर\nचेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी\nJIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा\nZomato च्या ट्वीटनंतर YouTube सह अनेक कंपन्यांकडून गंमतीशीर ट्वीट\nबजाज पल्सर... आता नव्या रंगात, नव्या ढंगात\nएटीएम ट्रान्झक्शन फेल आणि तरीही पैसे कापले गेले... बँक देणार भरपाई\n'इन्स्टाग्राम'ही उतरणार ई-कॉमर्स क्षेत्रात, अमेझॉ��-अलीबाबाला धोका\nसाफसफाईतील भ्रष्टाचाराचा गाळ : हे घ्या कंत्राटदार-मनपा भ्रष्ट युतीचे पुरावे...\nमुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ\nमालाड दुर्घटना : 'संरक्षक' भिंत कशी ठरते 'मृत्यूची' भिंत\nजिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे\nआग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं\nकर्नाटक के बागी विधायकों की याचिका पर फैसला सुरक्षित, SC कल सुनाएगा फैसला\nसचिन तेंदुलकर ने चुनी विश्व कप की अपनी ड्रीम टीम, इस भारतीय दिग्गज को नहीं मिली जगह\nअमित शाह ने लगाई मुहर, स्वतंत्र देव सिंह होंगे यूपी BJP के नए अध्यक्ष\nफिर दिलकश अंदाज में नजर आईं मोनालिसा, सोशल मीडिया पर फिर छाई तस्वीरें\nJ&K: 5 सालों में सुरक्षाबलों ने 963 आतंकियों को किया ढेर, 413 जवानों ने दी शहादत\nमेष वृष मिथुन कर्क िंह कन्‍या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nमेष- अनेक अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंधांमध्ये सुधारणा होईल. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस उत्साही असेल. कौटुंबीक गोष्टींवर लक्ष द्या. वैवाहिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2019-07-16T10:17:07Z", "digest": "sha1:HI2E67BARXXR6PJYW7QLXF5ZAQ3EW3L5", "length": 16854, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताला बरोबरीत रोखणे अभिमानास्पद – असगर अफगाण | Dainik Prabhat", "raw_content": "\nभारताला बरोबरीत रोखणे अभिमानास्पद – असगर अफगाण\nअफगाणिस्तान संघातील सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान\nदुबई: भारतीय संघ दर्जेदार आहेच. शिवाय हा संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. अशा संघाला बरोबरीत रोखणे ही माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी अभिमानाची बाब आहे, असे उद्‌गार अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण याने काढले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना “टाय’ झाल्यानंतर तो बोलत होता.\nरवींद्र जडेजाने शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीने लढण्याचा प्रयत्न केला, पण अवघा एक चेंडू शिल्लक असताना तो झेलबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या भारतीय संघाला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. स���मन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारताविरुद्ध दिलेली झुंज अभिमानास्पद असल्याची भावना असगरने व्यक्‍त केली.\nत्याचबरोबर रशीद खान आणि मुजीब उर रेहमान यांच्या गोलंदाजीची स्तुती करताना तो म्हणाला की, त्या दोघांनी मोक्‍याच्या क्षणी भारतीय फलंदाजांवर दडपण वाढवण्याचे काम चोख बजावले. तसेच अत्यंत अचूक गोलंदाजी करताना त्यांनी भारतीय फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. त्यामुळे अखेरच्या क्षणी आम्हाला सामन्यात पुनरागमन करता आले. अर्थात डोके शांत ठेवून हे षटक टाकल्याबद्दल रशीदचेही कौतुक करायला हवे.\nआशिया चषक स्पर्धेत आम्ही उत्तम खेळ केला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पोहोचू शकलो नाही. पण आज स्पर्धेचा ज्या पद्धतीने आमच्यासाठी शेवट झाला, ते पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. हा सामना, ही स्पर्धा हे सारे ऐतिहासिक आहे, कारण या पूर्वी आम्ही अशा पद्धतीचे क्रिकेट कधीही खेळलो नाही, असेही असगरने नमूद केले.\nसलामीवीर फलंदाज मोहम्मद शहजादच्या धडाकेबाज खेळीचेही असगरने कौतुक केले. या खेळीचे वर्णन करताना तो म्हणाला की, शहजादने आमचे व्हान कायम राखले. आमच्या इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरणे अवघड जात असताना त्याने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करताना सहकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच आम्ही अखेरपर्यंत टिकून राहू शकलो.\nविजयासाठी 253 धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्‍याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. आयपीएलमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.\nभारतीय संघाने हा सामना कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चाहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी लोकेश राहुल, दीपक चाहर, मनीष पांडे, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली. दीपक चाहरने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\nपंचांच्या निर्णयांवर धोनीची टीका\nदुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या भारत ��िरुद्ध अफगाणिस्तान या क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांना सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने याची दखल घेत पंचांचा नामोल्लेख न करता नाराजी व्यक्‍त केली. “आपल्याला काही गोष्टींवर लक्षपूर्वक काम करण्याची गरज आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कारण मला दंड भरण्याची इच्छा नाही’, अशी मिश्‍किल प्रतिक्रिया धोनीने दिली. या सामन्यात धोनी आणि दिनेश कार्तिक पायचीत झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. मात्र, रीप्लेमध्ये पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. भारतीय संघाकडे रिव्ह्यूची संधी नसल्याने संघाला पंचांच्या खराब निर्णयांचे बळी ठरावे लागले. याशिवाय, सामन्याच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने लगावलेला फटका षटकार असतानाही सामन्याच्या तिसऱ्या पंचांनी तो चौकार असल्याचा निर्णय दिला होता. अखेर टीम इंडियाचा विजय अवघ्या एका धावेने हुकला आणि सामना बरोबरीत सुटला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n#ICCWorldCup2019: बांगलादेशसमोर विजयासाठी 382 धावांचे लक्ष्य\n#ICCWorldCup2019: जो रूटची नाबाद शतकी खेळी; इंग्लडचा ८ विकेट राखून विजय\n#ICCWorldCup2019: आर्चर, वुड’चा भेदक मारा, वेस्ट इंडिजला 212 धावांवर रोखले\n#ICCWorldCup2019: निर्धाव चेंडूंचे महत्त्व पटले- कमिन्स\n#ICCWorldCup2019: पावसामुळे भारत – न्युझीलंड सामना रद्द\n मॅच लवकरच सुरु होण्याची शक्यता\n#ICCWorldCup2019: ऑस्‍ट्रेलियाला पाचवा झटका; वेस्‍टइंडीज’ची खतरनाक बॉलिंग\n#ICCWorldCup2019: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय\nEngland vs South Africa: दक्षिण अफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/09/blog-post_75.html", "date_download": "2019-07-16T10:11:48Z", "digest": "sha1:NG6K65MBJEVEO6P7VXXV7RF53TV5PFSA", "length": 13433, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात अटक ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी क���ीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, ३० सप्टेंबर, २०१५\nखंडणीखोर पत्रकारांना रंगेहात अटक\n२:०४ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई - मानखुर्द पोलिसांनी २ खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात पकडले आहे. मानखुर्दमधील मंडाला अधिकृत शिधावाटप दुकानदाराकडे त्यांनी धान्याचा काळाबाजार उघड करण्याची भीती दाखवून खंडणी मागितली होती.गणेश जयराम जैसवाल व रुपकुमार रघुवंशी असे अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे आहेत.\nमानखुर्द मधील मंडाला परिसरामध्ये गुप्ता यांचे अधिकृत शिधावाटप दुकान आहे. या पत्रकारांच्या विरोधात २४ सप्टेंबर रोजी त्यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार केली होती. त्यामध्ये पत्रकार खंडणी मागत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक गारे यांच्याकडे होती. दिनांक २९ सप्टेंबर रोजी पुन्हा गुप्ता यांना या पत्रकारांनी फोन करून पैशाची मागणी केली. त्याची माहिती मानखुर्द पोलिसांना गुप्ता यांनी दिली. पैसे देतो असे सांगून त्यांनी पत्रकारांना बोलावले. त्यावेळी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात खंडणीचे पैसे स्वीकारताना या दोन्ही पत्रकारांना अटक करण्यात गारे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा ���िला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/businesses/all/", "date_download": "2019-07-16T10:21:01Z", "digest": "sha1:TGG4MUD5DOF6DKEBLPSAXTRTG2D5225U", "length": 12179, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Businesses- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध���ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n मुंबईच्या तिलकची भन्नाट बिझनेस आयडिया\nमुंबईचा तिलक मेहता अवघ्या 13 वर्षांचा आहे, तो आठवीत शिकतो. रोज तो त्याच्या शाळेत येतो, वर्गात बसतो,अभ्यास करतो, मित्रांशी मस्ती करतो... आणि रविवारी त्याच्या बिझनेस ऑफिसला जातो. तिलक मेहताने मुंबईतल्या डबेवाल्यांसोबत 'पेपर्स अँड पार्सल्स' ही एक अनोखी कुरियर कंपनी सुरू केली आहे.\nकर्नाटकी गोंधळ : आता या तारखेला होणार सरकारची बहुमत चाचणी\nVIDEO : निया शर्माचा आगीशी खेळ, पाहा काय झाली अवस्था\nक्रिकेट...क्रिकेट करणाऱ्यांनो छेत्रीचा फूटबॉलमधला भीमपराक्रम वाचलात का\nपाकिस्तानी अँकरला कळला नाही 'Apple'मधला फरक, VIDEO व्हायरल\nपाकिस्तानी अँकरला कळला नाही 'Apple'मधला फरक, VIDEO व्हायरल\nकमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा 'हा' व्यवसाय\nरंगोली चंडेलचा आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप, कंगनाकडून जबरदस्ती घेतले १ कोटी रुपये Aditya Pancholi | Aditya Pancholi Case | Kangana Ranaut | Rangoli Chandel |\nरंगोली चंडेलचा आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप, कंगनाकडून घेतले १ कोटी रुपये\nकाँग्रेसने दिलीत राहुल गांधींच्या 'सेंट्रल हॉल'मध्ये फोन पाहण्याची कारणं\nकाँग्रेसने दिलीत राहुल गांधींच्या 'सेंट्रल हॉल'मध्ये फोन पाहण्याची कारणं\nगौतम बुद्धांच्या मूर्तीवर बसून फोटो काढल्यानं आयुष्यमान खुरानाच्या पत्नीवर टीका\nगौतम बुद्धांच्या मूर्तीवर बसून फोटो काढल्यानं आयुष्यमान खुरानाच्या पत्नीवर टीका\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/224243.html", "date_download": "2019-07-16T10:03:43Z", "digest": "sha1:IY5WTRBJP5VIDC6U5OTEDTSOOPS533XD", "length": 15008, "nlines": 205, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "जगासमोर गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > कविता > जगासमोर गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची \nजगासम���र गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची \n‘भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण केल्यानंतर भारतीय वैमानिक श्री. अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानच्या सीमारेषेत पकडले गेले; पण त्यांनी पाकिस्तानला कुठलीही माहिती दिली नाही. शेवटी भारताच्या दबावामुळे श्री. अभिनंदन यांना पुन्हा भारताकडे सुपुर्द करणे पाकिस्तानला भाग पडले. याविषयी मला सुचलेली कविता पुढे देत आहे.\n‘मिग-२१ बायसन’च्या वीर योद्ध्याने\nशत्रूचे आधुनिक ‘एफ्-१६’ नष्ट केले \nअभिनंदन शत्रूच्या भूमीत उतरले ॥ १ ॥\nकेली गुंडाळी गुप्त बातम्या असलेल्या कागदाची \nगिळंकृत करतांना नाही केली पर्वा जिवाची \nउर्वरित गुप्त कागद अर्पण\nकरण्यासाठी घेतली मदत जलदेवतेची ॥ २ ॥\nभारताचा शूरवीर शत्रूच्या गोटात चुकून गेला खरा \nपण खर्या अर्थाने दाखवला\nत्याने हिंदुस्थानचा होरा ॥ ३ ॥\nधन्य धन्य झाले त्या मातेचे ऊर \nजिच्या पोटी उपजला असा पवनपुत्र वायूवीर ॥ ४ ॥\nअभिमान आहे विंग कमांडर अभिनंदनचा \nभारतमातेच्या सुपुत्राला ॥ ५ ॥\nधन्य धन्य झाली कूस या मातृभूमीची \nजगासमोर गर्वाने उंच झाली मान हिंदुस्थानची ॥ ६ ॥\n– कु. उज्ज्वला ढवळे, चिंचवड, जिल्हा पुणे. (१.३.२०१९)\nगुरुदेवजी, हम सबको आपके चरणों में समर्पित होना है \nश्री गुरूंच्या साथीने उजळो आध्यात्मिक जीवन सारे \nसद्गुरु मातेस आर्त विनवणी \nकु. कृतिका खत्री जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित झाल्यावर देवाने सुचवलेली कविता\nरामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. अस्मिता लोहार (वय १८ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले प्रार्थनारूप शुभेच्छापत्र \nआज मी दत्त-कृष्ण पाहिले \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प��रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/226003.html", "date_download": "2019-07-16T10:00:50Z", "digest": "sha1:AE5MINWMR3ACCEBRHFVXOVON4YGV6BNA", "length": 13875, "nlines": 183, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मंत्रालयात अभ्यागतांसाठी चिकित्सालय चालू करणार - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > मंत्रालयात अभ्यागतांसाठी चिकित्सालय चालू करणार\nमंत्रालयात अभ्यागतांसाठी चिकित्सालय चालू करणार\nमुंबई – विविध शासकीय कामकाजासाठी राज्यभरातून अभ्यागत मंत्रालयात येतात. त्यांना मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य कधीही लागू शकते, यासाठी येथे चिकित्सालय चालू करण्यात आले आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयाच्या इमारतीबाहेर हा दवाखाना हालवण्यात आला होता; तथापि मंत्रालयाच्या विस्तार इमारतीच्या तळमजल्यावरील जागा दवाखान्यासाठी देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रशासन, वैद्यकिय Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2011/10/blog-post_1091.html", "date_download": "2019-07-16T10:04:13Z", "digest": "sha1:HAAQAWLZVYD6EIPPRZF33PEHFR2YUL2I", "length": 17474, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "संपादकांनी एकसंघ होण्याची गरज- अँड. निकम ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११\nसंपादकांनी एकसंघ होण्याची गरज- अँड. निकम\n९:०७ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nजळगाव- ‘संपादक : एक माणूस’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, पूर्णवादचे कुलगुरू विद्याधर पानट, डॉ.गणेश मुळे, सौ.शांता वाणी, गिरीश कुळकर्णी यांच्या समवेत दीपक पटवे, सचिन जोशी, श्रीमंत माने, धों.ज.गुरव, प्रमोद बर्‍हाटे, अनिल पाटील व हेमंत अलोने.\nजळगाव-समाजहितासाठी संपादक एकत्र आल्यास जिल्ह्यातील अनेक विषयांना न्याय मिळू शकेल, यामुळे त्यांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. येथील आशा इंडिया फाऊंडेशनच्या ’अभिनित’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णवाद विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट तर प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘संपादक-एक माणूस’ हा विषय घेऊन ‘अभिनित’ने तिसरा दिवाळी अंक यंदा प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात झाले. याप्रसंगी शहरातील सर्व दैनिकांचे संपादक व संपादकीय जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांचा, लेखकांचा सत्कार करण्यात आला. यात दैनिक सकाळचे संपादक श्रीमंत माने, ‘गांवकरी’चे संपादक धों.ज.गुरव, दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने, ‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे, ‘लोकशाही’च्या संपादिका सौ.शांता वाणी, ‘तरुण भारत’चे संपादक सचिन जोशी व ‘पुण्यनगरी’चे वृत्तसंपादक अनिल पाटील यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याशिवाय, चंद्रकांत भंडारी, प्रा.प्रभात चौधरी, किशोर कुळकर्णी, डॉ.सुधीर भटकर, विभाकर कुरंभट्टी, प्रदीप रस्से, कपिल चौबे, प्रा.नामदेव कोळी, धन्यकुमार जैन, चित्रकार सुतार आदींचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.\nसत्कारार्थी संपादकांच्या वतीने ‘पुण्यनगरी’चे वृत्तसंपादक अनिल पाटील यांनी ‘संपादकातील माणूस’ यावर मनोगत व्यक्त केले. कुलगुरू पानट म्हणाले की, फाउंडेशनने ’संपादक : एक माणूस’ हा विषय दिवाळी अंकासाठी ठेवून संपादकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. समाजात एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून वावरणारा संपादक घरी कसा असेल याविषयी सर्वांनाच कुतूहल असते. या माध्यमातून वाचकांना संपादक कळतील. एकाच व्यासपीठावर ए��ढया मोठया प्रमाणात संपादकांनी येणे ही एक दुर्मीळ घटना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.\nडॉ.मुळे यांनी बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानातील बदलाप्रमाणे पत्रकारांनीही स्वत:मध्ये बदल करावा, असे आवाहन केले. ‘आशा इंडिया फाऊंडेशन’चे प्रकल्प संचालक व ‘अभिनित’चे संपादक गिरीश कुळकर्णी यांनी दिवाळी अंकाची माहिती प्रास्ताविकातून दिली. सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय डोहळे यांनी करून दिला. अपर्णा चौघुले यांनी ’वंदे मातरम’ आणि ’पसायदान’ सादर केले तर स्वप्नील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिय�� पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/226398.html", "date_download": "2019-07-16T10:03:12Z", "digest": "sha1:UBS6MIDSMLYT3DWGKO2SGCCEERRNGWZQ", "length": 16111, "nlines": 188, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सीआरपीएफच्या पोलिसांचे हौतात्म्य देश विसरणार नाही ! - अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > सीआरपीएफच्या पोलिसांचे हौतात्म्य देश विसरणार नाही – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसीआरपीएफच्या पोलिसांचे हौतात्म्य देश विसरणार नाही – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nगेल्या ७१ वर्षांत हुतात्मा झालेल्यांना का विसरण्यात आले, हे कोण सांगणार \nपोलीस आणि सैनिक देशासाठी हौतात्म्य पत्करतात, तर राजकारणी देशाला लुटतात \nगुरुग्राम (हरियाणा) – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलिसांच्या हौतात्म्याला, त्यांच्या शौर्याला देश कधीही विसरणार नाही, विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी येथे केले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) ८० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nअजित डोवाल यांनी मांडलेली सूत्रे ….\n१. अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. दुसर्‍या महायुद्धानंतर ३७ देश उद्ध्वस्त झाले किंवा त्यांनी त्यांचे सार्वभौमत्व गमावले. यांमधील २८ देश उद्ध्वस्त होण्यामागील कारण हे त्यांच्या देशांतर्गत संघर्ष होते. ज्या देशाची अंतर्गत सुरक्षा दुर्बल असते तो देश दुबळा असतो. त्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे दायित्व सीआरपीएफवर येते.\n२. कदाचित् लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर संख्येने खूपच अल्प असतांनाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची भूमिका बजावली त्यावर एक पुस्तक लिहिले जाऊ शकेल.\nCategories राष्ट्रीय बातम्या, हरियाणाTags आक्रमण, आतंकवाद, पाकिस्तान, संरक्षण, सैन्य Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात���पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nagar-cool/", "date_download": "2019-07-16T10:27:23Z", "digest": "sha1:JLEBV7RSGBIQBJYDWV2XMGOGXE4RNRJT", "length": 16886, "nlines": 221, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगरकर गारेगार!", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\n‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ नाशिकमध्ये बॅनरबाजी\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nवृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nपारा 4.9 अंशांवर द्राक्ष बागायतदार पुन्हा धास्तावले\nअहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात थंडीची लाट आली असून काल या थंडीने आपली सीमा ओलांडलेली पाहायला मिळली. नगरमध्ये किमान तापमानाचा पारा 4.9 अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्यानं नगरकरांना चांगलीच हुडहुडी भरलीय. त्यामुळे नगरकरांना आता स्वेटर तसेच अन्य गरम कपडे घालून बाहेर पडण्याची पुन्हा वेळ आली आहे.\nदरम्यान, नगर तालुक्यातील निबोंडी शिवारात सापडलेल्या युवकाचा गारठ्यानेच मृत्यू झाल्याचा कयास आहे. तसेच सर्दी, डोकेदुखी, दमा यासारखे आजार बळावले आहेत. नाशिकमध्ये निचांकी 4, जळगाव 7.4, औरंगाबाद 6.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नगरकर चांगलेच गारठले आहेत. गेल्या काही वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेला आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्यानं सांगितले आहे. थंडीबरोबरच सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरली होती. कडाक्याच्या थंडीमुळे ऊस तोडणीलाही अनेक ठिकाणी विलंब होत आहे. तसेच द्राक्ष बागायदार धास्तावले आहेत.\nमध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता\nदरम्यान काल रविवारीही अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर होती. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविलीय. दरम्यान सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.\nस्मृतीभ्रंशावर उपचार; नगरसह 28 जिल्ह्यांत मेमरी क्लिनिक\nजळगाव शहरात सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंतीचा दहा दिवसांचा महोत्सव\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nअसा करा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सेल्फी\nराज्यभरातील वारकर्‍यांच्या भक्तीभावात पांडूरंग होतोय चिंब\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nप्रदीर्घ विश्रांतीनंतर सुष्मिता पडद्यावर झळकण्यास सज्ज\nइनोव्हा कारच्या अपघातात 8 जखमी\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rcb-lost-their-5th-match-in-ipl-2019-6043567.html", "date_download": "2019-07-16T10:01:15Z", "digest": "sha1:DLRADOAGSI7D3IJRFOBFYYOTZTITP6WV", "length": 9267, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RCB lost their 5th match in IPL 2019 | रसेलच्या झंझावाती खेळीने काेलकात्याची विजयी गुढी; काेलकाता नाइट रायडर्स संघाची बंगळुरूवर पाच गड्यांनी मात", "raw_content": "\nदिव्य मराठ�� विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरसेलच्या झंझावाती खेळीने काेलकात्याची विजयी गुढी; काेलकाता नाइट रायडर्स संघाची बंगळुरूवर पाच गड्यांनी मात\nकाेहलीचा झंझावात व्यर्थ, बंगळुरू संघाचा सलग पाचवा पराभव\nबंगळुरू - सामनावीर आंद्रे रसेलच्या (नाबाद ४८) झंझावाती खेळीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी आयपीएलच्या आपल्या चाैथ्या सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. दिनेश कार्तिकच्या काेलकाता संघाने लढतीत विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा घरच्या मैदानावर पराभव केला. काेलकाता संघाने १९.१ षटकांत पाच गमावत विजयश्री खेचून आणली. रसेलने झंझावाती खेळी करून काेलकाता संघाला लीगमध्ये तिसरा विजय मिळवून दिला. दुसरीकडे यजमान बंगळुरू संघाचा घरच्या मैदानावर पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. बंगळुरूच्या संघाला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.\nयजमान बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने पाच गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या काेलकाता संघाकडून सुनील नरेन (१०) आणि राॅबिन उथप्पाने (३३) अर्धशतकी भागीदारी केली. यासह त्यांनी संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर आंद्रे रसेलने नाबाद ४८ धावांची झंझावाती खेळी केली आणि विजयश्री खेचून आणली. त्याने ७ उत्तंुग षटकार खेचून ही खेळी केली.\nकाेहलीचा झंझावात व्यर्थ :\nसंघाच्या पराभवाची मालिका खंडित करण्याच्या इराद्याने काेहलीने शनिवारी आपल्या घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. यातूनच त्याने झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ९ चाैकार आणि दाेन षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. याशिवाय त्याला डिव्हिलयर्सची माेलाची साथ मिळाली. डिव्हिलियर्सनेही (६३) शानदार अर्धशतक साजरे केले. मात्र, त्या दाेघांचीही खेळी व्यर्थ ठरली.\nबंगळुरू संघाचा सलग पाचवा पराभव\nयंदाच्या सत्रामध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला शुक्रवारी लीगमध्ये सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. या टीमचा घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पाचव्या पराभवाने बंगळुरू गुणतालिकेत तळात आहे.\nAwards / वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड टीमला मिळाले 28 कोटी रुपये, विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nविम्बल्डन : सर्वात प्रदीर्घ फायनल योकोविक पाचव्यांदा चॅम्पियन, ४ तास ५५ मिनिटांत फेडरर पराभूत\nइंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेता, वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच फायनल व सुपर ओव्हर टाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T11:01:29Z", "digest": "sha1:RKB5M63753IFEIICXEFK7DHXY2JX6KZL", "length": 3671, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कथा संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nकुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने कोल्हापूरला हे, मराठी कथा या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, गोव्याला कविता संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:05:33Z", "digest": "sha1:DXFYPTYRHURG4AFH7UH2D2DBDYK6KGPQ", "length": 13117, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुध उत्पादकांना योग्य ते रिबेट देणार- आ. पिचड | Dainik Prabhat", "raw_content": "\nदुध उत्पादकांना योग्य ते रिबेट देणार- आ. पिचड\nअमृतसागर तालुका दुध संघाची सर्वसाधारण\nअकोले – काटकसरीच्या व नियोजनबद्ध कारभारामुळे अमृसागर तालुका दूध संघाच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली असल्याचे सांगत दिवाळीमध्ये दूध उत्पादकांना योग्य ते रिबेट जाहीर केले जाईल, अशी ग्वाही आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. राष्ट्रीय विकास निधी नाकारला गेल्याने सरकारचा निषेध करून आ.पिचड यांनी “दूध दरवाढ उतार निधी’ करण्याच्या शासकीय धोरणाचा ठराव त्यांनी मांडला. त्याला यावेळेस मंजुरी ���िली गेली.\nअमृतसागर दूध संघाची वार्षिक सभा आ.पिचड यांच्या अध्यक्षतेखाली आज वाशेरे येथील दूध शाळा येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जे. डी. आंबरे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, रावसाहेब वाकचौरे, रमेशराव देशमुख, रामहरी तिकांडे, अशोकराव देशमुख, राजेंद्र डावरे, शंभू नेहे, आशाताई पापळ, कुमुदिनी पोखरकर, नंदाताई धुमाळ, हेमलता चासकर, सिंधुताई उंबरे, सुधाकर देशमुख, माधवराव वैद्य, गणपत मोरे, मधुकर माने, संदीप शेटे, बाळासाहेब सावंत, भाऊसाहेब कासार, विजय लहामगे, राहुल देशमुख, सुनील वाळुंज, शांताराम धुमाळ, सुभाष घुले आदी उपस्थित होते.\nआ.पिचड म्हणाले, दूध संघ आधुनिकरणासाठीचा प्रस्ताव शासनाने मागवले होते. त्यानुसार अमृसागरने प्रस्ताव दाखल केला.पण शासनाने जिल्ह्यात जास्त प्रस्ताव मंजूर केल्याचे कारण देत हा प्रस्ताव नामंजूर केला. याचा त्यांनी निषेध केला. दूध उत्पादकांना रिबेटचे जास्तीचे पैसे दिले म्हणून संघाचे संचालक मंडळ बरखास्त का करू नये अशा कारणे दाखवा नोटीसा शासनाने अमृतसागरला पाठविल्याचेही आ.पिचड यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र कितीही नोटीसा आल्या तरी दूध उत्पादकबरोबर असल्याने आपण घाबरत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आज बुधवारी महानंदाची बैठक आहे. त्यात रिबेट जाहीर होईल. त्याचा अंदाज घेवून दिवाळीला दूध उत्पादकांची मान खाली जाऊ देणार नाही, असा रिबेट दिला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.\nसंघाने बर्फ कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. खासगी ठिकाणाहून बर्फ विकत घेतल्यामुळे खर्चात कपात झाल्याचे सांगत शासन धोरणानुसार दूध खरेदी दरात लिटर मागे 1 रुपया 64 पैसे वाढ करण्यात आली असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने विकास आराखडा नाकारला. त्याचा निषेध करताना शासन धोरणानुसार “दूध दर वाढ उतार निधी कपात ठराव यावेळी मंजूर केला.\nअगस्ती कारखान्याचे संचालक महेशराव नवले व शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी अहवालावर प्रश्‍न उपस्थित करत दिवाळीला दोन रुपये रिबेट देण्याची मागणी केली. बल्क कुलर बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी सुचना संजय वाकचौरे यांनी केली. यावेळी सुरेश नवले, कैलास देशमुख, मारुती लांडे यांनीही काही सूचना केल्या. कार्यकारी संचालक डॉ. सुजीतकुमार खिलारी यांनी सर्व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिली. जनलक्ष्मी पतसं��्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊपाटील नवले यांनी केले. प्रास्ताविक संचालक शरद चौधरी यांनी केले तर आभार संचालक प्रवीण धुमाळ यांनी मानले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-play-games-free-3143703.html", "date_download": "2019-07-16T10:43:27Z", "digest": "sha1:JXCDGKMYOGVTH3L2HEO4K3WCYVW63LIK", "length": 7698, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "play games free | फुकटात खेळा मजेदार गेम्स ऑ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफुकटात खेळा मजेदार गेम्स ऑ\nअल्लाउद्दीनच्या दिव्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. जेव्हा जेव्हा तो दिवा घासायचा तेव्हा त्यातून राक्षस निघायचा, तो अल्लाउद्दीनची इच्छा पूर्ण करायचा.\nअल्लाउद्दीनच्या दिव्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. जेव्हा जेव्हा तो दिवा घासायचा तेव्हा त्यातून राक्षस निघायचा, तो अल्लाउद्दीनची इच्छा पूर्ण करायचा.\nआता मोबाइल फोन जवळपास अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखेच झाले आहेत. तुम्ही याचा वापर करून आपली इच्छा पूर्ण करू शकता. राक्षसाची भूमिका आता अ‍ॅप्लिकेशन्स करणार आहेत. त्यामुळे युजर्सना अधिकच स्मार्ट बनवण्यास मदत होत आहे. आम्ही येथे तुमच्यासाठी जादूमयी दुनियेतील मोबाइलचे काही खास अ‍ॅप्लिकेशन्स आणले आहेत, यामुळे आपले जीवन अत्यंत रोमांचक आणि आनंदी बनेल.\nमहत्त्वाचे - तुमच्या फोनमधील फोटो गॅलरीत असणारे फोटो किंवा मोबाइल कॅमे-यातून काढलेले फोटो फेटबूथवर शेअर करू शकता. अ‍ॅप्लिकेशनची खुबी अशी आहे की, फोटोमधल्या चेह-यातील हिस्सा आपोआप छाटल्या जातो. चेहरा बदलल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन्स गॅलरीत दिसू लागतो. त्याला फोटो गॅलरीत सेव्ह करून ठेवता येते. तो ई-मेलद्वारेही कोणाला पाठवू शकता.\nलक्षात घ्या, फेटबूथचा अर्थ केवळ मौजमस्ती आहे. कोणाचा चेहरा बिघडवून त्यांना अडचणीत आणणे किंवा बदनाम करणे असा हेतू नसावा.\nअधिक माहितीसाठी डाऊनलोड करा -\nफोनवर बनवा ‘फनी’ फोटो - दोस्तांसोबत काही मजेदार चुटकुले, थट्टा-मस्करी होऊन जाऊ द्या चुटकीसरशी तुम्ही दोस्तांचे वजन घटवू किंवा वाढवू शकता. आयफोनसाठी फेटबूथ या नावाचे अत्यंत आवडते अ‍ॅप्लिकेशन वापरात आले आहे. ते अँड्रॉइडसाठीही वापरता येते. यात आपल्या मित्रांचे किंवा भाऊ-बहिणींचे फोटो घ्या. त्या फोटोवर या अ‍ॅप्लिकेशनचे बटन क्लिक करा आणि पाहा... त्यांचे मजेदार चित्र चुटकीसरशी तुम्ही दोस्तांचे वजन घटवू किंवा वाढवू शकता. आयफोनसाठी फेटबूथ या नावाचे अत्यंत आवडते अ‍ॅप्लिकेशन वापरात आले आहे. ते अँड्रॉइडसाठीही वापरता येते. यात आपल्या मित्रांचे किंवा भाऊ-बहिणींचे फोटो घ्या. त्या फोटोवर या अ‍ॅप्लिकेशनचे बटन क्लिक करा आणि पाहा... त्यांचे मजेदार चित्र हे पाहून सर्वांनाच हसू फुटेल हे पाहून सर्वांनाच हसू फुटेल या फोटोला फेसबुकवर किंवा ट्विटरवर शेअर करू शकता\nकनेक्टेड राहणारे डाटा कार्ड\nअँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-2/", "date_download": "2019-07-16T10:06:59Z", "digest": "sha1:AXYTNQ7BUIQHONNNBI264TNCRSFYBZOO", "length": 11402, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णा हजारे- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nEXCLUSIVE 82 व्या वर्षी 7-7 दिवस उपोषण करणारे अण्णा हजारे यांच्या फिटनेसचं रहस्य\nकाहीही न खाता पिता अण्णा हजारे 7-7 दिवस कसे राहू शकतात उपोषणाची कार्यपद्धती नेमकी या हे स्वतः अण्णांकडून जाणून घेतलं.\nEXCLUSIVE VIDEO अण्णा हजारे : सरकार बदलल्याने काय होणार त्याने देश बदलणार नाही\nPHOTOS अण्णा हजारे रुग्णालयात दाखल\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये\nSpecial Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय\nमहाराष्ट्र Feb 8, 2019\nVIDEO : निवडणूक लढवण्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य\nअण्णांच्या आंदोलनात फडणवीसांची 'चाणक्य नीती', राहुल-प्रियांकांना 'धोबीपछाड'\nसरकार Vs अण्णा : एका ओळीच्या उत्तराने थट्टा ते मुख्यमंत्र्यांचा 6 तासांचा ठिय्या\nVIDEO : 'अण्णा, आमचं चुकलं तर कान ओढा', मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण\n'सकाळी जी भीती व्यक्त केली होती तेच झालं'\nUNCUT VIDEO : 'निरोप घेण्याचं ठरवलं होतं', उपोषण सोडताना अण्णा झाले भावूक\nVIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री\nअण्णांनी सात दिवसानंतर सोडलं उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rescue/all/page-3/", "date_download": "2019-07-16T11:08:43Z", "digest": "sha1:MMUXPQ5F3H6P7PASPYOAP32CODX6USZH", "length": 11057, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rescue- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC म��्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nथरारक ऑपरेशन : नौदलाने वाचवली बुडणारी बोट, असा वाचला सहा जणांचा जीव\n'रेवती' बोटीवरून बेपत्ता झालेल्या एकाचा तटरक्षक दलाच्या दोन बोटी शोध घेत आहेत.\nMumbai Bridge Collapse : मध्य रेल्वे, मुंबई महापालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना व���हिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nटेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती\nटेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\nमहाराष्ट्र Oct 12, 2018\nVIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nपुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर\nVIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार\nकेरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं\nकेरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:22:54Z", "digest": "sha1:MF5IWO3CF2P24KHCCHRULZY3NJOPVUCN", "length": 3733, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बालाजी चौगुले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - बालाजी चौगुले\nआदित्य ठाकरे यांनी मोहोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची केली पाहाणी\nटीम महाराष्ट्र देशा – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारपासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोलापूर...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:23:14Z", "digest": "sha1:QHQ475Z4KAICVEBGJ3PZVJ3X5IOYQMYD", "length": 3924, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर\nआपण घाबरतो तर फक्त……; राजकारणात सर्वाना घाम फोडणारे खा उदयनराजे कोणाला घाबरतात \nसातारा: मी लोकांची काम करतो त्यामुळेच कॉलर उडवतो, म्हणत खा उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/209258.html", "date_download": "2019-07-16T10:00:55Z", "digest": "sha1:LRO3HP6QI7U5QEPJR3OIULE6Y7WK4OSZ", "length": 21611, "nlines": 193, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलशी असलेले संबंध काँग्रेसने स्पष्ट करावेत ! - पंतप्रधान - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलशी असलेले संबंध काँग्रेसने स्पष्ट करावेत \nदलाल ख्रिश्‍चिअन मिशेलशी असलेले संबंध काँग्रेसने स्पष्ट करावेत \nकेवळ अशी विधाने करून काय साध्य होणार आहे ख्रिश्‍चिअन मिशेलच्या काँग्रेसशी असलेल्या संबंधांचे अन्वेषण नरेंद्र मोदी यांचे सरकार करू शकत नाही का \nसोलापूर – लढाऊ विमान करारात ख्रिश्‍चिअन मिशेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मिशेल आणि काँग्रेस यांचे काय नाते आहे, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कार्यक्रमात केला. ते येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन या कार्यक्रमांसाठी आले होते. या वेळी मोदी यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांचे लोकार्पण आणि भूमीपूजन यांसह सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या १ सहस्र कोटी रुपयांच्या रेल्वेमार्गास संमती दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तसेच ‘राज्यातील ४ विमानतळांचा विकास करण्याचे काम चालू असून लवकरच ‘उडाण योजने’तून सोलापूरहूनही विमानसेवा चालू होईल’, असेही मोदी यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\nया वेळी मोदी यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत भूमीगत मलनि:सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणार्‍या तीन यंत्रणा यांचे लोकार्पण झाले. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणीपुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठीच्या योजनेची, तसेच अमृत योजनेच्या अंतर्गत भूमीत मलनि:स्सारण योजनेची पायाभरणी झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ३० सहस्र घरांचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.\nया वेळी पंतप्रधान राममंदिरा���िषयी काही बोलतील, अशी सोलापूरवासियांची अपेक्षा होती; पण त्यांचा भ्रमनिरास झाला.\nपंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,\n१. आरक्षणाच्या सूत्रावरून देशात खोटा प्रचार करणार्‍यांना आम्ही गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देऊन चपराक दिली आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १० वर्षे आरक्षण घोषित केले होते; मात्र त्यानंतरच्या शासनकर्त्यांनी ते वाढवत नेले. डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे \n२. भाजपचे राज्य येण्यापूर्वी देहलीत १० वर्षे ‘रिमोट कंट्रोल’चे सरकार होते.\n३. केवळ सोलापूर शहरात ३० सहस्र घरांची निर्मिती होत आहे. साडेचार वर्षांत आम्ही ७० लाख शहरी गरिबांच्या घरांना संमती दिली. ४ वर्षांत १४ लाख घरे बनवली आणि लवकरच ३७ लाख आणखी घरे बांधण्यात येतील.\n४. भाजप सरकार आल्यापासून दलालांना पैसे खाता येत नाहीत. त्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे.\nसोलापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन\nसोलापूर – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी चौकात हवेत पाण्याचे फुगे फेकून निदर्शने केली. (हास्यास्पद आंदोलने करून स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवून राष्ट्रवादी काँग्रेस काय साध्य करू पहात आहे – संपादक) नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांमध्ये २ कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्‍वासन, धनगर आणि मुसलमान आरक्षण, यांसह अनेक आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होते, त्या वेळी त्यांनी जनतेला दिलेली किती आश्‍वासने पूर्ण केलीत, हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला सांगावे – संपादक) नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांमध्ये २ कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्स्टाईल हब करण्याचे आश्‍वासन, धनगर आणि मुसलमान आरक्षण, यांसह अनेक आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होते, त्या वेळी त्यांनी जनतेला दिलेली किती आश्‍वासने पूर्ण केलीत, हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला सांगावे – संपादक) हे आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त��यांना पोलिसांनी कह्यात घेतले.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags आंदोलन, काँग्रेस, नरेंद्र मोदी, भ्रष्टाचार, राष्ट्रवादी काँग्रेस, संरक्षण Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार ��हिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/223481.html", "date_download": "2019-07-16T10:42:40Z", "digest": "sha1:LQBFQDA5GBOMVWVQQLM6QQF4JOKTZCFV", "length": 13594, "nlines": 183, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "पाकिस्तानी सिंधी निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पाकिस्तानी सिंधी निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व \nपाकिस्तानी सिंधी निर्वासितांना मिळाले भारतीय नागरिकत्व \nपिंपरी (पुणे) – पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या आणि येथेच स्थायिक झालेल्या ४५ सिंधी नागरिकांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील नरक यातनांपासून सुटका झाल्याचा आनंद त्या नागरिकांच्या तोंडवळ्यावर दिसून येत होता.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags भारत, राष्ट्रीय Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/579", "date_download": "2019-07-16T10:03:12Z", "digest": "sha1:YUD2F5KKXJIYDB5ICFHYSNSVAWNOYS2F", "length": 13034, "nlines": 57, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लोकमान्य टिळक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n२३ जुलै २००७ - आज लोकमान्य टिळकांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती समारोप झाला. त्या निमित्ताने आधी एक सकाळ मधील बातमी माहीती साठी :\nपाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा\nपुणे, ता. २० - लोकमान्य टिळक यांच्या १५० व्या जयंती वर्षाची सांगता होत आहे. या वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आले आहे. ........\nपंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत २३ जुलैला आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमात या नाण्याचे अनावरण होणार आहे.\nलोकमान्य टिळकांच्या जीवनाचा वेध घेणारा \"मेकर ऑफ मॉडर्न इंडिया' हा ग्रंथ टिळक स्मारक ट्रस्टच्य�� वतीने तयार करण्यात आला असून, या ग्रंथाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉ. दीपक टिळक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या आठवणी; तसेच लोकमान्यांची दुर्मिळ छायाचित्रे आदींचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.\nडॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, \"\"नवी दिल्लीत तीन मूर्ती भवन या ऐतिहासिक वास्तूत हा कार्यक्रम होणार आहे. केसरी-मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी गृहमंत्री शिवराज पाटील, कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.''\nलोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे एक ऑगस्टनंतर पुण्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nटिळकांच्या त्यांच्या सहकार्‍यांनी, विरोधकांनी, पाश्चात्यांनी आणि सामान्यांनी सांगून ठेवलेल्या आठवणी वाचायला लागले की या माणसाचे महानपण समजते. तुर्तास मी एक आठवण खाली देत आहे. ही फेरोजशहा मेहतांबद्दलची आहे. (फिरोजशहा आणि टिळक हे राजकारणात कट्टर विरोधक होते). (संदर्भः आठव्णी व आख्यायीका: खंड २, पा. ४४)\nबामणगावकर यांची ही आठवण, \"त्या वेळी दक्षिण अफ्रिकेत म. गांधींची सत्याग्रहाची चळवळ चालू होती. टिळक मंडालेच्या तुरूंगात होते. गोखले द. अफ्रिकेत शिष्ठाईसाठी गेले होते. फेरोजशहांनी गांधींच्या चळवळिसाठी निधी जमा करण्याचे काम चालविले होते. त्यांना वर्‍हाडच्या तरूण मंडळींनी प्रतिसाद दिला म्हणून त्यांना फेरोशहांचे अभिनंदनपर पत्र आले. टिळक तुरूंगात असताना नवी चळवळ उभी करावी व फेरोजशहांनी तिचे नेतृत्व करावे अशी या तरूणांची अपेक्षा होती. या करिता चर्चा करण्यासाठी त्यांनी फेरोजशहांची भेट मागून वेळ ठरवून घेतली. तपस्वी बाबासाहेब परांजपे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब सोमण व बामणगावकर ही मंडळी फेरोजशहांना भेटली आणि कोणत्या धोरणाने चळवळ व्हावयास हवी हे सांगून या तरूण मंडळींनी फेरोजशहांना नेतृत्व करण्याची विनंती केली. फेरोजशहांनी ही विनंती नाकारली. नकार देताना तेथे बसलेल्या वाच्छा व हॉर्निमन यांच्याकडे वळून फेरोजशहा म्हणाले, \" पहा हे महाराष्ट्राचे रक्त ... शिवाजी व टिळक जो पर्यंत महाराष्ट्राच्या तरूणात जागृत आहेत तो पर्यंत म���ाराष्ट्रच हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवील.\" मग या तरूणांना ते म्हणाले, \" तुमचे पुढारीपण स्वीकारवायला टिळक लायक, मी नाही. आम्ही आनते आहो, पण सुखाला सर्वस्वी दूर लोटून देशसेवा करण्याइतके तेज आमच्यात नाही हे मी कबूल करतो. असे जरी आहे तरी देशसेवा घडावी ही माझी इच्छा आहे. टिळकांसारखे लोक धैर्याने व त्यागाने परिस्थिती निर्माण करू शकतात; तर आम्ही लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन देशाच्या पदरात टाकतो.\"\nअवांतरः एका पुस्तकात वाचल्याचे आठवते, पण ते पुस्तक आत्त्ता जवळ नाही म्हणून संदर्भ देऊ शकत नाही - ऍर्नॉल्ड टॉयनबी हा प्रसिद्ध इतिहासकार भारतात फिरयला आला होता. तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात चालू होती. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी त्याने भेट घेतली असता मोरारजी महाराष्ट्र आणि चळवळीबद्दल उलट सुलट बोलले आणि मुंबई मिळू शकणार नाही वगैरे म्हणाले. त्यावर नंतर टिपण्णी करताना टॉयनबी फेरोजशहांप्रमाणेच म्हणाला की, \"जो पर्यंत शिवाजी आणि टिळकांना हा महाराष्ट्र विसरणार नाही तो पर्यंत तो (तत्कालीन चळवळीत) हरण्याची शक्यता नाही.\"\nटिळक स्मारक संस्थेच्या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nलोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त म.टा. ने ग्लोबल टिळक पुरवणी काढली आहे. बरेच वैविध्यपुर्ण लिखाण, विशेष करून त्यांच्या धाकट्या मुलाबद्दलचे, श्रीधरपंतांबद्दलचा लेख (ओळख सिंहाच्या छाव्याची)वाचण्यासारखे आहेत असे वाटले.\nआताच्या महाराष्ट्राला त्याचा पत्ताच नाही.\nचांगला लेख.. गेले दोन चार दिवस मी ही या पुरवणीची वाट पाहत होते.\nत्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. पण त्याकाळच्या महाराष्ट्राला तसं वाटलंच नाही आणि आताच्या महाराष्ट्राला त्याचा पत्ताच नाही.\nश्रीधर पंतासारखेच दुसरे ज्यांचे थोडेतरी नावा माहीत आहे ते म्हणजे र.धों. कर्वे - धोडो केशव कर्व्यांचे सुपुत्र. काळाच्या खूप पुढे असल्याने समाजाला त्यांचे म्हणणे पचनी पडले नाही. त्यांनी खूप हलाखीत दिवस काढल्याचे माहीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/stealing-case-in-dhule-6003382.html", "date_download": "2019-07-16T10:41:35Z", "digest": "sha1:4BINW4PUIHWSLFA7WZLWIXZJD4HV3KBG", "length": 11839, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Stealing case in Dhule | लग्नासाठी बाहेरगावी गेल्याचे पाहून चाेरट्यांनी मारला डल्ला; घर बांधण्यासाठीची उसनवार तसेच भिशीची रक्कम लांबवली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलग्नासाठी बाहेरगावी गेल्याचे पाहून चाेरट्यांनी मारला डल्ला; घर बांधण्यासाठीची उसनवार तसेच भिशीची रक्कम लांबवली\nबंद घराचे कुलूप ताेडून अडीच लाखांची चाेरी\nधुळे- लग्नासाठी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत चाेरट्यांनी घरफाेडी करून अडीच लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. यात अहिरराव कुटुंबीयांनी घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेली व भिशीची आलेली रक्कम चाेरट्यांनी लांबवली. चाेरट्यांचा माग घेण्यासाठी रात्री श्वान पथकाला पाचारण केले. वीरू नामक श्वानाने अंधारातही चाेरट्यांचा मार्ग शाेधला. याप्रकरणी मध्यरात्री दीड वाजता गुन्हा दाखल झाला. देवपूर पोलिसांनीही रात्रीतून तपास हाती घेत गती दिली. लवकर या गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nशहरातील मोठा पूल व आग्रारोडला लागून असलेल्या पांचाळवाड्यात संजय छगन अहिरराव यांचा रहिवास आहे. लग्नानिमित्त अहिरराव कुटुंब शनिवार (दि. २९)पासून बाहेरगावी गेले हाेते. मंगळवारी रात्री उशिरा ते घरी परतले. या वेळी दरवाजावरील कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे अहिरराव कुटुंबीयांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा कपाटात सुरक्षित ठेवलेली अडीच लाखांची रोकड नव्हती. यामुळे अहिरराव यांनी लागलीच देवपूर पोलिसांना बोलावले. यानंतर काही वेळातच पोलिस पथक आले. तर मुख्यालयातून श्वान पथकालाही बोलावण्यात आले. वीरू या श्वानाला घेऊन पोलिस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. या श्वानाला पोलिसांनी तुटलेले कुलूप व दरवाजाच्या कडीचा गंध दिला. यानंतर घरात घुटमळल्यानंतर वीरुने बाहेरचा रस्ता धरला. घराबाहेर येऊन उजवीकडे वळण घेत रस्त्यापर्यंत तो आला. याठिकाणी त्याने भुंकून पोलिसांना संकेत दिले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा मार्ग कळला. तर देवपूर पोलिसांनीही रात्रीतून तपासाला सुरुवात केली. श्वानाने दाखवलेल्या मार्गासोबतच त्यांनी परिसरातील काही जणांकडे विचारपूस केली. चोरटा याच परिसरातील असावा असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे रात्रीप्रमाणे बुधवारी सकाळीही चौकशी सुरू होती. तर संजय अहिरराव ( वय ४८) यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री ठीक दीड वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक स्वप्निल कोळी या घटनेचा तपास करत आहेत.\nपांचाळवाडा हा परिसर दाट वसाहतीचा आहे. मुख्यत: श्रमिकांची वसाहत म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. दाट वसाहत असताना चोरट्यांनी चक्क दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करेपर्यंत कोणाला चाहूल का लागली नाही, हा मुख्य प्रश्न आहे. वास्तविक दाट वसाहतीत शिरून चोरी करण्याची हिंमत चोरटे दाखवत असतील तर कॉलनी व सोसायटी-संकुलांमध्येही चोरटे सहज हात साफ करू शकतात. त्यामुळे नागरिकांनीही सजग होणे गरजेचे आहे.\nघटनेनंतर लागलीच तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी काही जणांकडे चौकशीही सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता लवकरच या गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास आहे. चोरटा याच परिसरातील असल्याचा संशय आहे. -स्वप्निल कोळी, पोलिस उपनिरीक्षक, देवपूर पोलिस ठाणे\nअहिरराव यांना शहरापासून जवळ असलेल्या बाळापूर शिवारात घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी काही पैसा गोळा केला होता. तर आपल्या एका जवळच्या नातलगाकडून एक लाख रुपये उसनवार घेतले होते. शिवाय भिशीचे पैसेही त्यांना मिळाले होते. त्यामुळे लग्नावरून आल्यावर घर बांधकामाकडे लक्ष देण्याचा त्यांचा विचार होता; परंतु त्यापूर्वीच चोरट्यांनी संधी हेरली.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/more-than-2-crore-registration-for-the-prime-ministers-crop-insurance-scheme-in-maharashtra/", "date_download": "2019-07-16T10:14:37Z", "digest": "sha1:HCT2HR22HSDS3SNUHQDJTKYTDCG2JCYN", "length": 9433, "nlines": 82, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2 कोटींहून अधिक नोंदणी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमहाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2 कोटींहून अधिक नोंदणी\nनवी दिल्ली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात देशभरातील 10 कोटी 91 लाख 44 हजार 982 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील 2 ��ोटी 21 लाख 38 हजार 607 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.\nशेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशभर 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे\n2016-17 मध्ये 1 कोटी 20 लाख नोंदणी\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप हंगाम 2016 मध्ये सुरुवात झाली यावेळी राज्यातील 1 कोटी 9 लाख 97 हजार 398 शेतकऱ्यांनी नोंदणी केली याच हंगामात देशभरातील 27 राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण 4 कोटी 2 लाख 58 हजार 737 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.\n2016-17 च्या रब्बी हंगामात राज्यातील 10 लाख 8 हजार 532 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण 1 कोटी 70 लाख 56 हजार 916 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. महाराष्ट्रात 2016 खरीप आणि 2016-17 च्या रब्बी हंगामात एकूण 1 कोटी 20 लाख 5 हजार 930 शेतकऱ्यांनी नोंदणी केली.\n2017-18 मध्ये 1 कोटी 1 लाख नोंदणी\nराज्यात 2017 खरीप आणि 2017-18 च्या रब्बी हंगामात एकूण 1 कोटी 1 लाख 32 हजार 677 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती. 2017 च्या खरीप हंगामात राज्यातील 87 लाख 68 हजार 211 शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर देशभरातील 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण 3 कोटी 47 लाख 76 हजार 55 शेतकऱ्यांनी या हंगामात नोंदणी केली. 2017-18 च्या रब्बी हंगामात राज्यातील 13 लाख 64 हजार 466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण 1 कोटी 70 लाख 53 हजार 274 शेतकऱ्यांनी नोंदणी केली.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/actress-mp-nusrat-jahan-weddin/183792.html", "date_download": "2019-07-16T11:20:17Z", "digest": "sha1:HHSI7KPN24NVG6W7GAQZF3PUVKY7FMCD", "length": 20752, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra खासदार नुसरत जहाँच्या रिसेप्शन पार्टीला दिग्गजांची उपस्थिती", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nखासदार नुसरत जहाँच्या रिसेप्शन पार्टीला दिग्गजांची उपस्थिती\nप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ यांनी लग्नानंतर गुरुवारी कोलकातामध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं. कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत त्यांनी टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मित्र-परिवारासाठी त्यांनी कोलकातामध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला राजकीय नेते व सिनेसृष्टीतील कलाकारसुद्धा उपस्थित होते. कोलकातामधल्या आयटीसी रॉयल इथं हा शाही कार्यक्रम पार पडला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा कार्यक्रमाला हजे��ी लावली. यावेळी नुसरतची खास मैत्रीण व खासदार मिमी चक्रवर्ती आवर्जून उपस्थित होती. सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता. नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nखासदार नुसरत जहाँच्या रिसेप्शन पार्टीला दिग्गजांची उपस्थिती\nआशा भोसले यांना स्वामीरत्न पुरस्कार\nइंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये झळकणार ‘गली बॉय’\nराजस्थानची सुमन राव 'फेमिना मिस इंडिया'\nझीनत यांना जीवनगौरव पुरस्कार\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://events.mumbaihikers.com/forums/topic/nandu-chavan-donates-to-nisarga-mitra-rescue-team/", "date_download": "2019-07-16T10:04:08Z", "digest": "sha1:KT7E223MRYSNPKPDISK5NYR4DV7AIZZX", "length": 7560, "nlines": 112, "source_domain": "events.mumbaihikers.com", "title": "Nandu Chavan donates to Nisarga Mitra Rescue Team - Mumbai Hikers", "raw_content": "\nसहयाद्री परिसरात विविध किल्ले, घाटवाटा,सुळके,नद्या,तलाव,घळी, जंगल,रानवाटा,यांची रेलचेल आहे. पूर्वी काही ठराविक मंडळी यांचा आस्वाद घ्यायला डोंगर जवळ करायचे. कालपरत्वे भटकंती चे प्रमाण खूप वाढले.झुंबडीच्या झुंबडी डोंगराकडे धावू लागल्या आणि सुरू झाले अपघातांचे पर्व.\nअपुरी माहिती,गिर्यारोहणाच्या बेसिक ज्ञानाचा अभाव, मद्यधुंद अवस्था, ग्रुपची मोठी संख्या, अपुरी साधने यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढते राहिले. या अशा अडकलेल्या, चुकलेल्या, किंवा मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना वाचवण्याचे किंवा त्या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी काही संस्था स्वतःहून काम करू लागल्या.\nकुठल्याही प्रकारच्या शासकीय मदतीशिवाय आणि कुठलाही मोबदला न घेता या संस्था स्वतः पदरमोड करून हे कार्य करत आल्या. त्यांच्या या कार्याला समाजातील विविध माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. सत्कार झाले.पुरस्कार मिळाले. मान्यवरांकडून शाबासकी मिळाली.\nया कामासाठी एक व्यक्ती पडद्याआड राहून सतत मदत करत आली. जी कधीच पुढे आली नाही. रेस्क्यू साठी लागणारी साधने(वॉकीटॉकी,स्ट्रेचर, हार्डवेअर) या रेस्क्यू टीम ला विनामोबदला पुरवत आली.\nही व्यक्ती आहे श्री नंदू चव्हाण Nandu Chavan\nमनमिळाऊ, सहनशील आणि सगळ्याच गिर्यारोहकांचा हा उत्तम मित्र. काबाडकष्ट करून आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला Mountain Sports Academy\nजॉय ऑफ हॅप्पीनेस.च्या माध्यमातून आदिवासी जनते पर्यंत याने मदतीचा हात पोहचवला.\nअशा ह्या आमच्या मित्राने निसर्गमित्र च्या रेस्क्यू टीम ला\nSpine Board Stretcher नेहमीप्रमाणे मोफत उपलब्ध करून दिले आहे.\nनंदू निसर्गमित्र संस्था आपली नेहमीच आभारी राहील.\nआजपर्यंत आपण केलेल्या मदतीमूळे अनेक जणांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले आहे.रेस्क्यू टीम च्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सुद्धा या साधनांचा उपयोग झाला आहे.\nपडद्यामागील या हिरोला निसर्गमित्र चा सलाम\n– निसर्गमित्र रेस्क्यू टीम\nपडद्यामागील सूत्रधारसहयाद्री परिसरात विविध किल्ले, घाटवाटा,सुळके,नद्या,तलाव,घळी, जंगल,रानवाटा,यांची रेलचेल आहे. पूर्वी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/story-of-indias-first-encounter-by-ajay-raj-sharma/", "date_download": "2019-07-16T11:02:10Z", "digest": "sha1:ZKVGEK4QOQW33W3O7KSJ4NOQI2I2FPV5", "length": 17993, "nlines": 132, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन माहितीच्या अधिकारात त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार...\nत्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले.\nप्रदिप शर्मा, दया नायक, साळसकर असे कित्येक अधिकाऱ्यांची नाव आली की पहिला शब्द येतो तो एन्काउंटर स्पेशॅलिस्ट. कित्येक गुंडाचा य़शस्वी ��ातमा करुन या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला वेळीच वेसण घातली. पण भारतात या एन्काउंटर सुरवात कधी आणि कशी झाली विचारलं की अनेकांकडे उत्तर नसतं. हि गोष्ट त्याच पहिल्या गोळीची ज्यामुळे भारतात एन्काउंटरचा प्रकार सुरू झाला.\nदिल्लीचे माजी पोलीस कमिशनर अजय राज शर्मा हे देशात एन्काऊंटरची सुरुवात करणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. १९७० साली त्यांनीच चंबळच्या खोऱ्यातील ‘जंगा-फुला’ गँगचं एन्काऊंटर घडवून आणत उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या महाबीर सिंह या आपल्या शूरवीर पोलीस अधिकाऱ्याच्या ‘जंगा-फुला’ गँगमधील ‘गुल्लो’ या महिला डाकूने केलेल्या हत्येचा बदल घेतला होता.\nनेमकं काय झालं होतं..\nअजय राज शर्मा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, सत्तरच्या दशकात चंबळच्या खोऱ्यात सक्रीय असलेल्या ‘जंगा-फुला’ गँगने एका शाळकरी मुलांच्या बसचं अपहरण केलं होतं. या बसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसमध्ये कार्यरत असलेले महाबीर सिंह हे देखील होते.\nअपहरण केल्यानंतर गँगच्या डाकुंनी महाबीर सिंह यांना बसमधून निघून जाण्यास सांगितलं. परंतु महाबीर सिंह हे आपल्या नावाप्रमाणेच शूर-वीर होते. ही बस आपल्या मृतदेहावरूनच जाईल असा पवित्रा त्यांनी घेतला.\nहातात कुठलंही शस्त्र नसताना महाबीर सिंह ‘जंगा-फुला’ गँगच्या २५-३० डाकुंना त्यांनी आवाहन दिलं. त्यातल्या एका डाकूशी त्याची रायफल हिसकावताना त्यांची झटापट झाली. प्रकरण हाताबाहेर जातंय असं लक्षात आल्यानंतर गँगमधील महिला डाकू गुल्लो हिने निशस्त्र महाबीर सिंह यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.\nअजय राज शर्मा ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी आपल्या शूरवीर पोलीस अधिकाऱ्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून त्यांना रडूच कोसळलं.\nत्यावेळीच अजय राज शर्मांनी मनाशीच प्रतिज्ञा केली की महाबीर सिंह यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि आपल्या डोळ्यातून गाळलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यायचा.\n१९७० सालच्या जून महिन्यात अजय राज शर्मा यांना प्रमोशन मिळालं आणि ते उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक झाले. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘ऑपरेशन चंबळ घाटी’ हातात घेतलं. जबाबदारी होती अर्थातच शर्मा यांच्यावरच.\nया ऑपरेशनसाठी शर्मा यांना मुबलक प्रमाणात शस्त्र��स्त्रे पुरविण्यात आली. ऑपरेशनसाठी आपल्या पसंतीनुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमची निवड करण्याची सूट देण्यात आली. हाताशी सगळं काही होतं, फक्त त्या भागात चांगलं ऑफिस नव्हतं अशावेळी शर्मांनी थेट आगरा सर्किट हाउसलाच आपलं ऑफिस बनवलं.\nबदला पूर्ण करण्यासाठी केली उत्तर प्रदेशची सीमा पार केली\nकाही दिवसातच बातमी समजली की ‘जंगा-फुला’ गँग राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील ‘तोर’ या गावात थांबलेली आहे. जशी बातमी मिळाली तशी अजय राज सिंग आपल्या टीमला घेऊन ‘तोर’च्या दिशेने निघाले.\nकायदेशीर कचाट्यात अडकू नये यासाठी त्यांनी थेट धौलपूरच्या अॅडीशनल एसपीच्या घरी बस्तान बसवलं. प्रकरण राजस्थान पोलिसांच्या अखत्यारीत येत असूनही शर्मा यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश पोलिसांनी तेर गावाला घेरलं आणि ‘जंगा-फुला’ गँगच्या डाकुंवर गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला.\nदोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला. विशेष म्हणजे हे सगळं भर दिवसा घडत होतं. दिवस मावळेपर्यंत ‘जंगा-फुला’ गँगमधील ३ कुख्यात डाकू पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते.\nया पोलीस चकमकीची बातमी समजल्यानंतर भरतपूरचे पोलीस अधीक्षक नारायण सिंह देखील लवाजमा घेऊन घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी शर्मा यांच्या तुकडीसाठी मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था केली.\nनारायण सिंह यांच्या या कृतीने आपल्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर अजूनच वाढल्याचं अजय राज शर्मा सांगतात. दुसऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी आपल्या सीमेत येऊन कारवाई करत असताना त्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून शक्यतो मनाचा इतका मोठेपणा दाखवला जात नाही.\nपुढचे २२ तास पोलीस आणि ‘जंगा-फुला’ गँगमध्ये गोळीबार होत राहिला. या कारवाईमध्ये ‘जंगा-फुला’ गँगचे जवळपास १३ डाकू मारले गेले. या कमी नारायण सिंह यांच्या अनुभवाचा देखील फायदा झाला.\nअजय राज शर्मांनी महाबीर सिंह यांच्या हत्येचा बदला ‘जंगा-फुला’ गँगमधील १३ डाकूंचा खातमा करून पूर्ण केला \nहे ही वाच भिडू\nफुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता \nफुलन देवीचा मारेकरी शेरसिंग राणा, फुलनदेवीच्याच वाटेवरून जातोय\nपोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी \nपोलीस पाटलांच्या झटापटीत बिबट्या खल्लास \nPrevious articleसाहिरच्या शायरीमागची कहाण��� \nNext articleएव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारा पहिला भारतीय \nकाय होता, मानवत खून खटला…\nमला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला \nशिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. \nनिशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.\nमुख्यमंत्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला \n[…] त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते … […]\n[…] त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते … […]\nदिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं \n[…] त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते … […]\nत्यांनी “बनवाबनवी” सारखा तुफान सिनेमा लिहला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/central-cabinet-approves-new-motor-vehicle-act-bill-to-be-tabled-soon-1561447165.html", "date_download": "2019-07-16T10:40:21Z", "digest": "sha1:EBMMFZMSHGJH4YNM3YBE4IAKIXQQAHH5", "length": 8806, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Central Cabinet Approves New motor vehicle Act Bill, to be tabled soon | आता विना हेलमेट गाडी चालवल्यास हजार रुपये, विमा नसल्यास 2 हजारांचा दंड; अल्पवयीन असल्यास पालकांना होणार शिक्षा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआता विना हेलमेट गाडी चालवल्यास हजार रुपये, विमा नसल्यास 2 हजारांचा दंड; अल्पवयीन असल्यास पालकांना होणार शिक्षा\nनवीन मोटर वाहन कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, एक लाखांपर्यंत दंडाची तरतूद\nनवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटर वाहन घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. सुधारित विधेयकात आता वाहन आणि ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि एमरजेंसी वाहनांना वाट न देणाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. क्षमतेपेक्षा जास्त स्पीडने वाहन चालवल्यास 1 हजार रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाचा प्रस्ताव आहे. वाहन परवाना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास टॅक्सी चालकांना 1 लाख रुपयांचा भुर्दंड बसेल. ओव्हरलोडिंग वाहनांवर सुद्धा यापुढे कठोर कारवाई केली जाईल. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक केल्यास 20 हजार रुपयांचा दंडा आकारला जाईल.\nनियम मोडणारा अल्पवयीन असल्यास पालकांना शिक्षा\n> केंद्रीय म��त्रिमंडळाने सोमवारी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. सोबतच, संसदेच्या चालू अधिवेशनातच ते दोन्ही सभागृहात मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. वृत्तसंस्थेने सुत्रांच्या आधारावर ही माहिती दिली आहे.\n> नवीन प्रस्तावात विमा नसलेले वाहन चालवताना आढळल्यास 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर हेलमेट नाही वापरल्यास 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत. यासोबतच, 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याचा देखील प्रस्ताव आहे.\n> विशेष म्हणजे, पालकांनीच आपल्या पाल्यांना वाहन नियमांचे पालन करण्यासाठी तयार करावे यावर भर देण्यात आला आहे. कारण, यापुढे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास संबंधित दंड वाहनमालक आणि त्यांच्या पालकांना भरावा लागेल. यामध्ये गंभीर प्रकरणांत 3 वर्षांपर्यंतची कैद आणि 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.\n> ट्रॅफिक नियम मोडल्यास सध्या 100 रुपये दंड आकारला जातो. प्रस्तावात किमान दंड 500 रुपये करण्यात आला आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास 500 च्या ठिकाणी 2000 रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो.\nToll / रस्ते चांगले हवे असतील तर टोल भरावाच लागेल, ते आयुष्यभर बंद ठेवता येणार नाही\nनवे विधेयक : राष्ट्रीय सुरक्षा संस्था दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित\nसरन्यायाधीश गोगोई वकिलाचे न ऐकताच म्हणाले, तुम्हाला मेन्शनिंग करताना पाहिले नाही; मागणी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mira-rajput-to-sara-ali-khan-celebrate-lohri-bollywood-celebs-6009042.html", "date_download": "2019-07-16T11:01:26Z", "digest": "sha1:WS66XIHORGV4LKEQVD7MNEVZ6UJKYZCT", "length": 10018, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mira Rajput To Sara Ali Khan Celebrate Lohri, Shahid Kapoor Wife Mira Rajput, Janhvi Kapoor, Anil Kapoor | सासरे-नणंदसोबत मीरा राजपूतने तर आई अमृता सिंहसोबत सारा अली खानने साजरी केली लोहरी, आजीच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या जान्हवी-खुशी-शनाया", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसासरे-नणंदसोबत मीरा राजपूतने तर आई अमृता सिंहसोबत सारा अली खानने साजरी केली लोहरी, आजीच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या जान्हवी-खुशी-शनाया\nअर्जुन कपूरचा लूक पाहून सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली, एक यूजर म्हणाला 'एक दिवस हा फुटून जाईल.'\nनणंद सनासोबत मीरा राजपूत, आई अमृतासोब सारा अली खान आणि जान्हवी कपूर, खुशी कपूर\nएन्टटेन्मेंट डेस्क. देशभरात ल���हरी सण साजरा केला जात आहे, बॉलिवूड सेलेब्सनेही आपापल्या घरी लोहरी सेलिब्रेशन केले. शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतने सासरे पंकज कपूर आणि नणंद सना कपूरसोबत सेलिब्रेशन केले. मीराने सेलिब्रेशनचे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एका फोटोमध्ये मीरा आणि तिची नणंद सनाची खास बॉन्डिंग पाहायला मिळतेय. अजोबा पंकज कपूर यांच्यासोबत मीशा खुप सुंदर दिसतेय. यावेळी शाहिद कपूरसोबत नव्हता. शाहिद सध्या आगामी चित्रपट 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.\nसारा अली खाननेही साजरी केली लोहडी\n- सारा अली खानने आई अमृता सिंहसोबत लोहरी सेलिब्रेशन केले. आई-लेक दोघींही डिझायनर संदीप खोसलाच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या होत्या. वत्सल सेठने पत्नी इशिता दत्तासोबत मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवला.\n- कपूर कुटूंबानेही सेलिब्रेशन केले. जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर आजीच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या. यावेळी अनिल कपूर, संजय कपूर, बायकोसोबत मोहित मारवाह, अहान कपूर आणि अर्जुन कपूरही उपस्थित होते.\nअर्जुन कपूरच्या लूकची उडवली जातेय खिल्ली\nसोशल मीडियावर अर्जुन कपूरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याचा लूक खुप वेगळा दिसतोय. तो विदआउट दाढी, मिश्यांचा दिसतोय. त्याने व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक लोअर आणि रेड कलरची कॅप घातली होती. एका यूजरने कमेंट करत लिहिले की - 'असे वाटते की, एक दिवस हा फुटून जाईल. अदरक हो गया हे ये आदमी, कहीसे भी बढ रहा है.' एकाने लिहिले - 'हा अंकलसारखा दिसतोय.' एका यूजरने कमेंट करत लिहिले - 'हा स्वतःला मलायकाच्या वयाचा बनवतोय.' तर काही यूजर्सने विचारले की, 'मलायका कुठे आहे\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लोहरी सेलिब्रेट करतानाचे सेलेब्सचे फोटोज...\nअर्जुन कपूर, वत्सल सेठ आणि इशिता दत्त\nनात मीशा कपूरसोबत पंकज कपूर\nजान्हवी कपूर आणि खुशी कपूर\nबायकोसोबत मोहित मारवाह आणि अनिल कपूर\nसंजय कपूर, शनाया कपूर, अहान कपूर\nकपिल शर्माच्या दिल्ली रिसेप्शनचे नवीन फोटोज आले समोर, पार्टीमध्ये पत्नी नाही तर आईसोबत पोहोचला क्रिकेटर युवराज सिंह, सलमानच्या भावासोबत मस्ती मूडमध्ये दिसला कॉमेडियन\nदिल्लीमध्ये झाले कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन, पत्नी गिन्नीसोबत दिसला रॉयल लूकमध्ये, दोघांनी घातला होता मॅचिंग ड्रेस\nप्रोड्यूसरच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये नवरीप्रमाणे नटून पोहोचल्या रेखा, ग्रीन साडी, बिंदीया आणि हातभर बांगड्या, तर पत्नी जयासोबत दिसले बिग बी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/police-denies-help-to-blood-stained-injured-brother-and-sister-video-goes-viral-1561467855.html", "date_download": "2019-07-16T10:49:05Z", "digest": "sha1:AXXNHI6ZGNCAG2DJLMFBHS2YFEEPVVLA", "length": 8513, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police Denies Help To Blood Stained, Injured Brother And Sister, Video Goes Viral | रक्तरंजित बहिणीला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला युवक, पोलिसांनी तक्रार न घेताच हकलून लावले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरक्तरंजित बहिणीला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला युवक, पोलिसांनी तक्रार न घेताच हकलून लावले\nरक्तात माखलेल्या या भाऊ-बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nलखनऊ - रक्तात माखलेल्या भाऊ आणि बहिणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आपल्या बहिणीला घेऊन पोलिस स्टेशनला पोहोचला. त्याच्या घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला करण्यात आला होता. दोघेही गंभीर जखमी होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेणे तर दूरच उलट पोलिस स्टेशनच्या बाहेरूनच हकलून लावले. हात जोडून एफआयआर लिहिण्याची विनंती केली तेव्हा स्वतःच एफआयआर लिहून आण असे आदेश बजावले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या राजधानातील इटौंजा परिसरात घडली आहे.\nव्हायरल व्हिडिओनंतर एसपी कार्यालयात गेले प्रकरण\nलखनऊच्या इटौंजी येथे राहणारा मोहंमद शाहरुख नावाचा एक युवक अचानक पोलिस स्टेशनला पोहोचला. फेसबूकवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये युवकासोबत त्याची बहीण देखील होती. दोघांच्याही डोके, खांदे आणि गळ्यावरून रक्त वाहत होते. बहीणीला नीट उभे देखील राहता येत नव्हते. पोलिस स्टेशनला आलेला हा युवक वारंवार पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करत होता. एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, शाहरुखच्या घरावर अचानक एका टोळक्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याची बहीण, तो स्वतः आणि कुटुंबाचे इतर सदस्य जखमी झाले. कुणीतरी माझ्यासोबत घरी या आणि परिस्थिती पाहा, माझी तक्रार नोंदवून घ्या अशा विनवण्या तो करत होता. परंतु, पोलिस स्टेशनमध्ये तैनात कर्मचाऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेणे तर दूर त्यांना हातही ला��ला नाही. उलट आधी मेडिकल टेस्ट करून ये आणि स्वतः एफआयआर लिहून आण असे आदेश दिले. या प्रकरणाची पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली. तसेच संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारीविरुद्ध तत्काळ चौकशीचे आदेश दिले.\n400 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस आमदार विमानतळावरूनच ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nInspirational: भारताच्या शहीद वैमानिकाची विधवा हवाई दलात होणार सामिल, एसएसबी परीक्षेत झाली उत्तीर्ण\nबिहार, आसामसह ५ राज्यांत ५० लाखांना पुराचा फटका; ब्रह्मपुत्रेचे पाणी आल्याने काझीरंग पार्क बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/five-reasons-why-marriages-dont-work/", "date_download": "2019-07-16T10:36:56Z", "digest": "sha1:HDI4TPQJKEQLEC4UOGYSLJZOVJJMFVR6", "length": 18801, "nlines": 128, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome हुकलय लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.\nलग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.\nलग्न कशी मोडतात.कशीपण त्यात काय. पाहूण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न. त्यात काय एवढं. आपण बसतोय विचार करत. कशामुळे मोडलं काय झालं पण उत्तर मिळत नाही. नेमका नकार का आल्ता ते पण कधीच समजत नाही.\nसगळ्या जगाला टेन्शन आहे. सोयरिक कशी टिकवायची ते. त्याच काळजीपोटी घेवून आलोय लग्न कशामुळ मोडतात त्याची कारणं. काय करा हे वाचा. जमलं तर प्रिन्ट आउट काढा. आम्ही सिंगल लोकांवर केलंल हे उपकार आहे समजा. धन्��वाद म्हणू नका \nभिडू लोकांच जुळणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतोय. तर हा करा वाचायला सुरवात.\n१) डेटा लिक प्रकरण.\nडेटा लिक हे लग्न मोडण्याचं सगळ्यात मोठ्ठ कारण असत. गावातली एक जमातच या कामात सक्रिय असते. रिक्षा, टॉवर अशा नावांशी या लोकांना पंचक्रोशीत मान दिला जातो. हि लोकं काय करतात तर जरा कुठ कुणाच जुळत आलय हे त्यांच्या लक्षात आलं की आपली दहा बारा वर्षापुर्वीची नोंदवही काढतात. या नोंदवहीत पोरगं किंवा पोरगी याची दूसरी कुंडलीच लिहून ठेवलेली असती. दहा वर्षापुर्वी ही पोरगी मारुतीच्या मागच्या झाडाखाली दिसायची वगैरे छाप गोष्टी यात अचूक हेरलेल्या असतात.\nकांद्या पोह्याच्या कार्यक्रमात पहिली दोन तीन वाक्य एकदम मोठ्यानं आणि तिसरं वाक्य हळूच कानात सांगणारी व्यक्ती या जमातीची असते हे ओळखून योग्य वेळीच अशा लोकांना नारळ द्यावा. नाहीतर तुमचा जुना डेटा लिक होवून हात चोळत बसायची वेळ तुमच्याव येवू शकते.\nया लोकांची काही घोषवाक्य –\nते वे… आग आय आय गंडला तुम्ही गंडला सपशेल गंडला करत…\nअहो एक वेळ पुरगी आडात ढकला… पण तो नको…\nते नव्हं पण मला न विचारतां हा शहाणपणा तुम्हाला कुणी कराय सांगितलेलाय…\n२) परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अनुशासन.\nलग्न मोडण्यात या गोष्टींचा वाटा ८० टक्यांहून अधिक असल्याचं जागतिक बॅंकेने डिक्लेर केलय. आमच्यात हे अस चालतच नाही म्हणून वांग्याच्या भाजीत तेल जास्त होतं सांगत लग्न मोडणारी जमात महाराष्ट्रात राहते हे आपणाला विसरून चालणार नाही. अशा वेळी वधू पक्ष आणि वर पक्ष अशा दोन्हीकडच्या लोकांनी आपल्या नेमक्या प्रथा, परंपरा, अनुशासन काय आहेत हे आपल्या घरातील बच्चन कडून समजून घ्यावे लागते.\nदरवेळी घरातील हा बच्चन पुरूष व्यक्तीच असेल असं नाही. लांबची आत्त्या, काकू, मावशी देखील बच्चनची ही भूमिका अचूक पार पाडत असतात. या लोकांना अक्षताला असणाऱ्या तांदळाचा कलर देखील तोंडपाठ असतो हे विशेष. घरात असणाऱ्या कप आणि बश्या देखील एकाच सेटच्या असाव्यात हितपासून ते पोरगी घालवताना पाठ राखणी कोण कशी असावी हितपर्यन्त या व्यक्तींचा मुख्य सल्ला मान्य करावा लागतो. विशेष म्हणजे ही लोकं तज्ञ म्हणूनच उल्लेखली जातात. आपआपल्या बाजूचा व्यक्तीचा योग्य सल्ला घेणं आणि समोरच्या व्यक्तीचा पास चुकवणं हे शेवटच्या दिवसांपर्यन्त रेटण्याच स्किल असावं लागतं.\n३) आहेर, रुखवत, साड्या.\nगावभर चर्चा होणारा सर्वात जलद प्रकार म्हणून आहेर, रुखवत व साड्यांचा उल्लेख करण्यात येतो. लग्नात येणाऱ्या एकूण स्रीया. त्यामध्ये कोणाला साड्या द्याव्यात त्या स्री या. एका साडीची किंमत गुणूले अचूक साड्या देण्याची किंमत व या सर्वाचा लग्नाच्या एकूण खर्चावर होणारा परिणाम याचा ताळमेळ घालत योग्य सन्मान करण्याचं स्किल काही विशिष्ट महिलांकडे असलेलं दिसून येतं. या महिलांना समोर करुन आपलं ध्येय साध्य करण्याचं कोकिळेसारखं स्किल देखील काही महिलांकडे असलेलं दिसून येतं. वरकरणी सोप्पा वाटणारा हा प्रकार काश्मिर प्रकरणाहून गंभीर असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी दिलं आहे.\nपायावर दगड मारुन घेण्याचा हा प्रकार सर्रास चि व चि. सौ. का. यांच्याकडून केला जातो. भावना आवराव्यात, थोडा कंट्रोल करावा, इतक्यात तासन तास फोनवर बोलण्याची गरज नाही अशा साध्या वाटणाऱ्या गोष्टी वयात आलेल्या वधू व वराकडून पाळल्या जात नाहीत. परिमाणी अचानक पणे हे काही रुचल नाही.. लग्न ठरलं आहे म्हणून इतकी सलगी करणं योग्य वाटतं का अशा प्रकारचे टोमणे खावे लागतात. पण हे प्रकरण टोमण्यांपुरतच मर्यादित राहिलं तर ठिक असतं कधी कधी बच्चन कॅटेगरीतल्या लोकांना या गोष्टींचा राग आला तर ठरलेलं मोडायला वेळ लागत नाही. म्हणूनच थोडासा कंट्रोल ठेवण्याचा सल्ला बोलभिडू कडून आपुलकिनं देण्यात येतोय.\n५) राडा करणारी पोरं.\nमहाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारा युवावर्ग आज राडा करणारी पोरं या नावाने ओळखला जातोय. नवऱ्याला घोड्यावर बसवून तासभर नाचवणे, वर पक्षाच्या खोलीच दार बंद वरास अपमानित करत बसणे, मित्राच्या लग्नात सोयरिक जोडण्याचा आतोनात प्रयत्न करणे, फोमचा स्प्रे आणून नवरा नवरीला काश्मिरचा फिल करुन देणे, लग्नाच्या वरातीत नागिण डांन्स करणे, तीस चाळीस व्यक्तींचे गुलाबजाम व श्रीखंडे एकट्याने खाणे अशी प्रमुख काम ही राडा करणारी मुलं करतात.\nहे सर्व एका टप्यापर्यन्त सहन करण्याचं काम अनेक मान्यवर करत असतात मात्र अचानक एखाद्या बच्चन कॅटेगरीतल्या व्यक्तीचा पारा चढला तर भर मांडवातून वरात पुन्हा मागं फिरण्याची शक्यता असते. या गोष्टी हाताळण्यासाठी पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती आपणाला अचूक गर्दीतून हेरावा लागतो. समजणाऱ्या भाषेत समजावणं हे अवघड स्कील असून आत्ता संसारास लागलेल्या व पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती असणाऱ्यास ते अचूक जमतं. हा डाव तुम्हाला साधता आलां तर तुम्हास लग्न मोडणं टाळता येवू शकतं.\nPrevious article‘मोदी-जिनपिंग’ यांच्या एकत्रित बसण्याने काय होणार \nNext articleशेक्सपियरने झपाटलेलं गाव..\nया महाराजांना “सटरफटर” नाव का पडलं \nरोनाल्डो असो वा मेस्सी सगळेच पितात शाहूची लस्सी….\nक्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला…\nकिम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा.\nतैमुरच्या आयाचा पगार पावणेदोन लाख आहे \nदारू, सिग्रेट, विमल, गायछाप, मावा खातो हे नव्या नवरीला अस सांगायचं असतय. - BolBhidu.com November 26, 2018 at 7:55 pm\nपाच मिनीटात युवानेता व्हायचाय, आत्ताच वाचा. - BolBhidu.com January 10, 2019 at 4:11 pm\nपोरींनो, पोरं पाठलाग करतायत फ्रेन्डशीप मागतायत \nजगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची बायको २४ तासाच्या आत त्याला सोडून गेलेली... - BolBhidu.com May 2, 2019 at 2:09 pm\nशरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nमुंबई दरबार June 30, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/isro-mission-2022/", "date_download": "2019-07-16T11:04:21Z", "digest": "sha1:7OSAWBI5JFY3TPKQYZTUVH7K27UOHZWM", "length": 6595, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ISRO mission 2022 Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n२०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला\n२०२२ साली हे मानवासहित यान अंतराळात पाठवण्याची जबाबदारी मोदींनी एका महिलेला दिलेली आहे.\nभारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो\n)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे\n या अत्यंत सहज करता येण्यासारख्या ब्युटी टिप्स ट्राय कराच\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nमेस्सी आणि रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा अज्ञात पहारेकरी गवसलाय\n‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण: सुरेश भटांचे दिव्यार्थी गाणे: मालवून टाक दीप\nसामुहिक बलात्काराची जगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आजही अंगावर काटा आणते\nकाँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार\nपुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर कश्याप्रकारे प्रतिसाद देतं \nएकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची सर्वात थरारक युद्धकथा\nभारतात नोटा कश्या तयार होतात खराब नोटांचं काय करतात खराब नोटांचं काय करतात\nथंड पाण्याने अंघोळ केल्यास काय फायदे होतात \nअभिनंदन सुखरप परतले, पण अशाच तब्बल ५४ वीरांच्या परतण्याची आपण अजूनही वाट बघत आहोत…\nअफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन\nराजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nभारतीय महिला पायलटचं उत्कृष्ट प्रसंगावधान, २६१ प्रवाशांचे प्राण वाचले\nमहाराष्ट्रात ‘ही’ ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे आजही देते ब्रिटीश कंपनीला भाडे\nजगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.swaindia.org/blog/2016/03/", "date_download": "2019-07-16T11:21:57Z", "digest": "sha1:QO7HMXDDQ47373BAMIJIRXULA2SDX7IM", "length": 22093, "nlines": 217, "source_domain": "www.swaindia.org", "title": "March | 2016 | SWA – Blog", "raw_content": "\nहोली गीत – अमित कुमार तिवारी\nहोली आई होली आई (होली गीत)\nगलियों का सन्नाटा टूटा\nदेने को हर कोई बधाई\nहोली आई होली आई\nहुल्लासों की टोली आई 1\nखिडकी से झांके गोरी\nबरसे रंग अबीर गुलाल\nमस्त मगन हो नाचै कबीरा\nफाग गावै मिलके सब आज 2\nघर में बैठी दुबकी मुनिया\nतभी सखी ने कुण्डी खटकाई\nदरवाजे का खटका खोला\nअंजुरी में रंग भर लाई 3\nमजनू की अब बारी आई\nछत से लैला ने पिचकारी चलाई\nभींगा तन और अकुलायो मन\nसुखद प्रणय का वह हर क्षण 4\nठण्डाई पीके डूबी दोपहरिया\nगुलाल में गुलाबी होई गवो मौसम\nधानी चुनर में सिमटे सात रंग\nदादू भी नाचै बचवा के संग 5\nकल तक दुराभाव था जिनमें\nताने रहते थे जो भौंहें\nभूले सारे बैर भाव को\nगले मिले ना देर लगाई 6\nहोली आई होली आई\nहुल्लासों की टोली आई \nआपके आने से (कविता) – ओंकार सिंह ‘विवेक’\nआपके आने से हर मंज़र सुहाना हो गया ,\nहर किसी के दिल में ख़ुशियों का ठिकाना हो गया .\nआपकी आमद के कारण ही हमारी बज़्म में ,\nजो न आते थे कभी उनका भी आना हो गया .\nकिसी के पास खाने को हमेशा तर निवाले हैं ,\nकिसी को पेट भरने के लिए रोटी के लाले हैं .\nमिटेंगी ही नहीं तब तक विषमता की ये खाईँयां ,\nसियासतदान जब तक स्वार्थी और मन के काले हैं .\nहर क़दम हौसले की बात करना ,\nबढ़ के विपदा से दो दो हाथ करना .\nजिस से माँ बाप के ऊँचे रहे सर ,\nआप वो काम ही दिन रात करना .\nरख आँधियों के सामने दीपक को बाल कर ,\nकहने लगें सब वाह कुछ ऐसा कमाल कर .\nलेते हैं जग में लोग तो औरों से प्रेरणा ,\nकायम मगर तू आप ही अपनी मिसाल कर .\n—- ओंकार सिंह विवेक\nप ……प प्रेमाचा – मैनुद्दीन जमादार\nघरात असणारी शांतता समीर ला आता आवडू लागली होती. माहित नाही मागील किती दिवसापासून त्याने घर सुद्धा झाडले नव्हते. स्वतः कधी नुसता सकाळी उठायला उशीर जरी झाला तरी आरडा ओरडा करणारा समीर हल्ली सूर्याच्या तापट सड्यांच्या चटक्याने उठत होता. हो…,एवढा बदलला आणि स्वताला दुनियेपासून वेगळ ठेवण्यासाठी घरात कैद होणारा समीर सगळ्यांच्या स्मरणातून काहीसा गायबच झाला त्याला कारणही तस्सच होत. पण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींना आपण कितपत महत्व देतो यावरून आपल्यातील बदल आपोआपच दिसून येतात त्याला दुसर काही दाखवायची किंवा बदलायची गरज पडत नाही. > नेमक तसच काहीस समीरच्या आयुष्यात झालेलं असाव …… > प्रत्येक सकाळी उशिरा उठणारा समीर आज सूर्याच्या उठण्यापुर्वीच उठला होता. घर तसच होत जस आधी असायचं. कपडे विस्कटलेले, भांडी पडलेली , पेपर चा थर ना थर साचलेला आणि अशा अवस्थेत सकाळी फक्त समीर वाचत बसलेल्या पेपरचा वाऱ्यामुळे येणारा आवाज एकू येत होता आणि त्याच आवाजात घरात असणारी ती शांतता हरवून गेली होती.आणि याच हरवलेल्या क्षणात अचानक दरवाज्याची बेल वाजली, एवढ्या दिवसापासून कोणी फिरकले नाही आणि आज सकाळी सकाळी कोण आले म्हणून समीर लगेचच दरवाजा उघण्यासाठी उठला. दरवाजा उघडला आणि … समीर च्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटले जणू कि काय कोमेजलेल कमळ पुन्हा फुलले. आणि आता मला पण कोण होत त्या दरवाज्यावर याची उस्तुकता लागलेली कि ज्यामुळे हा समीर आज चक्क हसला.. हां….. ती स्पृहा होती . स्प्रुहाचा चेहरा पाहून समीर चा आनंद क्षितीजापलीकडे जाऊन पोहचलेला. दारात उभी असणारी स्पृहा काही न सांगताच सरळ आत आली आणि काही कळायच्या आत तिने काहीतरी शोधाशोध सुरु केली.समीर मात्र फक्त बघत होता. स्पृहा तू आताच आली किती दिवसा���नी जरा बस , जरा बोल आणि मग शोध तुला जे पाहिजे ते आणि घर अजूनही जसच्या तसेच आहे काहीही हलवले नाही मग तर तू ठेवलेली वस्तू तुला लगेच सापडेल. जशी तू गेलीस तुझ्या प्रत्येक त्या आठवणी तश्याच आहेत आणि आता तर काय विस्कटलेल घर हेच माझ्या सोबत असतात. समीरच्या या बोलण्याने स्पृहाचे काळीज हेलकावले आणि क्षणात तिच्या डोळ्यात अश्रुंचे ढग जमा झाले आणि समीरच्या पुढे कस रडायचं म्हणून चहा बनवण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात जाउन ढसाढसा रडू लागली. तीच रडण समीर ला कळत होत आणि तिच्या मनात असणार प्रेम अजूनही तसच होत हे त्याला माहित होत. चहात साखर किती घेणार म्हणून स्पृहाने आतून आवाज दिला, आणि आज जरा गोडच कर म्हणून हट्ट करणारा समीर हा त्याच्या दररोजच्या कडू आयुष्याला विसरण्यासाठी जरासा विसावा शोधत होता. स्पृहाचे अश्रू थांबेनात पण वेळ आता बरीच झाली म्हणून चहाचा कप घेऊन बाहेर समीर च्या नजरेला डावलून शांत बसली. समीर पूर्ण वेडा झाला होता पण त्याला वेड लावणारी स्पृहा सुद्धा आयुष्याला सावरण्यासाठी स्वताला सावरत होती. तिला जे पाहिजे ते बहुदा तिला सापडले होते म्हणूनच हातात काहीतरी घेऊन ती बसली होती. समीरच्या कितीही विचरण्यावरही तिने काहीच सांगितले नाही. चहा संपला चहाची चव जिभेवर रेंगाळत होती तोपर्यंत स्पृहाने जाण्याचा निर्णय घेतला अन समीरचे तोंड पुन्हा हिरमुसले. क्षणभर अजून थांब असा आग्रह करणारा समीर पूर्ण असफल राहिला अन काही कळायच्या आत स्पृहा घरातून जाण्यासाठी उठली. अश्रू अजून रेंगाळत होते अन काळीज बंद पडले होते. तिने अजूनही काहीच सांगितले नव्हते पण जाता जाता तिच्या हातात दोघांच्या घटस्पोटाचे डॉकुमेंट होते जे मागच्या किती दिवसापासून धूळ खात तसेच पडले होते जशी ति या घरातून गेली. त्याच वेळी क्षणभर सगळ सुन्न,काळीज बंद, अन अश्रूंनी डोळ्यांचीही साथ सोडली. आज समीर अन स्पृहा वेगळे झाले पण माहित नाही मनाने ते अजून किती दूर झालेत. काहीश्या शुल्लक कारणांनी वेगळ होण्याची हि रीत खरच नकोशी आहे पण समाजमान्य घेतलेला दुरावा अशा प्रेमाला खरच दूर लोटू शकत नाही. आता फक्त जगण्यासाठी सोबत आहेत अश्रू आणि त्यासाठी लागणारी आठवण.\nतेरी बाहों में होने को जी चाहता है – शालू मिश्रा\nतेरी बाँहों में होने को जी चाहता है,\nफ़ना होने को जी चाहता है…\nतिनका तिनका यादों का,\nपिरोय�� एहसास के धागों में..\nउन धागों से सजने को जी चाहता है,\nफ़ना होने को जी चाहता है…\nबाँहों का तकिया तेरा था,\nउन लबों की नर्मी मेरी थी…\nजब ओस की चादर ने तुझ-मुझपर चांदनी बिखेरी थी,\nलम्हात वो जीने को जी चाहता है..\nफ़ना होने को जी चाहता है…\nमुकम्मल करता तू मेरा जहाँ,\nआबाद न मेरी तन्हाई होती…\nतेरे मासूम से चेहरे ने, न नज़र मेरी चुराई होती,\nइस बात पे लड़ने को जी चाहता है…\nफ़ना होने को जी चाहता है…\nतेरी बाँहों में होने को जी चाहता है,\nफ़ना होने को जी चाहता है…\nदो अक्षर (कविता) – शशि कान्त जुनेजा\nशायर किसी की ज़िंदगी पर ,लिख दो अक्षर दो.\nइक आश्कि इक मेहबूबा,बस नाम बहुत है दो.\nदो अक्षर के बीच छुपी है,पूरी ही रामायण .\nदो दो अक्षर मिलकर ही तो,बनता कोई कारण.\nबस रात बहुत है जीने को,चाहे दिन न हो.\nदो बुँदे अमृत की,दो उसके मीठे बोल\nमिल जाये जिससे जीवन ,वो चीज़ बड़ी अनमोल\nपत्थर को आवाज लगा दे बोल दे पत्थर वो.\nशायर किसी की .,…\nबदनाम बहुत है दुनिया में ,शायर जिसका नाम.\nतलख तरीके अपने उसके , न गैरों से काम.\nहर रिश्ते में इश्क़ छुपा , नाम कोई भी हो\nसो न पाये उठ बैठे वह , ऐसे गुजरें रातें ,\nबिन बोले ही कह जाये , जानी कितनी बातें\nहर कोई समझे अपनी कहानी ,शायर बोल दे तो\nभरी कहानी में भी उसका , नाम कहीं ना आता .\nकौन सा अक्षर. उसकी कहानी, लिखता व तर्पता.\nजाते जाते नाम के अपने , अक्षर बोल दे दो.\nक़ानूनी मामलों में आर्थिक मदद के लिए एसडबल्यूए ने बनायी ‘लीगल एड पॉलिसी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://siddharthshirole.com/environmental-consciousness-with-grammy-winner-ricky-kej/", "date_download": "2019-07-16T10:37:12Z", "digest": "sha1:L4UGUXGLZ3FFORGSEL5CNX4XL76MFNMF", "length": 2493, "nlines": 26, "source_domain": "siddharthshirole.com", "title": "Environmental Consciousness with Grammy Winner Ricky Kej – Siddharth Shirole – General Secretary BJYM", "raw_content": "\nग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज यांनी आयोजित केलेल्या सत्रास भेट दिली. त्यांनी आपले जीवन आणि कला वातावरणातील बदलाबद्दल जागरुकता निर्माण करण्यास समर्पित केले आहे .\nपीएमपीएमएल मध्ये इलेक्ट्रिक बस समाविष्ट करून आपण वातावरणातील बदलांना कसे सामोरे जात आहोत याची चर्चा त्यांच्यासमवेत झाली. या बस ने उपेक्षणीय उत्सर्जन होते व केवळ पुणे शहरालाच नाही तर पूर्ण निसर्गावर याचा उत्तम प्रभाव आहे. माझी सर्वांना विनंती आहे कि त्यांनी हवनामनातील बदलांचा विचार करून आपल्यातर्फे निसर्गहानी होणार आहि याची काळजी घ्यावी. आपल्या छोटयाशा कृतीने निसर्गास मोठा फरक पडू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bus-accident-in-saputara-new-maharashtra-gujrat-border-6050797.html", "date_download": "2019-07-16T10:49:03Z", "digest": "sha1:XZ7QOXKP25XJ5MTD2HIXFI3MDGMLEZBH", "length": 5791, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bus accident in Saputara new Maharashtra Gujrat border | महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भीषण अपघात, बस दरीत कोसळून 12 प्रवासी जखमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहाराष्ट्र-गुजरात सीमेवर भीषण अपघात, बस दरीत कोसळून 12 प्रवासी जखमी\nअपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत\nनंदुरबार- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील सापुतारा येथे एका वळणावर खासगी बस अनियंत्रित झाल्याने बस घाटात पडताना थोडक्यात बचावली आहे. बस दरीच्या वरच्याच बाजुला थांबल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.\nबस सुरतवरून सापुतारा येथे जात असतांना अपघात घडला आहे. बस चालकाचे बसवरील निंयत्रण सुटल्याने बस दरीत पडली, पण ती खाली न जाता वरच अडून बसली त्यामुळे या अपघातात कुठल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाहीये. पण या अपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/from-the-field/359", "date_download": "2019-07-16T11:01:50Z", "digest": "sha1:VNDJRRDB566ADDKOVYS2E4VLMYXY4JLW", "length": 31879, "nlines": 232, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Off the Field Marathi Sports News – Latest Off the field Sports News – Marathi Sport News – Daily Marathi Sports News – Marathi Sports News India", "raw_content": "\nट्रॅकबाबत अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या सूचनेला केराची टोपली\nऔरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलात अॅथलेटिक्स ट्रॅकचे बांधकाम होण्यापूर्वीच २ एप्रिल २००९ रोजी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने अचूक ट्रॅकसाठी लेखी सूचना संकुल समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या सूचनेला क्रीडा खात्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आणि मातब्बरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चुकीचा ट्रॅ��� बांधण्यात आला.या चुकीच्या ट्रॅकमुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असला तरीही विभागीय क्रीडा संकुल समिती अद्याप या चुकीची जबाबदारी...\nदहा वर्षांनंतर प्रथमच असे झाले भारतीय संघात...\nवेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. अभिनव मुकुंद, विराट कोहली आणि प्रवीण कुमार या तिघांनी एकत्रित संघात प्रवेश केल्याने सुमारे दहा वर्षांनंतर भारतीय संघात एकाचवेळी तीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे.अभिनव मुकुंद याने आतापर्यंत भारतासाठी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तर विराट कोहलीने ५९ व प्रवीण कुमारने ५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताकडून कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत मुकुंद २६८ वा, विराट २६९ वा आणि प्रवीण २७० वा खेळाडू...\nबीसीसीआयला हवा खेळाडूंशी त्रिमार्गी करार\nमुंबई- श्रीलंका प्रीमियर लीग (एसएलपीएल) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेटपटू न पाठवण्याच्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामागे खेळाडूंची सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. बीसीसीआयच्या पदाधिकार्याने या संदर्भात दिव्य मराठीशी बोलताना सांगितले, भारतीय क्रिकेट बोर्डाला खेळाडूंसोबत करण्यात येणारा करार हा त्रिमार्गी करार असावा असे वाटते. खेळाडू खेळणार ती फ्रँचायझी, र्शीलंका बोर्ड आणि खेळाडू यांच्यात हा करार असावा अशी अपेक्षा बीसीसीआयची आहे. नेमकी हीच गोष्ट एसएलपीएलमधून गायब आहे. खेळाडूंशी...\nडोपिंग प्रकरणी विपुल थरंगा आयसीसीच्या जाळ्यात\nकोलंबो - गत मार्च महिन्यात झालेल्या विश्वषचक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डोंपिंग करणार्या विपुल थरंगा आता आयसीसीच्या जाळ्यात अडकला आहे. लवकरच विपुलवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयसीसीने दिले आहेत. डोंपिग टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळेच थरंगावर आयसीसीने कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच लवकरच विपुल थरंगा कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.\nइंग्लंडकडून लगान वसूलीसाठी मैदानात युवराज\nनवी दिल्ली - भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार सराव करताना दिसत आहे. सुमारे एक आठवडा आराम केल्यानंतर युवराज पुन्हा मैदानावर उतरला आहे.युवराजने ट्विटरवर लिहिले आहे की, गेल्या एक महिन्यापासून घेतलेल्या आरामानंतर मैदानावर घाम गाळताना चांगले वाटत आहे. मी आता संघात पुनरागमनासाठी तयार आहे. युवराजने न्यूमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, चार सामन्यांची कसोटी मालिका २१...\nन खेळल्याने सचिन गमाविणार कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान\nदुबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यात आराम करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परीणाम त्याच्या कसोटी क्रमवारीवर होणार आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात खेळत नसल्याने त्याच्याबरोबर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला जॅक कॅलिस पहिल्या स्थान मिळविणार आहे.येत्या पंधरा दिवसांत कोणताही सामना खेळणार नसल्याने सचिनच्या क्रमवारीवर परीणाम होणार आहे. गेल्या वर्षी आयसीसीकडून देण्यात येणारा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. सचिनचे दुसरे स्थानही...\nखराब खेळपट्टी पाहून प्रशिक्षक फ्लेचर भडकले\nसबिना: सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच गोलंदाजीसाठी घातक असलेली खराब खेळपट्टी असल्याचे दिसून येताच भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर मैदान समितीवर जाम भडकले. मैदान चांगले असल्याचा दावा करणा-या विंडीज क्रिकेट बोर्डाच्या टेक्निकल समितीच्या अधिका-यांनाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले. आज, सोमवारपासून भारत विरुद्ध यजमान विंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याच्या सरावासाठी मैदानावर जमले असतानाच प्रशिक्षक डंकन यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळेच...\nकिंगस्टन: सोमवारपासून कसोटी क्रमवारीतील नंबन वन टीम इंडियाला यजमान वेस्ट इंडीजचे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आव्हान असेल. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाया खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. गोलंदाजांची तंदुरुस्ती भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. विश्वचषक आणि आयपीएलच्या धूमधडाक्यानंतर महेंद्रसिंग धोनी ब्रेक घेऊन पुन्हा संघात परतला आहे. धोनीशिवाय भारतीय भिंत राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघात परतल्याने टीम इंडियाची फलंदाजी मजबूत झाली...\nहा आहे क्रिकेटमधील रजनीकांत, माइंड इट \nनवी दिल्ली - क्रिकेटमध्ये कोणत्याही संघातील खेळाडू आपल्या संघाला विजयी करण्यासाठी कायम प्रयत्न करीत असतात. कधी-कधी क्षेत्ररक्षक एक-दोन धावा वाचविण्यासाठी सर्वस्व झोकून देतात. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने वेस्टइंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात चौकार वाचविण्यासाठी असे क्षेत्ररक्षण केले की, प्रेक्षक बघतच राहिले. सीमारेषेवर थांबलेल्या मॅथ्यूजने सुरवातीला चौकार वाचविण्यासाठी झेल घेण्याचा प्रय़त्न केला. सीमारेषेबाहेर पडणाऱ्या चेंडूला त्याने हाताने उडवून पुन्हा...\nललित मोदींचा बीसीसीआयवर निशाणा, यूडीआरएस अवलंबिण्याचा दिला सल्ला\nनवी दिल्ली - आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी (यूडीआरएस) वापरण्यात प्रणालीला विरोध करण्यावर बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी ललित मोदी सध्या लंडन येथे राहत आहेत. ललित मोदींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला याबाबत कठोर पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. मोदी यांनी आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे की, यूडीआरएस प्रणाली विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान विश्वासार्ह ठरली होती आणि आता तिचा वापर पूर्णपणे व्हायला हवा. अन्यथा,...\nभारतीय खेळाडूंना परवानगी नाही\nमुंबई : श्रीलंका प्रीमियर लीग या बहुचर्चित क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी दिसते. येत्या १८ जुलैपासून श्रीलंकेत होणा-या या प्रीमियर लीग स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाला अद्याप कोणतीही माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना सहभागी होऊ देण्याची परवानगी देण्याबाबत क्रिकेट बोर्ड सध्या फारसे उत्सुक नाही. आज मुंबईत आय. पी. एल. संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोर्डाचे...\nकिंगस्टोन: येत्या २० जून रोजी होत असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी धोनी, द्रविड, लक्ष्मणसह सर्वच खेळाडू नेटवर सराव करताना दिसून आले. मात्र, यामध्ये मुनाफ दिसत नव्हता. त्यामुळेच पहिल्या सामन्यात मुनाफला विश्रांती देण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट होते आहे. एकदिवसीय मालिकेतील देदीप्यमान यशानंतर मायदेशात विंडीजला कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारण्याची आशा भारतीय संघ बाळगून आहे. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या न���तृत्वाखाली खेळणाया भारतीय संघाचे...\nपार्टी सोडून हरभजन होता गीताबरोबर हॉटेलच्या रुममध्ये\nबॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा हिला चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी, प्रत्यक्ष जीवनात मात्र तिला भरपूर यश मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगची गीताला योग्य साथ मिळत असून, तिने ग्लॅमर जग सोडले तरी तिला फरक पडणार नाही. या दोघांमध्ये असलेल्या संबंधांबद्दल सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असल्याचे स्पष्ट होत आहे.काही दिवसांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय संघातील सर्व सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात...\nशाहिद आफ्रिदीच्या किसमुळे आर्श्चयचकित झाला कॅलीस\nनवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी घातलेल्या वादानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या शाहिद आफ्रिदी यापुढे मैदानावर दिसेल की नाही हे कोणालाच माहित नाही. उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला आफ्रिदी मैदानावरही तेवढाच आनंद लुटतो. एका एकदिवसीय सामन्यात आफ्रिदीने प्रतिस्पर्धी गोलंदाज जॅक कॅलिस याला फ्लाईंग किस दिला होता. तर एकदा संघातील खेळाडूंचे प्रदर्शन पाहून आफ्रिदीने शोएब मलिक आणि कामरान अकमल यांचा किस घेतला होता. त्यामुळे आफ्रिदी पाकिस्तान...\nहेडनच्या बायकोला बघितल्यानेच संपली सायमंड्सची कारकिर्द\nनवी दिल्ली - वेस्टइंडीजमंडळाने ख्रिस गेलवर केलेल्या कारवाईमुळे त्याचे भविष्य संकटात सापडले आहे. गेलचे हे प्रकरणी पाहता अशीच कारवाई करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍण्ड्रयू सायमंड्स याची आठवण येते. गेल प्रमाणेच सायमंड्स आडमुठ्या वागण्यामुळे संघाबाहेर झाला होता.सुरवातीला बांगलादेश दौऱ्यावेळी संघाची बैठक सोडून मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सायमंड्सला संघाबाहेर जावे लागले होते. यानंतर त्याची भारत दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव...\nभारत वेस्टइंडीज पाचव्या सामन्यातील महत्त्वाची क्षणचित्रे\nकिंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स���वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता.भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...\nभारत वेस्टइंडीज पाचव्या सामन्यातील महत्त्वाची क्षणचित्रे\nकिंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स्वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...\nझहीरच्या किसमुळे लागली होती भारत-पाक सामन्यात आग\nनवी दिल्ली - मैदानावर प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचा आनंद घेत असतो. तसेच मैदानावरील प्रेक्षकांचाही चौकार किंवा षटकार मारल्यावर मनोरंजन होत असते. मात्र, कधीकधी प्रेक्षकांतील काहीजण खेळाडूंना घायाळ करतात. पाकिस्तानविरुद्ध कोलकता येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानच्या बाबतीतही असेच काही झाले. त्यामुळे झहीरही हैराण झाला होता. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने झहीर आय लव यू असे पोस्टर लिहून आणले होते. कॅमेरा त्या मुलीवर गेल्यावर ती लाजली. ड्रेसिंग...\nक्रिकेट सोडून इथे रमलाय सचिन तेंडुलकर\nमुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज काल क्रिकेट सोडून वेगळ्याच गोष्टीत व्यस्त आहे. तो इतका व्यस्त आहे की, त्याला दुसऱ्यांना फोन करण्यासही वेळ मिळत नाही.माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार सचिन सध्या आपल्या स्वप्नातील घरात रहायला जाणार आहे. पैरा क्रॉस रोडवर असलेल्या या बंगल्यात सचिन लवकरच रहायला जाणार आहे. सचिनच्या या घराची रचना वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. बाहेरून हे घर तीन मजली दिसते, पण आत गेल्यावर पाच मजली असल्याचे कळून येते. सचिनने बंगल्यात आपल्या कारकिर्दीत...\nआफ्रिदीला कौंटीत खेळण्यास परवानगी, मात्र पीसीबीकडून एक अट\nकर���ची - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिलासा दिला आहे. पीसीबीने आफ्रिदीला कौंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. पण, आफ्रिदीला सिंध न्यायालयात पीसीबीविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. आफ्रिदीने असे केले तर त्याला ना हरकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पीसीबी आणि आफ्रिदी यांच्यात वेस्टइंडीज दौऱ्यापासून वाद सुरु आहे. प्रशिक्षक वकार युनूस यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने आफ्रिदीची कर्णधारपदावरून हाकलपट्टी करण्यात आली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-inward-shortage-vegetables-rates-increased-17742", "date_download": "2019-07-16T11:20:52Z", "digest": "sha1:KWJBPHE72BAMOXLNQZ4JPQHZJAHBCBIB", "length": 25004, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Inward shortage of vegetables; Rates increased | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढले\nगुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढले\nसोमवार, 25 मार्च 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. आवकेत झालेली घट आणि मागणी असल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, घेवडा, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची अवघी सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. आवकेत झालेली घट आणि मागणी असल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, घेवडा, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.\nविविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून स���मारे ८ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून मटार सुमारे ७, तर गाजर सुमारे ६ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेम्पो, बंगलोर येथून आले १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.\nमहाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टोमॅटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी ५, तर फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरची ६ टेम्पो, हिरवी मिरची २ टेम्पो, भेंडी सुमारे ८ टेम्पो, गवार ४ टेम्पो, शेवगा ३ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा - ६०-८०, बटाटा : ७०-१३०, लसूण : २००-४०० आले : सातारी ६००-६५०, बंगलोर -५००-५५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -५००-७००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ५००-७००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी- ४००-४५० पांढरी ३००- ३५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ४००-६००, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १२०-१४०, वालवर : ३००-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ६००-६५०, पावटा : ५००-५५०, मटार : ४५०- ४८०, तांबडा भोपळा : १२०-१६०, चिंच अखंड - ३००-३५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-८००, मेथी : १०००-१४००, शेपू : ३००-६००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-६००.\nफळबाजारात रविवारी (ता. २४) मोसंबी आणि संत्र्यांचा प्रत्येकी सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे २५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिकू ८०० बॉक्स आणि गोणी, पेरु ३०० क्रेट, कलिंगड ३५ टेम्पो, खरबूज २० टेम्पो, तर विविध द्राक्षांची सुमारे २० ��न आवक झाली होती. तर कोकणातून कच्च्या हापूसच्या आंब्याची सुमारे २ हजार पेटी आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३००, (४ डझन) : ५०-१२०, संत्रा : (३ डझन) १५०-३८०, (४ डझन) : ६०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, आरक्ता १०-४० गणेश -५-२०, कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, द्राक्षे : जम्बो (१० किलो) ५००-१०००. सुपर सोनाका - १०००-१२००, शरद सीडलेस (१०)- ६००-११००, कर्नाटक आंबा - तोतापुरी (प्रति किला) ५०-६०, बदाम-५०-७०, मल्लिका -६०७०, हापूस (२ डझन) - ६००-९००, कोकण हापूस (४ ते ८ डझन) १५०० ते ५०००\nफुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१६, गुलछडी : ८०-१२०, बिजली : १०-३०, कापरी : १०-३०, कागडा (बंडल) : १००-२००, मोगरा : २००-३५०, ॲस्टर : १२-१६, (गड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : २०-६०, लिली बंडल : २-५, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-६०.\nनुकतीच झालेली तुकाराम बीज, रविवारी (ता. २४) संकष्ट चतुर्थी आणि सोमवारी (ता. २५) उपवास यामुळे मासळीची मागणी घटली होती. तर होळीनिमित्त किनाऱ्यावर होड्या परतल्याने मासेमारी तुलनेने घटली आहे. परिणामी, देशाच्या पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत असून, आवक आवक कमी असल्याने गेल्या आठवड्यातील तेजी टिकून आहे. तसेच चिकन, अंडी आणि मटणाची मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने यांचे भाव स्थिर होते.\nगणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची १५० किलो, तर नदीच्या मासळी सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ७ टन आवक झाली होती.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :\nपापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : १०००-११००, लहान ८००-९००, भिला : ६५०-७००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६००-६५०, रावस : लहान ६५०-७००, मोठा ८५०, घोळ : ६५०, करली : २८०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग : ४००, पाला : ६००-१२००, वाम : पिवळी लहान ४८० मोठे ८००, काळी : ३२०-३६०, ओले बोंबील : १००-२००\nकोळंबी ः लहान १८०, मोठी ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००\nखाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २८०-३२०, नगली : लहान ३६० मोठी ६००, तांबोशी ४८०-५८०, पालू : २८०, लेपा : लहान १००, मोठे २००-२४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०-१६०, मोठा २००-२८०, पेडवी : ६०-८०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली : १२०-१६०\nनदीची मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३६०, शिवडा : २८०, चिलापी : १२०, मांगुर : १४०, खवली : २४०, आम्ळी : १६० खेकडे : ३२०, वाम : ५२०.\nमटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.\nचिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ५४ प्रतिनग : ४.५.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू राजस्थान गुजरात मध्य प्रदेश madhya pradesh महाराष्ट्र maharashtra टोमॅटो कांदा भुईमूग fruit market डाळिंब पपई papaya द्राक्ष कोकण konkan हापूस फुलबाजार flower market झेंडू ॲस्टर गुलाब rose किनारपट्टी चिकन मटण पापलेट\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ह��� शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tanker-crosses-hundreds-thousands-17792", "date_download": "2019-07-16T11:20:17Z", "digest": "sha1:NBAOYIHVTIP47W3ER35TUR7TJJP3O4N2", "length": 15701, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Tanker crosses hundreds of thousands | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पार\nखानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पार\nमंगळवार, 26 मार्च 2019\nजळगाव : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. टॅंकरची संख्या शंभरीपार पोचली आहे. ही संख्या आणखी १० ते १२ ने वाढू शकते. टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, भूगर्भात पाणीच नसल्याने प्रशासनासमोरही अडचणी आहेत. सर्वाधिक गंभीर समस्या नंदुरबार, शिंदखेडा (जि. धुळे) या तालुक्‍यांमध्ये आहे.\nजळगाव : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. टॅंकरची संख्या शंभरीपार पोचली आहे. ही संख्या आणखी १० ते १२ ने वाढू शकते. टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, भूगर्भात पाणीच नसल्याने प्रशासनासमोरही अडचणी आहेत. सर्वाधिक गंभीर समस्या नंदुरबार, शिंदखेडा (जि. धुळे) या तालुक्‍यांमध्ये आहे.\nनंदुरबार तालुक्‍यात सुमारे ४० गावांमध्ये टंचाईस्थिती बिकट आहे. शहादा, नवापुरातही काही गावांमध्ये जलसंकट आहे. जिल्ह्यात सुमारे ४० टॅंकर सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री व धुळे तालुक्‍यांत संकट वाढत आहे. पांझरा व इतर नदीकाठच्या गावांमध्येही टंचाई वाढली आहे. तापी नदीकाठी स्थिती बरी आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ टॅंकर सुरू आहेत.\nजळगाव जिल्ह्यात सुमारे ४५ टॅंकर सुरू आहेत. पाण्याचे स्राेत तात्पुुरते उपाय करूनही मिळत नसल्याने पाणीटॅंकरनेच पाठविण्याची वेळ आली आहे. टॅंकरचे पाणी ग्रामस्थ धुणी-भांड्यासाठी वापरतात. पण, पिण्याच्या पाण्यासाठी नजीकच्या खासगी जलशुद्धीकरण यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. रोज २० ते ३० रुपयांचे पिण्याचे पाणी काही गावांमध्ये एका घरातील सदस्यांना घ्यावे लागत आहे. कासोदा (ता. एरंडोल, जि. जळगाव), नशिराबाद (जि. जळगाव), आसोदा (जि. जळगाव), कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ग्रामस्थांना टॅंकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत.\nगिरणाकाठच्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहेत. गिरणा नदीत टंचाई निवारणार्थ पाणी सोडले आहे. परंतु, ते सोमवारपर्यंत (ता. २५) नदीच्या शेवटच्या भागात पोचले नव्हते. या आवर्तनामुळे गिरणाकाठच्या ४० ते ५० गावांमध्ये महिनाभर पाण्याची समस्या कमी राहील, अशी स्थिती आहे.\nनंदुरबार तालुक्‍यातील कोळदे, लहान शहादे, पळाशी, धमडाई, पथराई, नाशिंदे, खोंडामळी, तिसी, चौपाळे, कोठली आदी ३१ गावांमध्ये मिरची पिकालाही पाणीटंचाईचा फटका बसला आहे.\nजळगाव jangaon खानदेश पाणी water पाणीटंचाई प्रशासन administrations नंदुरबार nandurbar धुळे dhule\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्���ातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपत��� शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/battle-of-haldighati/", "date_download": "2019-07-16T10:29:24Z", "digest": "sha1:HGFQHIKJPLELFTS6UYOQREXI77DW434M", "length": 6131, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Battle Of Haldighati Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया राजाने तहाची मागणी धुडकावून लावत अवघ्या ४ तासात मुघल सैन्याची दाणादाण उडवली होती\nहळदीघाटच्या लढाईला मुस्लिम मुघल विरूध्द हिंदू राजपूतांच्या सन्मानाचे प्रतिक मानले जाते.\nभारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास\nकुठे बोलल्या जाते ‘संस्कृत’ तर कुठे आहेत ‘सोलर इंजिनीअर्स’, अशी आहेत भारतातील ही ८ गावं\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\nह्या १२ गोष्टी, ज्यांवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय – १००% खोट्या आहेत\nनोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं – अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\n१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का\nगुगलच्या कर्मचाऱ्यांना भारतीय व्यंजनांची मेजवानी देणारा ‘बादल कॅफे’\nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\nया भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून भारतीयांवरील अन्यायाचा असा बदला घेतला होता\nमूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का\nबहावा, गौस आणि मी…\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\nगांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई\nअद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल\n“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-132329.html", "date_download": "2019-07-16T11:08:54Z", "digest": "sha1:6THO4GOAEPSMFUXRFFGW7B4NWDWULSPS", "length": 15472, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेरिकेतल्या वर्षा कलवारनं दिलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड ���पमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nअमेरिकेतल्या वर्षा कलवारनं दिलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण\nअमेरिकेतल्या वर्षा कलवारनं दिलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nफरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nमुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nरायगडवर तरुणाला शिक्षा, पाहा VIRAL VIDEO चे सत्य\nSPECIAL REPORT : गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिर्डी सजली, पाहा VIDEO\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nSPECIAL REPORT : ���ुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nVIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nVIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/irani-trophy-rest-of-india-lead-by-279-runs-342311.html", "date_download": "2019-07-16T11:02:30Z", "digest": "sha1:O4LMVF5KUO3KPNWQWWEQM4OTZCIKAQCN", "length": 11456, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इराणी चषक : शेष भारताचा दुसरा डाव 374 धावांवर घोषित, 279 धावांची आघाडी", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर ��त्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nइराणी चषक : शेष भारताचा दुसरा डाव 374 धावांवर घोषित, 279 धावांची आघाडी\n...अशी कामगिरी करणारा हनुमा विहारी भारतीय इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.\nइराणी चषकात शेष भारताला हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरने मोठी धावसंख्या उभारून दिली. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या शेष भारताच्या दुसऱ्या डावातही सलामीचे फलंदाज मयांक अग्रवाल(27 धावा) आणि अनमोलप्रीत सिंह(6 धावा) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर हनुमा आणि रहाणेने शेष भारताला सावरले.\nहनुमा विहारीने नाबाद 180 धावा केल्या. त्याला अजिंक्य रहाणे 87 आणि श्रेयस अय्यरने नाबाद 61 धावा करत साथ दिली. शेष भारताने दुसरा डाव 3 बाद 374 धावांवर घोषित केला. त्यांनी 279 धावांची आघाडी घेतली आहे.\nया सामन्यात पहिल्या डावात शेष भारताकडून खेळणाऱ्या हनुमा विहारीने शतक केले होते. त्याच्या जोरावरच शेष भारताने 330 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने नाबाद दीडशतक केले.\nगेल्या वर्षी इराणी चषक जिंकलेल्या विदर्भासमोर 330 धावा जास्त नव्हत्या. विदर्भानं पहिल्या डावात 425 धावा केल्या. त्यानंतर पिछाडीवर राहिलेल्या शेष भारताने 3 बाद 374 धावांवर दुसरा डाव घोषित केला.\nगेल्या वर्षीही हनुमा विहारीने इराणी चषकात खेळताना शतक केलं होत. तेव्हादेखील विदर्भाविरुद्ध त्याने 183 धावांची खेळी केली होती. विहारी हा इराणी चषकात सलग तीन शतकं करणारा भारतीय इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/207848.html", "date_download": "2019-07-16T10:41:54Z", "digest": "sha1:C5C3Q4CQIW6B7I47NRHZ2HEN6L3M3U2Q", "length": 17195, "nlines": 189, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "माता आणि बाल आरोग्यावर अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ २० टक्के व्यय - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > माता आणि बाल आरोग्यावर अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ २० टक्के व्यय\nमाता आणि बाल आरोग्यावर अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ २० टक्के व्यय\nकेवळ घोषणा आणि कृतीकडे पाठ फिरवल्यामुळे नागरिकांच्या मनातील सरकारी योजनांविषयी विश्‍वासार्हताच न्यून होत आहे \nमुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पात माता आणि बाल आरोग्यावर वर्ष २०१७-१८ मध्ये केलेल्या तरतुदीं��ैकी ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत आरोग्य विभागाने केवळ २० टक्के व्यय केला आहे.\n१. वर्ष २०१७-१८ मध्ये प्रजनन आणि बालआरोग्य यांवर केवळ २९० कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऑक्टोबरअखेरीस यापैकी केवळ १३५ कोटी २० लाख रुपये व्यय करण्यात आले आहेत.\n२. ५० सहस्र पुरुषांच्या नसबंदीचे उद्दिष्ट ठेवण्यात येऊनही ऑक्टोबरअखेरीस केवळ ४ सहस्र ६५८ शस्त्रकर्मेच आरोग्य विभागाकडून करण्यात आली.\n३. माता आरोग्यासाठी वर्ष २०१७-१८ मध्ये १५० कोटी रुपयांची तरतूद केली; मात्र ऑक्टोबरअखेरीस केवळ ४० कोटी ९९ लाख एवढाच विनियोग केला गेला. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुमाने ५ लाख गर्भवती महिलांना साहाय्य मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात केवळ २ लाख ८१ सहस्र २७ महिलांनाच या योजनांचा लाभ देण्यात आला आहे.\n४. जनआरोग्य संघटनेचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, आरोग्य विभागासाठी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पात केवळ १.१ टक्के एवढीच तरतूद केली जात असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार किमान ४ टक्के तरतूद होणे अपेक्षित आहे. ही अपुरी तरतूद वापरण्यातही आरोग्य विभाग अपयशी झाला असून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.\nयाविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, आधारजोडणीच्या कामात काही अडचणी निर्माण झाल्यामुळे आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या तरतुदींचा पूर्णतः विनियोग होऊ शकला नाही; मात्र उपचारात आम्ही कोठेही अल्प पडलेलो नाही. (प्रत्येक वेळी तांत्रिक अडचणींची ढाल पुढे करणारे शासन जनतेला कधीतरी ‘चांगले दिवस’ अनुभवण्यास देऊ शकते का \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, आर्थिक, प्रशासन, महिला Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतू���\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/221224.html", "date_download": "2019-07-16T11:08:03Z", "digest": "sha1:IG7XVPT76MNZRLVVAUS3TWSFI23HIS3C", "length": 15932, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य शासनाला ४५ एकर जागा देण्याचा रेल्वेचा निर्णय ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य शासनाला ४५ एकर जागा देण्याचा रेल्वेचा निर्णय \nधारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य शासनाला ४५ एकर जागा देण्याचा रेल्वेचा निर्णय \nमुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य शासनाला ४५ एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांच्या उपस्थितीत २४ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारला मिळालेल्या या जागेतील २८.५६ एकर जागा मध्य रेल्वेची, तर १६.४४ एकर जागा पश्‍चिम रेल्वेची आहे. यावर सध्या स्क्रॅप यार्ड, क्रीडा संकुल, सेवा निवासस्थाने, सेवा इमारती आदी वास्तू आहेत.\nया प्रकल्पांतर्गत सध्याच्या जागेवर असलेल्या वास्तूंची ५ एकर जागेवर आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी केली जाईल. उर्वरित ४० एकर जागेत अन्य कोणताही प्रकल्प प्रस्तावित नसल्याने ही जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी वापरली जाईल. त्यासाठी राज्य सरकार रेल्वेला ८०० कोटी रुपये देणार आहे. त्यासह प्रकल्पातून मिळणार्‍या लाभाचा काही भागही रेल्वेला दिला जाईल. हा प्रकल्प २६ सहस्र कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्यात आल्या; मात्र शेवटपर्यंत ‘सेकलिंक’ या एकाच आस्थापनाची निविदा आली होती. त्यामुळे निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर अदानी इन्फ्रा या आस्थापनाने निविदा भरली.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अवैध बांधकाम, प्रशासन, प्रादेशिक, रेल्वे Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-90-percent-grapes-season-overs-sangli-district-18568?tid=124", "date_download": "2019-07-16T11:17:06Z", "digest": "sha1:BOW3EZKKE7QHZZYXZ476YLRQJENNM27M", "length": 15348, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 90 percent grapes season overs in Sangli District | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकला\nसांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकला\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९० टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र न��तर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे दर २० ते २५ रुपये प्रति किलोने वाढले असून सध्या द्राक्षाला २६० रुपये प्रतिचार किलो असा दर मिळत आहे.\nसांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९० टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे दर २० ते २५ रुपये प्रति किलोने वाढले असून सध्या द्राक्षाला २६० रुपये प्रतिचार किलो असा दर मिळत आहे.\nजिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी झाल्याने टँकरच्या पाण्याने बागा जगवाव्या लागल्या. फळछाटणी एकाचवेळी झाली. फळधारणाही चांगली झाली. रोगांचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. बाजारात द्राक्षे एकाच वेळी आली. त्यानंतर थंडी आणि पाऊस यामुळे मालाला दक्षिणेतून मागणी वाढली नाही. त्याचा परिणाम दरावर झाला. सुरुवातीला चार किलोची पेटी २५० रुपयांना विकली गेली. त्यात नंतर मात्र १५० रुपयांपर्यंत घसरण झाली. द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने द्राक्षविक्री करण्याऐवजी बेदाणानिर्मिती करण्याकडे शेतकरी वळाले.\nबेदाण्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांचा वापर झाला. उत्पादन चांगले झाले असले, तरी दर तुलनेने कमीच राहिला, अशी माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १९० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दहा टक्के द्राक्षांची काढणी शिल्लक आहे. जिल्ह्यात द्राक्षे ठेवण्यासाठी शीतगृहांची संख्या कमी आहे. जी शीतगृहे आहेत, त्यामध्ये बेदाणा ठेवला जातो. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी करून ती शीतगृहात ठेवली आहेत. याचा फायदा थेट व्यापाऱ्यांना होणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nना��िक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पु���े ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T11:13:24Z", "digest": "sha1:MEUQXVMT5XRMNLAJCM57KUOVHCLOE2UL", "length": 6086, "nlines": 87, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "विजेते - आंतर महाविद्यालयीन वादविवाद आणि निबंध स्पर्धा - २०१८. - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nविजेते – आंतर महाविद्यालयीन वादविवाद आणि निबंध स्पर्धा – २०१८.\nआंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा\nकनिष्ठ आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा – २०१८\nमा. सौ. अंजली धानोरकर\nकसलेले वक्ते, तब्बल दीड तास चाललेला वाद-विवाद, विनोद, कोपरखळ्या आणि तल्लीन झालेले श्रोते. . . . . रंगलेली संध्याकाळ. . . . . . What a Show . . . . . \nदोन्ही स्पर्धेच्या विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :\nस्पर्धेची काही क्षणचित्रे :\n← शांती नर्सिंग होमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा….\nएक टिप्पणी सोडा Cancel reply\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/news/", "date_download": "2019-07-16T10:48:31Z", "digest": "sha1:AZKQS5GRZSTASOW5HBWXFDJZ7OQYWMHU", "length": 4649, "nlines": 103, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Latest : Bollywood Entertainment News, Headlines, Exclusive News Today - Divya Marathi news", "raw_content": "\nफराह खानने केले होते लंच पार्टीचे आयोजन; या पार्टीत ऋतिक आणि भूमीसह अनेक सेलिब्रिटीजनी लावली हजेरी, पाहा पार्टीचे फोटोज\nआयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट\n'साकी साकी' गाण्याच्या री-क्रिएटवर भडकली कोइना मित्रा, ट्वीटवर व्यक्त केला रोष; म्हणाली - गाण्याचे वाटोळे केले\nऋतिक रोशन गुरु पोर्णिमेनिमित्त आनंद कुमारच्या पाटणा नगरीत जाणार, राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्यांना करणार अभिवादन\nअखेर समोर आला हृतिक-टायगरच्या बहुचर्चित चित्रपटाचा Teaser, परदेशात एकमेकांशी भिडताना दिसले Action Heroes\nबिग बॉस तेलुगुच्या आयोजकांवर महिला पत्रकाराने लावले गंभीर आरोप; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nझाडू पकडण्यावरून सोशल मीडियावर ट्रोल झाली हेमा मालिनी, धर्मेंद्र म्हणाला - मला पण ती वेंधळी वाटत होती\n‘हुडदंग’साठी उत्तर प्रदेशातील काॅलेजला जातोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल\nसैफसोबत ‘जवानी जानेमन’ मध्ये काम करणार नाही करिना; कुब्रा सैत साकारणार सैफच्या गर्लफ्रेंडची भूमिका\nरिया चक्रवर्ती सांभाळतेय सुशांतचे काम, दोघांच्या रिलेशनशिपची इंडस्ट्रीत सुरु आहे चर्चा\n‘मलंग’मध्ये सिरिअल किलरच्या भूमिकेत दिसणार आदित्य रॉय कपूर; नकारात्मक भूमिकेचा सक्सेस रेट वाढला\nपाकिस्तानी अॅक्टर शान शाहिदने शाहरुख खानची उडवली खिल्ली, चाहत्यांनी केले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-worlds-largest-passenger-a-380-airplane-production-will-stop-6022996.html", "date_download": "2019-07-16T10:11:05Z", "digest": "sha1:2RES6UKCNUFKO62BHVYONY6RE6BHWWSC", "length": 11648, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The world's largest passenger A-380 airplane production will stop | जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ए-380 चे उत्पादन होणार बंद; एअर बसने आतापर्यंत विकली केवळ 234 विमाने", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ए-380 चे उत्पादन होणार बंद; एअर बसने आतापर्यंत विकली केवळ 234 विमाने\nयातील ११० विमाने एमिरेट्स एअरलाइनकडे, आता त्यांनीही ३९ विमानांची दिलेली ऑर्डर केली रद्द\nटॉलुसी (फ्रान्स)- जगातील सर्वात मोठे प्रवासी ��िमान ए-३८० चे उत्पादन आता बंद होणार आहे. युरोपियन कंपनी एअर बस आता केवळ अशी १७ विमाने तयार करणार आहे. यातील १४ एमिरेट्स एअरलाइनसाठी, तर ३ जपानच्या एएनए एअरलाइनसाठी असतील. शेवटच्या विमानाची बांधणी २०२१ मध्ये पूर्ण होईल. एमिरेट्स या विमानांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यांच्याकडे सुमारे ११० ए-३८० विमाने आहेत. कंपनीने ५३ विमानांची ऑर्डर दिलेली होती, मात्र काही दिवसांपूर्वी या ऑर्डरची संख्या कमी करून १४ केली आहे. त्यानंतरच एअर बसने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कँटास एअरलाइन्सनेही ए-३८० ची ऑर्डर रद्द केली होती.\nएअर बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम एंडर्स यांनी सांगितले की, हा निर्णय अत्यंत दु:खद आहे. आम्ही यात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, आम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागणार आहे.' उत्पादन बंद झाल्याने एअर बसमधील तीन ते साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. विविध एअरलाइन्स कंपन्यांकडे जोपर्यंत हे विमान राहील, कंपनी तोपर्यंत या विमानाची सर्व्हिसिंग करत राहणार आहे. एमिरेट्सने सांगितले की, ए-३८० विमान २०३० च्या दशकापर्यंत आमच्याकडे राहील.\nउत्पादन बंद करण्याची ४ कारणे\n- नवीन विमान जास्त सक्षम व स्वस्त आहेत. एमिरेट्सने ए-३८० ची ऑर्डर रद्द करून ए-३५० आणि ए-३३० नियो विमान घेण्याचा निर्णय घेतला. ए-३५० ची किंमत ए-३८० पेक्षा सुमारे ३० टक्के कमी आहे.\n- नवीन विमान हलके असते. त्यामुळे कमी इंधन लागते. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चातील ३५ ते ४० टक्के खर्च हा इंधनावरच होत असतो.\n- ए-३८० केवळ मोठ्या विमानतळावर उतरू शकते. सर्व सीट भरलेले असतील तरच फायदा होतो. छोटे विमान कोठेही उतरू शकते.\n- ए-३८० ने २००७ मध्ये पहिल्यांदा उड्डाण घेतले होते. त्यानंतरच जगभरात आर्थिक मंदी आली होती. त्यामुळे याची विक्री कमी झाली.\nपंख इतके मोठे की त्यावर ७० कार उभ्या राहतील\nए-३८० चे उत्पादन २००५ मध्ये सुरू झाले आणि २००७ मध्ये पहिले विमान झेपावले. याचे डॅने (पंख) इतके मोठे आहेत की, त्यावर ७० कार उभ्या करता येतील. त्या काळी ४ इंजिने असलेल्या या विमानाचे खूपच कौतुक झाले होते. यामुळे विमानतळावरील विमानांची गर्दी कमी होईल, असे मानले जात होते. यामुळे खर्च कमी होऊन नफा वाढेल, असे विमान कंपन्यांना वाटले होते. एअर बसने अशी १,२०० विमाने विक्री होण्याचा ��ंदाज व्यक्त केला होता. मात्र, आतापर्यंत केवळ २३४ विमानांची विक्री झाली. आणखी १७ विमाने विक्री होणार असल्याने एकूण २५१ ए-३८० बनतील. ज्या विमानतळावर या विमानाची सेवा सुरू होणार होती त्या विमानतळांनाही काही बदल करावे लागले होते.\nयुरोपच्या आर्थिक शक्तीचे प्रतीक, आता ब्रेक्झिटचे\nएकेकाळी युरोपमधील एकच चलन युरोप्रमाणे ए-३८० लाही युरोपियन युनियनचे प्रतीक म्हटले जात होते. विमानाचे वेगवेगळे भाग ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्ये तयार होतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी याला युरोपातील आर्थिक शक्तीचे प्रतीक असल्याचे म्हटले होते. आता याचे उत्पादन बंद होणेही युरोझोन विस्कळीत होत (ब्रेक्झिट) असल्याचे प्रतीक मानले जात आहे.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/news/", "date_download": "2019-07-16T11:09:16Z", "digest": "sha1:P67MDM4DWL2KD6TTESMSOE4SCSLDMFL7", "length": 9603, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रवेशद्वारातून- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डा��� , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nबाळासाहेब ठाकरे स्मारक कार्यक्रमाला संजय राऊत गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण\nअलीकडे भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत राऊत यांनी वारंवार वादग्रस्त विधान केली होतीयय\n#Mumbai26/11 : ...आणि ती एक गोळी मला आयुष्यभरासाठी ​वेदनादायी ठरली\nपोळा विशेष : या गावात वेशीवरील दरवाजातून उधळली जाते बैलजोडी\nअंगारकी निमित्त अशी असेल सिद्धीविनायक मंदिरात भाविकांसाठीची जय्यत तयारी\nकॅनडा संसदेच्या इमारतीत गोळीबार,एक सैनिक ठार\nबाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भी���ण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18395?page=11", "date_download": "2019-07-16T10:32:05Z", "digest": "sha1:S24ITSQLJNJ7GVRTA6PCTQTAO53WNO2X", "length": 34325, "nlines": 382, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाईल कुठला घ्यावा ? | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल कुठला घ्यावा \nमला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.\n1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.\n2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.\n3. कॉर्पोरेट / सोबर लुक\n4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.\n5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.\n8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.\n9. चांगला सर्व्हीस बॅकअप\nमला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय साधारण काय बजेट ठेवावे \nनेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे \nयापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.\nतसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी \nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nयाचे आणि गॅलेक्सी नोट २ चे\nयाचे आणि गॅलेक्सी नोट २ चे काही फिचर्स मिळते जुळते आहेत. कॅमेरे सुद्धा दोन्हीत ८ मेपि चे आहेत.>>>\nदक्षे दोन्हीत काढलेले फोटो कम्पेअर करुन पाहिले तर फरक कळेल बहुद्धा.\nमायक्रोमॅक्स फिचर्स दे दणादण देतय. प्रत्येक फिचर्सची क्वालिटी वापरतानाच कळेल.\nएचटीसी मध्येदेखील १५ के पर्यंतचे ऑप्शन्स बघ.\n\"बोल तुला कुठला मोबाईल गिफ्ट\n\"बोल तुला कुठला मोबाईल गिफ्ट करू\" >>>>>>>> थांब मी तुला त्याचे पेकींग देतो\nसगळ निट झाले तर सोनी झेड\nसगळ निट झाले तर सोनी झेड हातात.... नाही तर आयओन...\nजरा थांबा ... सोनी चा\nजरा थांबा ... सोनी चा एक्स्पीरीया एक्स्पी येतोय...\nमी गरिब मुलगा आहे... ऐक्स पी\nमी गरिब मुलगा आहे... ऐक्स पी बजेट बाहेर...\nजपान ला लाॅच झाला बहूदा तो\nएस ४ जरा जास्तच महाग आहे\nएस ४ जरा जास्तच महाग आहे काय\nपरवा एका साइट वर त्याची प्राइस ४० के प्लस होती.\nप्री फिकर नॉट, तसेही म्हणेल\nप्री फिकर नॉट, तसेही म्हणेल कुणीतरी लवकरच आ��ि एचडी मला पण आवडला..पण बजेट वाढवू शकत नाही, तेव्हा कॅनव्हास टू ला प्रेफरन्स\nइब्लिस तुम्ही मामॅ कॅनव्हास टू वापरताय ना कसा आहे फोन मी अजून पाहिला नाही. रविवारी जाऊन बघणार आणि घेणार आवडला तर. पण तुम्ही वापरताय तर त्याचे + - पॉईंट्स असतीलच, ते सांगाल काय जरा\nहो उदयन. यूकेत पण झालाय.\nहो उदयन. यूकेत पण झालाय. बहुधा भारतात २२-२५ के पर्यन्त असेल. किंवा मामॅ कॅनव्हास आहेच...\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे... कोणाला काही अनुभव आहेत का\nम्हणजे १५/१८ के देवून डोकेदुखी तर नाही ना होणार जर काही इश्य्यूज आलेत तर\nकोणी सोनी एक्सिपीरिया जे\nकोणी सोनी एक्सिपीरिया जे वापरतय का\nसमसंग ग्रँड पेक्षा स्वस्त वाटल्याने घ्यायचा विचार आहे\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे...>>> +१. म्हणूनच आधी ज्यांनी वापरला आहे, त्यांनी प्लीज अनुभव शेअर करा. शिवाय मायक्रोमॅक्स वगैरेचे सर्विस सेंटर कुठे ईझिली आढळत नाहीत.\nजाई नक्कीच जास्त चांगला\nजाई नक्कीच जास्त चांगला आहे... माझ्या एका कलीग कडे आहे. छान दिसतो तो फोन. आणि स्क्रीन ची क्वालीटी पण मला चांगली वाटली...\nधन्यवाद योगेश माझ्या कलिगने\nमाझ्या कलिगने सँमसंग आणि सोनी सुचवले\nपण सँमसंग थोडा महाग वाटतोय\nत्यामुळे सोनीचा विचार केलाय\nकार्बन मायक्रोमँक्स याची गँरटी वाटत नाही\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे\nमलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे >> मला तर अगदी आयफोन सकट सगळ्या फोन्सच्या सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल शंका आहे. मित्राचा आयफोन खराब झाला होता तर रिपेअरला त्याला अमेरिकेतच पाठवावा लागला होता. अर्थात ही २ वर्षांपूर्विची गोष्ट आहे.\nसॅमसंग वगैरे फोन दुरुस्त होतात पण त्या दुरुस्तीचा खर्च बराच जास्त असतो. ऑथोराइज्ड सर्विस सेंटर असेल तर तो आणखीनच वाढतो. खरे तर त्याचे स्पेअर पार्ट्स काही खूप महाग नसतात पण आपल्याला काहीच कळत नाही मग समोरच्याला तो मागेल ते दाम द्यावेच लागतात. आणि दुरुस्तीनंतर तो फोन सुरळीत चालेल अशी शाश्वती नसते.\nत्यामुळे नीरजासारख्य��� स्पेसिफिक फिचर्सची गरज नसेल तर कमी / मध्यम बजेट मधला फोन घेऊन तो २ वर्ष वापरावा मग तो बदलून दुसरा फोन घ्यावा असे माझे मत आहे. परत धावपळीत तो आपल्या हातून कधीतरी पडतोच, मुलांच्या पादडण्यात त्या फोनचे हाल होतात. अशा वेळेस कमी बजेटचा फोन असेल तर मनाला यातना होत नाहीत आणि झाल्याच तर कमी होतात.\nअर्थात मायक्रोमॅक्सचा मला पण पुर्वानुभव नाहीये पण 'वापरून बघुयात' म्हणून घेतलाय. आणि मी खूष आहे.\nमध्यम बजेट मधला फोन घेऊन तो २\nमध्यम बजेट मधला फोन घेऊन तो २ वर्ष वापरावा मग तो बदलून दुसरा फोन घ्यावा असे माझे मत आहे>>>>>> माझेही\nअशा वेळेस कमी बजेटचा फोन असेल तर मनाला यातना होत नाहीत आणि झाल्याच तर कमी होतात. डोळा मारा>>>>>>>> अगदी अगदी...माझा नोकिया सी-५-०३ असाच हरवला घरातून..केवढ्या त्या यातना बितना झाल्या होत्या मला\nतेव्हापासून सोनी एक्सपिरीया मिनी वापरतेय आजतागायत. आता कॅनव्हास टू घेते, २-४ वर्षांनी आणखी मॉडेल्स येतील. पुन्हा चेंज करू.\nमायक्रोमॅक्स, सोनी, सॅमसंग, नोकिया ह्यांचे सर्व्हीस सेन्टर्स पिंचि / पुणे परिसरात आहेत.\nकार्बन, लाव्हा माहिती नाही.\nएचटिसीचे पिंची मध्ये मला सापडले नाही. पुण्यात आहे.\nअ‍ॅपलवाले मित्र तर म्हणतात आम्हाला फोनच रिप्लेस मिळतो वॉरन्टीत असेल तर.\nनसेल तर दुरुस्त करुन देत नाहीत म्हणे... (एका मित्राचा टॅब असाच पडुन आहे)\nबाय द वे, कुठल्याही सर्व्हीस सेन्टर मध्ये तुफानी गर्दी असते असा अनुभव आहे.\nसॅमसन्ग , माय्क्रोमॅक्स आणि सोनी तिन्हीचे अनुभव असेच आहेत.\nकल्याणमध्ये मायक्रोमॅक्स चे नाही मिळाले सेंटर, सोनी, नोकिया चे आहेत.\nपिंची मध्ये मायक्रोमॅक्स आणि\nपिंची मध्ये मायक्रोमॅक्स आणि सोनी दोन्हीसाठी एकच सर्व्हीस सेन्टर..\nअ‍ॅपलवाले मित्र तर म्हणतात\nअ‍ॅपलवाले मित्र तर म्हणतात आम्हाला फोनच रिप्लेस मिळतो वॉरन्टीत असेल तर > बरोब्बर\nनसेल तर दुरुस्त करुन देत नाहीत म्हणे... > भारतात विकत घेतलेल्या (त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) आयडिवाईसलाच दुरुस्त करून मिळतं.\nमाहिती असेल तर मला प्लीज लवकर\nमाहिती असेल तर मला प्लीज लवकर मदत करा.\nभारतात घेतलेल्या ब्लॅकबेरी 9790 मधे...\n-अमेरिकेत आणल्यावर (AT & T चं) SIM कार्ड घालता येतं का\n- भारतातल्या SIM कार्डावर, अमेरिकेत येऊन वॉइस आणि डेटा अ‍ॅक्सेस करता येऊ शकतो का\nभार��ात घेतलेल्या ब्लॅकबेरी 9790 मधे...\n-अमेरिकेत आणल्यावर (AT & T चं) SIM कार्ड घालता येतं का\nदुसरा पर्याय बर्यापैकी महागात जाईल...\nमायक्रोमॅक्स ची सर्विस चांगली\nमायक्रोमॅक्स ची सर्विस चांगली आहे. ५ canvas घेतले होते. ४ मस्त चालले. १ ल प्रोब्लेम आला तो पीस कंपनी ने बदलून नवा दिला.\nयेत्या वीकेंडला कॅनव्हास टू घेतेय.\nटोके घेऊन टाक मस्त आहे. ४\nमस्त आहे. ४ महिने वापरतोय.\nपैसे वसूल फोन आहे\nHTC One+ ईथे अमेरिकेत घेऊन\nHTC One+ ईथे अमेरिकेत घेऊन अनलॉक करुन भारतात वापरणार असु तर वॉरंटी मधे बसते का\nईथून भारतात पाठवलेला फोन वापरण्यासाठी बाकी फोन अनलॉक खेरीज अजून काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील\nका तिथे विकत घेऊन वापरणेच जास्त बरं पडेल\nभारतात साधारण ४३के किंमत आहे, ईथे त्या मनाने स्वस्त पडेल.\nभारतात घेणेच जास्त योग्य...\nभारतात घेणेच जास्त योग्य... नंतर उगा ताप नको...\n(त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) >>> ऑनलाइन विकत घेतला असल्यास\nमी घेतला फोन. पण कॅनव्हास टू\nमी घेतला फोन. पण कॅनव्हास टू नाही, एलजी चा ऑप्टीमस एल-५-२ घेतला.\nमला एक अँड्रॉईड बेस्ड फोन\nमला एक अँड्रॉईड बेस्ड फोन घ्यायचा आहे....बजेट १० ते १२\nमाझा वापर मुख्यत्वे करून जीमेल, वॉट्सअप आणि फेबु आहे...\nगेम्स फारसे खेळत नाही..कॅमेराचीही फारशी आवश्यकता नाही..\nफक्त प्रोसेसर एकदम फास्ट हवा, बॅटरी लाईफ चांगली हवी (इथे वरती वैद्य बुवांनी दिलेल्या टिप्स वाचल्या...बेस्ट आहेत...तरी त्यातल्या त्यात चांगला बॅटरी लाईफ असलेला) आणि आटोपशीर...कॅनव्हास, ग्रँडसारखे अगडबंब फोन नकोत...\nसॅमसंगचा गॅलॅक्सी एस, मायक्रोमॅक्सचा निंजा ए८९ आणि एचटीसीचा वाईल्डफायर असे आहेत...\nया व्यतिरिक्त अजून एखादे चांगले मॉडेल आहे का...\nबजेट १२,००० हे अगदी ओढून ताणून...या पलिकडे जाणे अवघड आहे....\nसोनी एक्सीपिरिया U ट्राय करा\nसोनी एक्सीपिरिया U ट्राय करा\nसोनीचे फोन अनेकदा ओव्हरप्राईस्ड असतात असा माझा अनुभव आहे\nhtc or samsang च्या साईट वर बघ...तिथे मिळेल\n(त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) >>> ऑनलाइन विकत घेतला असल्यास\nभारतातील अ‍ॅपल स्टोअरवाल्यांना फोन करून आयएमईआय नंबर चेक करवावा.\nमला पण सांगा रे.. माझेही\nमला पण सांगा रे.. माझेही आशुचँप सारखेच बजेट आहे... नेट वर टॉप टेन मध्ये सोनी, xolo, एच टी सी अ��े काही पर्याय आहेत..\nघरात एक मायक्रोमॅक्स आहे पण त्याच्या स्क्रीन मध्ये काहीतरी गडबड झाल्याने तो रिपेरिंगला टाकलाय.. एक महिना लागेल असे सांगितले आहे.. तेव्हा तरी मिळेल काही नाही ते माहिती नाही... त्यामुळे दुसरा त्याच कंपनीचा घ्यावा का\nएचटीसीचा वाईल्डफायर >> HTC\nएचटीसीचा वाईल्डफायर >> HTC Desire बघा\nमी सॅमसंगचा गॅलॅक्सी एस डुओस\nमी सॅमसंगचा गॅलॅक्सी एस डुओस हा फोन बुक केला...\nस्नॅपडीलवर ११,७५० ला पडला आणि वर ८जीबी कार्ड मोफत\nमला हवे असलेले सगळे यात मिळाले...चांगला बॅटरी बॅकअप, अँड्राईड ४.० आईस्क्रीम सँडविच, १ गेगाहर्टझ प्रोसेसर, आटोपशीर,\nअर्थात ड्युएल सीम नसता तरी चालला असता पण विनाड्युएलसीम काही दिसला नाही आणि अन्य सिंगल सीम पर्यांयापेक्षा हाच उत्तम वाटला...काही हरकत नाही..पुढे मागे गरज पडल्यास वापरता येईल. आमच्या ऑफीसमध्ये पण दोघांकडे आहे..तो हाताळून पाहीला...छान आहे...आता कधी एकदा घरी येतोय याचे वेध लागले आहेत.\nअँड्रॉईड फोनला अँटी व्हायरसची\nअँड्रॉईड फोनला अँटी व्हायरसची गरज असते का...मी एका मित्राचे ऐकून एव्हीजीचा अँटीव्हायरस टाकला पण त्यानंतर फोन इतका स्लो झाला आहे की बस...\nदुसरा एक जण म्हणाला अँड्रॉईड ओएसला अँटीव्हायरस लागत नाही...\nआणि कुठला अँटीव्हायरस टाकला तर फोन स्लो होणार नाही.\nअव्हास्ट हा चांगला आहे असे लोक म्हणतात. मी एव्हीजी वापरतो. एव्हीजी फ्री.\nरच्याकने : माझे सर्व फोन रूटेड आहेत, पण एव्हीजी साठी रूटची गरज नाही. अन त्याणे फोन स्लो देखिल होत नाही.\nहो अव्हास्टचाच...गुगल स्टोअर मधून डाऊनलोड केलेला...पण त्याने इतका जीव काढला फोनचा की उडवून टाकला...\nwildfire आहे.. त्यात नॉर्डन,\nwildfire आहे.. त्यात नॉर्डन, एव्हीजी... असून पण स्लो नाही झाला\nमी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी\nमी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड घेतला... छान आहे मोबाईल. अजून शिकतेच आहे कसा वापरायचा ते. खूप फिचर्स आहेत. पण रोज नित्यनियमाने चार्जिंग करावे लागते.\nमी केव्हाची वाट बघतच होते,\nमी केव्हाची वाट बघतच होते, त्यामुळे लाँच झाल्याझाल्या सॅमसंग गॅलॅक्सी S-4 घेतला. अप्रतिम आहे. विशेषतः ब्लॅकबेरीनंतर हा वापरायला मस्तच वाटतंय. फीचर्स सगळे भारी आहेत.\nब्लॅकबेरीतून एका सेकंदात इथे सगळे कॉन्टॅक्ट्स ट्रान्स्फर करायला मजा आली.\nमी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी\nमी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड घेतला... छान आहे मोब���ईल. >>>\nमाझ्या एक कलिगने आता हा ४-५ महिने वापरला फोन. आता तो सोडून मायक्रोमॅक्स एच डी ११६ घेतलाय. म्हणतो मला ग्रॅण्ड पेक्षा आवडला...\n सँमसंग कडून मामॅ कडे\nनवलच्चे.>>> फोन टु फोन फक्त\nनवलच्चे.>>> फोन टु फोन फक्त कम्पेअर केलं असेल त्याने.\nआवड ही व्यक्तिसापेक्ष असते\nआवड ही व्यक्तिसापेक्ष असते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-chennai-%C2%A0there-no-compulsion-hindi-south-railways-5708", "date_download": "2019-07-16T10:45:59Z", "digest": "sha1:YSLMF5VFTX2ZU637Z5XOS7ATLRHNBR7S", "length": 9101, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news chennai There is no compulsion for Hindi in South Railways | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारकडून दक्षिणेतील नागरिकांना इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती\nकेंद्र सरकारकडून दक्षिणेतील नागरिकांना इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती\nकेंद्र सरकारकडून दक्षिणेतील नागरिकांना इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती\nशनिवार, 15 जून 2019\nचेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापरण्याचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील संवादासाठी इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती करणारे सर्क्‍युलर दक्षिण रेल्वेकडून काढण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. \"द्रमुक'ने आणि अन्य दाक्षिणात्य पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे सर्क्‍युलर रेल्वेकडून तातडीने मागे घेण्यात आले आहे.\nचेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापरण्याचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील संवादासाठी इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेची सक्ती करणारे सर्क्‍युलर दक्षिण रेल्वेकडून काढण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. \"द्रमुक'ने आणि अन्य दाक्षिणात्य पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे सर्क्‍युलर रेल्वेकडून तातडीने मागे घेण्यात आले आहे.\nकेंद्र सरकार आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती करत असल्याचा आरोप \"द्रमुक'ने केला आहे. \"ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशन'नेदेखील याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने रेल्वे खात्याला नमती भूमिका घ्यावी लागली. रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस. अनंतरामन यांनी शुक्रवारी सुधारित सर्क्‍युलर जारी केले. यामध्ये नियंत्रण कक्ष आणि स्टेशन मास्टर यांच्यातील संवाद अधिक स्पष्ट असायला हवा असे म्हटले आहे. तत्पूर्वी याआधीच्या सर्क्‍युलरमध्ये मात्र हा संवाद केवळ इंग्रजी किंवा हिंदी भाषेतच व्हावा, यासाठी प्रादेशिक भाषेचा वापर केला जाऊ नये असे म्हटले होते. प्रादेशिक भाषेच्या वापरामुळे समोरच्या व्यक्तीला ती समजेलच असे नाही असे त्यात नमूद करण्यात आले होते. \"द्रमुक'चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, \"द्रविड कळघम'चे के. विरामणी, \"पीएमके'चे संस्थापक एस. रामदोस \"एमडीएमके'चे नेते वैको आदी नेत्यांनी याला विरोध केला होता.\nरेल्वेकडून हे सर्क्‍युलर मे महिन्यातच जारी करण्यात आले होते त्यानंतर शुक्रवारी ते माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मदुराई जिल्ह्यातील एका घटनेनंतर हे सर्क्‍युलर जारी करण्यात आले होते. दोन स्टेशन मास्टरमधील भाषिक विसंवादामुळे दोन्ही रेल्वे गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या होत्या, याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.\nस्टॅलिन यांच्या आदेशानंतर पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी दक्षिण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक राहुल जैन आणि अन्य अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना हिंदी भाषा सक्तीविरोधातील ठराव सादर केला होता. या वेळी अधिकाऱ्यांनीही त्यांना हे वादग्रस्त सर्क्‍युलर माघारी घेण्याचे आश्‍वास दिले होते.\nचेन्नई सरकार government रेल्वे विभाग sections आंदोलन agitation विषय topics खासदार जैन compulsion hindi\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2019-07-16T10:14:13Z", "digest": "sha1:DCWL54M4U3LGGIIZ6PMLXRYHRUXCSA2X", "length": 16160, "nlines": 706, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जून २८ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जून २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n४ ५ ६ ७ ८ ९ १०\n११ १२ १३ १४ १५ १६ १७\n१८ १९ २० २१ २२ २३ २४\n२��� २६ २७ २८ २९ ३०\nजून २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७९ वा किंवा लीप वर्षात १८० वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०९८ - पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.\n१२४३ - इनोसंट चौथा पोपपदी.\n१३८९ - ओटोमन सैन्याने कोसोव्हो येथे सर्बियाला हरवले व युरोप विजयाची मुहूर्तमेढ रोवली.\n१५१९ - [[चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट|पाचवा चार्ल्स ] रोमन सम्राटपदी.\n१६३५ - ग्वादालुपे फ्रान्सची वसाहत झाली.\n१६५१ - बेरेस्टेक्झोची लढाई.\n१७६३ - हंगेरीतील कोमारोम शहरात भूकंप.\n१७७६ - अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी.\n१७७८ - अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.\n१८३८ - इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.\n१८८० - ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.\n१८८१ - ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.\n१८८७ - मायनोत, नॉर्थ डकोटा शहराची स्थापना.\n१९१४ - सर्बियाच्या नागरिक गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने सारायेवो येथे ऑस्ट्रियाचा आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची हत्या केली. पहिल्या महायुद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.\n१९१९ - व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.\n१९२२ - आयरिश गृहयुद्धाची सुरुवात.\n१९३६ - चीनच्या उत्तर भागात जपान आधिपत्याखालील मेंगजियांगचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.\n१९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.\n१९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.\n१९६० - क्युबाने खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.\n१९६७ - इस्रायेलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.\n१९७८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.\n१९९७ - मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबित.\n२००५ - कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा.\n१२४३ - गो-फुकुसाका जपानी सम्राट.\n१४७६ - पोप पॉल चौथा.\n१४९१ - आठवा हेन्‍री\n१८८३ - पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.\n१९२१ - पी. व्ही. नरसिंहराव भारतीय पंतप्रधान.\n१९२६ - मेल ब्रुक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.\n१९३० - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१९३४ - रॉय गिलक्रिस्ट वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.\n१९७० - मुश्ताक अहमद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n७६७ - पोप पॉल पहिला.\n११९४ - झियाओझॉँग, सॉँग वंशाचा चीनी सम्राट.\n१८३६ - जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.\n१९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्‍नी.\n१९१५ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९७८ - क्लिफर्ड ड्युपॉँट, र्‍होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\nबीबीसी न्यूजवर जून २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजून २६ - जून २७ - जून २८ - जून २९ - जून ३० - (जून महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जुलै १६, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१६ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/222255.html", "date_download": "2019-07-16T11:03:24Z", "digest": "sha1:JWNC3247FUO57ZEQVDRJUXRPDD2D525O", "length": 17008, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही !’ - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > (म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही \n(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही \nपाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांचा जावईशोध \nया विधानावरून जैश-ए-महंमद ही पाक सरकार पुरस्कृत आतंकवादी संघटना आहे, हे लक्षात येते त्यामुळे तिच्यावर पाककडून कोणतीही कारवाई करण्याची अपेक्षा करता येणार नाही.\nम्हणून आता भारताने मसूद अझहरसह या संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारवाई करावी \nलाहोर – पाकचे सरकार जैश-ए-महंमदच्या संपर्कात आहे. आमच्या निकटवर्तीयांनी जैशकडे पुलवामाच्या आक्रमणाविषयी विचारणा केली होती. जैशने म्हटले आहे की, पुलवामा य��थील आक्रमण आम्ही केलेलेच नाही. असे असतांना सर्वत्र अपसमजाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. ‘जैशशी कुणी संपर्क साधला होता ’, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे. यापूर्वी कुरेशी यांनी ‘सीएन्एन्’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असून तो आजारी असल्याचे म्हटले होते. (पाकचे परराष्ट्रमंत्री खोट्यावर खोटे बोलण्यासाठी आता वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत सुटले आहेत, असेच लक्षात येते ’, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे. यापूर्वी कुरेशी यांनी ‘सीएन्एन्’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असून तो आजारी असल्याचे म्हटले होते. (पाकचे परराष्ट्रमंत्री खोट्यावर खोटे बोलण्यासाठी आता वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत सुटले आहेत, असेच लक्षात येते विदेशी वृत्तवाहिन्याही अशांची विधाने प्रसारित करून त्यांच्या खोटेपणावर पांघरूण घालतात. भाजप सरकारने प्रथम अशा वृत्तवाहिन्यांना खडसावणे आवश्यक आहे विदेशी वृत्तवाहिन्याही अशांची विधाने प्रसारित करून त्यांच्या खोटेपणावर पांघरूण घालतात. भाजप सरकारने प्रथम अशा वृत्तवाहिन्यांना खडसावणे आवश्यक आहे – संपादक) पुलवामा येथील आक्रमणानंतर जैशनेच याचे दायित्व स्वीकारले होते. याविषयी त्याने व्हिडिओही प्रसारित केला होता.\nकुरेशी पुढे म्हणाले की, आजच्या घडीला युद्ध हा कुठल्याही समस्येवर तोडगा ठरू शकत नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्रेे डागल्याने समस्या सुटणार नाही. युद्ध करणे, हे आत्मघाती पाऊल ठरू शकते. (युद्ध हे पाकसाठी आत्मघाती ठरणार आहे; म्हणून तो आतंकवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध करत आहे. आता भारताने युद्ध करून पाकला संपवणे आवश्यक आहे \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आतंकवाद, जैश-ए-महंमद, धर्मांध, पाकिस्तान Post navigation\nयुक्रेनमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा होणार\nभारताने सीमेजवळील लढाऊ विमाने मागे घेतली, तरच आमचा आकाश मार्ग उघडू \nपाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर\nगेल्या ३ मासांत पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजांतील ३१ तरुणींचे अपहरण\nक्रिकेट सामन्यात बलुचिस्तानी नागरिकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारा फलक झळकला\nपाकमध्ये अजूनही भारताचे ८३ युद्धकैदी – केंद्र सरकारची माहिती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झार���ंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://garudzepacademy.com/AboutUs.aspx", "date_download": "2019-07-16T11:08:04Z", "digest": "sha1:CRU3AQLOFUZ5C2MIDPNGEWRUZFQU7EVU", "length": 5504, "nlines": 79, "source_domain": "garudzepacademy.com", "title": "गरुड झेप अकॅडमी", "raw_content": "\nसंचालक - गरुडझेप अकॅडमी\nगरुड झेप अकॅडमी मध्ये असणाऱ्या शिक्षक वर्ग यांच्या शिकवणी पद्धतीमुळे या त्यांच्या अनेक वर्षाच्या असलेला अनुभव यामुळे विध्यार्थ्याचा वेळ वाचतो या स्पर्धा परीक्षा सारख्या कठीण परीक्षेत सुद्धा अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त यश ते संपादित करतात . स्पर्धा परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गरज पडते ती योग्य मार्गदर्शनाची व तीच ऊर्जा या ते अनुभव रुपी मार्गदर्शनाचे अमृत मिळते ते प्रा.सुरेश सोनावणे सर या गरुड झेप मधील शिक्षक वर्गाकडून.\nश्री सुरेश सोनावणे सर यांच्या गरुडझेप अकॅडमी मध्ये बजाजनगर, टी.वी सेंटर व अहमदनगर अशा तीन शाखा आहे त्यामध्ये MPSC/PSI/STI/ASST/राज्यसेवा संपूर्ण तयारी तलाठी,ग्रामसेवक ,लिपिक,वरिष्ठ लिपिक,पोस्ट खाते ,समाजकल्याण ,जिल्हा परिषद इ परीक्षा,बँकिंग,स्टाफ सालेक्शन इ.परीक्षा.\nपोलिस उपअधिक्षक सहायक पोलिस आयुक्त\nजिल्हा उपनिबंधक उत्पादन शुल्क अधिक्षक\nसहायक विक्रीकर आयुक्त महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी\nतहसिलदार गट विकास अधिकारी\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी नायब तहसिलदार\nMPSC / राज्य सेवा भरती\nपोलिस उपअधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहायक विक्रीकर आयुक्त, तहसिलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ��हायक पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क अधिक्षक\nप्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बसण्याची खास व्यवस्था,\nमुख्य शाखा : X-78 , MIDC पोलीस स्टेशन ,बजाजनगर ,औरंगाबाद\nशाखा:जिजामाता चौक,T.V सेंटर , औरंगाबाद\nMobile No-८९८३८८८८०५ / ८९८३८८८८०६\nशाखा :राज चेंबर्स, कोटला स्टँड, पुणे-औरंगाबाद हायवे, अहमदनगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/what-did-happen-during-batala-house-encounter/", "date_download": "2019-07-16T10:30:22Z", "digest": "sha1:FXNPPCKN4QUJG6742LQQAQXPYRWAU53B", "length": 17385, "nlines": 112, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं ? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन दिल्ली दरबार दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं \nदिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं \nबाटला हाऊस एन्काउंटरला दहा वर्षे उलटून गेली. आजही हा विषय चर्चेतून जात नाही. अजूनही निवडणुकीच्या वेळी प्रचारात बाटला हाऊसवरून आरोपप्रत्यारोप होतातच. त्यावेळी नेमकं काय घडलेलं हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. आमचे भिडू वाचक सुमित वामन राऊत यांनी देखील हा प्रश्न विचारला.\nबाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं\n१३ सप्टेंबर २००८ राजधानी दिल्लीमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. सगळा देश हादरला. अर्ध्या तासात पाच बॉम्ब फुटले. जवळपास ३० जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसापासून झालेल्या जयपूर, अहमदाबाद बेंगलोर पाठोपाठ हा धमाका झाल्या मुळे सगळीकडे घबराटीचे वातावरण होते.\nतत्कालीन सरकारवर निष्क्रीयतेचे आरोप जोरात सुरु झाले. एवढे हल्ले होऊन भारतीय सुरक्षा यंत्रणा गप्प का हा प्रश्न विचारला जात होता. आता काही तरी करणे गरजेचे होते.\nआदल्या दिवशी दिल्ली पोलिसांना गुजरातमधून एक टीप मिळाली जामिया नगर भागात काही अतिरेकी लपून बसले आहेत. तिथले फोन रेकॉर्ड ट्रेस केल्यावर पोलिसांना त्यांचे लोकेशन कळाले. L-18 बाटला हाउस flat no 107, जामिया नगर दिल्ली. सकाळचे साडे दहा वाजले असतील. दिल्ली पोलिसांची सात जणांची स्पेशल टीम इन्स्पेक्टर मोहनचंद शर्माच्या नेतृत्वाखाली या बाटला हाऊस ऑपरेशनवर निघाली होती .\nमोहनचंद शर्मा हे बहादूर पोलीस ऑफिसर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी बिल्डींग मध्ये कोणालाही शंका येऊ नये म्हणून वोडाफोन कम्पनीतर्फे सर्व्हे घ्यायला आलॉय असे सांगितले. चार मजली इमारत होती, दुसऱ्या मजल्यावर अतिरेकी लपले होते. पोलिसांनी सापळा रचला. काही पोलीस गेटवर नाकेबंदी करून उभे राहिले तर मोहनचंद शर्मा एका साथीदाराला घेऊन वर गेले.\nत्याचे नाव सबइन्स्पेक्टर धर्मेंद्र.\nया सबइन्स्पेक्टर धर्मेंद्रने वोडाफोन एजंट म्हणून त्या फ्लटमध्ये प्रवेश केला. बाकीचे सहा जण त्याची वाट पहात थाब्ले होते. काहीवेळाने परत आल्यावर धर्मेंद्रने माहिती दिली की अतिरेकी तिथेच आहेत. मुख्य दार बंद झाले होते. मोहन चंद शर्मानी डायरेक्ट हल्ला करायच ठरवलं.\nधडक देऊन फ्लॅटचं मेन दार तोडल. अतिरेकी सावध झाले. अंधाधुंद गोळीबार सुरु झाला. आसपासच्या रहिवाश्यांना कळेना काय झालंय. जोरदार फायरिंगचे आवाज बाहेर येत होते. थोड्याच वेळात हा गोंधळ थांबला. वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे रिपोर्टर तो पर्यंत तिथे गोळा झाले होते.\nजखमी मोहनचंद शर्मा ना तिथून घेऊन जात असताना चे चित्र सगळ्या देशाने पाहिलं. काही वेळाने बातमी आली, अतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद नावाचे दोन अतिरेकी मारले गेले. यातला अतिफ अमीन हा जैश इ मोह्म्म्दचा कमांडर वर दिल्ली बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. दोन अतिरेकी पकडले गेले आणि आणखी दोन पळून गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.\nया ऑपरेशनमध्ये मोहनचंद शर्मा यांना हौतात्म्य आले. त्यांनी दाखवलेल्या बहादुरीबद्दल त्यांना अशोकचक्र जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले,\n“शर्मा यांनी असाधारण धैर्य दाखविले. त्यांचे कार्य आपल्या सुरक्षा दलांसाठी कायम प्रेरणाई ठरणारे आहे”\nपण काही दिवसांनी या एन्काउन्टरवर शंका व्यक्त करणारे आरोप सुरु झाले. एवढ्या मोठ्या ऑपरेशनवेळी दोन अतिरेकी पळून कसे जाऊ शकले यावर प्रश्न उभे राहिले. सापडलेला अतिरेकी मोहम्मद सैफ हा एवढ्या गोळीबारात सुद्धा जिवंत कसा राहिला असं म्हटलं गेलं की सैफचे वडील राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं.\nसगळ्यात महत्वाचा प्रश्न होता कि मोहनचंद शर्मा यांचावर गोळी कोणी झाडली पोलिसांपैकीच कोणी तरी शर्मा यांचा खून केला असण्याची शक्यता बोलून दाखवली गेली.\nखूप सारे आरोप झाले. धरणे, आंदोलने करणयात अली. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी सरळसरळ हा फेक एन्काऊंटर असल्याचा दावा केला. सत्ताधारी काँग्रेस पक्षातील ही काही नेत्यांनी अशीच शंका व्यक्त केली. खुद्द पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ही घटना ऐकून रडल्या होत्या असे ही आरोप झाले. पण तत्कालीन गृहमंत्री, प्रधानमंत्री यांनी हे सगळे आरोप खोडुन काढले.\nपाच वर्षांनी या एन्काऊंटरचा कोर्टात निकाल लागला. त्यात हे ऑपरेशन फेक नव्हते याचा निर्वाळा देण्यात आला. पळून गेलेल्या अतिरेक्यांपैकी शाहजाद अहमद हा सापडला होता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरा अतिरेकी जुनैदचा परत कधी थांगपत्ता लागला नाही. पुढे तो आयएसआयएसच्या सीरियामधल्या दहशतवादी कारवायांमध्ये दिसला.\nयाच खळबळजनक विषयावर जॉन अब्राहम अभिनित सिनेमा येतोय ‘बाटला हाऊस’. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या निमित्ताने या एन्काऊंटरमधल्या अनेक अप्रकाशित गोष्टी समोर येतील व पोलिसांवरच्या आरोपाचे डाग धुतले जाण्यास मदत होईल असं म्हणतात. आता हे पिक्चर रिलीज झाल्यावरच कळेल.\nहे ही वाच भिडू .\nतर सोहराबुद्दीन सांगलीत असता..\nत्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले.\nआपल्या तीन नवऱ्यांना मारून दिल्लीच्या रेड लाईटवर राज्य करणारी खऱ्या आयुष्यातील सोनू पंजाबन.\nPrevious article१९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मधून भारत बाहेर पडला होता तेव्हा काय झालं होतं..\nNext articleनवनीत कौर आणि रवी राणा यांच कस जमलं..\nसरकारे येतात जातात पण रामविलास पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची हलत नाही.\nबाबरी मशी��� पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते\nअसा झाला राजेश्वर प्रसादचा राजेश पायलट \nलालूंनी अडवाणींना धमकी दिली, “तुमची रथयात्रा बिहारमध्ये कशी येते हे बघतोच \nयुपीमध्ये महागठबंधन तुटण्यामागे खूप वर्षापूर्वी झालेलं मायावती गेस्टहाऊस कांड आहे\nभारतातील अशी ठिकाणे जिथे भारतीयांनाच प्रवेश नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/swaziland-preferred-for-employ/183821.html", "date_download": "2019-07-16T11:22:51Z", "digest": "sha1:V6LTNTFGARBWGZHDHE2GLZL5L742PQKD", "length": 24258, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra रोजगारासाठी स्वित्झर्लंडला पसंती", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nलंडन. जर तुम्ही परदेशात नाेकरी करण्याची याेजना आखत असाल तर तुमच्यासाठी स्वित्झर्लंड हा एक चांगला पर्याय ठरू शकताे. एचएसबीसीने परदेशातील सर्वात श्रेष्ठ देशांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षात आठव्या स्थानावर असलेला स्वित्झर्लंड देशाने यंदाच्या वर्षी सिंगापूरला पिछाडीवर टाकत पहिले स्थान पटकावले आहे. हा अहवाल १६३ ठिकाणच्या १८ हजार ५९ परदेशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये विदेशी लाेकांसाठी अव्वल ३३ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या यादीत ११ व्या स्थानावर असलेला भारत सात स्थान घसरून १८ व्या स्थानावर आला आहे. २०१८मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या सिंगापूरला आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. कॅनडा तिसऱ्या आणि स्पेन चाैथ्या स्थानावर आहे. अनेक बड्या खासगी बँका, कमोडिटी ट्रेडर आणि आैषध कंपन्यांचे घर म्हणून आेळखले जाणाऱ्या स्वित्झर्लंडला तेथील विदेशी मनुष्यबळाला मिळणाऱ्या सरासरी वार्षिक वेतनाचा माेठा फायदा मिळाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना वर्षभरात सरासरी ११५८७ डाॅलर (जवळपास ७६ लाख रुपये) वेतन मिळते. हे वेतन अ���्वल ३३ देशांमध्ये देण्यात येणाऱ्या वेतनाच्या तुलनेत ४७ % जास्त आहे. वेतनाची जागतिक सरासरी ७५,९६६ डाॅलर (जवळपास ५२ लाख रुपये) आहे. परंतु चीनच्या काही शहरात तसेच दुबईमध्ये मिळणारे वेतन स्वित्झर्लंडपेक्षा जास्त आहे. स्वित्झर्लंडमध्ये काम करणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांमधील ८२ % जणांनी त्यांच्या देशाच्या तुलनेत येथे आल्यावर त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावला असल्याचे सांगितले. ७० टक्के जणांनी आपल्या देशाच्या तुलनेत नैसर्गिक वातावरण चांगले असल्याचे सांगितले. गुन्हेगारीचे कमी प्रमाण, देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिरता यामुळे परदेशी कर्मचाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हा प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. राहणीमान, करिअरच्या संधी, काैटुंबिक जीवन अशा तीन गटांत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राहणीमानाच्या आधारावर कॅनडाला पहिले स्थान मिळाले आहे. करिअरमधील संधीमध्ये स्वित्झर्लंड सगळ्यात पुढे आहे. काैटुंबिक जीवनासाठी सिंगापूरला प्रथम स्थान आहे. सगळ्याबाबतीत सर्वात जास्त गुण मिळवत स्वित्झर्लंडने पहिले स्थान पटकावले आहे. परंतु जीवनाचा आनंद आणि मित्र परिवार जाेडण्याच्या बाबतीत या देशाची स्थिती चांगली नाही.\nक्रमवारीमध्ये अन्य देशांचीही प्रगती\nस्वित्झर्लंडशिवाय अन्य देशांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. यामध्ये तुर्कस्तान आणि स्पेनचाही समावेश आहे. मागील वर्षी २२ व्या स्थानावर असलेला तुर्कस्तान आता सातव्या स्थानावर आला आहे. स्पेनने १३ स्थानावरून चाैथ्या स्थानावर झेप घेतली आहे. नाेकरीसाठी परदेशी लाेकांनी दिलेल्या संधीच्या देशांच्या क्रमवारीत स्वित्झर्लंड, सिंगापूर, कॅनडा, स्पेन, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, तुर्कस्तान, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम यांचा समावेश आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nहवाई दलात करियर करा\nतंत्रशिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांचे समुमदेशन\n3 ते 4 लाखात सुरू होईल व्यवसाय\n3 ते 4 लाखात सुरू होतो व्यवसाय\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-07-16T11:12:05Z", "digest": "sha1:VZZJAGPPVRRQFQ4VKCETSSYQDDPSE4ZW", "length": 8916, "nlines": 83, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान तर्फे स्किझोफ्रेनिया दिन साजरा - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nशांती नर्सिंग होम आ��ि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान तर्फे स्किझोफ्रेनिया दिन साजरा\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्य साधून, शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे, पुणे येथील सुप्रसिध्द ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ विद्याधर वाटवे हे होते.\nदरवर्षी, या दोन्ही संस्थाव्दारा २४ मे रोजी स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारासंबंधी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.\nआय. एम. ए. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्रृती ढवळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. कस्तुरी बा-हाळे यांनी सुरेल आवाजात प्रार्थना सादर केली. प्रार्थनेनंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.\nपाहुण्यांचा परिचय सौ अस्मिता कुलकर्णी यांनी करुन दिला तर डॉ. चिन्मय बा-हाळे यांचे हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.\nत्यानंतर सौ अमृता पंजाबी यांनी शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचा उपस्थितांना थोडक्यात परिचय करुन दिला.\nया आजारावर उपचार घेऊन बरे झालेल्या काही रुग्णांनी तसेच काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले अनुभव कथन केले.\nसंस्थेचे सचिव श्री शिवकुमार पाडळकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.\nकार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर्स, प्रतिष्ठित व्यक्ति तसेच या आजाराशी संबंधीत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.\n← शांती नर्सिंग होम येथील मनोविकार तज्ञांचा सामाजिक उपक्रम. . .\nएक टिप्पणी सोडा Cancel reply\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"निसर्गानं माणसाला घात��ेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:00:01Z", "digest": "sha1:BTXUQHAM2ZMZYCCAWWMH7QRHZOGNUA5F", "length": 10643, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-१) | Dainik Prabhat", "raw_content": "\nबदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-१)\nशहरी जीवनशैली आणि आहाराच्या बदललेल्या सवयींमुळे अनेक नवे आजार पाय पसरत आहेत. त्यांच्यावर उपचार करणे महागडे असल्याने सामान्य माणूस ते करू शकत नाही. लोकांची ही समस्या लक्षात घेऊन इर्डाने या आजारांना पर्यायी यादीतून काढून मुख्य जोखमीमध्ये सामील करण्याचे निर्देश विमा कंपन्याना दिले आहेत. या निर्देशांनुसार दातांच्या आजारांसमवेत इतरही काही आजारांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे.\nकोणतीही आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास त्यात अनेक आजारांना संरक्षण दिले जाणार आहे. पण काही आजार हे पर्यायी यादीमध्ये सामील केले आहेत. त्यांना मूळ पॉलिसीत स्थान दिलेले नाही. त्यामुळे विमा कंपन्या या पर्यायी यादीमध्ये असलेल्या आजारांना संरक्षण प्रदान करत नाही. पर्यायी यादीतील काही आजारांनाही संरक्षण मिळवू इच्छित असाल तर थोडा अधिक प्रीमियम द्यावा लागतो.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-२)\nमात्र भविष्यात पर्यायी आजारांच्या यादीतील बहुतेक आजार मूळ आरोग्य विम्यामध्ये सामील करता येतील. त्यासाठी विमा नियामंक मंडळ इर्डा ने नुकतेच काही निर्देश जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की पर्यायी यादीतील विकारांनाही विमा कंपन्यांनी आपल्या विमा संरक्षण योजेनेत सामील करावे. इर्डा ने दिलेल्या या निर्देशानुसार आता विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसी नव्याने तयार करताहेत. लवकरच बाजारात सर्वच आजारांना विमा संरक्षण देऊ करणारी पॉलिसी येईल.\nशोषणाविरुद्ध कठोर धोर���च हवे\n“वाहन’ प्रणालीवर दिसणार विम्याच्या नोंदी\nमुलाखतीला जात आहात तर मग हे वाचा….\nअशी करा आफ्टर डिलीव्हरी ड्रेसिंग\nप्रत्येक ऋतूत करा खास भाज्यांची निवड\nपावसाळ्यात ‘या’ वस्तू ठेवा सतत सोबत\nवजन कमी करण्यासाठी ‘ही’ भाजी ठरेल फायदेशीर\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nइयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-dist-court-result-news/", "date_download": "2019-07-16T10:07:03Z", "digest": "sha1:5SUMY6SI34VZVU5EX6Q7NH4JZ5H4PLMX", "length": 12624, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिव्यांगाच्या विनयभंग प्रकरणात शेवगावमधील एकाला सक्तमजुरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिव्यांगाच्या विनयभंग प्रकरणात शेवगावमधील एकाला सक्तमजुरी\n60 हजारांच्या दंडापैकी 50 हजार फिर्यादिला देण्याचा आदेश\nया घटनेतील पीडिता ही दिव्यांग आहे. तिचा जबाब भारतीय पुरावा कायदा 199 मधील दुरुस्तीनुसार नोंदविण्यात आला आहे. पाथर्डी येथील मुकबधीर विद्यालयाच्या सहकार्याने दिव्यांगाचा जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदविण्यात आला. देशात असे जबाब पहिल्यादांच नोंदविण्यात आल्याच��� माहिती ऍड. मंगेश दिवाणे यांनी दिली.\nनगर – बालमटाकळीतील अनुसूचित जाती-जमातीमधील दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मोहन गोविंद धनगुडे (रा. शेवगाव) याला जिल्हा न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायद्यातील तरतुदींनुसार पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. सहायक सरकारी वकील ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदिव्यांग मुलीशी 16 जानेवारी 2017 रोजी हा प्रकार झाला होता. दिव्यांग मुलगी घरासमोर काम करत होती. तिला ऐकू व बोलता येत नसल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. आरोपीने तिचे तोंड दाबून, उचलून घेऊन तिला घरात घेऊन गेला. त्यावेळी ती ओरडत होती. मुलीचे आजोबा हे मागे गेले असताना त्यांना धक्का देत आरोपी मोहन याने तेथून पळ काढला. शेवगाव पोलीस ठाण्यात मोहनविरुद्ध बाललैगिंग अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविला.\nपोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी तपास करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर या घटनेचा खटला चालवला गेला. सहायक सरकारी वकील ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपी मोहन धनगुडे याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.\nयाचबरोबर आरोपी मोहन याला न्यायालयाने 60 हजार रुपयांचा दंड केला आहे. या दंडाच्या रकमेतून 50 हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. फिर्यादीची मुलगी ही अल्पवयीन असून, या घटनेमुळे त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून हा आदेश केला आहे.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nदुष्काळी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न क���ू- शरद पवार\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-road-tilari-ghat-remain-close-till-15th-july-mumbai-goa-tarffic-may-affect-6129", "date_download": "2019-07-16T10:32:28Z", "digest": "sha1:XYW5L63NGK77QV6WNB2IW73RYERT3JRP", "length": 8884, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news road of tilari ghat to remain close till 15th july mumbai goa tarffic may affect | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतिलारी घाटातील वाहतुक 15 जूलै पर्यंत बंद राहणार\nतिलारी घाटातील वाहतुक 15 जूलै पर्यंत बंद राहणार\nतिलारी घाटातील वाहतुक 15 जूलै पर्यंत बंद राहणार\nतिलारी घाटातील वाहतुक 15 जूलै पर्यंत बंद राहणार\nशुक्रवार, 5 जुलै 2019\nकोकण, गोव्याच्या बाजारपेठेवर परीणाम...\nकोकण आणि गोव्याला लागणारा भाजीपाला बेळगाव बाजारपेठेतून आयात केला जातो. त्यासाठी तिलारी घाट हा जवळचा असल्याने या मार्गावर सतत वर्दळ होती. घाटातील वाहतुक बंद केल्यामुळे पुढचे द��ा दिवस आंबोली मार्गे वाहतुक करावी लागणार आहे.\nचंदगड - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटात काल पावसाने रस्ता खचला. घाटाच्या मध्यवर्ती रस्त्याचा सुमारे 20 मीटर बाय 2.5 मीटरचा भाग पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून त्या ठिकाणी घळ तयार झाली आहे. सुरक्षितता म्हणून पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेट्‌स लावून वाहतुकीला मज्जाव केला आहे. बेळगाव, कोल्हापूर, कोकण, गोव्याला जोडणारी वाहतुक ठप्प झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 जूलै पर्यंत या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nतिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी म्हणून बांधला गेलाला 7.200 किलो मीटरचा हा घाट अशास्त्रीय मानला जातो. केवळ बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची ने - आण करणे एवढाच हेतू होता. त्यामुळे त्या ठिकाणाला जोडणारा रस्ता एवढाच उद्देश ठेवून तो बनवण्यात आला आहे. शास्त्रीय निकष न वापरल्याने नागमोडी वळणे, एकाचवेळी यु आकाराचे वळण आणि त्याचवेळी चढ किंवा उतार अशी धोकादायक स्थिती असल्याने या मार्गावरुन सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नव्हती. मात्र कोकण आणि गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गावर सतत वर्दळ होती.\nचंदगड, बेळगाव, राधानगरी, कोल्हापूर आगाराच्या गाड्या या मार्गावरुन धावत असत. खासगी वाहतुकही मोठ्या प्रमाणात होती. अनेक वर्षे हा रस्ता पाटबंधारे खात्याच्या अख्त्यारीत असल्याने दुरुस्ती नव्हती. गतवर्षी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला.\nया वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु गुरुवारी (ता. 4) रात्री पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. 20 मीटर लांब आणि 2.5 मीटर रुंदीचा भाग घसरुन घळ तयार झाली आहे. सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दहा दिवसाचा कालवधी लागणार असून आज पासून 15 जूलै पर्यंत वाहतुक बंद ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान येथील पोलीसांनी घाटाच्या सुरवातीला बॅरीकेट्‌स लावून तसेच मध्ये दोन ठिकाणी अडथळे निर्माण करुन वाहतुकीस मज्जाव केला आहे. कोकण हद्दित दोडार्माग पोलिसा���नीही घाटातील वाहतुक थांबवली आहे.\nकोकण konkan बेळगाव चंदगड chandgad महाराष्ट्र maharashtra कर्नाटक कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग साहित्य literature\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vango-tech.com/mr/application/new-energy/", "date_download": "2019-07-16T10:00:23Z", "digest": "sha1:5Z3XM74AF4LZLS2DHG67KDJ35QZIWJ5H", "length": 5822, "nlines": 192, "source_domain": "www.vango-tech.com", "title": "नवीन ऊर्जा उद्योग - शेंझेन Vango तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nव्हीओसी मालिका बाहेरची कॅबिनेट\nVUC मालिका सानुकूलित कॅबिनेट\nसुट्टी मालिका एसी शक्तीच्या एअर कंडिशनर\nVTA मालिका टॉप आरोहित एअर कंडिशनर\nVGD मालिका सानुकूलित एअर कंडिशनर\nबुद्धिमान पर्यावरण नियंत्रण घटक\nVIT मालिका बुद्धिमान कीती\nVMT मालिका यांत्रिक कीती\nVif मालिका चाहता फिल्टर\nदूरसंचार कॅबिनेट एकत्रीकरण ऊत्तराची\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनवीन ऊर्जा उद्योग अर्ज\nही प्रणाली नवीन ऊर्जा उद्योगात एक अभिनव अनुप्रयोग आहे. हे\nसौर अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर आणि सौर नियंत्रक समाकलित,\nफोटोव्होल्टाइक पॅनेल, USB इंटरफेस, बॅटरी आणि इतर घटक. हे आहे\n, जेथे ग्रीड वीज अभाव आणि अशा आफ्रिका मर्यादा आहे ठिकाणी वापरले\nसौर प्रदान सेल फोन चार्जिंग सेवा. प्रत्येक कॅबिनेट\nआहे हे करू शकता 10 मोबाइल एकाच वेळी चार्ज.\n1. वीज स्रोत, कार्यक्षम, पर्यावरण अनुकूल म्हणून सौर ऊर्जा अवलंब\n2. लहान आकार व मॉड्यूलर घटक, सोपे प्रतिष्ठापन आणि\n3. बुद्धिमान व्यवस्थापन आणि प्रणाली सर्व भाग समन्वय\nऔद्योगिक घटक 4. संपूर्ण मालिका, सुरक्षित आणि विश्वसनीय\nSanlian एक जिल्हा, Hualian समुदाय, Longhua रस्ता, Longhua जिल्हा, शेंझेन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-management-check-dams-19333?tid=162", "date_download": "2019-07-16T11:08:52Z", "digest": "sha1:PGC2RIB7LKYQCE5JBDXB5ZVBZ6VYUQWL", "length": 28544, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, management of check dams | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब���ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्य\nगळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्य\nगळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्य\nगळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्य\nमंगळवार, 14 मे 2019\nसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज शक्य आहे.\nसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज शक्य आहे.\nजलसंधारण उपाय म्हटले, की डोळ्यासमोर पटकन येतात ते कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि चेक डॅम. अशा बंधाऱ्यात पाणी आडलेले दिसते. जलसंधारण यशस्वी झाल्याची भावना काही काळ तरी निर्माण करायची ताकद या प्रकारच्या उपायांमध्ये असते. त्यामुळे कोणताही नाला, ओढा, लहान किंवा मोठ्या नदीवर या पद्धतीचे बंधारे राज्यात सर्व ठिकाणी बांधले जातात. अशा बंधाऱ्यांची सद्यःस्थिती पाहिली तर लक्षात येते, की या प्रकारच्या बहुतांश बंधाऱ्यांची अवस्था गाळ साठल्याने बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी या बंधाऱ्यांची भिंत मोडकळीला आलेली आहे. काही ठिकाणी बंधाऱ्याच्या तळातून पाणी निघून जाताना दिसते. याचा अंतिम परिणाम म्हणजे हे उपाय योजूनही आपल्याला हवे तेव्हा, म्हणजे उन्हाळ्यात बहुतांश बंधाऱ्यामध्ये पाणी नसते. हे का होतं आणि यावर काही उपाय आहे का आणि ते कोणते हे आपण माहिती करून घेऊयात.\nसर्व ठिकाणी सारख्याच उपायांचा परिणाम\nआपल्याकडे बहुतेक सर्व प्रकारचे जलसंधारण उपाय हे सर्व ठिकाणी सारखेच केले जातात. म्हणजे, जिथे ५०० मिमी पाऊस आहे तिथे आणि जिथे ३३०० मिमी पाऊस आहे तिथेही सारख्याच पद्धतीने बंधारे बांधून\nपाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीचा प्रकार, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, प्रवाहाचा वेग, इत्यादी गोष्टी ��िचारात घेतल्या जात नसाव्यात. अशा पद्धतीने ही कामे झालेली दिसतात.\nसह्याद्री पर्वतरांगेच्या दोन्ही उतारांवर आपल्याला या गोष्टींची जाणीव लवकर होते. अशा ठिकाणी पाऊस भरपूर असतो. डोंगराळ भाग असल्याने प्रवाहाचा वेग जास्त असतो, कोकणात तर पाण्याचा प्रवास समुद्राकडे सतत चालू असल्याने आणि समुद्र कमी अंतरावर असल्याने हाताने काम करायला वेळ आणि जागा मर्यादित असते. तीव्र उतारांमुळे एका ठिकाणी जास्त पाणीसाठा करणे जवळपास अशक्य असते. त्यातच, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून बंधाऱ्यात साठते.\nकोकणात येणारा आणखी एक प्रश्न म्हणजे, हे बंधारे बांधताना तळाशी करण्यात येणारे सुरुंग स्फोट. इथला तळाचा कातळ अनेक ठिकाणी कच्चा असतो. जेव्हा स्फोट केले जातात, तेव्हा त्या कातळाला सूक्ष्म भेगा पडतात आणि मग त्या बुजवणे अशक्य असते. या भेगांमधून पाणी हळूहळू निघून जाते आणि बंधारा काही काळात कोरडा पडतो.\nचुकीच्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम\nअनेक ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार बंधाऱ्याची जागा निश्चित केली जाते, जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण यामुळे तो बंधारा अनेकदा चुकीच्या जागी बांधला जातो. मग तो साठवणुकीचा बंधारा न होता पाझर तलावाचे काम करतो. अशा बंधाऱ्यात उन्हाळ्यात पाणी दिसत नाही.\nबऱ्याच वेळेला अशा बंधाऱ्यांची उंची जमिनीपासून ६ ते ७ फुटांपेक्षा जास्त नसते. आपल्याकडे असलेल्या बाष्पीभवनाचा विचार आणि गणित केले तर लक्षात येते, की वर्षभरात सुमारे दीड मीटरपेक्षा जास्त पाणी वाफ होऊन उडून जाते. त्यामुळे आपल्याला वापरण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याच्या क्षमतेच्या जवळपास निम्म्या क्षमतेचा साठा करणे शक्य होते, जो आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी पडू शकत नाही.\nअनेकदा, बंधारा बांधताना केलेल्या काही चुका,\nत्रुटी आणि अंमलबजावणीत झालेल्या गफलती\nयांचा थेट परिणाम बंधाऱ्याच्या दर्जावर होतो. त्यामुळे\nपाणी साठण्यापेक्षा वाहून जाणे जास्त अनुभवायला\nजेव्हा ओढ्याच्या दोन्ही किंवा एखादी बाजू पुरेशी उंच नसते, तेव्हा तिथे बंधाऱ्याची उंची फारशी घेता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी जरी उत्तम साठू शकत असले तरी त्याचा फार काळ उपयोग करून घेता येणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी असलेले बंधारे फक्त पाण्याच��� वाहण्याचा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. काही काळ पाण्याचा वेग कमी झाल्याने काही प्रमाणात पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरण्याची शक्यता वाढते.\nअशा अनेक कारणांमुळे बहुतांश ठिकाणी बांधलेले बंधारे एक तर गाळाने भरतात किंवा पाणी वाहून किंवा बाष्प होऊन उडून गेल्याने कोरडे पडलेले दिसतात. अशा बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि बळकटीकरण करणे हा एक चांगला आणि कमी खर्चात होणारा उपाय होऊ शकतो. कारण, असे बंधारे बांधताना खर्च झालेला असतो, ती जागा उपायासाठी वापरली असते, त्यामुळे ती जागा सोडून दुसरीकडे काही उपाय करायचा म्हटले तर आधी केलेला खर्च आणि जागा दोन्ही वाया जाते. त्यामुळे शक्य असेल तर अस्तित्त्वात असलेला बंधारा दुरुस्त करणे हा सर्वात उपयुक्त ठरणारा उपाय आहे.\nबंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण\nदुरुस्ती आणि बळकटीकरण करताना तळाच्या दगडातील सूक्ष्म भेगा भरून काढणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेकदा, बंधारे बांधताना तळाचा उत्तम कातळ लागेपर्यंत खाली खणण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. अशा ठिकाणी पाणी बंधाऱ्याच्या खालील मातीतून झिरपून निघून जाते. दुरुस्ती करताना, बंधाऱ्याच्या तळाला चर खणून खालच्या उत्तम कातळापर्यंत जाऊन तिथून बांधकाम केले तर पाणी निघून जाणे टाळता येणे सहज शक्य होते. हा आमचा अनुभव आहे.\nचेक डॅममध्ये माती आणि गाळ साठतो, याचे कारण प्रवाहाबरोबर आलेला गाळ वाहून जायला जागा नसते. सगळा गाळ त्या भिंतीला अडतो आणि बंधारा पाण्याऐवजी गाळाने भरून जातो. यावर एक चांगला आणि परिणामकारक उपाय करता येतो. पावसाळ्यात वाहून येणारा गाळ साठून राहू नये म्हणून या बंधाऱ्यात सर्वात खालच्या पातळीवर बाहेरून उघडबंद करता येणारे पाइप बसवावेत. पाइप किती असावेत हे त्या ठिकाणील प्रवाहाच्या वेगावर, ओढ्याची रुंदी, खोलीवर आणि जमिनीच्या उतारावर ठरवावे. पावसाळ्यात हे पाइप उघडे ठेवले जातात. त्यामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ निघून जातो. पाऊस संपताना हे पाइप बाहेरच्या बाजूने झाकण लावून बंद करावेत. तोपर्यंत पाण्यावरोबरीने वाहून येणारी माती बंद झालेली असते, प्रवाहाचा वेगही बराच मंदावलेला असतो. त्यामुळे अशा बंधाऱ्यात गाळ किंवा माती येऊन साठत नाही. असे बंधारे जास्त पाणी आणि जास्त काळ पाणी साठवून ठेवू शकतात. पाइप किती व्यासाचा असावा हे त्या प्रवाहाच्या वेग���वर आणि पाण्याबरोबर मागून येणाऱ्या दगड, गोटे, झाडे, इत्यादी गोष्टींच्या आकारावर ठरवावे.\nकोल्हापूर पद्धतीने बांधलेले बंधारेदेखील याचप्रकारे दुरुस्त करता किंवा बदलता येऊ शकतात. कोल्हापूर बंधाऱ्यातील प्लेट्स बहुतांश वेळेला चोरीला जातात किंवा हरवतात. काहीही झाले तरी परिणाम एकच असतो, पाणी न थांबणे आणि बंधारा कोरडा पडणे. अशा बंधाऱ्यात बदल करून तिथेही उघड बंद करता येणारे पाइप टाकले तर त्यांची परिणामकारकता निश्चितपणे वाढते असा आमचा अनुभव आहे.\nचेक डॅम आणि कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यात वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासकरून योग्य बदल केले आणि त्याची अंमलबजावणी बिनचूक झाली तर त्या आधी निरुपयोगी ठरलेल्या बंधाऱ्यात नंतर पाणी दीर्घकाळ अडवणे आणि साठवणे सहज शक्य होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा बंधाऱ्यात गाळ फारसा साठत नाही, त्यामुळे त्यातील गाळ काढायचा खर्च वारंवार करावा लागत नाही. बंधाऱ्यात पाणी साठायला जास्त जागा शिल्लक राहते.\n- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०,\n( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)\nबंधाऱ्यात सर्वात खालच्या पातळीवर बाहेरून उघडबंद करता येणारे पाइप बसवावेत.\nपाऊस संपताना बंधाऱ्याचे पाइप बाहेरच्या बाजूने झाकण लावून बंद करावेत.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nविना कंत्राट, विना अनुदान शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nलोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...\nमांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आ���ण नागरी आणि ग्रामीण भागातील...\nबहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...\nग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...\nलोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nकाटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...\nजीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...\nयोग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...\nगटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...\nगोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...\nभाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...\nकोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...\nविहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावीआपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...\nगटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...\nसुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...\nभूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...\nगटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-millet-ditch-khandesh-17790", "date_download": "2019-07-16T11:21:28Z", "digest": "sha1:EDIPQWAOWIZATVUFDB3GIIUM5DDM5XOW", "length": 14559, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, On millet ditch in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ब���ल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 26 मार्च 2019\nजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी आठवड्यात शिरपूर, जळगाव, चोपडा, शिंदखेडा भागांत पिकाची कापणी, कणसे गोळा करण्याचे काम शेतांमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे.\nबाजरीची खानदेशात सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खानदेशातील बाजरीचे क्षेत्र मागील दोन-तीन हंगामांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे.\nजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी आठवड्यात शिरपूर, जळगाव, चोपडा, शिंदखेडा भागांत पिकाची कापणी, कणसे गोळा करण्याचे काम शेतांमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे.\nबाजरीची खानदेशात सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खानदेशातील बाजरीचे क्षेत्र मागील दोन-तीन हंगामांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे.\nबाजरीची पेरणी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे तालुक्‍यात खरिपात अधिक केली जाते. रब्बी हंगामात हरभरा, दादर (ज्वारी) यांना पसंती दिली जाते. परंतु, या हंगामात अमेरिकन लष्करी अळीच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी संकरित ज्वारी, मका पेरणी टाळली. तीन महिन्यांचे हे पीक असल्याने जानेवारीत पेरणी केलेल्या पिकाची मळणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल.\nमळणीचे दर २०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कापणी व कणसे गोळा करण्यासाठी एकरी १५०० रुपये दर आहे. अनेक ठिकाणी पीक जोमात होते. बाजरीचे पीक हलक्‍या जमिनीतही चार - पाच वेळेस सिंचन करून बऱ्यापैकी मिळते. चारा व घरात खायला धान्यही मिळते. त्यामुळे बाजरीकडे अनेक शेतकरी वळले. शिरपूर, चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा, शहादा व शिंदखेडामधील तापी, गिरणा, पांझरा नदीकाठावर बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली. शिरपूर, जळगाव, चोपडा व शिंदखेडा भागांत अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली.\nजळगाव jangaon खानदेश आग धुळे dhule रब्बी हंगाम सिंचन\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आण�� इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/saaho-set-to-clash-with-missio/184359.html", "date_download": "2019-07-16T11:27:37Z", "digest": "sha1:IW5QJQSLZ5BM7DLNSJ6CGKFOOTVJZZVY", "length": 22933, "nlines": 290, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra 'मिशन मंगल', 'बाटला हाऊस' आणि 'साहो' एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nव��द्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\n'मिशन मंगल', 'बाटला हाऊस' आणि 'साहो' एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर\nमुंबई. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन असा दुहेरी योग यंदा असलेल्या पंधरा ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी नवाकोरा चित्रपट पाहायचं ठरवताय तर, त्या दिवशी तीन बड्या कलाकारांचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. अक्षय, जॉन आणि प्रभास या तिघांच्या सिनेमांत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एखादी महत्त्वाची सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन त्या वीकेंडला चित्रपट प्रदर्शित करण्याकडे बॉलिवूडकरांचं खास लक्ष असतं. येत्या स्वातंत्र्यदिनी तर रक्षाबंधनाच्या सणाचाही योग असून, त्यामुळे घसघशीत कमाई करण्यासाठी तीन बडे चित्रपट सज्ज झाले आहेत. अक्षयकुमारचा 'मिशन मंगल', जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'साहो' या तीन बिग बजेट सिनेमांमध्ये कांटे की टक्कर असेल. बड्या स्टार्सचे चित्रपट असल्यानं या सुट्टीच्या दिवशी सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी तीन तगडे पर्याय उपलब्ध झाले आहेत. बॉक्स ऑफसवर एकाच वेळी तीन सिनेमे प्रदर्शित होणं नवीन नाही. पण, तिन्ही सिनेमे बिग बजेट आणि मोठ्या कलाकारांचे असतील तर प्रेक्षकांना त्यातून निवड करणं काहीसं कठीण असतं. बड्या कलाकारांचे सिनेमे आमनेसामने येऊ नयेत म्हणून निर्माते आपसात चर्चा करून सिनेमांच्या प्��दर्शनाच्या तारखा पुढे-मागे करतात. परंतु, या चित्रपटांच्या बाबतीत असं काहीही होण्याची चिन्हं दिसत नाहीत. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करून जास्तीत जास्त नफा कमावण्याकडे बॉलिवूडचं लक्ष असतं. त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ठरवून काही सिनेमे प्रदर्शित होतात. मात्र एकाच वेळी तीन-चार चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सिनेमाच्या कमाईवर परिणाम होतो. तरीही १५ ऑगस्टला हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिनेविश्लेषक तरण आदर्श याबाबत सांगतात, की 'एकाच आठवड्यात तीन सिनेमे पाहण्याइतका वेळ आणि पैसा सर्वसामान्य व्यक्तीकडे आहे का तर, त्या दिवशी तीन बड्या कलाकारांचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. अक्षय, जॉन आणि प्रभास या तिघांच्या सिनेमांत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एखादी महत्त्वाची सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन त्या वीकेंडला चित्रपट प्रदर्शित करण्याकडे बॉलिवूडकरांचं खास लक्ष असतं. येत्या स्वातंत्र्यदिनी तर रक्षाबंधनाच्या सणाचाही योग असून, त्यामुळे घसघशीत कमाई करण्यासाठी तीन बडे चित्रपट सज्ज झाले आहेत. अक्षयकुमारचा 'मिशन मंगल', जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'साहो' या तीन बिग बजेट सिनेमांमध्ये कांटे की टक्कर असेल. बड्या स्टार्सचे चित्रपट असल्यानं या सुट्टीच्या दिवशी सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी तीन तगडे पर्याय उपलब्ध झाले आहेत. बॉक्स ऑफसवर एकाच वेळी तीन सिनेमे प्रदर्शित होणं नवीन नाही. पण, तिन्ही सिनेमे बिग बजेट आणि मोठ्या कलाकारांचे असतील तर प्रेक्षकांना त्यातून निवड करणं काहीसं कठीण असतं. बड्या कलाकारांचे सिनेमे आमनेसामने येऊ नयेत म्हणून निर्माते आपसात चर्चा करून सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे-मागे करतात. परंतु, या चित्रपटांच्या बाबतीत असं काहीही होण्याची चिन्हं दिसत नाहीत. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करून जास्तीत जास्त नफा कमावण्याकडे बॉलिवूडचं लक्ष असतं. त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ठरवून काही सिनेमे प्रदर्शित होतात. मात्र एकाच वेळी तीन-चार चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सिनेमाच्या कमाईवर परिणाम होतो. तरीही १५ ऑगस्टला हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सिनेविश्लेषक तरण आदर्श याबाबत सांगतात, की 'एकाच आठवड्यात तीन सिनेमे पाहण्याइतका वेळ आणि पैसा सर्वसामान्य व्यक्तीकडे आहे का कुटुंबाचा विचार केला तर सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबाला तीन सिनेमे दाखवू शकत नाही. परिणामी, या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग विभागला जाणार आहे. त्यामुळे सिनेमाच्या कमाईवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. सिनेमांची टक्कर जेव्हा होते तेव्हा थिएटर आणि स्क्रीन्स यांचीही विभागणी होते. त्यामुळे कोणत्याही सिनेमाला नीट व्यवसाय करता येत नाही.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\n'मिशन मंगल', 'बाटला हाऊस' आणि 'साहो' एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर\n‘कबीर सिंग’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई\n‘भारत’चा बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास ���ेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5555950694872058315&title=Anadi%20Mee%20Anant%20Mee%20-%20Audio%20Drama%20-%20Part%203&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-16T10:44:04Z", "digest": "sha1:WUSVWI5XNQPTETMABJW6WS2V3E4TDKKE", "length": 10044, "nlines": 130, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग तीन", "raw_content": "\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग तीन\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा तिसरा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...\nसन १९०१ : मॅट्रिक परीक्षेनंतर, यमुनामाईंशी विवाह झाल्यानंतर विनायकराव सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याला पुढील शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. आपले मानसगुरू आणि दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी इथेच सुप्रसिद्ध आरती रचली. पुण्याबाजूच्या शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देता देता त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे इत्यादींच्या कर्तृत्वाचे गुणगान करणारे अनेक पोवाडे रचले. लोकमान्य टिळकांनी ‘दैनिक केसरी’मध्ये ब्रिटिश सरकारविरोधात लिहिलेल्या जळजळीत लेखांचा विनायकरावांच्या मनावर प्रभाव पडला. स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार आणि परदेशी कपड्यांच्या विषयावरून ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव करण्यासाठी विनायकराव सावरकरांनी तरुणांना हाताशी घेऊन पुण्यात परदेशी कपड्यांची जाहीर होळी आयोजित केली आणि ब्रिटिश सरकारला आव्हान दिले. या कृत्याबद्दल त्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहातून दंड करून काढून टाकण्यात आले; मात्र लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’तील टीकात्मक लेखनानंतर रँग्लर परांजप��� यांनी सावरकरांना पुन्हा भरती करून घेतलं.\nलेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर\nसंगीत : आशा खाडिलकर\nनिर्मिती : ओंकार खाडिलकर\nसहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स\nसंगीत संयोजन : आदित्य ओक\nध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर\nडिजिटल पार्टनर : स्मृतिगंध\nसौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट\n(ध्वनिनाट्याचा तिसरा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या दोन्ही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा चौथा भाग १८ जून २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )\nTags: Veer SavarkarVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर सावरकरअनादि मी अनंत मीमाधव खाडिलकरध्वनिनाट्यओंकार खाडिलकरआशा खाडिलकरआदित्य ओकReverb ProductionsOmkar KhadilkarSavarkar DarshanAudio BookgangaBOI\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग पाच अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सहा ‘अनादि मी, अनंत मी’ : ध्वनिनाट्य रूपात ऐका सावरकरांची जीवनगाथा अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग चार\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/cms-smart-lighting-plans-6003356.html", "date_download": "2019-07-16T10:01:55Z", "digest": "sha1:MTTV5WJEC56EYUI7A6JLCV6GKXOY5NKZ", "length": 11405, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM's 'Smart Lighting' plans | मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील 'स्मार्ट लायटिंग' अंधारातच; ठेकेदारांकडून निविदेला मिळेना प्रतिसाद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील 'स्मार्ट लायटिंग' अंधारातच; ठेकेदारांकडून निविदेला मिळेना प्रतिसाद\nयापूर्वीच्या एलईडी घाेटाळ्याचा धसका लक्षात घेत ठेकेदार काम करण्यासाठी पुढे येत नसल्याची चर्चा आहे.\nनाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी स्मार्ट लायटिंगचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी ठेकेदारच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समाेर आली असून जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत एकदा मूळ निविदाच रद्द करावी लागली हाेती. त्यानंतर सुधारित निविदा काढल्यानंतर त्यासही प्रतिसाद नसल्यामुळे मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, यापूर्वीच्या एलईडी घाेटाळ्याचा धसका लक्षात घेत ठेकेदार काम करण्यासाठी पुढे येत नसल्याची चर्चा आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतले असून दीड वर्षानंतर ठाेस प्रकल्प करता आलेला नाही. मध्यंतरी एसटी महामंडळाची बससेवा महापालिकेमार्फत चालवणे, शहरात सीसीटीव्ही बसवणे व स्मार्ट लायटिंगचा लखलखाट करण्यासारख्या याेजनांचा विचार त्यांनी बाेलून दाखवला. त्यानुसाार तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी राज्याच्या उर्जा बचत धोरणानुसार जाहीर ई निविदा मागवून स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार ईस्क्रो मॉडेलनुसार पीपीपी तत्वावर स्मार्ट लायटिंग प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीत निविदाही काढली गेली; मात्र यात पथदीपावरील जाहिरात फलकाद्वारे येणाऱ्या उत्पन्नाच्या अटीवरून अनेक ठेकेदारांनी नाके मुरडली. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर निविदा रद्द करण्यात आली.\nत्यानंतर नवीन अटीशर्थीनुसार काढलेल्या नवीन निविदेसही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. एकाच ठेकेदाराचा प्रतिसाद बघता किमान तिघांमध्ये स्पर्धा व्हावी या उद्देशातून फेरनिविदा काढावी लागली आहे.\n..तर ३० काेटी वाचणार\nस्मार्ट लायटिंगच्या माध्यमातून ५५ टक्के वीज बचत व त्यापाेटी दरवर्षी वीज वितरण कंपनीला दिल्या जाणाऱ्या ३० काेटींची बचत हाेईल अशी अपेक्षा आहे. बचत हाेणाऱ्या रकमेतून ठेकेदारास काही रक्कम दिली जाणार असून बचतीच्या रकमेतून पाच टक्के महापालिकेलाही मिळेल. पथदीपांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित मक्तेदाराचीच असणार असल्याने त्या खर्चाचीच बचत हाेणार आहे. ७६ हजार पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी मक्तेदाराला नऊ महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. सात वर्षांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून पथदीप बंद पडल्यास ७२ तासांच्या आत दुरुस्ती केल्यास दंड साेसावा लागेल.\nअसा हाेईल लखलखाट :\nस्मार्ट सिटीतून शहरातील गावठाण भागात ३५०० एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. शहरातील उर्वरित भागात ९२ हजार पथदीपांवर महापालिकेच्या माध्यमातून एलईडी दिवे बसविले जातील. सद्यस्थितीत ७५,४५५ सोडियम व टी- ५ अशा जुन्या फिटिंग्ज लावण्यात आलेल्या आहेत. नगरसेवकांनी काही ठिकाणी आपल्या निधीतून ११५२५ एलईडी फिटिंग्ज बसवल्या आहेत. याव्यतिरिक्त १२ हजार एलईडी दिवे बसवण्याला मान्यता मिळाली अाहे. त्या सर्व रद्द करण्यात येऊन एकत्रित ९२ हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.\nवंचित आघाडी, राज ठाकरे यांच्यासारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन\nआईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज\nमातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/before-ganeshotsav/", "date_download": "2019-07-16T11:10:16Z", "digest": "sha1:5BU3NEBWJDEACTROFNURIVEWT7JXC5AP", "length": 8541, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Before Ganeshotsav- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nमनसेचा इशारा - गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, अन्यथा..\nगणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास अभियंत्यांची आरती ओवाळू असा जाहीर इशारा मनसेने दिला आहे.\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%87%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-07-16T10:30:48Z", "digest": "sha1:ZHQRSAOC64TL2JJUEYS4LWCPCDYYS5JE", "length": 5615, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन - विकिपीडिया", "raw_content": "ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन\nऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड\nएस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य\n१४ ऑगस्ट इ.स. १९५६\n▲ $ २७.६ अब्ज\n▲ $ ५.४ अब्ज\nऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, बी.एस.ई.: 500312, एन.एस.ई.: ONGC; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.\nमुंबई रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nराष्ट्रीय रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१७ रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-vinod-patil-met-uddhav-thackeray-will-shivsena-give-ticket-aurangabad-6016", "date_download": "2019-07-16T10:14:08Z", "digest": "sha1:4GEC33ECISJFXADQYMMHFZ65CXAOR2WJ", "length": 7228, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news vinod patil met uddhav thackeray will shivsena give ticket from aurangabad | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविनोद पाटील आणि उद्धव ठाकरे भेट; विनोद पाटलांना शिवसेनेची उमेदवारी\nविनोद पाटील आणि उद्धव ठाकरे भेट; विनोद पाटलांना शिवसेनेची उमेदवारी\nविनोद पाटील आणि उद्धव ठाकरे भेट; विनोद पाटलांना शिवसेनेची उमेदवारी\nविनोद पाटील आणि उद्धव ठाकरे भेट; विनोद पाटलांना शिवसेनेची उमेदवारी\nशनिवार, 29 जून 2019\nमराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसंच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना भवनात झालेल्या या भेटीवेळी मराठा मोर्चाचे अनेक समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.\nउद्धव ठाकरेंनी विनोद पाटील यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. विनोद पाटील यांनी मुंबईत येत शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे औरंगाबादमधून विनोद पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झालीय.\nमराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसंच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना भवनात झालेल्या या भेटीवेळी मराठा मोर्चाचे अनेक समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.\nउद्धव ठाकरेंनी विनोद पाटील यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. विनोद पाटील यांनी मुंबईत येत शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे औरंगाबादमधून विनोद पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झालीय.\nलोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी बंडाचं निशाण उभारलं. बंडखोर जाधव आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यात मतविभाजन झालं आणि MIM चे इम्तियाज जलिल निवडून आले. जाधवांच्या मागे अख्खा मराठा मोर्चा उभा राहिल्याची चर्चा होती. औरंगाबादच्या पारंपरिक गडाला जाधवांमुळे खिंडार पडल्याची सल सेना नेतृत्वाच्या मनात आहे. त्यामुळेच जाधवांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाटलांना शिवसेनेकडून विधानसभेला उमेदवारी देण्यात येईल याचं कवित्व रंगायला सुरुवात झालीय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/rajaram-udupi/", "date_download": "2019-07-16T10:08:03Z", "digest": "sha1:BKIVM237X42QNXMBQCURIBWURUDO6E5B", "length": 5964, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Rajaram Udupi Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nशाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते गेली दोन वर्ष झाले अविरतपणे काम करत आहेत.\nह्या १�� देशांत पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त आहे\n‘मानवी प्राणीसंग्रहालया’चे हे फोटो माणसाच्या विकृतीची ग्वाही देतात\nजगात पहिल्यांदाच लागू होणार Syllabus नसलेली शिक्षणपद्धती\nफक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nविठ्ठल : आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडे असणारा तुमचा-आमचा “देव”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी\nतब्ब्ल ५ महिने समुद्रात “अडकलेल्या” २ तरुणींचा थरारक अनुभव\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\nया अफलातून कलाकारांनी भारतातील ‘स्ट्रीट आर्ट’चा चेहराच बदलून टाकलाय..\nह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो\nनवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ९०% गुण इतक्या सहज कसे काय मिळतात यामागे काही गौडबंगाल आहे का\nभैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट\nसामान्य पालकांना कर्जबाजारी करतील अश्या भारतातील “अतिमहागड्या” शाळा\nक्रिकेट मॅचची धुंदी, राष्ट्रगीताचा विसर\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nअचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार\nथ्रोट इन्फेक्शन नेमकं का व कसं होतं\nथंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का निघते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2291", "date_download": "2019-07-16T10:46:43Z", "digest": "sha1:R3DM7NRN3CQNU3WSQCA5KZXYSQMSBYPG", "length": 12130, "nlines": 124, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वसुबारस | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.\nभारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि ति���े वासरू यांची पूजा केली जाते.\nआश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –\nतत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |\nमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||\nअर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.\nया दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तरप्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. या दिवसापासून रांगोळी काढण्यास सुरुवात होते.\nसमुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यांतील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. त्या व्रताची कथा अशी –\nएक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.\nगुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढता���. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.\n(आधार - भारतीय संस्‍कृती कोश)\nखुप छान माहिती मिळाली. धन्यवाद थिंक महाराष्ट्र\nनवीन पिढीला थोडक्यात माहिती देणारा लघु लेख\n‘चाळेगत’ - नेमाडेपंथातील नवी पिढी\nसंदर्भ: हाेळी, धुलीवंदन, धुळवड, रंगपंचमी\nसंदर्भ: देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, Sagareshwar\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nबलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा\nसंदर्भ: बलिप्रतिपदा, दिवाळी, दीपावली, कथा, द्यूतप्रतिपदा, अभ्यंगस्नान, Balipratipada, Deepawali, Diwali\nसंदर्भ: लक्ष्‍मीपूजन, दिवाळी, दीपावली, Lakshmipujan, Deepawali, Diwali\nसंदर्भ: देवदिवाळी, दिवाळी, दिपावली, वेळा अमावस्‍या, नवरात्र, Diwali, Deepawali, Dev Diwali\nसंदर्भ: नरक चतुर्दशी, दिवाळी, दीपावली, व्रत, अभ्यंगस्नान, Narak Chaturdashi\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-infog-jupiter-direct-in-virgo-transit-marathi-rashifal-5617398-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:25:24Z", "digest": "sha1:64UXEVR2CPLPFNFZZ4AD3YK5PJPXW6YI", "length": 28950, "nlines": 218, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jupiter Direct In Virgo Transit marathi Rashifal | बदलणार गुरुची चाल, 12 राशींवर असा राहील शुभ-अशुभ प्रभाव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबदलणार गुरुची चाल, 12 राशींवर असा राहील शुभ-अशुभ प्रभाव\nमागील चार महिन्यांपासून कन्या राशीमध्ये वक्री (तिरकी चाल) चालत असलेला गुरु ग्रह 9 जूनला मार्गी (सरळ चाल) होईल.\nमागील चार महिन्यांपासून कन्या राशीमध्ये वक्री (तिरकी चाल) चालत असलेला गुरु ग्रह 9 जूनला मार्गी (सरळ चाल) होईल. यानंतर 12 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून तूळ राशीत जाईल. गुरूने चाल बदलल्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. नोकरी, बिझनेस, संपत्ती, आरोग्य, वैवाहिक जिंव्हा आणि लव्ह-लाईफसाठी काही लोकांना हा काळ चांगला राहील तर काहीसांठी अडचणींचा ठरेल. गुरु ग्रह धर्मस्थळ, राजकारण, बँक, मौल्यवान धातू-रत्न, न्याय, मंत्रिपद, दान-पुण्य इ. गोष्टींमध्ये कारक ग्रह आहे. गुरूने रास बदलल्यामुळे या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडू शकतात. खगोलशास्त्र आणि ज्योत��ष विद्येमध्ये लोकांची रुची वाढू शकते.\nपहिली स्लाईड : तुमच्या नोकरी आणि बिझनेसवर कसा राहील प्रभाव.\nदुसरी स्लाईड : पैसा आणि प्रॉपर्टीसाठी कसा राहील काळ.\nतिसरी स्लाईड : वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफमध्ये होतील हे बदल.\nचौथी स्लाईड : तुमच्या आरोग्यावर कसा राहील प्रभाव.\nपाचव्या स्लाईड्सपासून वाचा, 12 राशींचे पूर्ण राशीफळ आणि उपाय....\nनोकरी आणि बिझनेससाठी काहीसा असा राहील काळ\nगुरूने रास बदलल्यामुळे नोकरी आणि बिझनेसवर याचा विशेष प्रभाव पडतो. बँकिंग सेक्टर, राजकारण, शिक्षण, धर्म, न्याय विभाग इ. क्षेत्राशी संबधित लोकांच्या आयुष्यात विशेष बदल घडण्याचे योग आहेत. तुमची करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहाल, जॉब बदलण्याची इच्छा असल्यास काही लोकांसाठी हा काळ चांगला आहे. रिसर्च, इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि टिचिंग फिल्डशी संबंधित लोकांसाठी हा काळ चॅनल आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांनी योजना आणि रणनीती आखून काम केल्यास यश प्राप्त करू शकतात.\nपैसा आणि प्रॉपर्टीसाठी कसा राहील हा काळ\nकन्या राशीमध्ये गुरु मार्गी झाल्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे शुभ राहील. गुरूच्या प्रभावाने सेविहंग वाढू शकते. राशीनुसार तुमच्यासाठी विमा, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी किंवा इतर गोष्टींमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. या काळात तुम्ही व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. पैसा आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नवीन माहिती मिळू शकते.\nदाम्पत्य आणि प्रेम संबंध\nनवीन लोकांच्या ओळखी होण्याचे योग जुळून येत आहेत. एखाद्या खास व्यक्तीमुळे तुम्ही तुमच्या सवयी आणि विचारांमध्ये बदल करू शकता. लाईफ पार्टनर किंवा लव्हरशी संबंधित तुम्ही एखादा ठोस निर्णय घेऊ शकता. काही लोक स्वतःची जबाबदारी, समाज आणि कर्तव्याकडे पाहून लव्ह लाईफमध्ये मोठा निर्णय घेऊ शकतात. काही वैवाहिक लोक आपल्या संबंधामध्ये धर्म, अध्यात्म आणि नीतीनुसार बदल करू शकतात. काही अविवाहित लोकांचे लग्न या काळात जुळू शकतात.\nकन्या राशीमध्ये गुरु मार्गी झाल्यामुळे काही लोकांना पोटाचे आजार त्रस्त करू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काही लोक लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. गुरूच्या प्रभावामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आणि कावीळ रो��� होण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. किडनीच्या रुग्णांनी या काळात सांभाळून राहावे. श्वसन तंत्र आणि गळ्याचे रोग त्रासदायक ठरू शकतात. गुरूच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काही लोकांनी प्राणायाम, आयुर्वेद, योग यासारख्या वैदिक आणि प्राचीन पद्धतींचा वापर करावा.\nमेष : या दिवसांमध्ये प्रवासाचे योग जुळून येत आहेत. लिव्हर, किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रगतीचे योग जुळून येत आहेत. या दिवसांमध्ये कर्ज घेण्यापासून दूर राहावे. वादापासून दूर राहावे, परंतु वाद-विवाद पाठ सोडत नसल्यास घाबरू नका. या काळात तुमचा पराक्रमही वाढू शकतो. विरोधकांशी संघर्ष करण्याची ताकद वाढेल. आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी ठीक राहील.\nउपाय : पिवळे कपडे आणि चंदनाचे दान करावे.\nवृषभ : गुरुची सरळ चाल तुमच्यासाठी विविध गोष्टींमध्ये चांगली ठरेल. या दिवसांमध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग जुळून येत आहेत. एखादी मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. बिझनेसमध्ये पैसा मिळू शकतो. फायद्याची स्थिती जुळून येत आहे. नोकरदार लोकांना एखाद्या प्रकारचा धनलाभ होऊ शकतो. पोट आणि पायाचे आजार होण्याची शक्यता आहे. कोणाच्याही वादामध्ये अडकू नका, यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. अपत्य आणि शिक्षणाशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होईल.\nउपाय : केळीच्या झाडाची पूजा करावी.\nमिथुन : या दिवसांमध्ये प्रॉपर्टी आणि नवीन गाडी खरेदी करण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. मोठे तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. लाईफ पार्टनरच्या धनामध्ये वृद्धी होऊ शकते. धार्मिक कामामध्ये मन लागेल. पैसा येईल. अविवाहित लोकांची लव्ह लाईफ मजबूत होईल. आरोग्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये काही बदल करण्याची इच्छा असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या मान-सन्मानामध्ये वाढ होईल.\nउपाय : मंदिरात हरभरा डाळ दान करा.\nकर्क : मार्गी गुरूमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोकांशी चांगले संबध टिकवून ठेवा. प्रॉपर्टीचे महत्त्वपूर्ण काम समोर येऊ शकते. या संदर्भात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत वाद होण्याचे योग जुळून येत आहेत. धार्मिक कामामध्ये खर्च होऊ शकतो. विवाहित लोकांच्या जीवनातील प्रेम वाढेल. काही कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घेऊनच प्रवास करावा.\nउपाय : देवी दुर्गाची पूजा करावी. मुलींना मिठाई आणि फळ दान करावेत.\nसिंह : धनलाभ होईल परंतु सेव्हिंग होऊ शकणार नाही. खर्चही वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. डोळे आणि दाताचे रोग होऊ शकतात. अपत्य सुख मिळेल किंवा एखादे अपत्य होईल. मंगलकार्य होतील. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. अचानक धनलाभाचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंब आणि एक्स्ट्रॉ इनकमच्या साधनांवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.\nउपाय : पिवळ्या कपड्यामध्ये हळकुंड बांधून मंदिरात दान द्यावे.\nकन्या : मार्गी गुरूमुळे तुमचे उत्पन्न वाढण्याचे योग जुळून येत आहेत. कोणावरही डोळे बंद घेऊन विश्वास ठेवू नये. घरामध्ये एखादे मंगलकार्य घडू शकते. मित्र आणि बहीण-भावंडांकडून तुम्हाला मदत मिळू शकते. लाईफ पार्टनरसोबतचे संबंध मधुर राहतील. या काळामध्ये मानसिक तणाव कमी होण्याचेही योग आहेत. गुरु ग्रहामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती आणि बिझनेसमध्ये फायदा होण्याचे योग आहेत.\nउपाय : गाईची सेवा करावी. शक्य असल्यास पिवळ्या रंगाच्या गाईला हळद लावलेली पोळी खाऊ घालावी.\nतुळ - आत्मविश्वास कमी होईल. व्यर्थ कामांमध्ये टाइम वेस्ट होऊ शकतो. एक्स्ट्रा मेरिटल अफेयर ओपन होऊ शकतात. सोबतच्या लोकांसोबत वाद होण्याचे योग आहेत. मित्र आणि भाऊ-बहिणींचा सहयोग मिळेल. शत्रू त्रास देतील. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मेंस चांगला नसल्यामुळे टेंशन होऊ शकते. काही लोक तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. जास्त धाव-पळ होईल. शेजा-यांशी चांगले संबंध ठेवा. व्यर्थ खर्चावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा.\nउपाय : गुरु आणि साधूची सेवा करणे शुभ राहील.\nवृश्चिक - गुरुची सरळ चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जास्तीत जास्त गोष्टींमध्ये शुभ असेल. आर्थिक बाबतीत परिस्थिती तुमच्या फेव्हरमध्ये होऊ शकते. इनकम सोर्स मिळतील. एक्स्ट्रा इनकम होण्याचे योग जुळत आहेत. आपल्या शिक्षणाविषयी विचार करत असाल तर यश मिळू शकते. आपत्यासाठी काही करण्याचा विचार करत असाल तर सफलता मिळण्याचे योग आहेत. पॉझिटिव्ह होऊन जगला तर फायदा होईल. विवाह योग्य लोकांचा प्रेम विवाह होण्याचे योग आहेत. घरात मंगल कार्य होण्याचे योग आहेत. बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक करु शकता. खर्चावर कंट्रोल ठेवा. फॅमिली लाइफ चांगली होईल. समाजिक स्तराव भेटीगाठी वाढतील. सोबत काम करणा-या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करु शकता. न्यायालय प्रकरणांमध्ये जिंकण्याचे योग आहेत.\nउपाय - पिंपळाला जल अर्पण करा.\nधनु राशीचे लोक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतील. याचा चांगला परिणाम होईल. बिझनेस करणा-या लोकांसाठी वेळ चांगली आहे. आपले काम वाढवण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकते. बिझनेस आणि नोकरीसंबंधीत प्रवासात यश मिळण्याचे योग आहेत. मान-सन्मान मिळेल. कौंटूबिक जीवनात सकारात्मकता येईल. जास्तीत जास्त प्रकरण तुमच्या फेव्हरमध्ये असू शकतात. वाहन, भूमि आणि घराच्या बाबती सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत परिक्षांचा काळ असू शकतो. लव्ह लाइफमध्ये थोड्याश्या अडचणी येऊ शकतात. अधर्मापासून दूर राहून धार्मिक काम करा. कोणाविषयी वाईट विचार करु नका. स्वतःवर कंट्रोल ठेवा. नियोजित केलेले जास्तीत जास्त काम पुर्ण होतील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि स्थान परिवर्तनाची शक्यता आहे.\nउपाय : मंदिरात बदामाचे दान करा.\nमकर - गुरुच्या सरळ चालीमुळे काही गोष्टींमध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल यासोबत काही वेळी विनाकारण धावपळ होऊ शकते. नोकरीमध्ये पदोन्नतिचे योग आहेत. विदेश आणि तीर्थ यात्रा होऊ शकते. धार्मिक कामात मन लागेल. एखाद्या धार्मिक किंवा समाजिक क्षेत्रात मोठ्या लोकांसोबत तुमचा संबंध येईल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. सोबत काम करणा-या लोकांसोबत चांगले संबंध ठेवा. वेळ आल्यावर मदत मिळेल. सोबत काम करणा-या लोकांच्या मदतीमुळे अनेक महत्त्वपुर्ण काम पुर्ण होतील. काम वासनेमुळे मानसिक उत्तेजना वाढेल. इंद्रिय वशमध्ये ठेवा. वयक्तीक आयुष्य सामान्य राहिल. बिझनेस करणा-या लोकांनी जास्त मेहनत केल्यास यश अवश्य मिळेल.\nउपाय - व्यसनांपासून दूर राहा. विष्णु किंवा कृष्ण मंदिराचे शिखर दर्शन करा. फायदा होईल.\nकुंभ - आर्थिक कामांमध्ये सावध राहा. मोठी गुंतवणूक करणे टाळा, तसेच अचानक धनलाभही होऊ शकतात. खर्चानुसार इनकम खुप कमी असू शकते. नात्यांमध्ये अहंकार आणू नका यामुळे अडचणी वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तनाव वाढू शकतो. जीवनसाथीसोबत वाद करणे टाळावे. कुटूंबाच्या लोकांसोबत वाद होण्याचे योग आहेत. या काळात एखादी रहस्यमयी गोष्टी किंवा विद्येविषयी माहिती मिळू शकते. पुजापाठ करण्यात मन लागू शकते. नोकरी आणि बिझनेस करणा-या लोकांचा परफॉर्मेंस चांगला असू शकतो. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. मनात अनामिक भिती राहिल. आरोग्यात चढ-उतार येतील.\nउपाय - चंदन आणि केशरचा तिळा लावा.\nमीन - कार्यक्षेत्रासाठी हा काळ मीन राशीच्या लोकांच्या फेव्हरमध्ये असेल. तुमची नियोजित कामे आणि इच्छा पुर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये तुमची वेळ चांगली आहे. नवीन काम सुरु करण्यासाठी काळ चांगला आहे. विवाह योग्य लोकांचे विवाह होण्याचे योग आहेत. प्रेम संबंधांमध्ये मधुरता राहिल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहिल. कोणाविषयी त्यांच्यामागे वाईट बोलू नका. स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करण्याचे प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. लाइफ पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. बिझनेसमध्ये मोठे फायदे होऊ शकतात. घरात विवाह आणि मंगल कार्य होतील.\nउपाय - विष्णु, कृष्ण किंवा कोणत्याही राम मंदिरात पिवळा ध्वज लावा किंवा दान करा.\nवास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात सुरु करा हे 5 काम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/accidental-insurance-information-6028022.html", "date_download": "2019-07-16T10:41:59Z", "digest": "sha1:TW4FOJEWMBMS35NEG4O6AUOBXATFC25U", "length": 12027, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "accidental insurance information | वैयक्तिक अपघात विमा : विमाधारकांच्या मुलांच्या शाळेचे शुल्कही कव्हर होते या विम्यामध्ये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवैयक्तिक अपघात विमा : विमाधारकांच्या मुलांच्या शाळेचे शुल्कही कव्हर होते या विम्यामध्ये\nआजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये सकाळी घरातून निघाल्यापासून ते सायंकाळी परत येण्यापर्यंत आपण सर्वच घाईतच असतो\nआजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये सकाळी घरातून निघाल्यापासून ते सायंकाळी परत येण्यापर्यंत आपण सर्वच घाईतच असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढतच जात आ��े. अशा वातावरणात वैयक्तिक अपघात विमा सर्वात मोठा आधार ठरू शकतो. हा कमी खर्चिक आहे इतकेच नाही, तर हा तुमच्या गरजेनुसार तुम्ही काढू शकतात.\nवैयक्तिक अपघात विम्यामध्ये विमाधारकांच्या मृत्यूचा किंवा अपंगत्वाचा विमा काढला जातो. पायाभूत स्वरूपात मृत्यू झाल्यास मिळण्याच्या कव्हर व्यतिरिक्त आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास अतिरिक्त सुरक्षा ही घेता येते. अपघातांनंतरही उत्पन्न कायम राहावे, यासाठी त्यालाही या विम्यात समाविष्ट करता येते. यामुळे कुटुंबीयांचाही समावेश करण्याचा पर्याय असतो. वैयक्तिक अपघात विम्यामुळे आर्थिक नियोजनाला कशा प्रकारे मदत होते, ते आपण या ठिकाणी पाहूयात.\nअपंगत्व कव्हरेज : विमाधारक अपघातात पूर्णपणे किंवा आंशिक स्वरूपात अपंग झाला तर त्या विमाधारकाला आर्थिक मदत मिळेल. मग झालेली जखम ही कोणत्याही प्रकारची असली तरी. जर विमा धारकांचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पाच लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळेल.\nउपचारांवरील खर्च : अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचाराची आवश्यकता असते. वैयक्तिक अपघात विम्यामध्ये हॉस्पिटल आणि उपचारावर होणाऱ्या खर्चासह अॅम्ब्युलन्स आदींवरील खर्चही कव्हर होतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्चही कव्हर होतो. मात्र, जुन्या आजारामुळे मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही.\nउत्पन्नही कव्हर : अपघात विम्यामध्ये विमाधारक व्यक्तीचे फ्रॅक्चर झाल्यास, पाहण्यास, ऐकण्यास किंवा बोलण्यास त्रास झाल्यास त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास, या विम्यात त्यालाही कव्हर करता येते. उदाहरणासाठी जर व्यक्तीला अस्थायी अपंगत्व आले तर विमा कंपनी बरे होईपर्यंत आठवड्याच्या आधारावर पैसे देईल.\nमुलांचे शिक्षण : विमाधारक व्यक्तीच्या अपघातामुळे त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. कारण या विम्यामध्ये यालाही कव्हर करण्याची तरतूद असते. विम्यातील रकमेमधील १० टक्के किंवा मुलांच्या शिक्षण शुल्काची वास्तविक रक्कम या पैकी जी रक्कम कमी असेल ती मिळेल.\nमॉडिफिकेशन अनाउन्स : अनेकदा अपघातात व्यक्ती पॅरालिसिसच्या स्थितीत जातो, त्यावेळी त्याला व्हील चेअरचा वापर करावा लागतो. चालण्या-फिरण्यासाठी त्याला व्हीलचेअरमध्ये काही बदल करावे लागतात. या विम्यात घर आणि वाहनांमध्ये आवश्यक असलेल्या बदलाचाही कव्हर करते.\nकुटुंबीयांना नेण्याचा खर्च : विमाधारक व्यक्ती घरापासून १५० किमीपेक्षा जास्त दूर हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास, त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी खर्च करावा लागतो. ही विमा योजना ५०,००० रुपयांपर्यंत खर्च देते. त्याचे रिइंबर्समेंट मिळते.\nमात्र, या सर्वामध्ये अपघात विमा काढताना पॉलिसीमधील अटींकडे नक्कीच लक्ष द्या. पॉलिसी जारी झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंत मोफत-लुकचा काळ असतो. या दरम्यान तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विमा रद्दही करू शकता. पॉलिसी रिन्यू करण्यासाठीही ३० दिवसांचा कालावधी असतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विमा नेहमी प्रसिद्ध कंपनीकडेच काढा.\n- हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. या आधारावर गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास दैनिक 'दिव्य मराठी नेटवर्क' जबाबदार राहणार नाही.\nपराग वेद, कार्यकारी उपाध्यक्ष, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स\n'जेष्ठ नागरिक बचत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...\nआता खासगी नोकरीतही मिळणार पेंशन, NPS खात्याद्वारे होणार फायदा\nआता पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये ऑनलाइन जमा होतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/baramati/all/page-7/", "date_download": "2019-07-16T10:16:43Z", "digest": "sha1:YXFE24C226B5XSGL5V7VL3XGDTHIIC4T", "length": 11484, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Baramati- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्या��ा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nशरद पवार आणि मुख्यमंत्री बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार\nबारामती लोकसभा मतदार संघातल्या 11 हजार 737 ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवांचं वाटप या कार्यक्रमात होणार आहे.\nमहाराष्ट्र Feb 11, 2019\nमुख्यमंत्री चांगलं शिकलेले आहेत, त्यांना असं बोलणं शोभत नाही\nइंदिरांपासून मोदींपर्यंत....पवारांनी थोपवल्या मोठ्या लाटा, आता फडणवीस कसा देणार धक्का\nSPECIAL REPORT : खईके पान बारामतीवाला\nVIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा\nVIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर\nVIDEO : अजित पवारांचा हा अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल\nभजीनंतर आता टपरीवरचं पान, अजित पवारांचं 'खाइके पान बारामतीवाला'\nमहाराष्ट्र Feb 3, 2019\nVIDEO : चक्क शेळी आणि बोकडाचं लग्न लावलं, बारामतीतल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा\nवडिलांना सांगूनही छेडछाड थांबली नाही, शालेय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल\nमहाराष्ट्र Jan 30, 2019\nसाडेचार महिन्याची मुलगी लाळ गाळते म्हणून तोंडातून फिरवला मासा, पण..\nSpecial Report : ध्यास अवयव दानाचा; देणगी पुर्नजन्माची\nलोकसभेच्या रिंगणात खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या पत्नी \n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://unnatifoundation.org/category/blog/", "date_download": "2019-07-16T10:16:18Z", "digest": "sha1:LV4RKLZJ2LQ6ND5JZFCSK73O2H2VHXEQ", "length": 5029, "nlines": 103, "source_domain": "unnatifoundation.org", "title": "Blog Archives - Unnati Social Foundation", "raw_content": "\nतंत्रज्ञान आपला मित्र की शत्रू \nआजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव पडत जात आहे. त्याचे अनेक फायदे आहेतच पण त्याहून अधिक त्याचे नुकसान आहेत. त्याबद्दल आपण विचार करूनही त्याची अंमलबजावणी करत नाही.\nनैराश्यग्रस्त होणे :- आधुनिक जगाचा पाठलाग…\nउन्हाळ्यादरम्यान जेष्ठ नागरिकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी\nउन्हाळ्यादरम्यान उष्णतेचा अधिक त्रास वयोवृद्ध नागरिकांना होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने उकाडा सहन न होणे, शरीरात पाण्याची कमतरता भासाने इत्यादी बाबी आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\n– वयोवृद्ध नागरिकांनी उष्णता अधिक…\nजाणून घेऊया राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा\nअनेक कुटुंबे वृत्तपत्र वाचत नसल्याने घरात आजार होऊनही त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसते. त्यामुळे दागदागिने विकुण ईलाज करण्याची वेळ त्यांच्यावर येते.\nराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव १ जुन…\nतंत्रज्ञान आपला मित्र की शत्रू \nउन्हाळ्यादरम्यान जेष्ठ नागरिकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी\nजाणून घेऊया राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57177", "date_download": "2019-07-16T10:29:05Z", "digest": "sha1:AQ757E4ZO7TUH7PJBPDCHZV6Q22ER5QV", "length": 21872, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nटमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nलाल टमाटे : ३ मध्यम\nकांदा : १ मध्यम\nमिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.\nलसूण : ३-४ पाकळ्या\nउक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)\nमाझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.\nटमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :\nटमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :\nदरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.\nसोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)\nचव पाहून मीठ घालून मिक्स करा.\nवरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.\nऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.\nफास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :\nमाबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.\nकितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.\nआमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.\nफोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.\nनेक्स्ट पाकृ धमकी : तेरा\nनेक्स्ट पाकृ धमकी :\nफोटो चविष्ट आहेत .. गॅसवर\nफोटो चविष्ट आहेत ..\nगॅसवर (रेग्युलर स्टव्हटॉप , गॅसग्रिल नव्हे) भाजायला धास्ती वाटते ..\nहायला, बर झाल आता व्हेज कृती\nहायला, बर झाल आता व्हेज कृती आली आणी ती पण सोपी आणी चटपटीत. फोटो मला तर लय ब्येस वाटले. विशेष म्हणजे पहिला जिन्नसवाला चॉपिन्ग बोर्डावरचा आणी खालचे तयार भरीत जे वाईट वाईट ( आम्ही काही वेळेस व्हाईटला प्रेमाने वाईट म्हणतो, कॄगैन) डिश मध्ये आहे ते पण भारी आलेत\nफोटु व त्याच्या प्रेझेन्टेशन साठी १० पैकी १० मार्क..\nपुढली पाकृ काय टर्कीची / तितरची हाये का नाय, फोटुमध्ये दिसु र्हायले म्हणूनशान इचारले.\n यावेळी फोटो चे पण मार्क मिळवलेत\nटोमॅटोचा रस गळून गॅस खराब होत नाही का\nमस्त फोटो, स्मार्ट रेसिपी\nमस्त फोटो, स्मार्ट रेसिपी (जास्त कटकट नाही पण भाव खाऊन जाईल अशी)\nअमेय_+१ ( गेल्या खेपेच्या\n( गेल्या खेपेच्या टिपा लक्षात ठेवून क्रोकरीचा वापर केल्याबद्दल मंडळ आभारी आहे ).\nटोमॅटोचा रस गळून गॅस खराब होत\nटोमॅटोचा रस गळून गॅस खराब होत नाही का\nबिल्कुल नाही. माझ्यासारखी जाळी नसेल तर पापड भाजायच्या चिमट्यात धरून डायरेक्ट गॅसवर टमाटे भाजलेत तरी छान भाजले जातात. चुलीवर/शेकोटीत भाजलेत तर डिव्हाईन चव लागते. भरताला राखेची चव नेहेमीच खुलवते.\nमस्त. फोटो तर भारीच. टोमॅटो\nमस्त. फोटो तर भारीच.\nटोमॅटो खुणावत होते वाचून, आता पुढे कोंबडी खुणावेल का असं वाटून गेलं, आणि तुम्ही फोटो टाकलातच.\nमयेकर तुमचे मित्र आहेत म्हणून, कोणी चिडलं असतं वरचं वाचून.\nखूप क्यूट आले आहेत\nखूप क्यूट आले आहेत फ़ोटो.टॉमेटो पण खुश झाले असतील.फुल्ल मार्क.\nमयेकर तुमचे मित्र आहेत\nमयेकर तुमचे मित्र आहेत म्हणून, कोणी चिडलं असतं वरचं वाचून. डोळा मारा\nअहो, भरीताचे असं नाही म्हणत आमच्यात. भरताची वांगी असंच म्हणतात\nमयेकरांचं काही खरं नाही.\nमयेकरांचं काही खरं नाही. माबोवर अनेक शेफना भरताची स्वप्नं पडू लागलीत.\n( फिरायला जाऊ नका च्या चालीवर पाकृच्या बीबीवर येत जाऊ नका असे सांगावे काय \nफोटो चटपटीत दिसत आहेत. मार्क\nफोटो चटपटीत दिसत आहेत. मार्क तसेही फोटोचेच मिळणार. कारण इथे बसून चव काय टमाटा कळत नाही.\nरामाची शीता .... तर भरताचे\nरामाची शीता .... तर भरताचे काय \nटोम्यॅटो हेही उत्तर आता चालेल\nऋन्म्या, स्वयंपाक करायला शीक.\nऋन्म्या, स्वयंपाक करायला शीक. त्यामुळे,\n१. पाकृ वाचूनच चव कळायला लागेल.\n२. बायकोच्या कष्टाची किम्मत कळेल.\n३. पुढेमागे गेलासच ऑनसाईट, तर स्वतःचं स्वतः करून गिळता येईल\nअरे वा फोटो भारी आलेत.\nअरे वा फोटो भारी आलेत. पैकीच्यापैकी बर्का.\nसोपा प्रकार आहे, करेन नक्कीच.\nएकदम भारी, रेसिपी आणि फोटोही.\nएकदम भारी, रेसिपी आणि फोटोही.\n२. बायक���च्या कष्टाची किम्मत\n२. बायकोच्या कष्टाची किम्मत कळेल. >>> गर्लफ्रेंडच्या भावी कष्टाची म्हणा ओ, आधीच इथे लोकं टपलेली आहेत तिला माझी बायको बनवायला..\nजोक्स अपार्ट ती किंमत आहेच. जे मला करता येत नाही आणि जे माझ्यासाठी ईतर करतात त्या प्रत्येक कष्टाची किंमत आहेच.\nतर टमाट्याचा आंबटपणा मला आवडतोच. शाकाहारी पदार्थांमध्ये हीच एक भाजी आहे जे ईतर काही नसतानाही मी पाच चपात्या न कंटाळता याबरोबर खाऊ शकतो.\nयाचे मुख्य कारण म्हणजे एक मस्तशी आंबटगोड लाळ सुटते तोंडाला\nटोमॅटो भाजतानाचा फोटो मस्त\nटोमॅटो भाजतानाचा फोटो मस्त दिसतोय. मला पडलेला प्रश्न मैत्रेयीने विचारला त्यामुळे पास.\nबिल्कुल नाही. माझ्यासारखी जाळी नसेल तर पापड भाजायच्या चिमट्यात धरून डायरेक्ट गॅसवर टमाटे भाजलेत तरी छान भाजले जातात. चुलीवर/शेकोटीत भाजलेत तर डिव्हाईन चव लागते. भरताला राखेची चव नेहेमीच खुलवते. >> +१\nमी डायरेक्ट भाजते.. बॅचलर लोकांना जाळी चे लाड पुरवत नै\nतर इकड आम्ही याला घटाला म्हणतो.. सेम बनवतो.. मिरच्या जरा जास्त टाकतो.. म्हणजे ३ टमाट्याला ८ १० मिरच्या असं.. चुलीवर भाजलेल्या भेदराची चव खत्तम असते.. मी बरेच दिवसाचा विचार करत होती रेस्पी टाकाचा पण तुम्ही पयले नंबर लावला राजेहो .. मस्तच फटू सगळे..\nसोप्पी आणि मस्त...आवडली पाकक्रुती\nपण पहिल्या फोटोतली मिर्ची दुसर्या फोटोत मोठी झाल्यासारखी दिसते\nटीना, तुमच्या रेसिपीनी माझ्या\nटीना, तुमच्या रेसिपीनी माझ्या ताबडतोब इंतेस्तीनी वाकड्या होतील असं वाटतं मला. मला ततडीनं जाऊन पुण्यात त्या सरळ करुन आणाव्या लागतील. (वर्हाडी चिकन खत्तरनाक भारी होतं पण तिखट्याच्या कॉटिटी नी हे अशी अडचण होण्याची भिती वाटते म्हणून मी फोटोच बघून येतो अधून मधून)\nभारी रेसीपी आणि फोटोज.\nभारी रेसीपी आणि फोटोज. पैकीच्यापैकीमार्क.\nआमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात. >> +१ मीपन.\nदीमा मार्क्स मिळणार नाहीत ,\nदीमा मार्क्स मिळणार नाहीत , हात दिसत नाहीत\nछान दिसतंय. टमाटे आणि मिरची\nछान दिसतंय. टमाटे आणि मिरची भाजताना बघून कांदा आणि लसूण पण भाजला तर मस्त खमंगपणा येईल असं वाटलं. (नंतर 'अधिक टीपा' वाचल्या :)).\nएकदा असं करुन पाहीन. नंतर बहुदा अगदीच रहावलं नाही तर कांदा-लसूण भाजून प्रयोग करुन बघणेत येईल\nछान दिसतंय फायनल प्रॉडक्ट.\nसालसा सारखंच आहे ज��ू वजा भाजका टो.\nमस्तं चटपटीत पाककृती. आवडली.\nमस्तं चटपटीत पाककृती. आवडली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/maratha-students-continued-their-strike/", "date_download": "2019-07-16T10:03:21Z", "digest": "sha1:L6JXVO2PF5PBIX35JRNBAMHUT7QI6ZZV", "length": 15650, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रतीक्षा वटहुकुमावरील स्वाक्षरीची, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे 13व्या दिवशीही आंदोलन सुरूच | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडि��न फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nप्रतीक्षा वटहुकुमावरील स्वाक्षरीची, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे 13व्या दिवशीही आंदोलन सुरूच\nराज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी वटहुकूम काढला. हा वटहुकूम राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. वटहुकुमावर स्वाक्षरी झाल्यानंतरच सरकार त्याची अधिसूचना काढणार आहे. त्यानंतरच सीईटीच्या वेबसाइटवर अधिसूचना पडणार असून त्याच्याच प्रतीक्षेत मराठा विद्यार्थी असून सलग 13 व्या दिवशी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे.\nविद्यार्थ्यांनी आजही आझाद मैदानात ठिय्या सुरूच ठेवला. राज्य सरकारने वटहुकूम काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र प्रत्यक्षात हाती नोटीस लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मराठा विद्यार्थी सुयश पाटील यांनी दिली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले असले तरी आमचा लढा योग्य दिशेने सुरू आहे. सरकारने हा वटहुकूम काढण्यात योग्य ती दक्षता घेतली असल्यास तो निश्चितच न्यायालयातही टिकेल, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.\nखुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचेही आंदोलन\nमराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही तोच सरकारने काढलेल्या वटहुकुमावरून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. राज्यपालांनी वटहुकुमावर स्वाक्षरी करू नये यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आज कार्टर रोडवर धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे ऍड. गुणवंत सदावर्ते यांनी राज्यपालांना वटहुकुमावर स्वाक्षरी न करण्याचे पत्रही पाठवले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझी हत्या;अरविंद केजरीवाल यांचा भाजपव�� आरोप\nपुढील‘इस्रो’ पाठवणार शुक्र ग्रहावर यान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/akkadevi-dharan-news/184443.html", "date_download": "2019-07-16T11:23:53Z", "digest": "sha1:J6VLNAO42R4XENJAZ4OYUVTQSN76NNNZ", "length": 22404, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra पर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीन���मित्त निघालेली दिं..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nउरण - पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते वर्षा सहलीचे. हिरवीगार शाल पांघरलेल्या डोंगर रांगात रिमझिम बरसणारा पाउस, कित्येक फूट उंचावरून फेसाळते पाणी पडणारे धबधबे यांचे पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. अशा हौशी पर्यटकांसाठी चिरनेर गावाजवळ एक ठिकाण असून दर शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मजा घेण्यास काहीच हरकत नाही.पावसाळा सुरू झाल्यापासून येथे पाण्यात डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तिन्ही बाजूने निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या चिरनेर अक्कादेवीच्या डोंगराच्या कुशीत असलेल्या अक्कादेवी धरणाचे फेसाळते पाणी अंगावर घेण्यासाठी दर शनिवार-रविवार येथे पर्यटकांची मोठी गर्दी जमते. सभोवताली गर्द हिरवे डोंगर, या डोंगरातून, नाल्यातून खळ खळ वाहणारे पाणी हे निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी अनेक हौशी पर्यटक या ठिकाणी येतात. चिरनेरचा १९३० चा प्रसिद्ध जंगल सत्याग्रहदेखील याच माळरानावर झाला होता.आणि तिथेच हे छोटेसे धरण आहे. हुतात्म्यांची स्मृती जपण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत इथे हे छोटेसे धरण(बंधारा) बांधलेले आहे. साधारण १५ ते २० फूट उंची आणि २०० फूट लांबीचे हे धरण थोड्याश्या पावसाने देखील पूर्णपणे ओसंडून वाहते आणि हे फेसाळलेले पाणी अंगावर घेण्यासाठी या धरणात डूंबण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्यात येथे येत असतात.\nचिरनेर गावात बघण्यासारखे बरेच काही आहे. येथे स्वयंभू महागणपतीचे प्रसिद्ध असे पेशवेकालीन हेमाडपंथीय मंदिर आहे. मंदिरासमोर चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा इतिहास दाखविणारे पुतळे आहेत. त्या हुतात्म्यांचे स्मारक आणि दिपस्तंभ देखील येथे आहे. त्याचप्रमाणे या गावात अनेक पुरातन मंदिर आहेत. त्यामुळे वर्षभर चिरनेरला बाहेरील पर्यटक येत असतात. चिरनेर गावाला जिल्हा परिषदेने ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजनादेखील आखली होती. चिरनेरला येण्यासाठी पनवेल, गव्हाणफाटा, उरण आणि खारपाडा येथून खाजगी गाड्या असून या बंधाऱ्यावर शेवटपर्यंत वाहनाने देखील जाता येते.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nदेशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास होणार\nरायपूरमध्ये करू शकता फैमिली ट्रिप\nबाबाचे दर्शन शुरू, अमरनाथ यात्रा\nअंदमानचे ‘सेल्युलर जेल’ पर्यटनासाठी उत्कृष्ठ\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/228166.html", "date_download": "2019-07-16T10:08:49Z", "digest": "sha1:KAIUYFPKT6C3RWBJCLY3OENSQEFXNB7L", "length": 17853, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "घरगुती कामांतून व्यायाम ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > नोंद > घरगुती कामांतून व्यायाम \nघरगुती कामे करणे म्हणजे पुष्कळ कष्टाचे काम करणे, असा समज झाला आहे. शरिराला कष्ट न पडता आराम मिळावा आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे वेळेची बचत व्हावी, म्हणून विशेषत: कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्राचा (वॉशिंग मशीन) उपयोग होण्याचे प्रमाण शहरी भागात अधिक आहे, तसेच लादी पुसणे, भांडी धुणे आदी गोष्टींसाठीही यंत्राचा उपयोग होऊ लागला आहे. येथे पाणी-वीज यांचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय विचारात घेतला जात नाही. यंत्रासह याही गोष्टींचा हिशेब पैशांनी चुकता करता येतो. त्यामुळे पैसे व्यय करावे लागले, तरी या गोष्टीच्या उपयोगामुळे लाभच होतो, अशी मानसिकता मनावर बिंबली आहे. शहरी भागात पाण्याचा उपसा होण्याचा भाग सर्वाधिक आहे. आर्थिक बचतीसाठी काय केले पाहिजे , दुप्पट-तिप्पट अथवा अल्प कालावधीत पैसे वाढण्यासाठी योजना कोणत्या , दुप्पट-तिप्पट अथवा अल्प कालावधीत पैसे वाढण्यासाठी योजना कोणत्या , नोकरी-व्यवसाय-शिक्षण यांत प्रगती होण्यासाठी काय केले पाहिजे , नोकरी-व्यवसाय-शिक्षण यांत प्रगती होण्यासाठी काय केले पाहिजे , आरोग्य विम्याच्या योजना कोणत्या , आरोग्य विम्याच्या योजना कोणत्या , अशा अनेक गोष्टींची बित्तंबातमी ठेवणारा माणूस ‘जलसंचय, वीज बचत, आरोग्य सुदृढ राखणे यांसाठी उपाययोजना शोधणे आणि त्याप्रमाणे कृती करणे हा माझा विषय नाही’, अशा प्रकारे वागत आहे. धुलाई यंत्राचा उपयोग थांबवल्यास पाणी-वीज यांची बचत होईल. यासह कपडे धुणे, लादी पुसणे यांतील प्रत्येक कृतीतून शरिराचा व्यायामही होईल; मात्र या लाभाकडे दुर्लक्ष केले जाते आणि घरगुती कामांतूनच होणारा व्यायाम सोडून वाढलेले वजन घटवण्यासाठी व्यायाम शाळांकडे (जिम) धाव घेतली जाते.\nजे काम माणसाने स्वतः केले पाहिजे, ते यंत्राकडून करवून घेतले जात आहे. त्याच्याप्रमाणे वेग गाठणे शक्य नाही; पण स्वतः झिजल्यावर स्वतःलाच होणारा शारीरिक लाभ विचारात घेतला पाहिजे. वयस्कर, आजारी यांना अशा यंत्राचा उपयोग करावा लागणे, ही त्यांची शारीरिक आवश्यकता असते; मात्र ज्यांचे शरीर धडधाकट आहे, त्यांच्याकडून यंत्राचा उपयोग ��ालू रहाणे म्हणजे धडधाकट शरिराला आळशी, सुस्त आणि रोगी बनवण्याकडे फरफटत घेऊन जाणे होय. त्यामुळे घरगुती कामांत यंत्राचा उपयोग करण्यापूर्वी आपण वयस्कर, आजारी आहोत का , याचा विचार करावा.\n‘मी उच्चशिक्षित आहे. अमुक आस्थापनात तमुक पदावर सेवारत आहे, मला वेळ नाही, असे असतांना घरातील कृती करणे मला जमणार नाही. या सर्व गोष्टी करणारी कोणी व्यक्ती असेल, तर त्याला मी त्याचे वेतन देईन’, अशी पैशांची खुमखुमी असणार्‍या मंडळींची संख्या अधिक आहे. आस्थापनात अनेक घंटे संगणकासमोर बसून काम करावे लागल्यामुळे शरिराला व्यायाम मिळत नाही. ‘मला वेळ नाही’, असे म्हणणार्‍या मंडळींना कालांतराने कुठल्या तरी आजारपणामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागल्यावर तेथे सक्तीने वेळ देण्याची सिद्धता असते. त्यामुळे नियमित थोडा वेळ काढून आवश्यक ती घरगुती कामे केली, तरी शरीर स्वस्थ रहाण्यास साहाय्य होणार आहे, हे लक्षात घेऊया \n– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.\nभारतात ‘भारतीयता’ नसणे, हे दुर्दैवी \nरागावर नियंत्रण नसल्याचे दुष्परिणाम \nकायदा कागदावर आणि ‘वैद्यकीय कचरा’ रस्त्यावर \nपावसानंतर तेच ते आणि तेच ते…\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-will-krushna-bhima-project-complete-after-ranjitsingh-enter-bjp-maharashtra?tid=3", "date_download": "2019-07-16T11:07:58Z", "digest": "sha1:MDEAU42IJT7LFRK3BT577QFTUUU67V3S", "length": 20518, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Will krushna -Bhima project complete after Ranjitsingh enter in BJP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच कृष्णा-भीमा स्थिरीकर���ाचा प्रश्न सुटणार\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न सुटणार\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीतील युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसाठी त्यांचा भाजप प्रवेश अडचणीचा ठरणार आहे. पण मूळ मुद्दा आहे, तो पक्षप्रवेशासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या योजनेचा, खरंच तो सुटणार आहे\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीतील युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसाठी त्यांचा भाजप प्रवेश अडचणीचा ठरणार आहे. पण मूळ मुद्दा आहे, तो पक्षप्रवेशासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या योजनेचा, खरंच तो सुटणार आहे\nमाजी उपमुख्यमंत्री आणि माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री असताना २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालवले, कृष्णा-भीमेतील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वळवून ते पुढे मराठवाड्याला देण्याची ही योजना आहे.\nपण तांत्रिक आणि भौगोलिकदृष्ट्या ही योजना शक्य आहे का नाही, यावरच त्याचं घोडं अडलं, पण मोहिते पाटील यांनी त्याची फिकीर केली नाही, त्यांनी मात्र या योजनेचं घोडं प्रत्येकवेळी दामटून नेलं. आजही अनेक कार्यक्रमात स्वतः विजयसिंह किंवा रणजितसिंह या विषयावर बोलले नाहीत, असं होत नाही. एवढा पाठपुरावा सतत ते करत आले आहेत. अर्थात, या योजनेचं भवितव्य आजही टांगणीला आहे. पण आज पुन्हा याच प्रश्नावर त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.\nसत्ताकारणासाठी शेतकरी आणि त्यांचे प्रश्न राजक��य पुढाऱ्यांना नेहमीच जवळचे वाटतात आणि वेळेवर आठवतातही, त्याची चर्चाही चांगलीच रंगते. आज तशीच चर्चा मोहिते पाटलांच्या प्रवेशाने रंगली आहे. पण मोहिते पाटील यांनी शेतकरी हित म्हणून की राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपप्रवेश केला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे खरंच शेतकरी हिताचा हा प्रश्न आता तरी सुटणार आहे का असा प्रश्न भाबड्या शेतकऱ्यांना पडला आहे.\nशेतकरी संघटनांचा आवाज बसला\nगतवेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या मतदारसंघाची जागा देऊन याठिकाणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उतरवण्यात आले होते. पण स्वतः खोत यांनीच स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन स्वतःची संघटना काढली. तर स्वाभिमानीनेही युतीची साथ सोडली. पण आज बळिराजा शेतकरी संघटनेने इथे उमेदवारीची घोषणा केली आहे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकरांना त्यासाठी उमेदवारी दिली आहे. बळिराजा वगळता स्वाभिमानी किंवा अन्य शेतकरी संघटना मात्र कोणीच निवडणुकीच्या रणांगणात उतरायला तयार नाहीत. त्यामुळे एरव्ही राजकारण्यांच्या विरोधात लढण्याच्या वल्गना करणाऱ्या शेतकरी संघटनांचा आवाज बसल्याचे चित्र आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले खच्चीकरण ओळखून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला. लोकसभेसाठीही भाजप त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवेशावेळी दिले आहेत. मोहिते पाटील घराण्याचे या भागातील राजकीय वर्चस्व पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसला आता त्याच ताकदीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही राजकीय खेळी करणार आहे. भाजपचे सहयोगी सदस्य असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील विरुद्ध संजय शिंदे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.\nसोलापूर पूर महाराष्ट्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजप राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस खासदार विजयसिंह मोहिते पाटील विषय शेतकरी संघटना संघटना लोकसभा सदाभाऊ खोत जिल्हा परिषद आमदार संजय शिंदे सामना\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसान�� जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...��रभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/08/", "date_download": "2019-07-16T11:10:14Z", "digest": "sha1:3SR6XNKCRXTNJM3FMOJTL4FKLHALANLA", "length": 4992, "nlines": 91, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: August 2010", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nगुरुवार, ऑगस्ट २६, २०१०\nकाय करु आणि काय नको\nमला माहित्ये खूssssssssssप दीवसांत मी ब्लॉगवर फिरकलोच नाहीये दुसर्‍यांच्या आणि स्वतःच्या पण.\nआईबाबानी मोठे घर घेतले, मला खेळायला, अभ्यास करायला, वगैरे वगैरे. मग जुन्या घरातील सामानाचे नविन घरात शिफ़्टींग, नविन घरात आईच्या दृष्टीने हा पसारा, माझ्या मते खूप वेगवेगळी खेळणी.\nरोज मला नविन खेळणे मिळते आहे कुकरपासून सोफ्याच्या कुशनपर्यंत.\nआता आईने सगळे आवरायला घेवुन मला मदतीला घेतले आहे त्यामुळे मला अगदी काय करु आणि काय नको असे होते आहे.\nआता एकदा सगळं सामान व्यवस्थित लावुन झालं की आलोच मी परत.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय करु आणि काय नको\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-07-16T10:53:49Z", "digest": "sha1:7KUXYTEIAYE5MAVOUWEMAYA2SWEYOBDG", "length": 4015, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंकन बौद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n\"श्रीलंकन बौद्ध\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १४:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/meet-jamuna-prasad-bose-2-times-minister-and-4-times-mla-has-no-own-house/", "date_download": "2019-07-16T10:47:16Z", "digest": "sha1:J7ZJGB6KETDFM3X2LJKSV36YLKRL7JGQ", "length": 12251, "nlines": 108, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "२ वेळचे मंत्री, ४ वेळचे आमदार पण अजूनही राहतात भाड्याच्या घरात ! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा २ वेळचे मंत्री, ४ वेळचे आमदार पण अजूनही राहतात भाड्याच्या घरात \n२ वेळचे मंत्री, ४ वेळचे आमदार पण अजूनही राहतात भाड्याच्या घरात \nउत्तर प्रदेशातील कानपूरपासून साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावरील बांदा जिल्हा.\nतिथं एका भाड्याच्या घरात एक बुजुर्ग व्यक्ती राहतात. आता तुम्ही म्हणाल मग त्यात एवढं सांगण्यासारखं काय विशेष.. आमच्या आजूबाजूला कितीतरी जन भाड्याच्याच घरात राहतात.\nया प्रकरणात सांगण्यासारखं विशेष असं आहे की ही बुजुर्ग व्यक्ती ४ वेळा आमदार राहिलेली आहे आणि २ वेळा त�� उत्तर प्रदेश राज्य सरकारमध्ये मंत्री देखील. जमुना प्रसाद बोस असं त्याचं नाव. विशेष म्हणजे त्यांना बोस हे आडनाव देखील महान भारतीय स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून मिळालेलं आहे.\nजमुना प्रसाद यांनी गोर-गरिबांसाठी आणि सामान्यांसाठी दिलेल्या लढ्यामुळे लोकांनीच त्यांना बोस हे आडनाव दिलं.\nराज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या या मंत्र्याच्या इमानदारीचे किस्से फक्त बांदा जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चिले जातात. त्यांच्या प्रामाणिकपणासाठीच संपूर्ण राज्यभरात त्यांची ओळख आहे.\nआजच्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीच्या काळात केवळ पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण बनलेलं आहे. एक वेळा नगरसेवक बनलेला माणूस आपल्या पुढच्या पिढीची सोय करून ठेवतो अशी परिस्थिती. याकाळात गांधीजींना बघितलेल्या या माणसाने सर्वच राजकारण्यांसाठी एक आदर्श घालून दिलाय.\n१९७४ साली ते सर्वप्रथम प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आणि आमदार झाले. त्यानंतर पुन्हा १९७७ साली देखील ते निवडून आले आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री बनले. त्यानंतर १९८५ आणि १९८९ साली ते परत उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि १९८९ साली मुलायम सिंह यांनी त्यांना आपल्या कॅबिनेटमध्ये समाविष्ट करून घेतलं.\nबांदा जिल्ह्यातील खिन्नी नाका इथला जन्म असलेल्या जमुना प्रसाद यांचे वडील क्लर्क होते. त्यांच्याकडून जे घर जमुना प्रसाद यांना मिळालं होतं, ते त्यांना १९५५ साली आपल्या बहिणीच्या लग्नासाठी विकावं लागलं. त्यानंतर ते स्वतःसाठी एक घर सुद्धा उभारू शकले नाहीत.\nजमुना प्रसाद यांना जे काही पेन्शन मिळतं, त्यातूनच त्यांचा घराच्या भाड्याचा खर्च निघतो. घराचं भाडं जाऊन जे काही उरतं, त्यातले बहुतेक पैसे त्यांच्या आजारपणावर खर्च होतात. त्यांना ३ मुले आहेत, पण कुणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. जमुना प्रसाद मात्र याबद्दल आपल्याला कुठलाही खेद आणि खंत नसल्याचं सांगतात.\nहे ही वाच भिडू\nमुख्यमंत्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला \nकसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता \nनेताजी मला जाताना म्हणाले होते, “हम आझाद भारत मैं मिलेंगे”.\nसुभाषचंद्र बोस यांच लग्न सिक्रेट का ठेवण्यात आलं होतं \nPrevious articleकितीह��� अपयशीपणाचा शिक्का मारा पण वनडेत कुंबळे, श्रीनाथच्या खालोखाल विकेटा आगरकरच्या नावावर आहेत.\nNext articleसंघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही \nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nसातारची प्रियांका ठरली “मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/hrithik-roshans-sister-sunaina-roshan-documents-life-battles-on-her-blog-288046.html", "date_download": "2019-07-16T10:26:47Z", "digest": "sha1:6JJ5YWA6S36M4NBVDCF6CH77TLEHMYS2", "length": 4127, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - हृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार–News18 Lokmat", "raw_content": "\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nहृतिक रोशनची बहिण सुनैना आता आपल्या एक नव्या संकल्पनेत भेटणार आहे. तिच्या आयुष्याचा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी ती आता ब्लॉग लिहणार आहे.\n23 एप्रिल : हृतिक रोशनची बहिण सुनैना आता आपल्या एक नव्या संकल्पनेत भेटणार आहे. तिच्या आयुष्याचा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी ती आता ब्लॉग लिहणार आहे. हृतिक रोशन त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या किती जवळ आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.हृतिकची बहिण सुनैनाला तिच्या आयुष्यात आजवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या प्रत्येक अडचणीत हृतिक तिच्या सोबत होता. तिचं लग्न अपयशी ठरलं आणि त्यानंतर तीला कॅन्सरनेही ग्रासलं, मात्र मोठ्या हिंमतीने ती या सगळ्यातून सावरली.सुनैना आता तिचा आयुष्यातील अनुभव एका ब्लॉगद्वारे मांडणार आहे. 'जिंदगी' असं या ब्लॉगचं नाव असून त्यातून सकारात्मक विचारांचा प्रसार करायचा निर्णय तीने घेतला आहे.\nतिच्या या ब्लॉगचं हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कौतुक केलं आहे. हा ब्लॉग अनेकांना प्रेरणादायी ठरेल असंही त्यांने म्हंटलं आहे.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामा��, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/devendra-fadnavis/all/page-7/", "date_download": "2019-07-16T11:01:59Z", "digest": "sha1:F7N5OQCTK6KRBPORGPWFEFZQTYPA7QQJ", "length": 12771, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Devendra Fadnavis- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्���णाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO : स्नेहभोजनात मुख्यमंत्र्यांनी दिला घटकपक्षांना नवा आदेश\n25 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिनर डिप्लोमेसी केली. वर्षा बंगल्यावर सेना-भाजपच्या नेत्यांसह घटकपक्षांनी आमंत्रित करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनावेळी मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. 'मागच्या वेळी जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा आपण जिंकू' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 100 टक्के युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला. नाराज मित्रपक्षांना स्नेहभोजनला सोबत घेत यावेळी भाजप आणि शिवसेनेनं दिलजमाईचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीतील स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटेही हजर होते.\nयुतीनंतर मुख्यमंत्र्यांची 'डिनर डिप्लोमसी', 'वर्षा'वर नेत्यांची मांदियाळी\n आमदारांच्या मनोमिलनासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार\nमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत 'दादां'ना प्रतिक्षा खुर्चीची\nमहाराष्ट्र Feb 24, 2019\nमुख्यमंत्रीपदाबाबत मी आणि उद्धव ठाकरे सांगतो तेच खरं - मुख्यमंत्री\nमहाराष्ट्र Feb 24, 2019\nरॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तरी काँग्रेस विरोधी पक्षातच राहणार - मुख्यमंत्री\nVIDEO: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किल्ले शिवनेरी वरील UNCUT भाषण\nBREAKING NEWS VIDEO : सेना-भाजप युती जवळपास निश्चित\nEXCLUSIVE VIDEO अण्णा हजारे : सरकार बदलल्याने काय होणार त्य��ने देश बदलणार नाही\nVIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...\nबारामतीमध्ये कमळ फुलणार, पवारांना थेट आव्हान; मुख्यमंत्री UNCUT\nमहाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकतीने 48 जागांवर लढणार- मुख्यमंत्री\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-07-16T10:57:31Z", "digest": "sha1:KR46NFF5GI3B2YQO3GUDXTE4W3XPMDVM", "length": 6127, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:जानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nविकिपीडिया:आंतर बन्धूविकिप्रकल्प लेख स्थानांतरण प्रकल्प\n\"जानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\" वर्गातील लेख\nएकूण ५० पैकी खालील ५० पाने या वर्गात आहेत.\nआरती करू तुज गजानना\nगायत्री मंत्र सर्व देवतांचे\nश्री स्वामी कृपा स्तोत्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/prasutiveli-kami-vedana-honyasathi", "date_download": "2019-07-16T11:28:04Z", "digest": "sha1:4W57WRHH4XDH3PGW4GKMVG44LHOPIUVI", "length": 10518, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रसूतीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी काही हालचाली आणि स्थिती - Tinystep", "raw_content": "\nप्रसूतीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी का��ी हालचाली आणि स्थिती\nनवीन गर्भ धारण करणाऱ्या स्त्रियांना सुरुवातीला खूपच अडचण येते. बसताना, उठण्यासाठी, झोपण्यावेळी, आणि अशा वेळी त्या स्त्रीला स्वतःच्या तब्येतीपेक्षा बाळाची खूप काळजी वाटते की, ह्याला काही धक्का लागला नसेल ना आणि सुरुवातीला पोजीशनही माहित असतात नसतात की, कसे जेवण करायचे, आणि काही स्त्रियांना ह्यात पाठ, पोट किंवा स्नायू दुखत असतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून अशा काही पोजिशन त्याच्याने तुम्हाला आराम मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला लेबर पेन ( प्रसूतीच्या कळांचा) त्रास कमी होईल. बाळाचा जन्म सुखकर होईल.\n१) बसणे किंवा बसण्याची स्थिती (पोजिशन)\nप्रसूतीच्या अगोदर बाळ गर्भात खाली जायला लागते आणि गर्भाचे वजन वाढल्यामुळे त्यावेळी ज्या प्रसूतीच्या कळा होतात त्यापासून अशा बसण्याच्या स्थितीने आराम मिळतो. कारण गर्भाला हळूहळू सवय होत जाते. आणि तुम्हीही बाळाची डिलिव्हरी वेगाने होण्यात मदत मिळते. आणि ह्यातून पुढच्या बाजूला पडणारे वजन तुम्हाला बॅलेन्स करता येत असल्याने पाठ दुखण्याचा त्रास कमी होतो.\nह्या बसण्याच्या स्थितीनेही आराम मिळत असतो. तुमचे वजन जर जास्त असेल तर ह्या स्थितीत बसा. आणि असे बसल्याने डिलिव्हरीच्या वेळी अशाच अवस्थेत जर बसावे लागले तर त्यावर सवय होऊन जाते. आणि तुम्ही बसणे आणि अर्धे बसणे ह्या दोन्ही स्थितीचा वापर करू शकता.\n३) मोठ्या बॉलचा वापर करून बसणे\nहा बॉल थोड्या वेगळ्या प्रकारचाअसतो. ह्यात हवा भरली जाते आणि त्या हवा भरलेल्या बॉलवर तुम्ही बसायचे घाबरू नका हा फुटत नाही. हा बॉल गरोदर मातेसाठीच बनवला असतो. आणि ह्या बॉलवर बसून तुम्ही डिलिव्हरीच्या वेळी असणाऱ्या स्थितीचा सरावही करू शकता. ह्या बॉलवर बसून काही स्त्रियांना तणावरहित शांतता मिळाली आहे. आणि बसण्याच्या वेळी अगोदर कुणाची तरी मदत घ्यायला विसरू नका.\nह्या स्थितीतून स्त्री जमिनीकडे जोर लावते ह्यामुळे तिला बाळाच्या वजनापासून थोडा आराम मिळतो. ज्या महिलांचे गर्भाचे वजन खूप वाढल्याने पाठदुखी होते व प्रसूतीच्या कळा येतात त्यांच्यासाठी ही क्रिया केली जाते.\nह्या क्रियेतून सुद्धा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला त्रास किंवा दुखत असेल तर आराम मिळवू शकता. पायालाही ह्यातून आराम मिळतो.\nजर जास्तच त्रास होत असेल तर ह्या स्थितीत बसण्���ाचा प्रयत्न करा.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/harbhajan-singh-played-100-test-only-on-will-power1/", "date_download": "2019-07-16T10:49:13Z", "digest": "sha1:CNNTVRI5HRY4DF2TGBIHLXA7HF63F5OC", "length": 17095, "nlines": 113, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "पहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार नाही. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome फोर्थ अंपायर पहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार...\nपहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार नाही.\nसाल होतं १९९८. ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली होती. दौरा सुरु होण्यापूर्वी ते जवळपास तीन सराव सामने खेळणार होते. अनेक नव्या खेळाडूना मार्क टेलर, स्टीव्ह वॉ, शेन वॉर्नसारख्या प्लेअर्स विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार होती. पहिला सराव सामना मुंबईत झाला. सचिनने त्या मॅच मध्ये डबल सेंच्युरी मारली.\nराहुल संघवी हे त्याकाळात डोमेस्टिक क्रिकेट सर्किटमध्ये गाजलेलं नाव होतं. दिल्ली विरुद्ध हिमाचलप्रदेश सामन्यात त्याने फक्त पंधरा रन देऊन ८ विकेट्स काढल्या होत्या. हा एक विश्वविक्रम होता. गेली दोन चार वर्षे रणजीचे सामने त्याने गाजवले होते.\nत्यामानाने हरभजन एवढा फेमस नव्हता. सतरा वर्षाचा काटकुळा सरदारजी आपल्या पहिल्या इम्प्रेशनमध्येचं मार खायचा. त्यामानाने संघवी बॉलिंगला आला की बॅटसमन घाबरायचे. तो सामना या दोघांसाठी ही महत्वाचा होता.\nमॅचमध्ये दोघांनीही बरी बॉलिंग टाकली. ऑस्ट्रेलियन फलंदाजानी दोघानाही बरच ठोकल. अखेर सराव सामन्यासाठी टीमची कप्तानी करणाऱ्या राहुल द्रविडला कधी नव्हे ते स्वतः बॉलिंग टाकावी लागली. मायकल स्लेटर ने दोनशे तर नवोदित पोंटिंगने १५० धावा काढल्या. हरभजनने स्लेटरची एकमेव विकेट काढली तर संघवी ला दोन विकेट्स मिळाल्या होत्या. दोघांनीही जवळपास १२० धावा दिल्या होत्या. मॅच ड्रॉ झाली.\nत्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर हरभजन आणि संघवी गप्पा मारत बसले होते. आता पुढे चान्स मिळेल की नाही याच टेन्शन होतं. संघवी हा हरभजनपेक्षा सिनियर होता. तो म्हणाला,\n“यार भज्जी मुझे एक टेस्ट खेलने को मिलेगा तो भी ठीक है. मेरा काम हो गया. मेरा सपना है कम से कम एकबार तो अपने को वो इंडिया की कॅप मिले. जिंदगी भर मै मै अपने यार दोस्तोंको केह पाउंगा मैने अपने देश के लिये टेस्ट क्रिकेट खेला है.”\nकायम बडबड करणारा हरभजन गप्प होता. त्याला वाटल हे काय स्वप्न आहे फक्त एक कसोटी खेळणे एवढं छोटं लक्ष्य ठेवायचं नाही. आपल्याला भारतासाठी कमीतकमी शंभर कसोटी खेळायच्या आहेत.\n“दुनिया इधर की उधर हो जाये मगर मुझे देश के लिये १०० टेस्ट खेलने है. “\nपुढे जाऊन हरभजनला त्याच सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या. पुढे जाऊन सौरव गांगुली कॅप्टन झाल्यावर त्याला भरपूर संधी मिळाली. अनिल कुंबळेच्या जोडीदाराची जागा त्याने आपल्या जबरदस्त बॉलिंगमुळे यशस्वीपणे भरून काढली.\nविशेषतः ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर गडी जास्त रंगात यायचा.\n२००१चा इडन गार्डनवरचा भारत ऑस्ट्रेलिया सामना व्हीव्हीएस लक्ष्मण-द्रविड पार्ट���रशिप, लक्ष्मणने काढलेली डबल सेंच्युरी यासाठी ओळखला जातो. भारताने फॉलोऑननंतर कसा अविश्वसनीय विजय खेचून आणला याची चर्चा होते मात्र याच सामन्यात हरभजन भारतासाठी पहिली टेस्ट हॅटट्रिक घेतली. यात रिकी पोंटिंग, गिलख्रिस्ट, शेन वॉर्न या दिग्गजांचा समावेश होता. पहिल्या इनिंग मध्ये ७ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ६ अशा एकूण १३ विकेट्स काढल्या. त्याच्या या कामगिरीकडे आजही अनेकांचं दुर्लक्ष होते. तो नसता तर भारत ती कसोटी जिंकूच शकला नसता.\nयासामन्याने ऑस्ट्रेलियाची सलग १६ सामने न हरण्याचा रेकॉर्ड मोडला. भारतिय क्रिकेटसाठी हा सामना टर्निंग पॉईंट ठरला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली नव्या टीमला आपणही जगज्जेता होऊ शकतो याचा आत्मविश्वास आला. हरभजन साठी देखील ही मॅच त्याचं आयुष्य बदलणारी ठरली.\nत्याने फक्त भारतातच नाही तर परदेशी खेळपट्टीवर देखील आपली फिरकी च्म्क्वली. रिकी पोंटिंग तर त्याचा हमखास बकरा होता. त्यांच्या स्लेजिंगला पुरून उरणाऱ्या हरभजनबरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची भांडणे तर भरपूर गाजली. कधी त्याच्या अक्शनवर शंका घेतली गेली. अनेकदा कॉन्ट्रावर्सी मध्ये अडकुनही भज्जी आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळतच राहिला. त्याने भारतासाठी १०० कसोटी खेळल्या. यात त्याने चारशेहून जास्त बळी मिळवले.\nतो आयुष्यात फक्त १च कसोटी खेळला.\nत्याला दहा वनडेमध्ये चान्स मिळाला पण काही लक्षणीय कामगिरी करायला जमली नाही. पुढे त्याचे नाव स्पर्धेतून मागे पडले. गेल्या काही वर्षापासून मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीमचा तो एक भाग आहे.\nराहुल संघवी आणि हरभजनसिंग\nएका मुलाखतीमध्ये हरभजन म्हणतो,\n” उस प्लेअरसे मुझमे टॅलेंट कम था मगर मैने उसं टाईम अपना सपना बडा रख्खा. अपनी जान लगा दी उसं सपने के पीछे. अपने जिद के वजह से अपना ये मुकाम पा सका. “\nअशा या जिद्दी टर्बेनेटर हरभजनचा आज वाढदिवस.\nहे ही वाच भिडू.\nमॅचच्या आधी खोलीत देवाची पूजा मांडणारा लक्ष्मण.\nद्रविड त्या दिवशी लॉर्डसवरची पैज हरला पण १५ वर्षांनी का होईना त्याने जिंकून दाखवलंचं\nआणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही \nPrevious articleलोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्र�� असू शकतो हे “सत्या”नं सांगितलं.\nNext articleजयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…\nनदालला हरवून फेडररने अकरा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला आहे.\nअझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते\nत्यादिवशी इंग्लंडमध्ये एका भूरट्याने सिद्धू आणि गांगुलीच्या डोक्यावर बंदुक रोखली होती.\nद. कोरियाचा हा प्लेयर भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.\n१९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मधून भारत बाहेर पडला होता तेव्हा काय झालं होतं..\nभगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का \nमाहितीच्या अधिकारात March 22, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/college/page/60/", "date_download": "2019-07-16T10:41:21Z", "digest": "sha1:QQXPR67A2XS4Z2HF4PUKWY4GP4KWU2DX", "length": 15483, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉलेज | Saamana (सामना) | पृष्ठ 60", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nवांद्रे पूर्व येथील चेतना कॉलेजमध्ये सेल्फ फायनान्स कोर्स अंतर्गत ‘सगुण्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कोर्सचे शिक्षण घेत असताना भावी आयुष्यात उत्तम करीअर...\nपोटाला गाठ मारणारी युवती बघाल तर हैराण व्हाल\n सर्बिया या जगामध्ये विविध कला आत्मसात करणाऱ्या व्यक्तींकडे बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. सर्बियातील मिरजाना कीका नावाची एक मुलगी चक्क पोटाला गाठ मारते. त्याचा...\nह्रितिक रोशन बनला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता\n मुंबई ह्रितिक रोशन हा या वर्षी सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे. त्याने २०१५-२०१६ सालासाठी तिसऱ्या तिमाहीमध्ये ८० कोटी रूपयांचा कर भरला आहे....\nग्रामीण भागात फुकट पण मर्यादीत इंटरनेट डेटा द्या,ट्रायची सूचना\n नवी दिल्ली नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहीत व्यवहारांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना पाठबळ मिळावं यासाठी ग्रामीण भागात फुकट पण...\nह्रितिकचा ‘काबिल’अडचणीत येण्याची शक्यता\nमुंबई लाईक करा, ट्विट करा ह्रितीक रोशनचा काबिल हा नवा सिनेमा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स या प्रक्षेपण आणि निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनीने त्यांच्या एका...\nसाठय़े महाविद्यालयात पुस्तक महोत्सव\nविज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी साठय़े महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. साठय़े...\nअंजुमन इस्लाम कॅटरिंग कॉलेजचा मग्न फेस्टिव्हल\nअंजुमन इस्लाम इन्स्टिटय़ू�� ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग कॉलेजचा ‘मग्न2के16’ हा वार्षिक आंतर महाविद्यालयीन युथ फेस्टिव्हल चौदा आणि पंधरा डिसेंबरला होणार आहे. नवरस ही...\n‘दालमिया’ कॉलेजमध्ये खेल महोत्सव\nमालाडच्या प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजमध्ये यावर्षी ‘खेल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालये सहभागी होणार असल्यामुळे विविध स्पोर्टस् कॉम्पिटिशनचे...\nडान्स-मस्तीची धम्माल आणि बरंच काही…\nकॉलेज कट्टय़ावर सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कॉलेज फेस्टिव्हलची. वर्षभर तरुणाई अगदी आतुरतेने ज्या फेस्टिव्हलच्या धामधुमीची वाट पाहत असते तो ‘फेस्टिव्हल सीझन’...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/new-movie-of-sachin-pilgaonkar-love-you-jindagi/", "date_download": "2019-07-16T10:47:19Z", "digest": "sha1:PYT3GT4KPL6J7RAZW5WRQ7N4DB4EXQIN", "length": 10384, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सचिन पिळगांवकरांचा नवा सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nसचिन पिळगांवकरांचा नवा सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’\nकुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात… इथूनच सुरू होतात गंमती-जमती…आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘��व्ह यू जिंदगी’… याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’ मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं. या पोस्टरचं वैशिष्ट्य म्हणजे सचिन पिळगावकर एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांनी अनिरूद्ध दाते यांची भूमिका साकारलेली असून त्यांच्या आयुष्यातील गंमती जमती आपल्याला यातून अनुभवायला मिळणार आहे.\nएस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली 17 वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nवय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nहार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात\nग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल\n“पानीपत’च्या शूटिंग दरम्यान अर्जुन कपूर जखमी\nजेनिफर आणि ऍडमचा नेटफ्लिक्‍सवर विक्रम\nनोरा फतेही सोबत रोमांस करणार विकी कौशल\n“मुंबई सागा’मध्ये जॅकी श्रॉफची धमाकेदार एंट्री\nगिरीश कर्नाड यांचा ‘सरगम’ चित्रपट ठरला शेवटचा\nघटस्फोटाच्या बातम्या म्हणजे अफवा- इमरान खान\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या त��सीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/maratha-reservation-progress-report-of-the-backward-classes-commission-is-submitted-in-the-high-court-304690.html", "date_download": "2019-07-16T10:57:36Z", "digest": "sha1:26RHZNGWTXWNBO62IYUIYQ77RNL3VI3T", "length": 5925, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल–News18 Lokmat", "raw_content": "\nमराठा आरक्षणाची 'प्रगती', मागासवर्गीय आयोगाने सादर केला पहिला अहवाल\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.\nमुंबई, 11 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल आज हायकोर्टात सादर झाला आणि त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला अंतिम प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार यात शंकाच नाही.मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल दर 15 दिवसांनी कोर्टात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आज मागास आयोगाने आपला प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.यात मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालासाठी किती लोकांशी चर्चा केली, किती लोकांचे मत नोंदवले, आरक्षणाच्या मुद्द्याच्या प्रत्येक कामाची यादी दर चार आठवड्याने सादर करण्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ही मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची प्रगती आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालाला कालमर्यादा असावी यासंदर्भात विनोद पाटील यांनी आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल साद�� करणार आहे.तर आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. मराठा संघटनांनी मोर्चा काढल्यानंतर पहिल्यांदाच ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याआधी मराठा क्रांती मोर्चाचे लोक नारायण राणेंच्या मध्यस्तीनं मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-ideal-code-of-conduct-is-looser-for-drought-relief/", "date_download": "2019-07-16T10:00:08Z", "digest": "sha1:ERWXGVBA55PXWI74YWXWF7GJ7CU22FEF", "length": 9880, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदुष्काळ निवारणासाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल\nमुंबई: दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.\nदुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यां��ा दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.\nदुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणीटंचाईच्या ठिकाणी कूपनलिकांची निर्मिती, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन,निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/blog/page/4/", "date_download": "2019-07-16T10:51:55Z", "digest": "sha1:EOY5DKF46ALO4X62EG2J46AVVK6F5JXL", "length": 15472, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "ब्लॉग | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासा��ी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nपोलीस डायरी : राजकारणातील आयपीएस\nवास्तूतील पाण्याची टाकी ईशान्येला हवी, पण…\nब्लॉग- कावळ्याची जणू कावळी\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'चला, पुढचे पंधरा दिवस स्वयंपाकाला सुट्टी' 'हो, जसा काही रोजच पुरणपोळीचा घाट घालतेस.' 'देह सुटला पण तुमच्या वासना काही सुटल्या नाहीत. मनुष्य देहात असताना...\nब्लॉग : मनमौजी राजा\n>>ज्योत्स्ना गाडगीळ किमान आज तरी... आज तरी त्यांचं दर्शन होणार नाही, असं वाटलं होतं. तरी ते दिसलेच '१०२ नॉट आउट' मधल्या ऋषी कपूरसारखे वयोवृद्ध गृहस्थ. सत्तरी...\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात,...\nवंशपरंपरागत इस्टेट घोळ कुंडली सोडवू शकते\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) ठाण्यातील एका बड्या हस्तीची पत्नी आणि कन्या(सविता) कुंडली विवेचनासाठी आल्या होत्या. कुंडलीतून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्यांनतर सविताची गाडी...\nब्लॉग: वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम\n>>ज्योत्स्ना गाडगीळ 'यो' पर्सनॅलिटी असलेला दिन्या आमच्या मित्रपरिवारातला हिरो. बालपणापासून अत्यंत हुशार, चुणचुणीत मुलगा. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरून त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा अदमास कुणाला येत नसे. पण...\nपैशांचा पाऊस भाग ३५- कॅशफ्लो चौकोन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्ही प्रत्येक जण उत्सुक आहात. आज आपण श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्या...\nब्लॉग : सातच्या आत घरात\n>>ज्योत्स्ना गाडगीळ चांगल्या गोष्टी जगाला ओरडून सांगाव्या लागतात, पण वाईट गोष्टी...न सांगताही चटकन कळतात. आमच्या वसाहतीतलं संस्कारी, सुसंस्कृत, आदर्श मानलं जाणारं शुभांगीचं कुटुंबं एकाएकी दृष्टावलं....\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) आपण आतापर्यंत म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीचे SIP आणि STP हे पर्याय पहिले. SIP आणि STP हे दोन्ही...\nब्लॉग: हिरव्या शेंगदाण्यांचे लाडू\n>>��्योत्स्ना गाडगीळ बाळाला जसा आई आणि दाईतला फरक कळतो, तसा घरातल्या प्रत्येकाला किचनमध्ये आलेला, दुसऱ्याचा कालथा, डबा, वाटी, चमचा एका दृष्टीक्षेपात कळतो. काल संध्याकाळी असाच...\nपैशांचा पाऊस भाग ३३ – म्युचुअल फंड SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ) गेल्या 2 आठवड्यांपासून म्युचुअल फंड गुंतवणुकीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी AMFI या म्युचुअल फंड असोसिशनने चांगलीच जाहिरातबाजी चालू...\n | पैशांचा पाऊस | आहार विहार | कुंडली काय सांगते | चटपटीत चवदार | जिंदगी के सफर में\nगडचिरोली जिल्ह्यात २४ तासांत तीन चकमकी\nकनाशी ते हतगड रस्त्याची दुरवस्था\nतेजस्वी राष्ट्रपुरुष जगन्नाथ शंकरशेट\nना’पाक’ कृत्य; जखमी जवानाचे डोळे काढले, हात पाय कापले, गळा चिरला\nचंद्रकांत पाटील यांच्याविरोधात हक्कभंग\nकुंभमेळ्यात राखी सावंतची डुबकी, पापं धुतली\nनवी मुंबईत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जण जखमी\nधोनीचा सल्ला मोलाचा ठरला\nआत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांची तब्येत खालावली\nआयएसआयच्या इशाऱ्यावर दहशतवाद्याने कुलभूषण यांचे अपहरण केले\nराजस्थानचा किल्ला दिल्ली भेदणार\nधनगर आरक्षणाची बैठक निष्फळ, लढा उभारणार; पुण्यात राज्यव्यापी बैठक\nअनोऴखी महिलेचा मृतदेह सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2019-07-16T10:59:23Z", "digest": "sha1:MJNHGCSUAO3TMK6ACUGGY7DBOJSUWUL7", "length": 11999, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणुकीच्या राजकारणामुळेच पाकशी बोलण्यास भारत राजी नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणुकीच्या राजकारणामुळेच पाकशी बोलण्यास भारत राजी नाही\nपाकिस्तानी विदेश मंत्र्यांचा दावा\nन्युयॉर्क – अंतर्गत राजकीय स्थिती आणि निवडणुकीच्या राजकारणाची अपरिहार्यता या कारणामुळेच पाकिस्तानशी चर्चा करण्यास भारत तयार होताना दिसत नाही असे प्रतिपादन पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केले आहे. सध्या संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेच्या निमीत्ताने भारत आणि पाकिस्तानचे विदेश मंत्री न्युयॉर्क येथे आले आहेत. या दरम्यान दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांमध्ये चर्चा होणार होती. त्यासाठी भारताने सुरूवातीला तयारीही दर्��वली होती पण त्यांनी अगदी अखेरच्या क्षणी ही भेट रद्द केली त्या पार्श्‍वभूमीवर कुरेशी यांनी हे प्रतिपादन केले.\nकेवळ अंतर्गत राजकारण आणि निवडणुका यामुळेच भारत बोलण्यास तयार नाहीं असे कुरेशी म्हणाले. ते निवडणुकांना घाबरतात. त्यांनीच लंबक इतका ताणला आहे की आता त्यांना पुन्हा पहिल्या स्थितीत येण्यास जड जात आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर आपण पाकिस्तानशी चर्चा केली की आपल्यावरच बुमरॅंग उलटू शकते अशी त्यांना भिती वाटत असते असेही ते म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया परिषदेच्या निमीत्ताने सार्कचीही बैठक झाली पण त्या बैठकीत पाकिस्तानी विदेश मंत्र्यांशी गाठ पडायला नको म्हणून सुषमा स्वराज बैठकीतून लवकर बाहेर पडल्या. त्यावर प्रतिक्रीया देताना कुरेशी म्हणाले की मला वाटले की त्या बैठकीत आम्ही निदान एकमेकांकडे पाहून स्मित तरी करू शकलो असतो. पण सुषमा स्वराज यांच्या चेहेऱ्यावर मला कमालीचा तणाव दिसला. आणि जेव्हा त्या निघून गेल्या त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही टाळले. त्यांच्यावर असलेले राजकीय दडपण मला त्यावेळी चांगलेच जाणवले असेही कुरेशी म्हणाले. केवळ एका देशाच्या अडेल पणामुळे सार्कसारखी संघटनाही किती वेठीला धरली जात आहे ते स्पष्ट दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला.\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nपुढील दलाई लामाच्या निवडीत भारताचा हस्तक्षेप नको- चीन\nपाकिस्तानी माफियांकडून लाचखोरी, धमक्‍या आणि दडपशाही\nइंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्का\nसोमालियातील हॉटेलवर इस्लामिक दहशतवाद्यांचा हल्ला\nपाकिस्तानशी दृढ लष्करी संबंध ठेवा\n…तो पर्यंत पाकिस्तान भारतासाठी हवाईहद्द खुली करणार नाही\nभारतात ‘या’ अवधीत 27 कोटी 10 लाख लोकं गरीबीच्या बाहेर\nइम्रान खान घेणार ट्रम्प यांची भेट\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आम���ारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/cricket/", "date_download": "2019-07-16T11:22:46Z", "digest": "sha1:SWZCHPDAF3DD6I2BW6MOKBRCFOUCMYJ4", "length": 24168, "nlines": 319, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navbharat: Cricket News in Hindi: Live Cricket Score, क्रिकेट समाचार", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरे��\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nलंडन -आयसीसी विश्वचषकाच्या फायनलनंतर ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या नावाची घोषणा झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. विल्यमसन का\nअंतिम सामन्यात द्यायला हव्या होत्या पाच धावा\nुंबई - सर्वाधिक चौकारांच्या मदतीने इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले. इंग्लंडने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला असला तरी सामन्यातील पंचाच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शेवटच्या षटकात\nस्टोक्सने मागितली केनची माफी\nलंडन - इंग्लंडने रविवारी विश्वचषकाला गवसणी घातली. यावेळी बेन स्टोक्सने विजयात निर्णायक भूमिका बजावली. पण विश्वचषक जिंकल्यावर स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी\nसर्वोत्तम खेळाडूंच्या संघात विराटचे नाही नाव\nलंडन -विश्वचषकाची अंतिम फेरी झाल्यानंतर आयसीसी या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ बनवते. यावेळीही आयसीसीने विश्वचषकातील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. पण या संघात भारताच्या विराट कोहलीचे\nआयसीसीच्या नियमामुळे इंग्लंड विजयी\nनवी दिल्ली - इंग्लंडमध्ये रंगलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना थरारक झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील सामना टाय झाला. यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. इंग्लंडने सर्वाधिक\nन्युझीलंडचे इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान\nलॉर्ड्स - वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्डस मैदानावर सुरु आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. दरम्यान न्युझीलंडने प्रथम फलंदाजी करत\nकोलकाता नाईट रायडर्समधून कोण जातेय बाहेर\nकोलकाता - आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघातील दोन सदस्यांना डच्चू दिला आहे. आपल्या वेब साईटवर केकेआरने ही माहिती दिली आहे. केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी ही माहिती दिली आहे.\nजाडेजा पराभवानंतर झाला खूपच नाराज\nमुंबई - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनल लढतीत रवींद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंतरही हिंदुस्थानला न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला. या लढतीत जाडेजाने एकाकी झुंज देत ५९ चेंडूंमध्ये ७७\nधोनी आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळणार \nलंडन - उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे काही जणांना वाटत होते. पण धोनीने निवृत्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण एका\nआयपीएलमध्ये वाढणार दोन संघ\nमुंबई - इंडियन प्रीमिअर लीगमधील संघांची संख्या आता वाढणार आहे. बीसीसीआयने आयपीएलमधील संघांची संख्या ८ वरून १० करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दोन संघांसाठी टाटा, अदानी ग्रुप आणि आरपीजी संजीव\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची ..\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेल..\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nनिवृत्तिपूर्वी युवराज सिंहला 'विश्वचषक 2019' मध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी होती का \nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-16T10:50:04Z", "digest": "sha1:6EVUZAB3U6GI3DGFDBLQECJZ6B2RE6BZ", "length": 4155, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३७७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३७७ मधील जन्म\n\"इ.स. १३७७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/after-killing-17-students-nicolas-cruz-was-eating-burger-says-police/", "date_download": "2019-07-16T11:05:36Z", "digest": "sha1:UFGO75KOGY56TLOL54YYXZNFUZCCUUCZ", "length": 15861, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "उबरने आला, १७ विद्यार्थ्यांना ठार मारलं आणि मॅकडोनाल्डमध्ये जाऊन बर्गर खात बसला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल…\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्री�� विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश…\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nउबरने आला, १७ विद्यार्थ्यांना ठार मारलं आणि मॅकडोनाल्डमध्ये जाऊन बर्गर खात बसला\nगोळीबार करणारा निकोलस क्रूझ\nअमेरिकेतील फ्लोरीडा भागातील स्टोनमॅन डग्लस शाळेमध्ये गोळीबार करत १७ विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या निकोलस क्रूझबद्दल काही नवी माहिती उजेडात आली आहे. या माहितीमुळे हा हल्ला पूर्वनियोजित कट होता आणि तो निकोलसने अत्यंत थंड डोक्याने पूर्ण केला. हा हल्ला अमेरिकेच्या इतिहासातील शाळेमध्ये झालेला सगळ्यात मोठ्या आणि भयानक हल्ल्यांपैकी एक मानला जातो.\nनिकोलसला त्याच्या विचित्र स्वभावामुळे, विध्वंसक आणि उपदव्यापी वृत्तीमुळे याच शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने गोळीबार करण्यासाठी आधीपासून तयार केली होती. गुरुवारी सकाळी त्याने शाळेत जाण्यासाठी ‘उबर’ ची कार बोलावली. या गाडीच्या ड्रायव्हरने सांगितलं की निकोलसकडे काळ्या रंगाची एक बॅग होती. तपासामध्ये पोलिसांना कळालं की याच बॅगेतून निकोलसने मोठ्या प्रमाणावर बंदुकीच्या गोळ्या आणल्या होत्या. शाळेत पोहोचल्यानंतर त्याने वेगवेगळ्या वर्गात जाऊन मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला, ज्यामध्ये १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.\nगोळीबार केल्यानंतर शाळेमध्ये फायर अलार्म वाजवून शाळा रिकामी करण्याचा संदेश देण्यात आला. यामुळे झालेल्या गोंधळात आणि विद्यार्थ्यांच्या घोळक्यामध्ये निकोलस घुसला आणि शाळेतून सटकला. सटकण्यापूर्वी त्याने बंदूक आणि उरलेल्या गोळ्या शाळेतच फेकून दिल्या. शाळेतून बाहेर पडल्यावर त्��ाने मॅकडोनाल्ड गाठलं आणि बर्गरची ऑर्डर दिली. बर्गर अर्धवट टाकून तो पायी घराकडे निघाला असताना पोलिसांनी त्याला पकडलं, यावेळी त्याने अजिबात प्रतिकार केला नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. निकोलसला एका दांपत्याने दत्तक घेतलं होतं. त्याला दत्तक घेणाऱ्या आईवडीलांचा मृत्यू झाल्याने तो दुसऱ्या कुटुंबासोबत रहात होता. या कौटुंबिक घटनांचा त्याच्या मानसिकतेवर काही परिणाम झालाय का हे देखील पोलीस तपासत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअनोख्या नात्याची चविष्ट सफर – गुलाबजाम\n खोटं बोलून महिलेने दोघींशी लग्न केलं आणि हुंडाही उकळला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराजगीरा, ओट्स आणि पालकचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nराजगीरा, ओट्स आणि पालकचे पॅनकेक\nविशु, दगडु नंतर आता ‘ही’ माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश...\nआत्मा मालिक देशातील सर्वात महत्वाचे संस्कार केंद्र – राधाकृष्ण विखे पाटील\n‘पळशीची पीटी’ने साधली अनोखी गुरुपौर्णिमा\nPhoto : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर गर्दी\nजबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार एडीएसच्या जाळ्यात, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल...\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/musharraf-sharif-were-almost-killed/", "date_download": "2019-07-16T10:43:58Z", "digest": "sha1:UJYPTWLKRODSG7E5GP3HTMMBOQL6OJYP", "length": 13345, "nlines": 103, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन माहितीच्या अधिकारात निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले...\nनिशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.\nसाल होतं १९९९. पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉर्डर ओलांडून भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात भारत-पाकिस्तान मध्ये सशस्त्र संघर्ष होऊन युद्ध छेडले गेले होते. हे युद्ध १९९९ मध्ये मे ते जुलै दोन महिने चालले होते. या युद्धात भारताने चालवलेल्या ऑपरेशनला विजय नाव देण्यात आले होते.\nपण तुम्हाला माहित आहे का, भारत पाकिस्तान मध्ये कारगिल युद्ध सुरु असतांना एक वेळ अशी आली होती की भारताच्या साहसीवीरांनी पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ यांना टिपले असते.\n२४ जून १९९९ रोजी सकाळी ८:४५ ला कारगिल मध्ये युद्धाने उग्र रूप धारण केले होते. गोळ्या आणि बॉम्बच्या आवाजाने भाग दणाणून सोडला होता. अशात भारतीय वायुसेनेच्या एका जग्वार फायटर प्लेनने LoC वरून उडाण भरले. या जग्वारचे एकच काम होते, पाकिस्तान मधील ठिकाणांवर लेजर गाईडेड सिस्टीम द्वारे बॉम्ब हल्ला करण्यासाठी टार्गेटवर निशाणा साधायचा. त्यानंतर मागून येणारे दुसरे जग्वार त्या टार्गेटवर हल्ला करायचे.\nपण झाले असे की, जग्वारचा निशाणा चुकला आणि टार्गेट असलेल्या ठिकाणच्या अलीकडेच बॉम्ब पडला. ज्या ठिकाणाला टार्गेट बनवले होते त्या गुलटेरी या कॅम्पवर पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि सेना प्रमुख जनरल मुशर्रफ उपस्थित होते.\nजर त्यादिवशी जग्वारचा निशाणा चुकला नसता तर आज नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ एक इतिहास झाले असते. मात्र नशीब बलवत्तर म्हणून निशाणा चुकून ते वाचले.\nया हल्ल्याने पाकिस्तानची चांगलीच हातभर फाटली होती म्हणून त्यांनी ही घटना सार्वजनिक करणे टाळले होते. पण काही गोष्टी जास्त काळ लपून राहत नाही, एक न एक दिवस ती उघड होतेच. भारत सरकारच्या दस्तएवजानुसार २४ जून रोजी जग्वारने पॉइंट ४३८८ वर निशाणा साधला होता. पण निशाणा चुकल्याने बॉम्ब चुकीच्या ठिकाणी पडला होता. पण नंतर असे समोर आले की, त्याठिकाणी नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ उपस्थित होते.\nत्या दस्तएेवजात असेही सांगितले आहे की, तेव्हा भारतीय सैनिकांना माहित नव्हते की त्यांनी निशाणा साधलेल्या ठिकाणी नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ उपस्थित होते.\nकारगिल युद्धात पाकिस्तान सेनेला रसद पुरवणारे गुलेटरी हे मुख्य ठिकाण होते. हे ठिकाण LoC पासून ९ किलोमीटर आत येत. भारतीय वैमानिकांनी तिथे घुसून हल्ला करण्याची परवानगी मागितली होती. तेव्हा भारतीय वायुसेनेचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ राहिलेले विनोद पटनी त्यांना रोखले. कारण भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सीमेच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे गुलेटरी वर हल्ला करणे हे विरोधात होते.\nपण समजा चुकून जरी त्या टार्गेटवर बॉम्ब पडला असता तर कारगिल युद्धाच्या इतिहासात एक पान आणखी वाढलं असत.\nहे ही वाच भिडू.\nकारगिल युद्ध , सर्जिकल स्ट्राईक ते आजचा एयर स्ट्राईक या मागे आहे हा शूर योद्धा.\nयुद्धभूमीवर उतरणारी पहिली महिला एअरफोर्स पायलट, जिला कारगिलमध्ये शौर्यपदक मिळालं \nकारगिल जवानाची सरफरोश बद्दलची आठवण वाचून आमीर खानच्याही डोळ्यात अश्रू तराळलं.\nPrevious articleसरकारे येतात जातात पण रामविलास पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची हलत नाही.\nNext articleरविश कुमारने पण UPSC केली होती, तो सुद्धा प्रेमात पडला होता.\nकाय होता, मानवत खून खटला…\nमला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला \nशिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.\nमुख्���मंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकिय पुजेचा मान कधीपासून मिळू लागला.. \nएव्हरेस्टची उंची ज्याच्यामुळे मोजली गेली त्याच्या स्वतःच्या रानाची मोजणी चुकलेली.\nएकेकाळी रिफ्युजी कॅम्पमध्ये बॅटबॉल खेळणारी मूले आज वर्ल्डकप खेळतायत.\nफोर्थ अंपायर June 11, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/article-128674.html", "date_download": "2019-07-16T10:57:14Z", "digest": "sha1:WJBYUNVCF4L4LUUGBIH3AADZKSMET5VJ", "length": 15522, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'चॅम्पियन्स'भेटीला", "raw_content": "\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत���रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड\nVIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nराम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\n तुळशी तलाव ओव्हर फ्लो, यासोबत इतर 18 बातम्या\nमालाड दुर्घटना प्रकरण; 10 दिवसांनंतरही डोक्यावर छप्पर नाही, इतर 18 बातम्या\nगटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी\nVIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला\nVIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nSPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा\nVIDEO : काँग्रेसमधील लेटर बाँबमुळे उर्मिला संतापली, दिलं हे स्पष्टीकरण\nVIDEO: पावसामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nभारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा\nVIDEO: खासदार इम्तियाज जलील अडचणीत, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT : सोनिया गांधींच्या भेटीचं काय आहे 'राज'कारण\nSPECIAL REPORT : मुंबईकरांसाठी हाय अलर्ट, गरजेचं असेल तरच उद्या घराबाहेर पडा\nVIDEO : नवी मुंबई नव्हे नवी तुंबई, गाड्याचं लागल्या वाहू\nVIDEO: मुंबईत काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा हे आताचे अपडेट्स\nमुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की\nVIDEO: मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला; मध्य रेल्वे उशिराने, रस्त्यांवर साचलं पाणी\nVIDEO: मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, 'या' भागांत साचलं पाणी\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B9-%E0%A4%B8-%E0%A4%A1", "date_download": "2019-07-16T10:37:20Z", "digest": "sha1:AET5J5RP2YHUKVHO3G673Z5SNWUUBI6W", "length": 1683, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " हँसोड़.pdf - Free Download", "raw_content": "\nहँसोड़ हँसोड़ Ch Solutions सोपे अनुभवी तोडगे Bhag 1 सोपे अनुभविक तोडगे सोपे अनुभवी तोडगे हिंदी प्रयोग सहायिका भाग पुलिस विभाग दमोह व्हिसल-ब्लोअर पॉव्लसी (मुखबिर नीति) सोचो और अमीर बनो नपोलियन हिल Pdf कोणत्याही व्यवसाय संस्थेचे रोज कीरदित आधारे वी तेरिज पत्रक आहवाल हहरासत मेंरहनेके दौरान ऄपनेऄहधकारोंको याद रखे वाहतूकीमुळे होणारे रोजगार माहिती 11वी चा Oc विषयाचा प्रकल्प लेखन पीडीऍफ़ स्थानिक सहकारी संस्थेचा दिलेल्या भेटीचा अहवाल स्थानिक सहकारी संस्थेचा अहवाल वाहतूक समस्या पुसतक व मोबाईल संवाद लेखन स्वयंसेवकों को कायय पर नियोनित करिे वाले संगठिो वाहतुकीमुळे होणारे रोजगार वाहतुकीमुळे होणारे रोजगार माहिति", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-when-saturn-transit-zodiac-5785701-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:18:20Z", "digest": "sha1:XLMMRM7WGCHVTGWQX5MTNH7YBCXEWHAF", "length": 9756, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "When Saturn Transit Zodiac | तुमच्यासोबत होत असेल असे तर समजून घ्या येणार आहे वाईट काळ...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुमच्यासोबत होत असेल असे तर समजून घ्या येणार आहे वाईट काळ...\nज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले आहे. कारण मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे दंड शनिदेव देतात.\nज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले आहे. कारण मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे दंड शनिदेव देतात. यावर्षी शनि धनु राशीमध्ये राहिल. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांना साडेसाती राहिल. तर वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांवर शनिच्या अडीचकीचा प्रभाव राहिल. यासोबतच मिथुन, कन्या, कुंभ राशीवर शनिची नजर राहिल. अशा प्रकारे सरळ-सरळ 7 राशींवर शनिचा पुर्ण प्रभाव आहे. या वर्षी काही राशींवर शनिचा शुभ आणि काही राशींवर अशुभ प्रभाव राहिल. शनि अशुभ होण्यापुर्वी काही संकेत मिळतात.\nज्योतिष शास्त्रानुसार वारंवार चप्पल-बुट चोरी होणे. तुटणे किंवा हरवणे शनि अशुभ होण्याचा संकेत आहे. हे हरवल्यावर आर्थिक हानि होतेच यासोबतच शनिदोषाची शक्यता असते. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरात शनीचा जास्त प्रभाव हा आपल्या पायांवर असतो. कारण ज्योतिषमध्ये कालपुरुषाच्या पायांवर मकर आणि कुंभ राशी असतात. यांचा स्वामी शनि आहे. कुंडली किंवा वर्तमानमध्ये शनि अशुभ स्थितिमध्ये असतो तेव्हा चप्पल-बुट तुटतात. आपला अशुभ प्रभाव दाखवण्यासाठी शनी असे करतो. यासोबतच इतर काही गोष्टींमध्येही शनि अशुभ असण्याचे संकेत मिळतात. ज्यावेळी तुमच्यासोबत असे घडेल तेव्हा समजून घ्या की, शनिदेव तुमच्या बॅडकलकचा संकेत देत आहेत.\nज्योतिषमध्ये अजूनकाही संकेत सांगितले आहेत, ज्यावरुन समजून शकते की, शनि अशुभ झाला आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शनि अशुभ असण्याचे काही संकेत...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nतुमच्यावर चोरी किंवा इतर खोटे आरोप लागले तर समजून घ्या शनिचा वाईट प्रभाव सुरु होणार आहे.\nशनिच्या वाईट प्रभावाने बचत संपून जाते. नको असलेला खर्च आणि वायफळ नुकसान होते.\nशनिचा अशुभ प्रभाव सुरु होण्यापुर्वी केस पांढरे होतात आणि जॉइंटपेन सुरु होते.\nशनिमुळे सासरच्या मंडळीकडून एखादी वाईट बातमी मिळते.\nएखाद्या कामात मन लागत नसेल, आळस वाढत असेल आणि मेहनतीचे फळ मिळत नसेल तर समजून घ्या की, शनिचा अशुभ प्रभाव सुरु होणार आहे.\nथकवा आणि तणाव वाढला तर समजून जा की, तुम्ही शनिमुळे अजून टेंशनमध्ये येऊ शकता.\nशनिच्या अशुभ प्रभावामुळे चुकीचे काम, नशा आणि वाईट गोष्टींमध्ये मन लागते.\nवास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात सुरु करा हे 5 काम\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2017/05/blog-post_2.html", "date_download": "2019-07-16T10:29:44Z", "digest": "sha1:CKFIQAFUJL43KMOHSY6O7OA2HOO46CVA", "length": 15035, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "मजीठिया न देना पड़े इसलिए कर्मियों पर वीआरएस का दबाव बना रहा लोकमत ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nमंगळवार, २ मे, २०१७\nमजीठिया न देना पड़े इसलिए कर्मियों पर वीआरएस का दबाव बना रहा लोकमत\n१२:२५ म.उ. बेरक्या उर्फ नारद\nमहाराष्ट्र का नंबर वन अखबार कहलाने वाला लोकमत मजीठिया वेतन आयोग की पूरी राशि कर्मचारियों को न देने के लिए हर पैंतरा अपनाने की कोशिश कर रहा है. परमानेंट स्टाफ को बाहर का रास्ता दिखाने के लिए 100 से ज्यादा कर्मचारियों की सूची तैयार की गई है. बता दें कि लोकमत ने अपने कर्मचारियों को अब तक मजीठिया का आंशिक भुगतान ही किया है.\nकरीब साढ़े तीन साल पहले लोकमत ने नागपुर में अपने कर्मचारी यूनियन के सदस्यों को अनुशासनहीनता और गैरकानूनी तरीके से हड़ताल करने के आरोपों के साथ बाहर कर दिया गया था. कोर्ट में लंबी लड़ाई के बाद अपनी हार होती देख प्रबंधन ने अब आरोप वापस ले लिए हैं. यूनियन के सदस्यों की वापसी के मद्देनजर प्रबंधन पर कर्मचारियों को पूरा मजीठिया देने और साथ ही ग्रेडेशन से जुड़े एक और कोर्ट केस के अंतिम पड़ाव पर पहुंच जाने के बाद उसका पैसा भी कर्मचारियों को देने का दबाव बढ़ रहा है.\nकर्मचारियों के हक की मोटी रकम उन्हें देने से बचने के लिए प्रबंधन ने कुछ स्थाई कर्मचारियों पर वीआरएस के लिए दबाव बनाना शुरू कर दिया है. पूरे ग्रुप में ऐसे दर्जनों कर्मचारी उनके निशाने पर हैं. नागपुर यूनिट में ऐसे करीब 10-15 कर्मचारियों (जिनमें ज्यादातर महिलाएं हैं) को यूनिट हेड नीलेश सिंह ने अपने कक्ष में बुलाकार उनपर वीआरएस लेने का दबाव डाला. उन्होंने बची हुई नौकरी का 30 से 40 फीसदी वेतन लेकर नौकरी छोड़ने को कहा. कर्मचारियों द्वारा इनकार किए जाने पर उन्हें लातूर, पूना, जलगांव आदि शहरों में ट्रांसफर करने का भी डर दिखाया.\nबता दें कि ‘लोकमत’ खुद अपने नागपुर संस्करण का सर्कुलेशन 3 लाख (मराठी) और 1 लाख (हिंदी, लोकमत समाचार) बताता है. इस प्रसार संख्या के मुताबिक उसके ग्रेडेशन का काफी ज्यादा पैसा नागपुर के कर्मचारियों को मिलना है.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:10:46Z", "digest": "sha1:U5JMW6MUAYCEOU5GC4A276ZQNNGV55IE", "length": 9931, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…काय म्हणाल्या न्या. इंदु मल्होत्रा | Dainik Prabhat", "raw_content": "\n…काय म्हणाल्या न्या. इंदु मल्होत्रा\nनवी दिल्ली – सबरीमला मंदिर प्रकरणाची सुनावणी ज्या पाच न्यायाधिशांच्या पीठापुढे सुरू होती त्यात न्या. इंदु मल्होत्रा या एकमेव महिला न्यायाधिशांनी मात्र महिलांवरील निर्बंधांची प्रथा कायम ठेवण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांनी आपले स्वतंत्र निकालपत्र दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, केवळ देशातील सेक्‍युलर वातावरण कायम ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष सुरू असलेली धार्मिक प्रथा रद्द करता येणार नाही. एखादी धार्मिक प्रथा भेदभाव करणारी भासत असली तरी त्या धार्मिक प्रथेत हस्तक्षेप करणे कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही.\nधार्मिक बाबतीत सर्वच निर्णय केवळ तर्काला धरून लागू करता येणार नाहीत. या प्रकरणात दिला जाणारा निर्णय केवळ सबरीमला मंदिरापुता मर्यादित राहणार नाहीं तर त्याचे देशभरात विविध ठिकाणी व्यापक परिणाम होऊ शकतात असेही न्या. मल्होत्रा यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबाबरी पतन प्रकरण – विशेष न्यायालयान�� मागितली सहा महिन्यांची मुदत\nआणखी पाच बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी\nकर्नाटकात आता भाजपच आणणार अविश्‍वास ठराव\nरेल्वेतील संशयास्पद कर्मचारी रडारवर – पीयुष गोयल यांनी दिले कारवाईचे संकेत\nसुप्रिम कोर्टाने आसारामबापूंचा जामीन अर्ज फेटाळला\nकर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार\nएनआयए कायद्याचा दुरूपयोग होऊ दिला जाणार नाही – अमित शहा\n“चांद्रयान 2’चे प्रक्षेपण ऐनवेळी रद्द\nबीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mumbai-drought-affected-student-fee-government-ashish-shelar-5902", "date_download": "2019-07-16T10:43:25Z", "digest": "sha1:VGYIHUCRTGQRN6JKMEKYCLBEQUXHC347", "length": 6414, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Mumbai Drought affected student fee government ashish shelar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळ��्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करणार : शेलार\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करणार : शेलार\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करणार : शेलार\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करणार : शेलार\nमंगळवार, 25 जून 2019\nमुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील 15 दिवसांत ही प्रतिपूर्ती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. विधानसभेत राज्यातील दुष्काळी भागातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणेबाबत भीमराव धोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शेलार बोलत होते.\nशेलार म्हणाले, शुल्क प्रतिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या 972 माध्यमिक शाळांपैकी 518 शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्‍यातील 77 व मंगळवेढा तालुक्‍यातील 34 शाळांचा समावेश आहे. 10 वीच्या 24 हजार 138, तर 12वीच्या 12 हजार 610 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त असून, शालेय शिक्षण 8.50 कोटींची, तर समाज कल्याण विभाग 48 लाखांची प्रतिपूर्ती पुढील 15 दिवसांत करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येईल. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले तालुके व महसुली मंडळांतील ज्या शाळांचे प्रस्ताव आले नाहीत, अशा शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.\nपूर शिक्षण education आशिष शेलार ashish shelar सोलापूर शाळा पंढरपूर कल्याण विभाग sections drought ashish shelar\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-prunning-stop-due-water-shortage-sangli-maharashtra-17772", "date_download": "2019-07-16T11:28:48Z", "digest": "sha1:F3PRG733QQY2XNY4MCA7UYOOHSBXMHMN", "length": 15968, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, grapes prunning stop due to water shortage, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत���वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड छाटणी\nसांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड छाटणी\nमंगळवार, 26 मार्च 2019\nतासगाव पूर्व भागात पहिल्यापासूनच पाणीटंचाई आहे. बागादेखील टॅंकरने पाणी देऊन जगवल्या आहेत. त्यात आता खरड छाटणीलादेखील टॅंकरनेच पाणी द्यावे लागते आहे. त्यामुळे टॅंकरकरिता पैसे अधिक मोजावे लागत आहेत.\n- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव, जि. सांगली.\nसांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. द्राक्ष उत्पादक खरड छाटणीचे नियोजन करू लागले आहेत. ज्या भागांत पाणी उपलब्ध आहे, अशा भागांत खरड छाटणी करण्यास सुरवात झाली असून, इतर भागांत पाण्याअभावी ही छाटणी रखडली आहे.\nम्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होऊन वीस दिवस झालेे आहेत. पाच महिने अव्याहतपणे सुरू असणाऱ्या म्हैसाळ योजनेस पंपगृह दुरुस्तीमुळे ब्रेक द्यावा लागला आहे. हा खंड तीन आठवडे झाले तरी संपलेला नाही. तसेच ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. सध्या द्राक्षबागांच्या खरड छाटणीचा कालावधी आहेत. छाटणीनंतर मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने छाटण्या रखडल्या आहेत.\nपुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. म्हैसाळ योजनेचे पाणी दूरच कृष्णा नदीच्या पात्रातही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांमधून काही मिनिटेच पाणी उपलब्ध होत आहे. जलस्रोत कोरडे पडले आहेत. शेततळ्यांतील पाणी संपले आहे. शेतीसाठी भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू असल्याने शेतकरी टॅंकरने पाणी आणून खरड छाटणी करू लागले आहेत. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बागेला टॅंकरनेच पाणी द्यावे लागत आहे, त्यातच आता खरड छाटणीला देखील पाणी टॅंकरनेच द्यावे लागत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.\nदरम्यान म्हैसाळ योजनेच्या पंपांची दुरुस्ती, पंपगृह देखभाल, नव्या कालव्यांचे चेंबर काढणे, मीटर बसविणे, काही भागांत अस्तरीकरण कामे गतीने सुरू आहेत. अवधी जास्त मिळाला तरच दुरुस्त्या अन्‌ देखभाल कामे शक्य आहेत. सर्व दुरुस्त्या झाल्या तरच पूर्ण उन्हाळा योजना जतपर्यंतच्या चार तालुक्यांत क्षमतेने चालविता येणार आहेत. मात्र तूर्तास तरी अपुरे पाणी, दुरुस्त्यांची सुरू असलेली कामे या कात्रीत योजना सापडली आहे.\nतासगाव पाणी पाणीटंचाई द्राक्ष म्हैसाळ सिंचन शेती\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nविविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...\nउत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...\n‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात\"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...\nचिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...\nऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...\nपीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे : पंतप्रधान पीकविमा यो���नेसाठी चालू...\nकमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nमराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...\nमराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...\nमराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...\n तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-by-election-on-october-3-for-one-seat-of-the-legislative-council-pandurang-fundkar/", "date_download": "2019-07-16T10:30:36Z", "digest": "sha1:VPNOOYB3ZCA7MFURUNJJ4JNTWUJONYBT", "length": 16436, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबरला पोटनिवडणूक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\n‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ नाशिकमध्ये बॅनरबाजी\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nवृक्ष संवर्धन हाच मानवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nविधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबरला पोटनिवडणूक\nविधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबरला पोटनिवडणूक\nमुंबई : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने आज विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबर रोजी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.\nकेंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १४ सप्टेंबरला या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.२२ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून,२४ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल.\nतर २६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, बुधवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून, त्याच दिवशी ५ वाजता मतमोजणी करण्यात येईल.फुंडकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २०२० पर्यंत होता.\nपोलिसांची जिल्ह्यात ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचेे आवाहन\nगणेशोत्सवाच्या तोंडावर महागाईच्या झळा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण करतांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/583", "date_download": "2019-07-16T10:10:20Z", "digest": "sha1:KNVVIDC3QUHG5L3YL6IBQYVWV2F6726D", "length": 16506, "nlines": 93, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तीन प्रश्न | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१ \"अनुक्षेत्रपाळा\" म्हणजे काय\n३ \"असुरपणे प्राशन केले\" ह्यात असुरपणा म्हणजे काय\nवै० इ० : लिखाणात क मी त क मी पं च वी स शब्द हवेत.\n१.राही ही विठ्ठलाची दुसरी बायको असे वाटते.\nत्यामाजी अवचित हळहळ (हलाहल) जे उठले\nते त्वां असुरपणे प्राशन केले\nह्यातील 'असुरपणे' म्हणायचे आहे असे समजून उत्तर देत आहे.\nअसुरपणे म्हणजे अघोरीपणे असे म्हणायचे असेल. विष पिणे हा अघोरीपणाच नव्हे काय\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n१/ 'शब्दरत्नाकर' (वा. गो. आपटे ) या कोशात 'अनुक्षेत्र' श्ब्दाचा अर्थ :काशी पंढरपूर सारखे मोठे तीर्थस्थान. असा दिला आहे.संतांनी विठ्ठलाला पंढरपूरचा पाटील, चौधरी असे म्हटले आहे. यावरून आरतीच्या संदर्भात 'अनुक्षेत्रपाळ' म्हणज��� पांडुरंग.\n२/राही: रखुमाई आणि राही या विठ्ठलाच्या दोन स्त्रिया मानल्या आहेत. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार. रखुमाई म्हणजे रुक्मिणी. 'राही' म्हणजे राधा असावी. राधा--> राधी--> राही असे असावे.\n३/ असुरी,आसुरी याचा अर्थ धाडसी असा वरील कोशात आहे. त्यावरून 'असुरपणे' म्हणजे धाडसाने असा अर्थ होऊ शकेल.\nमीरा फाटक आणि यनावाला यांच्या उत्तरांशी मी पूर्ण सहमत आहे. असुरपणे म्हणजे अघोरीपणे हा अर्थ अगदी योग्य आहे. इतर अर्थ: बेतालपणे, अटीतटीने, वेड्यासारखे साहस करून, धक्कादायकरीत्या, शेवटचा उपाय म्हणून.\nअनुक्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र हा अर्थ मला नवीन आहे, तो दिल्याबद्दल यनावाला यांचे आभार.\nक्षेत्रपाल हे शंकराचे एक नाव आहे. अनुक्षेत्रपाळ म्हणजे शंकराचे अनुचर\nपूर्व , आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य(हा शब्द नीट टंकता आला नाही, कुणाला येईल), पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा. त्यांचे रक्षक (दिक्पाल) अनुक्रमे: इंद्र, अग्नी, यम, नै‍‌‍र्ऋत, वरुण, वायु, कुबेर, रुद्र. आणि राखणदार हत्ती(दिग्गज) अनुक्रमे ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन , पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक. असेच क्षेत्रांचे रक्षक क्षेत्रपाल असतात. ते एकूण एकोणपन्‍नास आहेत. त्यांची नावे मात्र माहीत नाहीत. इतके असले तरी अनुक्षेत्रपाळ म्हणजे काय ते सांगता येणार नाही.\nराही ही विठ्ठलाची दुसरी पत्‍नी हे वर आलेच आहे. पहिली रुक्मिणी ऊर्फ रखुमाई. या दोघींचा उल्लेख संतवाङ्‌मयात अनेकदा होतो. --सकलसंतगाथा (खंड २), संपादक आवटे(१९६७), पृष्ठ ७०३ संत जनाबाईंचा अभंग २०: \"जन्म खाता उष्टावळी ...\"मधील दुसरे कडवे--राही रुक्मिणीचा कांत भक्तीसाठी कण्या खात \nडॉ. सरोजिनी बाबर संपादित पुस्तकातील एक लोकगीत:\nराही रुकमिणीपरीस, सत्यभामा किती हट्टी नारदाच्या घरी देव, टाकिले घाणवटी \nराही रुकमीण म्हणती, अवो सत्यभामाबाई पती दिलेला दानाला, कुणी ऐकीयला नाही पती दिलेला दानाला, कुणी ऐकीयला नाही राही रुकमीण बोलती, अवो सत्यभामाबाई राही रुकमीण बोलती, अवो सत्यभामाबाई कसा दानाला दिला पती, तुझा एकलीचा नाही. ........ र्‍हाई रुकमिणी परास, सत्यभामाचं रूप चढ कसा दानाला दिला पती, तुझा एकलीचा नाही. ........ र्‍हाई रुकमिणी परास, सत्यभामाचं रूप चढ देवाच्या अंगनात, कानोपातराचं झाड देवाच्या अंगनात, कानोपातराचं झाड \n आणि तिच्याबद्दल काही विशेष असे सांगता येईल का\nवाम��� हे हत्तीचेही नाव असल्याचे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.\nआणि मला वाटत होतं की नैऋत्य असे लिहितात की काय यात रफारही येतो का\nनैर्‌ऋत्यमध्ये रफार येतो आणि तो मनोगतावर टंकता येतो.\nनैर्‌ऋत या देवतेबद्दल जशी हवी तशी माहिती मिळू शकली नाही. पण या शब्दाबद्दल जे वाचले ते असे:-निर्‌ऋता-- कश्यपपत्‍नी खशाची कन्या. निर्‌ऋति--कश्यपपत्‍नी सुरभि चा पुत्र. (२) अकरा रुद्रांपैकी एक(पद्मपुराण सृष्टिखंड-श्लोक ४०). नैर्‌ऋत, भूत, राक्षस आणि दिक्पालांचा हा अधिपती होता. हा अर्जुनाच्या जन्मोत्सवाला उपस्थित होता.(महाभारत आदिपर्व -भांडारकर आवृत्ती ११४.५७)...निर्‌ऋति घर्घरस्वन-- केसरी वानराची पत्‍नी मार्जारास्याचा पुत्र(आनंदरामायणसार). नैर्‌ऋत किंवा कपोत नैर्‌ऋत --एक सूक्तद्रष्टा(ऋग्वेद १०.१६५)--वाचक्‍नवी\nनैर्‌ऋत या देवतेबद्दल जशी हवी तशी माहिती मिळू शकली नाही.\nतरीही इतकी माहिती जमवून दिलीत त्याचे कौतुक वाटले. धन्यवाद\nशुक्राचार्याची मुलगी देवी ऊर्फ ज्येष्ठा ही वरुणाची बायको. त्यांचा मुलगा बल ऊर्फ पुष्कर ऊर्फ अधर्म. त्याची पत्‍नी खशाकन्या निर्‌ऋता. त्यांची महाभयंकर भूत-राक्षस योनीतील मुले-भय, महाभय आणि मृत्यु. ही सर्व मुले नैर्‌ऋत नावाच्या जनपदात रहात होती. केरळातल्या वाड्यावस्त्यांची नावे जशी नंबुद्री ब्राह्मणांच्या नायर सहचारिणींवरून पडली आहेत तशी पद्धत त्याकाळी पण होती असे दिसते.\nओरिसामधील देवळांच्या संदर्भात अनुक्षेत्र हा शब्द वाचल्याचे आठवले . संबंधित पुस्तक काढून पाहिले. त्यात दिल्याप्रमाणे ओरिसातील \"देवळाला मिळालेल्या उत्पन्‍नातून पुजार्‍यांना दिलेल्या मानधनाला 'अनुक्षेत्र' म्हणतात\" ही माहिती मिळाली.\nपंचतंत्रातल्या तिसर्‍या अध्यायातील सहावी कथा 'भिन्‍नश्लिष्टस्‍नेहे ब्राह्मण-सुत-सर्पोपकथानकम्‌' ही आहे. एकशेतिसाव्या श्लोकानंतर आलेल्या या कथेत हरिदत्त नावाच्या ब्राह्मण शेतकर्‍याच्या शेतात पुरेसे उत्पन्न येत नसल्याने तो शेतकरी शेताच्या देवतेची म्हणजे क्षेत्रपालाची पूजा करतो असा उल्लेख आहे. इथे क्षेत्रपाल म्हणजे क्षेत्रदेवता.\nइतके माहीत असूनसुद्धा अनुक्षेत्रपाळा म्हणजे काय याचा बोध होत नाही. --वाचक्‍नवी\nसर्वांच्या प्रतिसादातून चांगली माहिती समजली.\nदिग्गज म्हणजे दिशांचे (रक्षण करणारे) गज (हत्ती) हे नव्याने समजले. आपण साधारणतः थोरामोठ्यांना दिग्गज म्हणतो. ते योग्य कसे मग\nआमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)\nदिग्गज हे आठ बाजूंनी पृथ्वीला उचलून धरतात. तसेच विद्यासामर्थ्य असलेले ज्ञानवंत विद्वान पंडित म्हणजे पण दिग्गज. उंचापुरा देखणा धिप्पाड पुरुष दिसला की त्यालाही दिग्गज म्हणायचे... ..आणि गलेलठ्ठ रेड्यासारख्या दिसणार्‍या माणसाला पण कुचेष्टेने तोच शब्द वापरतात.\nआपला वैदिक ळ सांभाळून ठेवा. नाहीतर वैदिक ळ-ळ्ह चे पुढे झाले तसे ड-ढ होतील.--वाचक्‍नवी\n\"श्रीविठ्ठल: एक महासमन्वय\" मिळवून वाचलं पाहिजे, असं मला हे सर्व वाचून वाटलं. प्राचीन समाजातले क्षेत्रपाल आणि गोरक्षक हे पुढे देवतारूप पावले. स्थूलपणे म्हटलं तर सर्व देव हे \"क्षेत्रपाल\" आणि देवी ह्या \"क्षेत्र\" अशी प्राथमिक स्वरूपे आहेत. (ह्यात वाईट काहीही नाही. समाजाची रचनाच अशी की ही रूपके त्यांना आपोआप सुचली.) इतर जातींच्या मानाने ब-याच प्राचीन अशा धनगर समाजाचा जो देव विठोबा, त्याची बायको तिसरीच कोणीतरी आहे. ह्या सर्व गोष्टींची ह्या पुस्तकात संगती लावली आहे. किंवा असावी. कुठे मिळत नाही . . .\nता०क० : \"वेणुनाद\" आणि \"वनमाला\" हेही धनगरांचेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%AC/all/page-3/", "date_download": "2019-07-16T10:17:09Z", "digest": "sha1:QHU5MFC4YWRGALALB26IBP3YTKIGET7S", "length": 10848, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कळंब- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्��� साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nमराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी\nराज्यात नगरपरिषदेसाठी शांततेत मतदान\nनगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nलातूरमध्ये पावसाचा हाहाकार, मन्याड नदीच्या पुरात नागरिक अडकले\nमराठवाड्यात तुफान पावसाची नोंद, मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले\nउस्मानाबादमध्ये रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांमुळे गर्भातचं दगावलं बाळ\nउस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू\nआत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या विधवा पत्नीचा आत्महत्येच�� प्रयत्न\nशेतकरी दाम्पत्याचा करुण अंत, पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू\nमंत्र्याचा ताफा अडवणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल\nबळीराजाची पुन्हा क्रुर थट्टा, सरकारने दिली अवघ्या 1-2 रुपयांची मदत\nकेंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी सुरू\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-16T10:09:55Z", "digest": "sha1:6BTL27EEBYP5GK2ZAAPOOYJAQDJ5LWBY", "length": 11367, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्रॅफिक जाम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे�� बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nऔरंगाबादमध्ये पेठे ज्वेलर्समधून 27 कोटींचं सोने लंपास; 3 आरोपी गजाआड\nऔरंगाबादमधील Waman Hari Pethe दुकानातून तब्बल 27 कोटी 31 लाख सोन्याची चोरी झाली आहे.\nऔरंगाबादमध्ये पेठे ज्वेलर्समधून 27 कोटींचं सोने लंपास; 3 आरोपी गजाआड\nVIDEO: पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO: पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम\nमुंबईत पुढील 24 तास कोसळधार; जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर\nमुंबईत पुढील 24 तास कोसळधार; जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर\nएव्हरेस्ट आला..पण, पहिल्या दिवशी सर केले शिखर, दुसऱ्या दिवशी आले हे दुखद वृत्त\nब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी धने आहेत गुणकारी; 'हे' आहेत फायदे\n'माउंट एव्हरेस्ट'वर लागलाय 'ट्रॅफिक जाम'; 200 हून अधिक गिर्यारोहक खोळंबले\nमुंबई-गोवा महामार्गावर कोसळेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत सुरू\nसिंधूताई सकपाळ यांनाही वाहतूक कोंडीचा फटका\nमुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहनं थांबवली\nठाण्यात उड्डाणपूलमुळेच ट्रॅफिक जाम\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/research-require-as-per-the-climate-change-in-agriculture/", "date_download": "2019-07-16T10:07:15Z", "digest": "sha1:4OFRJLEYTGN2K7RWM636IWRRDCZUBFM7", "length": 16664, "nlines": 82, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बदलत्‍या हवामानानुसार कृषी संशोधनाची गरज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबदलत्‍या हवामानानुसार कृषी संशोधनाची गरज\nपरभणी: हवामानात बदलाच्‍या परिस्थितीत मृद व जल संवर्धन यावर विशेष लक्ष दयावे लागेल. पोक्रा प्रकल्‍पांतर्गत मराठवाडा व विदर्भातील दुष्‍काळग्रस्‍त गावांत बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांचे प्रसारित वाण व शिफारसीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करण्‍यात येणार आहेत, असे प्रतिपादन हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पांचे प्रकल्‍प संचालक श्री. विकासचंद्र रस्‍तोगी (आयएएस) यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. रविंद्र चारी, बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, डॉ. पदेकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री. विकासचंद्र रस्‍तोगी पुढे म्‍हणाले की, कमी पर्जन्‍यमानात रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पिकांची लागवड केल्‍यास मृद व जल संवर्धन होऊन चांगले उत��‍पादन घेता येते, त्‍यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्‍तार कार्यकर्ते व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. कमी पाण्‍यात फळबाग व्‍यवस्‍थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मराठवाडयात व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन खालील क्षेत्र वाढले आहे. परंतु ज्‍वारी हे पिक पाण्‍याचा ताण सहन करणारे असुन मानवास अन्‍न तर जनावरास चारा पुरवणारे असल्‍यामुळे पुन्‍हा खरीप ज्‍वारी खालील क्षेत्र वाढण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करावे लागतील.\nबीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ञांच्‍या निरिक्षणाखाली केल्‍यास निश्चितच कमी खर्चात शाश्‍वत उत्‍पादन घेता येईल. तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतमालाचे उत्‍पादन वाढविण्‍यात येऊ शकेल परंतु शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न वाढीसाठी योग्‍य बाजारभाव, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणुक व विपणन व्‍यवस्‍था आदींचे बळकटीकरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्‍यासाठी शेतीशाळेचेही आयोजन करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पांतर्गत निवडलेल्‍या गाव समुहातील प्रत्‍येक गावांचे सुक्ष्‍म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्‍या मान्‍यतेने व ग्राम कृषी संजीवनी समितीव्‍दारे गावामध्‍ये हाती घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांचा प्राधान्‍यक्रम निश्चित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nकुलगूरू डॉ. अशोक ढवण आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन हे तंत्रज्ञान पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ संपुर्णपणे सहकार्य करेल. कुलगूरू डॉ. विलास भाले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन खरिप हंगामात पावसाच्‍या खंडात एका संरक्षित पाण्‍याची सुविधा उपलब्‍ध झाली तरी पिकांचे उत्‍पादन वाढु शकते. मराठवाडा व विदर्भ विभागातील कापुस व सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात होत असुन पिक पध्‍दतीत बदल करावा लागेल. ऊस लागवडीसाठी मोठया प्रमाणात पाण्याची गरज लागते त्‍याऐवजी कमी कालावधीत व कमी पाण्‍यावर येणारे शुगरबीटची लागवड करता येऊ शकते. ठिंबक सिंचन पध्‍दतीवरच संपुर्ण फळबाग लागवड करावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nकार्यशाळेत डॉ. रविंद्र चारी, डॉ. एन. पी. सिंग व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आर. एन. खंदारे यांनी केले तर आभार पोक्रा प्रकल्‍प उपसंचालक डॉ. विजय कोळेकर यांनी मानले. कार्यशाळेत परभणी, अकोल व राहुरी येथील कृषी विद्यापीठातील तसेच राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय विविध कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ञ, शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.\nहवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) विदर्भ व मराठवाडयातील दुष्‍काळग्रस्‍त गावांमध्‍ये जागतिक बँकेच्‍या अर्थसहाय्याने राज्‍यात सद्या 5,142 गावांत राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित व शिफारसीत हवामान अनुकुल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्‍याच्‍या कृषी विभागाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी ���िधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3956", "date_download": "2019-07-16T10:22:14Z", "digest": "sha1:YBA2B6QGC3YERXNGW2B3PRHZDXSXJCHY", "length": 22336, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव\nदिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले. तसेच यापूर्वी मला याच कारणाकरिता दंड आकारण्याची चूक करणार्‍या पुण्याच्या सी. एन. पवार या पोलिस उपनिरीक्षकाची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांच्या उपायुक्तांनी चौकशी केल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसत्ता वृत्तपत्रातील संबंधित बातमीचे कात्रणही मी त्यास वाचावयास दिले. ते वाचल्यावर या कारणाने दंड आकारणे शक्य नसल्याचे त्याच्या ध्यानात आले. मग त्याने दंड आकारण्याकरिता नवाच मुद्दा शोधला; तो म्हणजे मी वाहन चालवित असताना आसन सुरक्षा पट्टा न लावल्याचा. त्यावर मी त्यास काही समजावू लागलो असता त्याने मला त्याचे वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला.\nमहामार्गाच्या बाजूस थांबलेले पोलिस अधिकारी श्री. अंबादास सरोदे यांना मी भेटलो. आसन सुरक्षा पट्टा मी का लावू शकलो नाही याबद्दल मी त्यांना माझ्या परीने स्पष्टीकरण दिले. ते ऐकून त्यां��ी मला दंड न आकारताच सोडण्याची तयारी दर्शविली. परंतू त्यांचा गैरसमज झाल्याचे माझ्या ध्यानी आल्याने मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून माझा मुद्दा स्पष्ट केला. श्री. सरोदे यांस असे वाटले की मला मानेच्या मणक्यांचा काही आजार आहे व त्यामुळे मी आसनपट्टा लावण्यास असमर्थ आहे. तर मला असे सांगावयाचे होते की, सपाट रस्ता सोडून माझे वाहन इतरत्र धावू लागले की आसन पट्टा आपोआपच घट्ट होतो व त्यामुळे माझे खांदे, मान इत्यादी आसन पट्ट्याच्या संपर्कात येणार्‍या अवयवांना अस्वस्थता वाटू लागते. घाटात रस्त्याच्या विशिष्ट रचनेमुळे डावीकडील व उजवीकडील चाके वेगवेगळ्या क्षैतिजीय पातळीवर येतात. असे झाले म्हणजे माझ्या वाहनाचा आसनपट्टा अधिकच घट्ट होतो. घाटात वाहन चालविताना डावी उजवीकडे तसेच (डोंगरावरून दरड कोसळत नाहीये याची खात्री करून घेण्याकरिता) वर देखील पाहावे लागते. आसन पट्टा घट्ट झाल्यामुळे या कामी अडथळा येतो. मान अवघडल्यामुळे काही काळाकरिता आसनपट्टा सोडला तर पुन्हा वाहनाची दोन्ही चाके समपातळीत येईस्तोवर तो लावता येत नाही. त्यामुळेच मी घाटात एकदा सोडलेला आसन पट्टा पुन्हा वाहन सपाट रस्त्यावर येईपर्यंत लावू शकत नसल्याचे श्री. सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. सरोदे यांनी मला हा वाहनाचा दोष असल्याचे व त्यास शक्य तितक्या त्वरेने दुरूस्त करून घेण्याचे सूचविले.\nवास्तविक मलादेखील ही अडचण जाणविली होतीच. त्याविषयी मी वेळोवेळी माय कार या चिंचवड स्थित मारूती सुझुकीच्या अधिकृत विक्रेत्यास व विक्रीपश्चात सेवाकेंद्रास कळविले होते. परंतु त्यांनी मी सांगत असलेली बाब हा दोष नसून वाहनात दिलेले एक अधिकचे सुरक्षा वैशिष्ट्य (Safety Feature) असल्याचा निर्वाळा मला प्रत्युत्तरादाखल दिला असल्याने मी याबाबतीत काही करू शकलो नव्हतो. ही सर्व हकीगत मी श्री. सरोदे यांस कथन केली. त्यावर त्यांनी वाहनात असे कुठलेही सुरक्षा वैशिष्ट्य नसून हा माझ्या वाहनातील दोषच असल्याचे ठामपणे सांगितले. इतकेच नव्हे तर मारूती सुझूकी अथवा त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्रांकडून हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचे मी लेखी स्वरूपात प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी मला सूचविले. तसेच या बाबत मला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत स्वत:चा खासगी भ्रमणध्वनी क्रमांक (८३९०१४७०००) देखील दिला.\nश्री. सरोदे यांच्या सल्ल्यानुसार मी धुळे येथे पोचल्यावर सेवा ऑटोमोटिव्ज या अधिकृत विक्री पश्चात सेवा केंद्रात वाहनात असलेला सदर दोष दाखविला. याही ठिकाणी अधिकार्‍यांनी हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचा राग आळविला. तेव्हा मी लगेचच श्री. सरोदे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व अधिकार्‍यांना त्यांच्या सोबत चर्चा करण्यास सांगितले. श्री. सरोदे यांनी हे सुरक्षा वैशिष्ट्य असेल तर ग्राहक पुस्तिकेत (owner’s manual) त्याचा उल्लेख का नाही अशी विचारणा केली. तसेच याविषयी काही अधिकृत माहिती छापील स्वरूपात अथवा संकेतस्थळावर (internet website) उपलब्ध असल्यास त्याचा तपशील देण्यास फर्माविले.\nत्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला. आता या नवीन सुरक्षा आसन पट्ट्यामुळे मला कुठलाही त्रास न होता अतिशय सोयीस्कर रीत्या विषम पातळीच्या रस्त्यावरही वाहन चालविता येते. जराही अवघडलेपण जाणवत नाही.\nहे सर्व श्री. अंबादास सरोदे, महामार्ग पोलीस चाळीसगांव यांच्या सहकार्यामूळेच शक्य झाले. श्री. सरोदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.\nआपण चिकाटीने केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. बड्या कम्पन्या अशा एखाद्याच वाहनातील/उत्पादनातील दोषाकडे लक्ष द्यावयास तयार नसतात. घाऊक तक्रारी आल्या तरच त्या उत्पादन बदलून देणे वगैरे प्रकार करतात. श्री सरोदे यांचेही जाहीर कौतुक. एक नागरिक सुजाण नागरिकत्वाचे पालन करीत असता त्यास मदत करणे हे पोलिसांची सद्यवर्तणूक बघता खरेच कौतुकाचे आहे. पोलिसांची ही दुसरी बाजू प्रकाशात आणल्याकारणासाठी आभार.\nअनुभव म्हणून चांगला आहे. पण सीट बेल्ट न लावणे हा आपल्याकडे एक अभिमानाचा मुद्दा आहे असे मला दिसुन आले आहे. ह्या मला बुवा फार अस्वास्थ वाटते असे म्हणणारे अनेकजण भेटले आहेत. मुळात गाडीची रचना करताना, सीट तयार करताना आणि अपघात परिक्षण करताना सीटबेल्ट हा अत्यंत कळीचा मुद्दा मानला जातो. सीटबेल्ट हा खासकरुन अचानक झटका बसला असतात तुम्हाला सीट सोबत बांधून ठेवण्याकरिता असतो. जर ड्रायव्हर सीटवर असाल तर स्टेअरिंगने जास्त इजा होऊ शकते आणि त्यासाठी तर सीटबेल्ट लावणे जास्त गरजेचे आहे.\nआपला मुद्दा कदाचित त्यावेळी रास्त असेल देखील पण एकुणच भारतीयांचा सुरक्षेप्रतीचा विचार, माणसाच्या जीवाची किंमत आणि या बाबतचे सर्वसामान्य लोकांचे अज्ञान या बद्दल न लिहिलेलेच बरे. अनेक ड्रायव्हर फक्त पकडले जाऊ नये अशा ठिकाणीच सीटबेल्ट लावताना पाहिले आहे.\nव्यक्तिशः मला सीटबेल्ट न लावल्यास अत्यंत असुरक्षीत असल्याची भावना येते त्यामुळे मी न चुकता वापरतोच. अगदी मागे बसला असताना सुद्धा.\nजाता जाता एक मुद्दा: असाच चाईल्टसीटचा सुद्धा एक मुद्दा आहे. त्या बाबत कितीजणांना ज्ञान आहे आणि सुरक्षेची किती माहिती आहे हा एक अभ्यासाचा विचार ठरेल.\nदादा कोंडके [18 Mar 2013 रोजी 16:38 वा.]\nओक्युपंट सेफ्टी फिचर्स भारतातल्या वहानांना देणं म्हणजे मोठ्ठा विनोद आहे. नुसत्या वाहनांमध्ये त्या सुविधा असून चालत नाहीत संपुर्ण वाहतुक यंत्रणा त्यासाठी कंपॅटीबल हवी. एक तर आपले सगळे स्टँडर्स कॉपी केलेले असतात. रिक्षांना सीट बेल्ट का नसतात हमरस्त्यावर गतिरोधक बांधणार्‍या कंत्राटदारांना गाडीच्या कमितकमी चॅसिज क्लिअरंन्सची माहिती असते काय हमरस्त्यावर गतिरोधक बांधणार्‍या कंत्राटदारांना गाडीच्या कमितकमी चॅसिज क्लिअरंन्सची माहिती असते काय असे अनेक प्रश्न पडतात. पण गुगळेंइतका संयम नसल्यामुळे मी गप्प बसतो. :)\nसंपुर्ण वाहतुक यंत्रणा त्यासाठी कंपॅटीबल हवी.\nपुर्णपणे सहमत. पण याचा अर्थ असा नाही की जे आहे ते सुद्धा आम्ही मानणार नाही. रिक्षांनी प्रवास असुरक्षीत आहेच पण त्याच सोबत डोक्याला ताप सुद्धा.\nबाय द वे, भारतात अशा कोणत्या गोष्टी कंपॅटिबल आहेत एक राजकारण आणि भ्रष्टाचार सोडून एक राजकारण आणि भ्रष्टाचार सोडून देशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट\nदेशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना\nप्रसाद१९७१ [19 Mar 2013 रोजी 11:21 वा.]\nदेशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना\nह्याचा अर्थ कळला नाही, समजवून सांगता येइल का\nदादा कोंडके [19 Mar 2013 रोजी 12:53 वा.]\nदेशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट\nतो नवीन झालेला माहितीचा कायदा पण असाच कॉपी पेस्ट आहे. त्यातल्या तरतुदी पण अश्याच कॉपी पेस्ट. गम्मत म्हणजे क्याग पण असलाच प्रकार. क्याग फक्त दोष दाखवू शकते पण कारवाई करू शकत नाही हे जसेच्या तसे इंग्रजांच्या नैशनल ऑडीत ऑफीस वरून घेतले आहे.\nदेशाची घटनाच कॉपी पेस्ट असताना बाकीच्या स्टँडर्डसची काय गोष्ट\nअभ्यास वाढवा इतकेच सांगावेसे वाटते\nतुम्ही केला आहे का अभ्यास असल्यास येथे माहितीपुर्ण लेखमाला लिहावी म्हणजे आमच्या अल्पज्ञानात भर पडेल.\nत्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला.\nउत्तम. सरोदे यांचे सहकार्य कौतुकास्पद आहे. सीट्बेल्ट आपोआप घट्ट होत असेल तर तो मानेला किंवा खांद्याला काचण्याची शक्यता असते परंतु तेथे काहीतरी लहान उशी वगैरे ठेवून तुम्हाला तात्पुरती सोय करता आली असती का सीटबेल्ट न लावता प्रवास करणे हे अस्वस्थ वाटण्याएवढेच धोक्याचे वाटते.\nतुम्ही पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावला ते मात्र बरे झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T11:12:19Z", "digest": "sha1:MKBZWAZSUMOAZE55FIQ6VZB36TU6ODWV", "length": 5191, "nlines": 74, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "उपलब्धि - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\n‘उत्कृष्ट खाजगी मानसिक शुश्रुषागृह’ महाराष्ट्र राज्य – २००३.\n‘जनक – जननी’ पुरस्कार – २००४.\n‘सर्वोत्तम सायकियाट्रिस्ट’ महाराष्ट्र राज्य – २००६.\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल 'ऑर्केस्ट्रा' प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं.\"\nडॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\n\"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/from-the-field/360", "date_download": "2019-07-16T10:01:35Z", "digest": "sha1:MBDTAIFVG3XFEKINSFYGXGNUDXLABJPH", "length": 31803, "nlines": 232, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Off the Field Marathi Sports News – Latest Off the field Sports News – Marathi Sport News – Daily Marathi Sports News – Marathi Sports News India", "raw_content": "\nविंडीजचा च्रकव्यूह भेदण्यासाठी ‘अभिमन्यू’ सज्ज\nगेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत अनेक नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. त्यामुळेच या नव्या चेहयांनी मिळालेल्या संधीचे चीज करून आपले कसब दाखविले आहे. यातूनच ख-या अर्थाने आयपीएलमध्ये या नव्या चेहयांनी आपला दबदबाही निर्माण केला. मुंबईच्या पॉल वल्थाटीसह कर्नाटकचा अमिमन्यू मिथुनही चांगलाच झळकला. गत दोन दशकांपासून कर्नाटक संघाकडून रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणाया मिथुनची नुकतीच विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वर्णी लागली. अभिमन्यू मिथुन कर्नाटक संघाकडून...\nचांगल्या कामगिरीचा लेगस्पिनर मिश्राला धसका \nक्रिकेट हा किती क्रूर खेळ आहे हे लेगस्पिनर अमित मिश्राला विचारा. सध्या वेस्ट इंडीज दौ-यावर असलेल्या अमित मिश्राने वेस्ट इंडियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचविले. भारताला विजयी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, पण तो येत्या आठवड्यात सुरू होणा-या कसोटी मालिकेत भारताच्या संघात नाही. चांगली कामगिरी केल्यानंतरही वगळण्यात येण्याचे दु:ख अमित मिश्राला काही नवे नाही. मागे बांगला देशविरुद्ध कसोटीत ५० धावा फटकाविल्या आणि ७ बळी घेतले. नंतरच्या कसोटीत त्याला बक्षीस काय मिळाले\nवेस्टइंडीजची मागणी पूर्ण, आता भारताला धोका\nभारताविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाच्या आनंदात आता आणखी भर पडली आहे. जमैकात होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांना उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.भारतीय फलंदाज कायमच उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर चाचपडताना दिसतात. त्यामुळे या खेळपट्टीवरही फलंदाजी करणे भारतीय खेळाडूंना अवघड ठरणार आहे. व��स्टइंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने अशा खेळपट्टीची सुरवातीपासूनच मागणी केली होती. अखेर ती शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण होणार...\nभारतीय संघ यूडीआरएस प्रणालीला घाबरतोय - स्वान\nलंडन - भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्याचा कालावधी जवळ येत असल्याने दोन्ही देशातील क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय संघ यूडीआरएस प्रणालीला घाबरत असून, इंग्लंडच्या गोलंदाजांपासून भारतीय फलंदाज वाचू शकत नसल्याचे म्हटले आहे.भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यूडीआरएस प्रणाली लागू न करु नये, अशी विनंती बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट मंडळाला केली होती. त्यानुसार ही प्रणाली या मालिकेत लागू होणार नाही. या निर्णयामुळे इंग्लंडचे अनेक...\nभारतावरील विजयानंतरचा वेस्टइंडीज खेळाडूंचा जश्न फोटोंमध्ये\nसामन्याच्या विजयाचा आनंद लुटण्याची काही वेगळीच मजा वेस्टइंडीज खेळाडूंची असते. मग, तो विकेट पडल्यानंतरचा असो किंवा झेल घेतल्यानंतरचा असो. असेच काही सोमवारी भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पहायला मिळाले. वेस्टइंडीजचा संघ जसा विजयाचा जवळ जात होता, तसे वेस्टइंडीजचे खेळाडू विजयाचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद लुटत होते. अशाच विविध विजयानंतरच्या छटा वेस्टइंडीज खेळाडूंच्या -\nराज्य बुद्धिबळ संघटनेचे आणि मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे सचिव असलेल्या विजय देशपांडे यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय बुद्धिबळ ब स्पर्धेचे कंत्राट स्वत:च्या खासगी ग्रॅण्डमास्टर फाऊंडेशन क्लबकडे दिले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटना किंवा मराठवाडा बुद्धिबळ संघटनेचे पंख मजबूत करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या खासगी क्लबला झुकते माप देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे यांचा ही आक्षेप औरंगाबादेत होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद...\nमहेंद्रसिंह धोनीला मागे टाकू शकतो सुरेश रैना\nऍंटिग्वा - वेस्टइंडीजविरुद्धचे सलग तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष्य सलग चौथ्या विजयावर आहे. पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ ५-० अशी जिंकण्यात यशस्वी झाला, तर अशी कामगिरी करणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय कर्णधार बनणार आहे. त्यामुळे सुरेश रैना भारताचा यशस्वी कर्णधार महेद्रसिंह धोनी याला याबाबातील मागे टाकण्याची संधी आहे.भारतीय संघाने आतापर्यंत वेस्टइंडीजमध्ये दोनवेळा एकदिवसीय मालिका जिंकली आहे. परंतू, एकदाही व्हाईटवॉश देता आलेला नाही. त्यामुळे या मालिकेतील सर्व...\nकसोटी मालिका टीम इंडियासाठी विक्रमांची पर्वणी\nयेत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौर्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे.हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...\nखिडकी तुटण्याचा अपघात असल्याची प्रायरची कबुली\nलंडन- श्रीलंकाविरुध्दच्या सामन्या दरम्यान बाद झाल्यानंतर डेंसिंग रुममधील खिडकीची तावदाणे तुटणे हा केवळ अपघात होता.त्या खिडकी तुटण्यामागे माझ्या कुठल्याही रागाचा संबंध नसल्याची कबुली इंग्लंड संघाच्या प्रायरने दिली. लॉर्डसवर खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात प्रायरच्या शतकाला हुलकावणी बसली.शतकापासून अवघ्या 1 पावल्यावर असतानाच प्रायर 99 धावा काढून तंबुत परतला.दरम्यान, डेंसिंग रुममध्ये पतरताच अचानक खिडकीची काच फुटल्याचा जोरदार आवाज झाला.त्यामुळेच सदर काच...\nभारताला वेस्टइंडीजविरुद्ध मालिका विजयाची संधी\nअँटिग्वा- सलग दोनदा त्रिनिदादच्या मैदानावर विजयी पताका फडकावणारा भारतीय संघ अँटिग्वात विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावल्यानंतर भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. क्रमवारीत अव्वल स्थानावर बाजी मारण्यासाठी मार्गस्थ असलेल्या भारतीय संघाने यजमान विंडीजला घरच्या मैदानावरच दोनदा पराभवाची धूळ चारून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.आज शनिवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अँटिग्वाच्या मैदानावर खेळणार...\nकसोटी मालिका टीम इंडियासाठी विक्रमांची पर्वणी\nपोर्ट ऑफ स्पेन- येत्या 20 जूनपासून विश्वविजेता भारतीय संघ यजमान वेस्ट इं��ीजविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी विंडीजविरुद्धची कसोटी मालिका अनेक विक्रमांना गवसणी घालण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेत विक्रमांची ओढ लागलेले भारतीय संघातील काही मातब्बर खेळाडू विंडीज दौ-यात रेकॉर्डब्रेक कामगिरी साधणार आहेत, तर भारतीय संघही विजयी हॅट्ट्रिकची नोंद करण्यास उत्सुक आहे. हरभजनसिंग (393 बळी)25 मार्च 1998 रोजी बलाढ्य...\nतिस-या वन डेतही गेलला डच्चू\nपोर्ट आफॅ स्पेन- विंडीज बोर्डाविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेल्या ख्रिस गेलच्या मागची साडेसाती काही केल्या संपेनाशी झाली आहे. भारताविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघामधून ख्रिस गेलला डच्चू देण्यात आला आहे. सलग दोन वन डे सामन्यांतून बाहेर असलेल्या गेलला तिस-या सामन्यात खेळवण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवड समितीने अखेर ख्रिस गेलला बाहेर ठेवून त्याच्या जागी डँझा ह्यातला संधी देण्यात आली आहे.गेल्या महिन्यापासून ख्रिस गेल...\nसचिन क्रिकेटला वैतागून घेणार होता निवृत्ती - युवराज\nनवी दिल्ली - आपल्या चांगल्या फलंदाजीचे कायम सचिन तेंडुलकरला श्रेय देणाऱ्या युवराज सिंगने नवा खुलासा केला आहे. सचिनने एकदा क्रिकेटमझ्ये यशस्वी होण्यासाठी आपले घेण्यास युवराजला सांगितले होते. सचिन म्हटला होता की, एक वेळ अशी आली होती मला क्रिकेटमधून आनंद मिळत नव्हता, त्यावेळी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, सचिनने या नैराश्यातून बाहेर येत स्वतःला फलंदाजीत वाहून घेतले.युवराजने फॉर्ममध्ये नसताना विश्वकरंडक स्पर्धेत सचिनच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या...\nमायकल क्लार्कने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी दाबलेला कॅटीचचा गळा\nमेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सायमन कॅटीचला ऑस्ट्रेलियाने करारातून बाहेर केले आहे. याविषयी बोलताना माजी खेळाडू मायकल स्लेटर यांने कर्णधार मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच यांच्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणामुळे त्याला करारातून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाने करारबद्ध केलेल्या 25 खेळाडूंच्या यादीतून कॅटीचला वगळण्यात आले आहे. कॅटीचला वगळण्यामागचे कारण देताना स्टेलर म्हणाला, मायदेशात 2009 मध्य�� दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विजयानंतर एका पार्टीत या दोघांमध्ये वाद...\nविराट कोहलीने टाकले लारा, चॅपल यांना मागे\nपोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 81 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने एक विक्रम नोंदविला आहे. भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असलेल्या कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 2000 धावा बनविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 53 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल आणि वेस्टइंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा आणि चॅपेल यांना 2000 धावा करण्यासाठी 54...\nदिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत न खेळण्याची शक्यता\nलंडन - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १९३ धावांची खेळी केली होती. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात १६ जूनपासून सुरवात होत आहे. दिलशान म्हणाला, या क्षणाला मी तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकेल. तिसऱ्या कसोटी सामन्यास दहा...\nरोहित शर्माला येतेय युवराज सिंगची आठवण\nपोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजच्या रामनरेश सरवानला संघात ख्रिस गेल असावा असे वाटत असतानाच भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचणाऱ्या रोहित शर्माला युवराज सिंगची आठवण येत आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवर रोहित शर्माने ही इच्छा व्यक्त केली आहे. वेस्टइंडीजवर मिळविलेल्या विजयानंतर युवराज सिंगने रोहितचे ट्विटरवर अभिनंदन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत रोहितने युवराजला तु संघात हवा होता असे म्हटले आहे. युवराजने न्युमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. रोहित शर्मा...\nभारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी फलंदाजी करतच राहणार\nपोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्माने आपले पहिले ध्येय भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचे आहे, असे म्हटले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याने मी दुःखी होतो. मात्र, आता भारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करीत राहणार असल्याचे रोहितचे म्हणणे आहे.रोहित शर्मा सोमवारी क्विन्स पार्क येथे झालेल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी केली. या कामगिरीबद्दल रोहितला...\nविंडीजचा ख्रिस गेलच यंदाचा क्रिकेट ऑफ द इयर\nमागील दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीच्या बळावर ख्रिस गेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ब्रायन लारापाठोपाठच वेस्ट इंडीज संघाच्या नावलौकिकास साजेशी खेळी करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेलने बजावली. मागील अध्र्या दशकापासून गेलच्या कामगिरीमध्ये झपाट्याने वेग आला. त्यामुळेच आयपीएलच्या विश्वातही गेलने नेत्रदीपक कामगिरी साधली. याच कर्तृत्वाच्या बळावर गेलने डब्ल्यूआयसीएच्या वतीने देण्यात येणार्या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.ख्रिस...\nसचिन मुंबईत घराबाहेर पडतो नकली दाढी किंवा टोपी घालून\nलंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतात फिरताना मला नकली दाढी घालून किंवा वेगवेगळ्या टोप्या घालून फिरावे लागत असल्याचा खुलासा केला आहे.सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यावर न जाता आराम घेण्याचा निर्णय घेतला. सचिनच्या या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे लंडनमध्ये आराम करण्याचे आहे. सचिन भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा प्रतीक्षा करीत आहे. सचिनने लॉर्डस मैदानाच्या बाजूलाच घर घेतले असून, तेथे तो आरामासाठी गेला आहे. त्याठिकाणी तो रस्त्यांवर व्यवस्थित फिरू शकतो.सचिन म्हणाला, मी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/N59TSK2N3-%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-07-16T11:04:17Z", "digest": "sha1:CSJPWJ3FDX2F4WAMYKG7MMQT6WDZXDJM", "length": 4532, "nlines": 80, "source_domain": "getvokal.com", "title": "ई जीवनसत्व काय खाल्याने मिळते? » E Jivansatwa Kay Khalyane Milte | Vokal™", "raw_content": "\nई जीवनसत्व काय खाल्याने मिळते\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nकोणत्या भाजीने आपल्याला व्हिटॅमिन मिळतात\nबॉडी बनवण्यासाठी कोणता आहार घ्यावा लागेल आणि काय करावे लागेल\nकोणता आहार घेणे आवश्यक आहे\nसर्व व्हिटॅमिन असलेले खाद्य तेल कोणते\nजीवनसत्त्वे का आवश्यक आहेत\nडायट सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे\nकाचबिंदू वर उपाय काय आहेत\nतब्बेत चांगली ठेवण्यासाठी काय करावे\nमाझ्या डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत तरी मी काय करू\nनेहमी अॕक्टिव राहण्यासाठी काय करावे\nडोकेदुखी साठी उपाय काय करायचे\nशरीरावर खाज कशामुळे सुटते\n4 वर्षाचा मुलगा आहे, त्याला सतत पायाला भेगा पडतात तरी त्यासाठी काय करावे\nमाझ्या गालावर एक छोटे छिद्र पडले आहे तरी काहीतरी उपाय सांगा\nमला पित्ताचा त्रास आहे तरी मी काय करू\nतब्येत कमी करण्यासाठी काय करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%A8/all/page-27/", "date_download": "2019-07-16T11:09:43Z", "digest": "sha1:YMSSDCKB6OV7QRAKAG7YW5LT7B2JVC2T", "length": 10261, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिखर धवन- News18 Lokmat Official Website Page-27", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nलाज गेली, मालिकाही गेली ; द.आफ्रिकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव\nलाज गेली आणि मालिकाही गेली\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची निवड\nझिम्बाब्वे दौर्‍यासाठी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व, टीममध्ये मोठे बदल\nहरभजन सिंगचं कमबॅक, ईशांत शर्मालाही संधी\nमौका...मौका..,बांगलादेशला चिरडून भारताची सेमीफायनलमध्ये धडक\nभारताचा विजयी रथ सुसाट, लगावला विजयी 'षटकार'\nविंडीजची धूळधाण, भारताची क्वार्टर फायनलमध्ये धडक\nभारताची विजयी हॅटट्रिक, यूएईला स्वस्तात गुंडाळलं\nभारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय\nभारताचा विजयी 'षटकार',सहाव्यांदा पाकला लोळवले\nइंग्लंडपुढे 201 धावांचे लक्ष्य\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-16T10:37:20Z", "digest": "sha1:MPMM5OGOLPNOWS2JALCO3RUF7JSUCETF", "length": 4867, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोपाळ बाबा वलंगकर - विकिपीडिया", "raw_content": "\nगोपाळ बाबा वलंगकर हे रत्नागिरीमधील अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. महार समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे महार जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी \"विटाळ विध्वंसन\" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली अनार्य दोष परिहार ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. * दलितांमधील पाहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात [१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१८ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/07/08/", "date_download": "2019-07-16T10:12:20Z", "digest": "sha1:PAXARWYDWMGXDZYDKQ32ZTQN2Z3ZPTXR", "length": 9168, "nlines": 112, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2008 जुलै 08 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nकाय समजू तू असशी कोण\nबहरले जीवन माझे तुझ्यामुळे काय समजू तू असशी कोण मनाच्या वाळवंटी फुलला बगिच्या तुझ्यामुळे काय समजू तू असशी कोण भटकत होतो मी एकटा कुणी मित्र ही नव्हता सांगू कुणा मी मनातले कुणी ऐकणारा नव्हता ठेऊ कुणावरी मी भरवंसा कुणी लपवीणारा नव्हता कुठले स्वप्न मी माझे समजू कुणा माझे प्राण समजू कुणा माझी जान समजू घुंघट […]\nरोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nआता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जून ऑगस्ट »\nshrikrishnasamant च्यावर मला सुपूर्द करशील का\nG च्यावर मला सुपूर्द करशील का\nshrikrishnasamant च्यावर धर्म आणि ज्ञान\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nsamikshaa च्यावर धर्म आणि ज्ञान\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/vintage-car/", "date_download": "2019-07-16T10:21:37Z", "digest": "sha1:YQVARIH3RGA3YIOM7AS4BE3YHC2WDMTV", "length": 6190, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Vintage Car Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न बनलेल्या ‘अम्बेसिडर’ कारची रोचक कथा\nअनेक भारतीयांच्या ह्या अँबेसिड गाडी बद्दलच्या सुखद आठवणी आजही ताज्या आहेत.\nहॉलीवूडच्या भयपटांशी तुलना करण्याची क्षमता असलेल्या ‘तुंबाड’वर अन्याय का\nमहाराष्ट्रातील हे दोन “लोकप्रिय” रेल्वे घाट तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेऊन उभे राहिलेत…\n“विष्ठा खा नाहीतर आईबरोबर संग कर”: वीटभट्टी कामगाराला मालकाची अमानवीय वागणूक\nनासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ\n१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का\nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nपॅनकार्ड नसेल तर ह्या १० महत्वपूर्ण लाभांपासून वंचित रहाल\nहे आहेत यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू\nरजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये वाचा “2.0 ची गंमत”\nपाकिस्तानी राजकारण्यांच्या सौंदर्याच्या चर्चा करणारे, हे देशी सौंदर्य बघून चाट पडतील\nइथे देश सोडण्यास मनाई आहे : ‘उत्तर कोरिया’तील हादरवून सोडणारी हुकूमशाही\nभारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी\nबिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील\nमृत्युनंतर बिल गेट्स जे काही करणार आहे ते प्रत्येक श्रीमंताला विचार करायला लावणारं आहे\nकिशोरवयांतील मुलांशी संवाद साधणे अतिशय गरजेचे\nभारतीय सैन्याची उभारणी करणाऱ्या या ‘फील्ड मार्शल’ची यशोगाथा प्रत्ये��ाने वाचायलाच हवी\nशरियाचा विरोध करणाऱ्यांनासुद्धा त्याचं सौदीतील “हे” इतकं भयावह रूप माहिती नसतं\nजळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nबेटी बचावचा नवा सुपर हिरो : एक ड्रायव्हर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-manchar-news/", "date_download": "2019-07-16T10:00:25Z", "digest": "sha1:GHKIZJTWWUJRJ45VOXV6Y5CS2ZX6JLFP", "length": 12196, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nकायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही\nप्रदीप पवार : घोडेगाव येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद\nमंचर – मुलींवरील अन्याय व छेडछाड या संदर्भात पोलिसांकडून धडक कारवाई केली जाईल. रॅगिंग कायदा, महिला विषयक कायदे, मोटार वाहन कायदा इत्यादी कायद्यांच्या विरोधात वागणाऱ्या व्यक्ती असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असे मत सहायक पोलीस निरिक्षक प्रदीप पवार यांनी व्यक्त केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधताना सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, संदीप बोरकर, प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव, महिला दक्षता समितीच्या ऍड. गायत्री काळे इत्यादींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला दक्षता समितीच्या रत्ना गाडे, वत्सलाबाई काळे, वंदना सैद, महिला हवालदार किर्वे, उपप्राचार्य बी. एम. पवार, डॉ. छाया जाधव, प्रा. भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांचे हे वय शिकण्याचे व चांगले करिअर करण्याचे आहे. गुन्हे दाखल होण्याचे नाही. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास ते नोकरीपासून व पासपोर्ट पासून वंचित राहू शकतात. मुलींनी तर स्वसंरक्षणासाठी झाशीच्या राणीचा आदर्श ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी गैरमार्गाकडे जाऊन आई वडिलांचा विश्‍वासघात करू नये.\n-किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक\nमुलींवरील अन्याय व छेडछाड या संदर्भात पोलिसांकडून धडक कारवाई केली जाईल. रॅगिंग कायदा, महिला विषयक कायदे, मोटार वाहन कायदा इत्यादी क��यद्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब गव्हाळे यांनी तर सुत्रसंचालन व आभार गणेश काळे यांनी केले.\nजखमी बिबट्याची उपचारासाठी माणिकडोह केंद्रात रवानगी\nआढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्‍ती\nपाण्याच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये- शरद पवार\nबारामतीचा पाणी प्रश्न पेटणार ; अजित पवार म्हणाले…\nशरद पवार आणि अजित पवार दुष्काळ दौऱ्यावर; सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभवातून शिवसेनेने सावध होण्याची गरज\nउद्धव ठाकरेंना आमचे पहिलवानच भारी पडतील; त्यांनी मैदानाबाबत बोलू नये- शरद पवार\nभाजप ही निवडणूक जुन्या आश्वासनांच्या जोरावर लढत आहे- शरद पवार\nबारामतीची जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या निकालाची चिंता करावी- मुंडे\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nइयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/yawatmal-civil-hospital/185073.html", "date_download": "2019-07-16T11:23:37Z", "digest": "sha1:E7HPM4HKENGQXJPDHK3VZC3CTKOA3FLN", "length": 21249, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra महिला आणि बाळांना जमिनीवर झोपवून उपचार", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nमहिला आणि बाळांना जमिनीवर झोपवून उपचार\nयवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वॉर्डात सिझरिन झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. वैद्यकीय महाविद्यालयात क्र.७ व ८ हा प्रसूती वॉर्ड आहे. तेथे महिलांची प्रचंड गर्दी आहे. उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने जागेअभावी दोन खाटांच्या मधल्याभागी गाद्या टाकून सिझरिनच्या महिलांवर उपचार केले जात आहेत.\nनवजात बाळांनाही तेथेच खाली जमिनीवर बेडवर ठेवले जात आहे. या बाळांच्या बेडच्या आजूबाजूला मुंग्या,किडे फिरत असल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी दुपारी संकल्प फाऊंडेशनचे सदस्य आकाश भारती यांच्या निदर्शनास आला. त्यांच्याकडून माहिती मिळताच फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, रवी माहुरकर, मनिष इसाळकर, विनोद नराळे, गोलू डेरे हे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. बाजूचा वॉर्ड क्र.६ रिकामा असताना महिला रुग्णांना तेथे का हलविले जात नाही या मुद्यावर त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांना जाब विचारला. त्यानंतर डॉ. श्रीगिरिवार यांनी विभाग प्रमुख चव्हाण यांना सूचना दिल्या व वॉर्ड क्र.७, ८ मधील जमिनीवर उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णांना वॉर्ड क्र.६ मध्ये हलविण्यास सांगितले. तेथेही बेड कमी पडल्यास वेळप्रसंगी एका बेडवर दोन रुग्ण ठेवावे, मात्र महिला व बाळांवर जमिनीवर ठेवून उपचार करू नये, अशा सूचना अधिष्ठातांनी दिल्या.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडम���्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nमहिला आणि बाळांना जमिनीवर झोपवून उपचार\nयवतमाळ जिल्ह्यात अपघात; ऑटोचालक ठार\nयवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूल वाहून गेला\nभूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर\nसोशल मीडियामुळे आजीला भेटला नातू\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/215982.html", "date_download": "2019-07-16T10:57:04Z", "digest": "sha1:ZQCYXUQL5HC2BIN5FKXWTUUIBJICWEFW", "length": 16518, "nlines": 188, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "भुसावळ (जळगाव) येथील गोप्रेमींचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > भुसावळ (जळगाव) येथील गोप्रेमींचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन \nभुसावळ (जळगाव) येथील गोप्रेमींचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन \nचंद्रपूर आणि रत्नागिरी येथील निंदनीय घटनांचा निषेध \nगोप्रेमींना असे निवेदन द्यावे लागणे, हे भाजप सरकारसाठी लज्जास्पद \nप्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देतांना गोप्रेमी\nजळगाव, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे गोप्रेमींवर झालेल्या अन्याय्य कारवाईचा निषेध करत भुसावळ येथील गोप्रेमींनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर केले.\nचंद्रपूर येथे गोतस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर उन्मत्त धर्मांध कसायांनी गाडी घातली. त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे रत्नागिरीमधील लोटे गावात अवैध पशूवधगृह चालू असल्याची माहिती करून देण्यास गोप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी जनता गेली असता त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठी आक्रमण केले आणि उलट गोसेवकांवरच गुन्हे नोंदवले. या दोन्ही घटना अतिशय निंदनीय आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.\nएवढी निंदनीय घटना घडली असतांनाही काही प्रसारमाध्यमे आणि ढोंगी पुरोगामी याविषयी शांत आहेत. असे असतांना भुसावळ येथील गोप्रेमींनी ४ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर केले. ‘राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतांना सर्रासपणे होणार्‍या गोतस्करीविषयी शासन-प्रशासन एवढे उदासीन का ’, असा प्रश्‍न गोप्रेमींनी विचारला. उपरोक्त घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि खर्‍या अर्थाने न्याय मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. प्रांताधिकार्‍यांच्या वतीने दिलीप बारी यांनी निवेदन स्वीकारले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags गोमाता, गोरक्षक, गोरक्षण, निवेदन Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच��� गुरुपौर्णिमा महोत्सव\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nचूरू (राजस्थान) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीची प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nआंध्रप्रदेश सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची तरतूद\nमुंबई महापालिकेच्या अवैध पार्किंगच्या दंड आकारणीला न्यायालयात आव्हान\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूं���ा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/jammu.html", "date_download": "2019-07-16T10:15:11Z", "digest": "sha1:4PMX4O74H72PHWCYJGNZ22LR4IH6TMQE", "length": 9657, "nlines": 133, "source_domain": "zeenews.india.com", "title": "JAMMU News in Marathi, Latest JAMMU news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना\nयात्रा मार्गात कडक सुरक्षा व्यवस्था\nबडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, इतरांचा शोध सुरू\nदहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानं याला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला\nसीआरपीएफच्या पथकावर हल्ला, ५ जवान शहीद\nदहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.\nशोपियामध्ये दहशतवादी - सुरक्षादलांमध्ये चकमक, गोळीबार सुरू\nजम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले\nजम्मू : नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट, १ जवान शहीद\nजम्मू : नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट, १ जवान शहीद\nजम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कं���स्नान\nया चकमकी दरम्यान सेनेचे जवान संदीप शहीद झाले तर एक स्थानिक नागरिक रईस डार यांचाही यात मृत्यू झाला\nजम्मू काश्मीर | कठुआत मोदींचा अब्दुल्ला, मुफ्तींना इशारा\nजम्मू काश्मीर | कठुआत मोदींचा अब्दुल्ला, मुफ्तींना इशारा\nजम्मू | भाजपा नेते राम माधव यांची डायलॉगबाजी\nजम्मू | भाजपा नेते राम माधव यांची डायलॉगबाजी\nकितीही शिव्या दिल्या तरी देशाचे तुकडे होऊ देणार नाही - नरेंद्र मोदी\nकाँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधु-भगिणींना आपले घर सोडावे लागल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे.\nजम्मू काश्मीर | मतदानाच्या ६ केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड\nजम्मू काश्मीर | मतदानाच्या ६ केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड\nनवी दिल्ली | लोकशाहीचा उत्सव उत्साहात सुरू\nनवी दिल्ली | लोकशाहीचा उत्सव उत्साहात सुरू\nजम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू\nजम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू\nJammu Kashmir : 'त्या' कारमध्ये सापडल्या संशयास्पद गोष्टी; पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nकारच्या धडकेमुळे झालेल्या स्फोटानंतर तणावाच्या वातावरणात आणखी वाढ\nमातेच्या टाहोकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्यांनी लहानग्याला घातल्या गोळ्या\nदहशतवादी किती उलट्या काळजाचे असतात याच दर्शन आज काश्मीरात घडले. एका मातेचा आपल्या मुलासाठी आर्त टाहो सगळ्या जगाने आज पाहिला.\n'हिजबुल मुजाहिद्दीन'नं स्वीकारली जम्मू स्फोटाची जबाबदारी\n'हिजबुल मुजाहिद्दीन'नं स्वीकारली जम्मू स्फोटाची जबाबदारी\nWorld Cup 2019 : 'फायनलमध्ये अंपायरची मोठी चूक'; सायमन टॉफेलच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nWorld Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर\nबीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार\nWorld Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक\nWorld Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं\nवनडे क्रमवारीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर, टीम इंडियाची घसरण\nनिवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा\nWorld Cup 2019 : आयसीसीच्या नियमांवर रोहित शर्मा संतापला\nविरारमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग, इमारतीच्या सुरक्षारक्षकाला चोप\nखंडग्रास चंद्रग्रहण आज, भारतात���ी दिसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/tiruppur-independent-candidate-s-election-promise10-litres-brandy-every-month/", "date_download": "2019-07-16T10:00:52Z", "digest": "sha1:AIX2QV7GK2OZD43IBQWIFYBUAMCYGEMX", "length": 12034, "nlines": 106, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "विजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा विजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार.\nविजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार.\nआगआयआय गं. हे कांड कुठं झाल आहे. पत्ता द्या पहिल्या गाडीने प्रचारात सहभागी होतो. अहं मद्यप्रेमी तळीराम मित्रांनो. लगेच खूष व्हायची गरज नाही. जरा शांतपणे वाचा, पत्ता घ्या, बाकीचे आश्वासनं पण निरखून वाचा आणि मगच गाडी पकडा.\nतर मॅटर असा आहे की,\nलोकसभेच्या इलेक्शनसाठी एकजण अपक्ष उभा राहिला आहे. इथपर्यन्त सर्व गोष्टी लोकशाही मुल्यांची जपवणूक करणाऱ्या होत्या. पण पुढ जे काही आहे ते राडा करणारा खासदार लोकांना मिळू शकतो याची जाणीव करुन देणाऱ्या आहेत.\nतामिळनाडूच्या तिरूपूर लोकसभा मतदार संघात शेख दाऊद नावाचे व्यक्ती अपक्ष उभा राहिले आहेत. त्यांनी लोकांना जी आश्वासने दिली आहेत त्यामुळे सध्या ते सर्व भारतात व्हायरल होत आहेत.\nशेख दाऊद यांच पहिलं आश्वासन आहे की ते,\nप्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर ब्रॅण्डी मोफत देणार आहेत. हा मोफत. एकही रुपया खर्च न करता प्रत्येक कुटूंबाला महिन्याला १० लिटर ब्रॅण्डी मिळणार. बर या गोष्टीमागे त्यां���े विचार असे आहेत की, विषारी दारू पिवून लोकांचा मृत्यू होतो. म्हणून शुद्ध आणि उच्चप्रतीची दारू देणं हे माझं कर्तव्य असणार आहे.\nआत्ता दूसरं आश्वासन अस की,\nप्रत्येक महिलेला मासिक २५,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. महिना पंचवीस हजार म्हणजे. वर्षाला तीन लाख. म्हणजे पाच वर्षाचे १५ लाख. आहे का परत पंधरा लाखांवरच हिशोब आला. पण इथे एकदम १५ लाख नाही तर मासिक हप्त्यात फक्त गृहिणींच्या हातात पैसै देण्यात येणार आहेत.\nत्यांच तिसरं आश्वासन म्हणजे,\nमुलींच्या लग्नात १० सोन्याची नाणी नाहीतर १० लाख रुपये देणार असल्याचं जाहिर केलं आहे. बरं फक्त खैरात वाटत सुटणे हे त्यांच ध्येय नाही तर शेतकऱ्यांची काळजी देखील त्यांनी घेण्याच महत्वाच काम त्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेख दाऊद म्हणतात, मैत्तूर धरणातून कालव्याद्वारे सेलम आणि तिरूपूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. त्याद्वारे दारू आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवता येवू शकतो.\nआत्ता इकडे लपून छपून दारू मटणाच्या पार्ट्या झडत असताना तिकडे तामिळनाडूत जाहिरपणे दारू वाटणारे हे नेते संबंध दारूभक्तांना आदरणीय वाटू लागले असतील तर दोष का द्या. तसही आपल्याकडे लोकशाही आहे. लोकांचे प्रश्न समजून घेणारा माणूस नेता होतो.\nदारू, लग्न, पाणी, पैसै या मुलभूत समस्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देवून त्यांनी मोठ्ठा तीर मारला आहे हे नाकारता येत नाही. बाकी हा माणूस निवडून आल्यानंतर तुम्ही इथेच थांबणार का तिरूपूरला कायमच स्थायिक होणार तेवढं सांगा.\nदेवाला खुश करण्यासाठी या पठ्ठ्यानं चढवला 101 दारूच्या बाटल्या आणि चिकनचा प्रसाद\nआचार्य अत्रेंनी सभागृहात रंगवलेली दारूबंदीवरील चर्चा\nजगातील सर्वात कडक दारू कोणती माहितय का \nPrevious articleभिडू आजपासून अलिबाग से आया है क्या म्हणायचं नाही \nNext articleवसंतदादा पाटलांनी देखील राजकीय संन्यास घेतला होता.\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nवर्ल्ड कपमधल्या त्या कॅचमूळे सगळं जग थरथरलं होतं.\nफोर्थ अंपायर June 7, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-bengaluru-fake-details-three-lakh-farmers-loan-waiver-karnataka-5752", "date_download": "2019-07-16T10:48:28Z", "digest": "sha1:2REH3J6542LLJUAW5ZCJ5GVZ7F6U34KK", "length": 7172, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news bengaluru Fake details of three lakh farmers for loan waiver in Karnataka | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीचा लाभ उठविण्यासाठी तीन लाख 30 हजार शेतकऱ्यांचे बनावट दाखले\nकर्जमाफीचा लाभ उठविण्यासाठी तीन लाख 30 हजार शेतकऱ्यांचे बनावट दाखले\nकर्जमाफीचा लाभ उठविण्यासाठी तीन लाख 30 हजार शेतकऱ्यांचे बनावट दाखले\nमंगळवार, 18 जून 2019\nबंगळूर : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या कर्जमाफीचा लाभ उठविण्यासाठी सुमारे तीन लाख 30 हजार शेतकऱ्यांनी बनावट दाखले सादर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ते सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरले असून, हा प्रकार उघड झाल्यामुळे सरकारच्या खजिन्यात पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.\nबंगळूर : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या कर्जमाफीचा लाभ उठविण्यासाठी सुमारे तीन लाख 30 हजार शेतकऱ्यांनी बनावट दाखले सादर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ते सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरले असून, हा प्रकार उघड झाल्यामुळे सरकारच्या खजिन्यात पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.\nवाणिज्य बॅंकांतून कर्ज घेतलेल्या 1.9 लाख शेतकऱ्यांनी बनावट आधार आणि रेशन कार्ड दिले होते, तर सहकारी क्षेत्रातील सुमारे 1.4 लाख शेतकऱ्यांनी अशाच मार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे. कर्जमाफीच्या लाभार्थींची काटेकोरपणे तपासणी केल्यामुळे सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचले आहेत. पूर्वी कर्जमाफीची रक्कम कागदपत्रांची तपासणी न करता कर्जदारांच्या खात्यावर वर्ग केली जात होती. या वेळी करदात्यांच्या पैशांचा अत्यंत काळजीपूर्वक विनियोग करण्यात आला. त्यामुळे खऱ्या लाभार्थींनाच फायदा झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nकॉंग्रेस-जेडीएस सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. कर्जमाफीवर सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वाणिज्य आणि सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील 27 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांसह त्यांचे आधार आणि रेशन कार्ड क्रमांक सादर करण्यास सांगितले होते. सरकारच्या सूत्रांनी सांगितले, की तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामीण भागातील काही खातेदार शेतकरी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/great-offers-available-on-the-hindwere-kitchen-equipment-6017800.html", "date_download": "2019-07-16T11:07:00Z", "digest": "sha1:VBCR7Y6HCTNJ22EXROAOXNQCT7CY6FAU", "length": 7489, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Great offers available on the Hindwere Kitchen Equipment | हिंदवेअर किचन उपकरणांवर शानदार ऑफर्स उपलब्ध; किचन चिमणी, गॅस शेगडीच्या किंमतीवर मोठी सूट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहिंदवेअर किचन उपकरणांवर शानदार ऑफर्स उपलब्ध; किचन चिमणी, गॅस शेगडीच्या किंमतीवर मोठी सूट\nया कॉम्बो ऑफर्समध्ये क्लिओ हॅक ब्लॅक-६० किचन चिमणी आणि तीन बर्नरची ऐला ३-बी गॅस कुकटॉप शेगडी केवळ २६,९९० उपलब्ध आहे.\nनागपूर- अलीकडेच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हिंदवेअरच्या वतीने किचन चिमणी, गॅस शेगडी आदींच्या शानदार रेंजवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे स्वयंपाकघराला अत्याधुनिक उपकरणाने सजवण्याची ही चांगली संधी ठरत आहे. यानिमित्त सुरू करण्यात आलेली ही ऑफर सध्याही सुरूच आहे. बाथरूम तसेच किचन उपकरणावर कॉम्बो ऑफरचाही लाभ घेता येतो.\nया कॉम्बो ऑफर्समध्ये क्लिओ हॅक ब्लॅक-६० किचन चिमणी आणि तीन बर्नरची ऐला ३-बी गॅस कुकटॉप शेगडी केवळ २६,९९० रुपयांत उपलब्ध आहे. त्याच बरोबर २४,९९० रुपये किंमत असलेली एलिशिया-६० किचन चिमणी १४,९९९ रुपयात आणि लारा निओ-६० चिमणी १०,९९० रुपयांत मिळत आहे.\nया अंतर्गत हिंदवेअरच्या सर्व किचन रेंजवर सुपर सेव्हर ऑफर दिली जात आहे. यामध्ये कुकर हुड्स, बिल्ट-इन हॉब्स, बिल्ड-इन ओव्हन, बिल्ट-इन मायक्रोवेव्ह ओव्हन, डिश वॉशर, इंडक्शन कुक टॉप, फूड वेस्ट डिस्पोझर आणि किचन सिंक आदी उपकरणांवर आकर्षित सूट उपलब्ध आहे.\nहिंदवेअरच्या एक्सक्लुझिव्ह गॅलरी तसेच अधिकृत डीलर नागपूर, अकोला, अमरावती, भं��ारा, वर्धा, चंद्रपूर, पुसद, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर तसेच शिर्डीमध्ये उपलब्ध आहे.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-can-paytm-afford-a-huge-cashbacks-without-bearing-loss/", "date_download": "2019-07-16T11:04:16Z", "digest": "sha1:E5SZQTTIM42RXHEVM3JB6MIV3M3GII6K", "length": 17714, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्या ऑनलाईन शॉपिंग अतिशय सोयीची झाली आहे. एवढेच काय तर एखादी वस्तू मार्केटमध्ये खूप महाग मिळत असेल ती ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर कमी किंमतीला उपलब्ध असते. कोणत्याही त्रासाविना घरबसल्या करता येणाऱ्या या क्रांतिकारी ऑनलाईन शॉपिंगने आधुनिक पिढीला भलतेच वेड लावले आहे. खरेदी शिवाय विजेचे किंवा इतर बिल भरणे, पैसे पाठवणे, कोणतीही गोष्ट बुक करणे या ही सर्व कामे देखील ऑनलाईन करता येतात.\nतर अश्या या गोष्टी ऑनलाईन करत असताना तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, या ऑनलाईन वेबसाईट्स भरपूर कॅशबॅक देतात. कॅशबॅक देतात म्हणजे १०० रुपयांची वस्तू असेल आणि त्याचा तुम्ही व्यवहार केलात तर तुम्हाला १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत रक्कम परत मिळते. म्हणजे यात ग्राहकाचा फायदा आहे. पण कधी विचार केलाय का, या कंपन्यांना ग्राहकांना कॅशबॅक देणं, वा कमी किंमतीमध्ये भारी सूट देऊन वस्तू विक्री करणं कसं काय परवडतं चला आज या प्रश्नामागचं अर्थकारण जाणून घेऊया.\nयेथे उदाहरण म्हणून आपण पेटीएम कंपनीकडे पाहू.\nते दिवस आठवा जेव्हा आपल्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन नव्हते आणि आपण एका मोबाईल स्टोर मधून रिचार्ज करायचो तेव्हा दुकानदार फ्री मध्ये रिचार्ज करत नसत. ते प्रत्येक रिचार्जवर अधिक रक्कम म्हणून स्वत:चे कमिशन घेत असत. या दुकानदारांना टेलीकॉम कंपनीकडून सुद्धा प्रत्येक रिचार्जवर कमीतकमी २ टक्के आणि जास्तीत जास्त ५ टक्के कमिशन मिळते.\nतसेच काहीसे पेटीएम सारख्या कंपन्यांचे आहे. त्यांना सुद्धा प्रत्येक रिचार्जमागे टेलीकॉम कंपन्यांकडून २ ते ५ टक्के कमिशन मिळते. परंतु यामधील १ ते १.८ टक्के एवढी रक्कम गेटवेच्या खात्यात जाते. रिजर्व बँकेने दिलेला डेबिट कार्डवरील गेटवे चार्ज हा १.८ टक्क्यांपेक्षा कमी असतो. सामान्यत: तो फक्त १ टक्केच असतो.\nम्हणजेच पहायला गेलं तर, प्रत्येक रिचार्ज मागे पेटीएमला ०.५ – १% एवढेच पैसे मिळतात आणि हि कमाई रिचार्ज साईट्सना ग्राहकाने रिचार्ज केल्यावर होते, पण हा काही त्यांचा नफा म्हणता येणार नाही.\nसध्या १ करोड पेक्षा जास्त लोक पेटीएमचा वापर करतात, अर्थात ग्राहकांपर्यंत पोचण्याचं पेटीएम एक माध्यम म्हणून उदयास येत आहे आणि याच कारणामुळे कंपन्या स्पॉन्सरशिप देऊन किंवा थेट गुंतवणूक करून पेटीएमला पैसा पुरवत आहेत. कोणत्याही क्षेत्रातील कंपनी घ्या इश्युरन्स, ऐन्टरटेन्मेन्ट, हॉटेल्स, या सर्वच क्षेत्रातील बड्या आणि छोट्या कंपन्या पेटीएमशी जोडल्या गेल्या आहेत, कारण त्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोचायचे आहे. या कंपन्यांना पेटीएम त्यांच्या टार्गेट ग्राहकांपर्यंत पोचवते, कॅशबॅक कुपन्स आणि ऑफर च्या माध्यमातून त्यांची जाहिरात करून त्याबदल्यात पेटीएमला कमिशन मिळते, म्हणजे खरतरं पेटीएम जो कॅशबॅक देते तो आपल्या खिश्यातून देत नाहीच, ते ज्या कंपनीची जाहिरात करतात, त्यांचाच पैसा वापरतात आणि उलट त्यातून कमिशन काढतात.\nपेटीएम किंवा त्याप्रकारची कोणती साईट वापरत असाल तर प्रीपेड वॉलेट (मनी वॉलेट) हा काय प्रकार आहे हे तुम्हाला माहित असेलच. ज्यामध्ये आपण पैसे टाकून ठेवायचे आणि पुढच्या वेळेस कोणताही व्यवहार केला तर पैसे त्यातून कापले जाणार. तर हा प्रीपेड वॉलेट पेटीएम सारख्या कंपन्यांसाठी नफा, उत्पन्न मिळवण्याचा स्मार्ट मार्ग आहे. प्रत्येक ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे स्वतंत्र वॉलेट असतात.\nकाही जणांच्या दाव्यानुसार आपण जे पैसे प्रीपेड वॉलेट मध्ये ठेवतो, ते ‘Escrow account’ मध्ये ठेवले जातात. ‘Escrow account’ असा प्रकार आहे ज्यामध्ये आपले प्रीपेड वॉलेटमधील पैसे ठेवले जातात, त्याबदल्यात पेटीएम सारख्या कंपन्यांना व्याज मिळते. हे व्याज कोणत्याही बँकेतील फिक्स्ड डीपोझीट वर मिळणाऱ्या व्याजाइतके नक्कीच असते. हे व्याज कंपन्या ग्राहकाला देत नाहीत, तर त्याबदल्यात त्याला कॅशबॅकच्या ऑफर्स देतात, ज्यांची किंमत ‘Escrow account’ मधून मिळणाऱ्या व्याजापुढे नगण्य असते.\nवरील दोन गोष्टींतून तुमच्या हे तर लक्षात आलेच असेल की कॅशबॅक देण हे काही पेटीएमसारख्या कंपन्यांसाठी तोटा ठरत नाही, पण कधीकधी या कंपन्या बिनधास्त ७०-८०% कॅशबॅक देतात, तर हे त्यांना कसं परवडतं\nतर त्याचं उत्तर आहे गुंतवणूकदराचा पैसा. हि गुंतवणूक हजारो लाखोंत नसते, तर करोडो आणि अब्जो रुपयांत असते. आणि पेटीएमकडे तर ‘जेक मा’ नामक जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेला ‘अलिबाबा’ चा संस्थापक असेल आणि तो तब्बल ५०० दक्षलक्ष डॉलरची फंडिंग देत असेल तर पेटीएमला फुकट कॅशबॅक द्यायला जातंय काय\nआता तुमच्या लक्षात आलंच असेल हे कॅशबॅक मागचं अर्थकारण…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← कॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nतुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का\nश्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ह्या ५ गोष्टींचं कठोर पालन करतात\nMay 6, 2018 इनमराठी टीम 0\nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nस्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट\nजनहित याचिका, म्हणजेच ‘PIL’ कशी दाखल करता येते लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी..\nभारतातील ह्या रस्त्यांवर म्हणे……..’रात्रीस खेळ चाले’\nमतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nहा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”\nह्या २० फोटोंमधून सिद्ध होतं की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत\nआपल्याला आवडणारी ही दहा प्रसिद्ध गाणी चक्क चोरलेली आहेत\nमोदी, ट्रम्प, पुतीन आ��ि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nतुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या शोधामागच्या या अफलातून रंजक कथा तुम्हाला माहित आहेत का\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nअचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nमराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा\nबाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं – बाबरी मशीद लेखमाला : भाग १\nमधुमेहावर प्रभावी उपाय ठरलेल्या “इन्सुलिन”चा शोध असा लागला होता…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2019-07-16T11:09:23Z", "digest": "sha1:X22C327JG7V4KNY7YURAMSCXE4KBWWYU", "length": 22895, "nlines": 326, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: ८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nमंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०\n८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा\nमला अचानक ८ सप्टेंबरची का आठवण झाली\nपटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.\nतर मागच्या ८ सप्टेंबरची सुरुवात अशी झाली. आंघोळ झाल्यावर आजीने आणलेला नविन ड्रेस घातला मग आईच्या मांडीवर बसलो. आजीने मला औक्षण केले, माझ लक्ष मात्र खाली ठेवलेल्या ढोकळा आणि जिलबीकडे होतं :)\nछान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.\nमला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावले���े, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.\nहळु हळु एक एक दादा, काका, मावशी, माझे मित्र मैत्रिणी सगळे जमले तिथे. प्रत्येक जण यायचा मला शेकहॅंड करायचा आणि काहीतरी रंगीबेरंगी बॉक्स माझ्या हातात द्यायचे. मग आई किंवा मावशी माझ्या हातातुन काढून घ्यायचे, मी जोरात ओरडायचो, मला हवा असायचा तो बॉक्स माझ्या हातात.\nतिथे भरपुर जणं जमल्यावर मला बाबांनी उचलुन घेतले. आई, बाबा आणि मी स्टेजवर गेलो. तिथे दोन दोन केक होते. सगळ्यांनी एका सुरात गाणे म्हटले, 'HAPPY BIRTHDAY TO YOU, AARYAN'\nआई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.\nमाझ्या मित्र मैत्रिणी आणि ताई दादांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या.\nमग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.\nते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.\nमला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.\nअसा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.\nLabels: ८ सप्टेंबर, वाढदीवस\nVikram सप्टेंबर ०७, २०१० ६:०७ म.उ.\nसिद्धार्थ सप्टेंबर ०७, २०१० ६:३८ म.उ.\nआर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या एक माणूस पुन्हा केक कापणार. पुन्हा भरपूर भेटवस्तू आणि खूप सारा खाऊ मिळणार. मज्जा कर...\nGaurav सप्टेंबर ०७, २०१० ८:०३ म.उ.\nGaurav सप्टेंबर ०७, २०१० ८:१२ म.उ.\nही पोस्ट एवढी भारी झाली आहे आर्यन, की तुझे वय वर्ष २५ झाल्यावर जर तु ही वाचलीस ना तर तु खुप एंजॉय करशील...\nहेरंब सप्टेंबर ०७, २०१० ८:५९ म.उ.\nअरे वा आर्यन... वादिहाहाशु मस्त मज्जा कर खूप.. आणि या ८ सप्टेंबरची पार्टी कशी झाली ते नक्की कळव आणि भरपूर फोटोही टाक.\nसचिन उथळे-पाटील सप्टेंबर ०७, २०१० ९:१२ म.उ.\nअले वा बडे बॉय ,\nआणि माझ्या वाटणीचा केक पण तूच खा बर ..... :)\nमनमौजी सप्टेंबर ०७, २०१० ९:४९ म.उ.\nआर्यन वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...अन पार्टीचे फ़ोटो टाक बर का...\nअपर्णा सप्टेंबर ०७, २०१० १०:०३ म.उ.\nआर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....\nआरुष आणि अपर्णा मावशी\nसुहास झेले सप्टेंबर ०७, २०१० १०:०८ म.उ.\n खूप मोठा हो, खूप यशस्वी होवोस..\nMaithili सप्टेंबर ०७, २०१० १०:२२ म.उ.\nसागर सप्टेंबर ०८, २०१० ३:१९ म.पू.\nतुला वा दि हा हा शु ....\nआजचा वाढदिवस कसा झाल ते पण सांग\ntanvi सप्टेंबर ०८, २०१० ९:१५ म.पू.\n आर्यनबाळाचा वाढ्दिवस मस्तच.... :)\nतूला मावशीकडुन, ईशानदादा आणि गौरीताईकडून खूप खूप शुभेच्छा\nआणि तुझ्या आई-बाबांना मावशीकडून स्पेशल शुभेच्छा सांग... आपले बाळं मोठे होताना पहाताना आई-बाबांना जाम आनंद होत असतो...:)\n आणि फोटो टाकायला विसरू नकोस\nरोहन चौधरी ... सप्टेंबर ०८, २०१० १०:२९ म.पू.\nयुवराज.. आपणास वाढदिवसाचे मन:पूर्वक अभिनंदन... आज आपली भेट झाली तर अजून उत्तम .. :)\nMugdha सप्टेंबर ०८, २०१० १२:२८ म.उ.\nमीनल सप्टेंबर ०८, २०१० १२:४० म.उ.\nLeena Chauhan सप्टेंबर ०८, २०१० १:१५ म.उ.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० १:४९ म.उ.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० १:५२ म.उ.\nपण \"GAYAB AAYA\" म्हणजे रे काय\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:०१ म.उ.\nआई कुठला केक आणते ते बघुया. मावशीने छान दप्तर आणलय मला, सशाचे चित्र असलेले.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:०५ म.उ.\nब्लॉगवर स्वागत आणि आभार\n मी मोठा झाल्यावर मला खुप मज्जा वाटेल या गमती वाचताना.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:१७ म.उ.\nसकाळपासुन खुप मज्जा करतोय. प्लेगृपमध्ये कॅडबरी वाटली. संध्याकाळी माझ्या दोन्ही मावश्या पण येणार आहेत घरी. पार्टी गणपतिनंतर असेल तेव्हा फोटो काढेल आई.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:२७ म.उ.\nचालेल, तुझ्या वाटणीचा केक पण मीच खाईन रे\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:३० म.उ.\nखुप खुप आभार रे\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:३४ म.उ.\nअपर्णामावशी आणि आरूष खुप खुप आभार\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:३४ म.उ.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:३४ म.उ.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:३८ म.उ.\nआजचा वाढदिवस घरगुती आणि साधेपणाने साजरा करणार आहे आई. पार्टी गणपतिनंतर.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:४६ म.उ.\nतुझा असाच आशीर्वाद असावा.\nगौरीताई आणि ईशानदादाला थॅंक्स सांग.\nखरच, बाळ मोठं होतय, पटापट वर्ष चालली आहेत. हे दिवस कायम रहावेत असेच वाटते.\nफोटो काढले की अपलोड करेन नक्की.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० २:५९ म.उ.\nये ना घरी संध्याकाळी.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० ३:०१ म.उ.\nखुप खुप धन्यवाद आणि तुझे स्वागत आर्यनच्या विश्वात.\nआर्यन केळकर सप्टेंबर ०८, २०१० ३:०१ म.उ.\nVikram सप्टेंबर १२, २०१० १:४५ म.पू.\nआर्यन केळकर सप्टेंबर १४, २०१० ४:२१ म.उ.\nमुक्त कलंदर सप्टेंबर १५, २०१० ६:१४ म.पू.\nआर्यन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... खूप उशीर झाला....\nआनंद पत्रे ऑक्टोबर ०५, २०१० ७:४७ म.उ.\nकान पकडले आहेत... उशीर झाल्यामुळे... बिलेटेड हॅप्पी बर्थडे.. मजा वर्षभर करायची असते म्हणून थोड्या उशीराने शुभेच्छा चालतात ;)\nआर्यन केळकर ऑक्टोबर ०७, २०१० ३:१७ म.उ.\nआर्यन केळकर ऑक्टोबर ०७, २०१० ३:१७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rajaya-sabha/", "date_download": "2019-07-16T10:12:24Z", "digest": "sha1:F2ZX7VXTUS5W5U7GN7PFDNWIYFNP4YDZ", "length": 10507, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rajaya Sabha- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालका��ा धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nभाषणादरम्यान काँग्रेस नेत्या जोरात हसल्या, मोदींनी लगावला 'रामायण' टोला\n\"रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं\"\nराव यांनी स्वीकारली मानवंदना\nनव्या राज्याचं जल्लोषात स्वगत\nतेलंगणा जन्मले, के. चंद्रशेखर राव पहिले मुख्यमंत्री\nसंसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं, अडवाणींच्या डोळ्यात तरळले अश्रू\nतेलंगणा विधेयकावर राज्यसभेचीही मोहोर\nराज्यसभेत तेलंगणा विधेयक सादर\n'तेलंगणा'वरून गदारोळ सुरूच, कामकाज उद्यापर्यंत तहकूब\nवेगळ्या तेलंगणाला विरोध का \nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'��मारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/jalyukt-shivar-abhiyan-1220544/", "date_download": "2019-07-16T11:08:53Z", "digest": "sha1:CGZCDPUQKKDDB7T7CA2TA3ZVS3ED5T6N", "length": 13859, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज्यभरात जलयुक्त शिवारचा नुसताच ‘झपाटा’ | Loksatta", "raw_content": "\nक्रिकेट वर्ल्ड कप २०१९\nमाती, माणसं आणि माया..\nएक महिन्यात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा\n५० लाखाच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण\nखुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक\nराज्यभरात जलयुक्त शिवारचा नुसताच ‘झपाटा’\nराज्यभरात जलयुक्त शिवारचा नुसताच ‘झपाटा’\nमोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार सुरू झाले. १ हजार ६८२ गावांची निवड झाली.\nमोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार सुरू झाले. १ हजार ६८२ गावांची निवड झाली. योजना सुरू झाल्यापासून १ वर्षे ३ महिने पूर्ण होत आहेत आणि केवळ ३४ गावांमध्ये कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजे केवळ २.२ टक्के ३० टक्क्य़ांपेक्षा कमी काम झालेल्या गावांची संख्या ६६६ आहे, तर केवळ ३० टक्के काम झालेल्या गावांची संख्या ५१० आहे. म्हणजे निम्म्याहून अधिक कामे रेंगाळली आहेत.\nमोठा लोकसहभाग मिळून देखील कामे पुढे गेली नाहीत. विशेष म्हणजे आता या कामांच्या तांत्रिकतेवरही प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे. केवळ नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामावरच जलयुक्तचा भर आहे. डोंगरावरील माती अडविण्यासाठी करावयाच्या चर खोदण्याच्या उपाययोजना मोठय़ा प्रमाणात हाती न घेतल्याने जलयुक्त शिवार एका पावसानंतर ‘गाळात’ अडकेल, असे तज्ज्ञ सांगतात.\nकेवळ ३७ गावांत काम पूर्ण झाल्यानंतरही डंका पिटून इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांना कामे दाखविण्यात आली आणि ही योजना मोठय़ा प्रमाणात यशस्वी होत असल्याचे भासविले गेले. प्रत्यक्षात कामाची गती कमालीची संथ झाली आहे. केल्या गेलेल्या कामांवरही आता तांत्रिकतेचे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. पाणलोटाचा विचार न करता डोंगरमाथ्यावर पाणी आणि माती अडविण्यासाठी चर घेण्याची आवश्यकता होती. चर घेतल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला वृक्षलागवड करणे आवश्यक असते. मात्र, बहुतांश ठिकाणी चर केलेच गेले नाही.\nनदीनाल्यांच्या रुंदीकरणावर मात्र भर देण्यात आला. मराठवाडय़ात आतापर्यंत केलेल्या कामाच्या दर्जाबाबत योग्य ती काळजी घेतली जावी, असा पत्रव्यवहार करणारे अतुल देऊळगावकर म्हणाले, की पाणलोट दुरुस्तीसाठी पैसे लागतात, हे राज्यकर्ते विसरलेच आहेत. केवळ पाणी अडविणे म्हणजे जलयुक्त शिवार असे त्याचे स्वरूप आहे. वास्तविक, मातीची होणारी धूप याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. तसे न केल्यास डोंगरावरून वाहणारी माती खोलीकरण केलेल्या नाल्यांमध्ये येईल. परिणामी जलयुक्त शिवार योजनेचा लाभ अल्पजीवी ठरेल. या अनुषंगाने मानवलोकचे द्वारकादास लोहिया म्हणाले, की जलयुक्त शिवारचे मूल्यमापन करण्याची घाई करू नये. एकदा सरासरी पाऊस पडत नाही, तोपर्यंत त्याचे परिणाम काय होतील, हे ठरविले जाऊ नये. अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यात जलयुक्त शिवारच्या तांत्रिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाकडे अधिकाऱ्यांचा कल असल्याचा सूर त्यांनी पत्रातून लावला आहे.\nजूनपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण करणार\nयोजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलसाठी कमी रक्कम मिळत असल्याचे हिंगोली आणि परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बैठकीत सांगितले होते. मात्र, येत्या जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या सर्व गावांमधील जलयुक्त शिवारची कामे पूर्ण केली जातील, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर\nइंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक\n'सेक्रेड गेम्स २'मध्ये या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची वर्णी\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग\nधोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला - परेश रावल\nऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव\nनिराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश\nरस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई\nदादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ\nस्वाइन फ्लूचा ताप वाढला\nआयआयटीतील मोकाट बैलां��ी विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’\nलडाख सफरीकडे पर्यटकांची पाठ\nएव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच\nकेंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य करदात्यांवर काय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-rashtravadi-vidyarthi-congress-rada-time-speech-chief-minister-pune-5888", "date_download": "2019-07-16T10:20:08Z", "digest": "sha1:2NYIYPK3SYQMCSHC6CRYN5YRAHEC5QJF", "length": 7382, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Rashtravadi Vidyarthi Congress Rada at the time of the speech of Chief Minister in Pune | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा राडा(व्हिडिओ)\nपुण्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा राडा(व्हिडिओ)\nपुण्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा राडा(व्हिडिओ)\nरविवार, 23 जून 2019\nपुण्यात CMच्या भाषानावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा राडा; निवेदन देण्याचा प्रयत्न\nVideo of पुण्यात CMच्या भाषानावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा राडा; निवेदन देण्याचा प्रयत्न\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दूर नेले.\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दूर नेले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली.\nरेफ्याक्टरीतील जेवणाच्या दर्जाबाबात केलेल्या आंदोलनात विद्यार्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांने केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दुर नेले. त्यामुळे परिसरामध्ये काही वेळेसाठी गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या विद्यार्थ्यास चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणामुळे आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे.\nपुणे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आंदोलन agitation devendra fadnavis pune\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/laila/", "date_download": "2019-07-16T10:00:28Z", "digest": "sha1:CT3ZGCR7RIRAW3H5BGR365WP4BE5HERI", "length": 6216, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Laila Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसंघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची ही प्रेमकथाही तितकीच संघर्षमय आहे..\nजॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवशी जो फोटो प्रसारित करण्यात आला त्या फोटोत जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या.\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nकाश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी\n : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका\nहे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय. पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे…चक्क बाहुल्यांची\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nआता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार\nहिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा\nजुने बाप, नवे बाप : कठोरतेच्या सामाजिक बंधनातून मुक्त होणारं “बाप”पण\nमोदींच्या राज्यात मुस्लीम असुरक्षित असल्यामुळे मी “घरवापसी” केली\nहा मुस्लिम विचारवंत रमजानमधील रोजा वर जे लिहितोय ते विचारात ��ाकणारं आहे\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nह्या “गुज्जू उबर टॅक्सी ड्रायव्हर” ची कथा प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवी\nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘हे’ नक्की वाचलंच पाहिजे\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील १० सर्वात धोकादायक रेल्वे लाईन्स \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/photo-gallery.php", "date_download": "2019-07-16T11:12:13Z", "digest": "sha1:PF62M6UUG62P3S2CJ2RO6JW7SIW6LGHK", "length": 6754, "nlines": 125, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | फोटो व माहिती", "raw_content": "\n\"अप्पू घर\", हे 5 एकर क्षेत्रात पसरलेले आहे, याच्या परिसरात 20 रस्ते आणि एक वॉटर पार्क आहे.\nस्थानिक कलाकारांना सांस्कृतिक आणि कला सुविधा देण्यासाठी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्ससाठी पीसीएमसीने कला सभागृहांचे 6 राज्य विकसित केले आहेत.\nबर्ड व्हॅली 5 हेक्टर जमिनीवर नैसर्गिक पाण्याच्या शरीरात पसरली आहे, बागेसाठी सुपीकता करण्यासाठी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत वापरला जातो.\nपवना नदीच्या काठावर गार्डन, मुलांसाठी खेळण्याची सोय 15 मीटर उच्च घड्याळ टॉवर, टॉय ट्रेनची सवारी, नौकाविहार आणि राफ्टिंग सुविधा उपलब्ध आहे.\nरस्ते व समतल वितलग\nशहरांमध्ये रस्त्यांवरील एकूण 633 किलोमीटरचे अंतर विकसित केले गेले आहे. ग्रेड ग्रेड सेपरेटर, ओव्हर ब्रिज, नदी साइड रस्ते.\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/facebook-live-old-age-anti-violence-day/", "date_download": "2019-07-16T10:25:47Z", "digest": "sha1:77KWVOR4YOHW6GKWLU4UZAMQZ55LJDHM", "length": 11586, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "LIVE- ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त प्रकाश बोरगांवकरांचे मार्गदर्शन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nLIVE- ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त प्रकाश बोरगांवकरांचे मार्गदर्शन\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nपुढीलCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत विजय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/gorakhpur-bjp-candidate-ravi-kishan-day-with-leader-kk-371726.html", "date_download": "2019-07-16T10:15:32Z", "digest": "sha1:6UBLYX6GFYDTULGEHCOIJTTRUCFDDEUG", "length": 16570, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT: पडद्यावरचा नायक राजकारणात हिट ठरणार? gorakhpur bjp candidate ravi kishan day with leader kk", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेने���ाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nSPECIAL REPORT: पडद्यावरचा नायक राजकारणात हिट ठरणार\nSPECIAL REPORT: पडद्यावरचा नायक राजकारणात हिट ठरणार\nगोरखपूर, 10 मे: उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी किशन यांचा प्रचार कसा सुरू आहे रवी किशन भोजपुरी सिनेमामधून लोकांची मनं जिंकत आले आता मात्र मतदारांची जिंकू शकतील का रवी किशन भोजपुरी सिनेमामधून लोकांची मनं जिंकत आले आता मात्र मतदारांची जिंकू शकतील का मात्र जनतेच्या मनात नेमकं कोण आहे मात्र जनतेच्या मनात नेमकं कोण आहे जनतेला काय वाटतं ह्याबाबत न्यूज 18 लोकमतने थेट गोरखपूरमध्ये जाऊन जाणून घेतलं आहे. रवि किशन यांचा प्रचार कसा सुरू आहे त्यांचा दिवस कसा असतो पाहा या स्पेशल रिपोर्टमधून 'डे विथ लिडर'.\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO\nइंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या\nदोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट\nVIDEO: भरचौकात वहिनीच्या डोक्यात रॉड घालून संपवलं; हत्येचा थरार CCTVमध्ये कैद\nVIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा\nVIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय\nVIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा\nVIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nविद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला\nबस स्थानकातच महिलेनं केली दोन तरुणांची तुफान धुलाई, VIDEO व्हायरल\nVIDEO: माकडाचा 98 तास मृत्यूशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी\nशेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा\nराम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/isha/all/page-2/", "date_download": "2019-07-16T11:02:35Z", "digest": "sha1:PIC4LGJ24WOQ2G7L73U4XBF2TE2P5L7V", "length": 11005, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Isha- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डो��गरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nईशा उलटवणार विक्रांत सरंजामेवरच त्याचा गेम\n'तुला पाहते रे' मालिकेत आता प्रेक्षकांना बरेच धक्के बसणार आहेत. येत्या आठवड्यातच ईशाचं वेगळं रूप समोर येणार आहे.\nधर्मेंद्र फावल्या वेळात काय करतात\nविक्रांत सरंजामेचा खरा चेहरा आता येणार समोर, ईशाशी लग्न करण्यामागे आहे स्वार्थ\n'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश, मिळाली 'ही' जबाबदारी\n ऋषभ पंत म्हणतो, तू आहेस माझ्या आनंदी राहण्याचं कारण\nलग्नाच्या महिन्याभरानंतर समो��� आले ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे PHOTOS\nVIDEO : असा पार पडला ईशा-विक्रांतचा साखरपुडा\n...चौघडा बोलतो दारी गं नवरी आली, ईशा-विक्रांतचे लग्नाचे PHOTOS व्हायरल\nPHOTOS : मेहंदी रंग लाएगी...विक्रांत-ईशाच्या लग्नाची तयारी जोरात\nPHOTOS : असा पार पडला ईशा-विक्रांतचा साखरपुडा\nईशा-विक्रांतच्या एका लग्नपत्रिकेची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल\nYear Ender 2018 : या एका लग्नानं आणि लग्नातल्या 'या' साडीनं गाजवलं वर्ष\nYear Ender 2018 : इंजिनियर असलेल्या गायत्री दातारला करायचा आहे 'हा' ड्रीमरोल\nप्रिया बापटची नवी वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल Free\nVIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेंकदात इमारत कोसळली'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2019-07-16T10:21:59Z", "digest": "sha1:DDAEZ7QLSG5X6KMTQWEWCJF5Y2ZB2EB2", "length": 3746, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऋतुराज देशमुख Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - ऋतुराज देशमुख\nसेतमधील मनमानी कारभाराला आळा घालण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी\nपुणे : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे.प्रत्येक दाखलल्यासाठी चारपट किंमत आकारली जात आहे. 33 रूपये दर असताना 100 ते 200...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-16T10:34:45Z", "digest": "sha1:RWWAI2A5E3OHQVOFC36TE7HLSJJJHPNR", "length": 5587, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृषी मंत्रालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - कृषी मंत्रालय\nशेतीत वाढतोय आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य...\nआता थेट गोदामांतून करता येणार शेतमालाची देशभर कोठेही विक्री\nटीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री करता येणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (इ...\nफडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं – धनंजय मुंडे\nमुंबई – फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचे असल्याची टीका आमदार धनंजय मुंडे यांनी केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी...\nहवामान बदलाचा शेतीला फटका, कृषी संशोधन परिषदेचा अहवाल\nटीम महाराष्ट्र देशा – जागतिक अस्थिर हवामानाचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने पडणार असल्याचा या संदर्भातील अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालय आणि कृषी संशोधन परिषदेने सादर...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मद��्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2019-07-16T10:52:21Z", "digest": "sha1:YBJJZKLSRRGR5GDRRLCDRCDQIDXGSOAH", "length": 3744, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेव्‍हींग ब्‍लॉक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - पेव्‍हींग ब्‍लॉक\nवस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : वस्तू व सेवाकराच्‍या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-07-16T10:43:48Z", "digest": "sha1:A4MWWCP2GCAKADLWWU2DWFJX4V4PDO4B", "length": 3716, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रीय महिला आयोग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - राष्ट्रीय महिला आयोग\nनिर्मला सीतारामन यांच्याबाबात केलेली टिपण्णी राहुल गांधीना पडली महागात\nटीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबात केलेली...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T10:23:30Z", "digest": "sha1:2KS5X5RYGSLYKSBXP2SWOWXT3GDSYPFH", "length": 5673, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हज यात्रा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - हज यात्रा\nहज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंना मुंडे भगिनींनी स्वतःच्या हाताने केले लसीकरण\nपरळी : आज परळी ग्रामीण रुग्णालयात हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण पालकमंत्री पंकजा मुंडे व खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते...\nराज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर \nटीम महाराष्ट्र देशा: नुकताच केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्याला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास...\nमोदी सरकारकडून हज यात्रेसाठी मिळणार अनुदान बंद\nनवी दिल्ली : केंद्र सरकारकडून हज यात्रेकरुंना दिले जाणारे अनुदान यावर्षीपासून मिळणार नाही. केंद्र सरकारण मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे...\nयंदा 11 हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी; बजेटमध्ये वाढ करणार – दिलीप कांबळे\nमुंबई: राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/post-type/hindu-dharma/daivi-balak/page/48", "date_download": "2019-07-16T10:05:11Z", "digest": "sha1:6OBRZVGUUHXPPOTLF3SCCGZWYQ4YU734", "length": 20057, "nlines": 215, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "दैवी बालक Archives - Page 48 of 57 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > दैवी बालक\n५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ येथील कु. अक्षता कुलकर्णी (वय १८ वर्षे) \n‘कु. अक्षता ८ वर्षांची असल्यापासून शाळेतून घरी आल्यावर मी सेवेला गेले असेन, तर स्वतःच काहीतरी खाऊ बनवून खात असे आणि माझ्यासाठीही ठेवत असे. इयत्ता चौथीत असल्यापासून ती स्वतःची वेणी घालून स्वतःचे सर्व आवरून शाळेत जात असे.\nCategories दैवी बालक, साधनाTags दैवी बालक\nप्रारब्ध भोगणे आणि प्रारब्ध जळणे यांतील भेद\nलहान मुले आई-वडिलांकडून २ – ३ वर्षांतच मातृभाषा बोलायला शिकतात\nCategories चौकटी, दैवी बालक, साधनाTags परात्पर गुरु डॉ. अाठवले, मार्गदर्शन, साधना\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील चि. कृष्णराज नितीन शेटे (वय २ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील चि. कृष्णराज नितीन ��ेटे एक आहे \n५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी, गोवा येथील कु. सोनाली जयेश शेट्ये (वय १३ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील कु. सोनाली शेट्ये आहे या पिढीतील कु. सोनाली शेट्ये आहे १. जन्मापूर्वी – गर्भारपणात अधिकाधिक नामजप करणे आठव्या मासात रक्तदाब वाढल्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, शस्त्रकर्म करावे लागेल आणि रक्तही द्यावे लागेल. त्या वेळी मी नवव्या मासापर्यंत (महिन्यापर्यंत) कुलदेवतेचा आणि श्री … Read more\nनम्रता आणि चुकांविषयी गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. कृष्णा विजय तुपे (वय २ वर्षे) \nनम्रता आणि चुकांविषयी गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. कृष्णा विजय तुपे (वय २ वर्षे) \n५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खानापूर, बेळगाव येथील कु. महादेव गोरल (वय ९ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील कु. महादेव गोरल एक आहे \nदिवाळीच्या सुट्टीत सनातनच्या देवद आश्रमात आल्यावर जळगाव येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. उदय रवींद्र पाटील (वय १५ वर्षे) याला शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती\nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील कु. उदय रवींद्र पाटील हा एक आहे \nCategories दैवी बालकTags दैवी बालक\nदेवाची आवड असणारा, स्थिर आणि शांत स्वभावाचा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला डोंबिवली येथील चि. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे (वय ५ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील चि. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे हा एक आहे \n५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्व��वर जन्माला आलेली डोंबिवली येथील कु. हर्षदा हडकर (वय ५ वर्षे) \n‘हर्षदाने एखादी गोष्ट केली नाही, तर आम्ही तिला रागावतो. तेव्हा ती न रुसता आम्हाला समजून सांगते.\nCategories दैवी बालक, साधना\nबालपणापासून साधनेची आवड असणारा आणि वडिलांसमवेत सेवा करण्याची तळमळ असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नांदेड येथील चि. निशांत गणेश कोंडलवार (वय १ वर्ष) \n‘मला गर्भारपणी ४ मासांत (महिन्यांत) ३ वेळा ‘ॐ’चा नाद ऐकू आला. त्या वेळी माझ्यापासून ३ फूट अंतरावर असलेले माझे पती श्री. गणेश कोंडलवार यांनाही हा ध्वनी ऐकू आला.\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ सं��टना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-10-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-6/", "date_download": "2019-07-16T10:51:07Z", "digest": "sha1:JBYWHYFGXGR7NYXMFTLC6BL7P7EZ4QWY", "length": 11773, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादी 10, कॉंग्रेसचा 6 ग्रामपंचायतींवर दावा | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादी 10, कॉंग्रेसचा 6 ग्रामपंचायतींवर दावा\nरेडा- इंदापूर तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 1 बिनविराध झाले होती. तर 13 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज (गुरुवारी) स्पष्ट झाला. तर या ग्रामपंचायतींवर आमच्याच पक्षाचा सरपंच झाल्याचा दावा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेने केले आहे. यात 10 वर राष्ट्रवादीने तर 6 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने दावा केला आहे, त्यामुळे नक्की सर्वाधिक कोणत्या पक्षाने ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत हे गुलदस्त्यातच आहे.\nइंदापूर तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि. 26) मतदान झाले तर आज (गुरुवारी) मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, आज निकाल असल्याने शहरातील प्रशासकीय भवनासमोर सकाळपासूनच गर्दी झाली होती. तर पोलिसां���ी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, निवडणूक झालेल्या 13 ग्रामपंचायतींपैंकी कांदलगाव, कालठण नं.1, नं.2, बोराटवाडी, खोरोची, गोखळी, शेळगाव, वडापुरी, पवारवाडी या 9 ग्रामपंचायती यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होत्या. तर अगोती नं.-1,अगोती नं.2 , पंधारवाडी, उद्धट या 4 ग्रामपंचायती कॉंग्रेसकडे होत्या.\nग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी सरपंच\nशेळगाव : रामदास शिंगाडे, वडापुरी : संगिता तरंगे, पंधारवाडी : दिंगबर निंबाळकर, उद्घट : रविंद्र यादव, पवारवाडी : प्रशांत करे, खोरोची : माया कांबळे, कांदलगाव : रविंद्र पाटील, कालठण नंबर 2 : सविता जाधव, कालठण नंबर 1 : सोनाली जाधव,अलका पोळ, अगोती नंबर 1 : मोनाली दळवी, अगोती नंबर 2 : चांगदेव ढुके, बोराटवाडी : दत्त सवाशे, , तरटगाव : पोपट माने (बिनविरोध).\nइंदापूर तालुक्‍यातील स्वाभिमानी जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देवून राष्ट्रवादीवर विश्‍वास टाकला आहे. दहा गावच्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. यात शेळगांव, अगोती नंबर 1, नंबर 2, वडापुरी, तरटगाव, बोराटवाडी, कालठण नंबर 2, गोखळी, पंधारवाडी, खोरोची गावचा समावेश आहे.\n– महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस\nइंदापूर तालुक्‍यात आज मतमोजणी झालेल्या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 5 ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे विजय मिळविला आहे. तर तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊन तेथे सर्वपक्षीय सत्ता आली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसकडील ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ झाली असून एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्येतही सुमारे 31 ने वाढ झाली आहे.\n-कृष्णाजी यादव, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेन���ंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/inspirational-story-prerak-katha-importance-of-love-in-life-1560681748.html", "date_download": "2019-07-16T10:30:48Z", "digest": "sha1:XZP4P7MRKWOGUND4XDRT2EP2IS4YFTR7", "length": 9795, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "inspirational story, prerak katha, importance of love in life | सुखी जीवनाचे रहस्य : ज्या घरात प्रेम असते तिथे यशासोबत धनसंपत्तीचेही आगमन होते", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुखी जीवनाचे रहस्य : ज्या घरात प्रेम असते तिथे यशासोबत धनसंपत्तीचेही आगमन होते\nमहिलेने बोलावले तिन्ही साधूंना जेवायला, पण साधू म्हणाले - आम्ही तिघे एकत्र कोठेही जात नाहीत\nजीवनमंत्र डेस्क - पौराणिक काळातील ही गोष्ट. एका गावात तीन साधू राहत होते. ते तिघेही गावात भटकंती करून भिक्षा मागत असत आणि मिळालेल्या भिक्षेतून आपला उदरनिर्वाह करत होते. एक दिवस गावातील एका महिलेने तिन्ही साधूंना आपल्या घराबाहेर पाहिले. महिलेने त्यांना आपल्या घरी जेवण करण्याचा आग्रह केला. पण घरात प्रवेश करण्यापूर्वी एका साधूने तिला विचारले की, आपले पती आता घरात आहेत का पण महिलेने घरात एकटीच असल्याचे सांगितले. त्यामुळे साधूंनी सांगितले की, जेव्हा आपले पती आणि मुलं घरी येतील तेव्हा आम्हाला आमंत्रित करा असे सांगून तिघेही साधू तिथून निघून गेले.\nसायंकाळी पती आणि मुलगी घरी आले तेव्हा महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या पतीने साधूंना जेवू घालण्यासाठी होकार दिला. दुसऱ्या दिवशी महिला तिन्ही साधूंना आमंत्रण देण्यासाठी आश्रमात गेली. पण ते तिघे एकत्र जेवण करण्यासाठी कोणाच्या घरी जाऊ शकत नसल्याचे साधूंनी महिलेला सांगितले.\nमहिलेने त्यांना याचे कारण विचारले तर, त्यांनी सांगितले की, आमचे नाव धन, यश आणि प्रेम आहे. त्या���ुळे साधूंनी महिलेला सांगितले की, आपल्या पतीला विचारून सांगा की, आपण आमच्यापैकी कोणाला आपल्या घरी बोलावण्याची इच्छा आहे. महिलेने घरी येऊन आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. यावर महिलेचा पती म्हणाला की, आपण धनाला आपल्या घरी बोलवूया. यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. पण लगेच त्यांची मुलगी म्हणाली की, आपण प्रेमाला आपल्या घरी बोलवू, कारण प्रेमापेक्षा या जगात काहीच श्रेष्ठ नाही. पती-पत्नीला मुलीचे म्हणणे ऐकले आणि महिलेने आश्रमात जाऊन प्रेम नावाच्या साधूला जेवणासाठी आमंत्रित केले.\nप्रेम नावाचे साधू त्या महिलेसोबत निघाले असता, इतर दोघे साधूही त्यांच्यासोबत येऊ लागले. त्यामुळे त्या महिलेने विचारले की, आपण तर म्हणाला होता की, आपल्यापैकी एकच जण आमच्या घरी जेवायला येईल पम आता आपण तिघेही का येत आहात \nयावर साधूने महिलेला सांगितले की, आपण जर धन किंवा यशाला बोलावले असते तर, दोघांपैकी फक्त एकच आपल्या घरी आला असता, पण आपण प्रेमाला बोलावले आणि जिथे प्रेम असते तिथे धन आणि यश आपोआप येत असते.\nआपण आयुष्यात सर्वात अधिक महत्व प्रेमाला दिले पाहिजे. ज्या घरात प्रेम असते, तिथे सुख, शांति आणि संपन्नता सदैव राहते. घरात प्रेम असल्यामुळे व्यक्ती चांगले काम करून धन प्राप्त करू शकतो.\nजो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे\nअहंकारासमोर आपले सर्व गुण प्रभावहीन होतात, यापासून नेहमी दूर राहावे\nसुखाचा मंत्र/\tसुख आणि दुखः फक्त आपल्या सवयी आहेत, दुखी राहण्याची सवय आपण आत्मसात केली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/married-women-mentally-and-physically-harassment-in-amalner-6028553.html", "date_download": "2019-07-16T10:04:12Z", "digest": "sha1:AL3BU63UWXA7FTR6NCVLASGBG7MBPUIO", "length": 8124, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Married Women Mentally and Physically harassment in Amalner | 50 हजारांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ..थायराइडच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे मारण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n50 हजारांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ..थायराइडच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे मारण्याचा प्रयत्न\nसन 2005 मध्ये लग्न झाले. लग्नात मानपान झाला नाही, असे सासरच्यांचे गा-हाणे आहे.\nअमळनेर- माहेरुन 50 हजार रुपये आण, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती, सासूसह सात जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत रंजिता दीपक सपकाळे (वय-32 , प्रताप मिल कंपाउंड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सन 2005 मध्ये लग्न झाले. लग्नात मानपान झाला नाही, असे सासरच्यांचे गा-हाणे आहे.\nमाहेरुन 50 हजार रुपये घेऊन ये, असा आग्रह सासरच्यांनी केला. त्यासाठी विवाहितेचा पती दीपक रमेश सपकाळे, सासू इंदूबाई रमेश सपकाळे, दीर प्रवीण रमेश सपकाळे, दिराणी पूनम प्रवीण सपकाळे, नणंद नलिनी संजय अहिरे, सविता सैंदाने, कविता संदीप कांबळे हे छळ करीत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने माहेरुन 50 हजार रुपये आणून सासरच्यांना दिले. त्यानंतर दोन महिने वागणूक सुधारली. परंतु, महिलेची नणंद कविता कांबळे ही अधून-मधून माहेरी येऊन घरात भांडण लावते. मूलबाळ होत नाही, म्हणून महिलेचा छळ होतो.\n26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास महिलेस थायराइडचा त्रास होत असल्यामुळे ती झोपली होती. तिचा पती दीपक रमेश सपकाळे याने थायराइडच्या गोळ्या महिलेच्या तोंडात कोंबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर निघून गेला. याबाबत महिलेने घराचा दरवाजा ठोकत शेजारच्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी महिलेच्या नातेवाईकांना फोन लावून बोलवून घेतले. नातेवाईक शांताबाई मोरे, वैजताबाई जाधव यांना बोलवून डॉ. निखिल बहुगुणे यांच्याकडे महिलेस उपचारासाठी दाखल केले. तपास पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-44853663", "date_download": "2019-07-16T11:01:27Z", "digest": "sha1:4OY7TGKJKUKG7RK2RKFG7NOCKMYYM2OM", "length": 7447, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : सुवर्णकन्या हिमा दासनं नोकरीचा प्रस्ताव का नाकारला? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : सुवर्णकन्या हिमा दासनं नोकरीचा प्रस्ताव का नाकारला\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक ��रा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n18 वर्षांच्या हिमा दासनं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅंपियनशिपच्या अंडर-20मध्ये तिनं 400 मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. असं करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.\n\"हिमाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता,\" असं तिची आई सांगते. पण सर्व अडचणींवर मात करून तिनं हे यश मिळवलं. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमाला सरकारी नोकरीचे प्रस्ताव येत आहेत.\nपण तिनं ते नाकारले आहेत. कारण तिला तिचं ध्येय गाठायचं आहे. काय आहे तिचं ध्येय\nपाहा व्हीडिओ: 'अपयशातून धडा घेऊन आयुष्यात पुढं जायला हवं'\nपाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या भाषेत फुटबॉल म्हणजे काय रं भाऊ\nपाहा व्हिडिओ: ऑटिझमचा सामना करत तो शिकला 30 भाषा आणि शास्त्रीय गाणं\n9 जणांचा जीव घेणारा 'तो' पूल अखेर पाडण्यात आला\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nचांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे\nव्हिडिओ गजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nगजाआडील चिमुकले: मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती\nव्हिडिओ 'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\n'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या मुस्लीम अजूनही दहशतीत\nव्हिडिओ सुदान हत्याकांड पूर्वनियोजित बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\n बीबीसीचा सखोल तपास सांगतो की...\nव्हिडिओ अफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nअफगाणिस्तानातील सेक्स स्कँडल नेमकं काय आहे\nव्हिडिओ या रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nया रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/dept_circular.php", "date_download": "2019-07-16T11:18:40Z", "digest": "sha1:SGJ3L4IUJ6NB6PTTTQCQ7YNUE5U3YXKB", "length": 6102, "nlines": 140, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | परिपत्रक", "raw_content": "\nई - पी.सी.एम. सी\nब क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5515497774288497093&title=Elections%202017%20Shivsena%20Slams%20BJP%20Over%20Economic%20Survey%20Which%20Says%20BMC%20Most%20Transparent&SectionId=5501945107286741697&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2019-07-16T10:09:40Z", "digest": "sha1:KEMRBVMNP5IB7JZM67VXRCDPBCVS7CJM", "length": 7649, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "शिवसेना - आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का?", "raw_content": "\nशिवसेना - आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का\nकेंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई महापालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे म्हटले होते. यावरुन शिवसेनेने भाजपचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरुन शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का असा सवालच शिवसेनेने भाजपला विचारला आहे. बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने किरीट सोमय्या यांचे नाव न घेता भाजपला चिमटा काढला आहे.\nराज्यातील भाजप सरकारने पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आरोप केले. पण त्यांच्याच केंद्र सरकारने त्यांना माती खायला लावली. भाजपला जास्त जागांची हाव होती, पारदर्शकता हा फक्त एक बनाव होता हे यातून स्पष्ट झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. केंद���र आणि राज्य सरकारकडून विशेष मदत नसतानाही देशातील २१ महापालिकांमध्ये मुंबईने पहिला क्रमांक गाठला. यामुळे बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने भाजपला चिमटा काढला आहे.\nमहापालिकेतील घोटाळ्यांची पोलखोल करणार - किरीट सोमय्या रिपब्लिकनला २५ जागा; भाजप-मित्रपक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटला शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. शिवसेना-भाजप खासदार युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. शिवसेना-भाजप खासदार युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर मुंबईत महिला उमेदवाराचा पैसेवाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nरोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/about-mahabharata-gandhari-1560937526.html", "date_download": "2019-07-16T10:21:48Z", "digest": "sha1:DNU6UPWKWDAAGUENTWID2LN4OR5E24UU", "length": 7564, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "unknown facts about mahabharata gandhari | महाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nगांधारीने भीमला विचारले, तू दुःशासनचे रक्त पिले, हे योग्य होते का\nमहाभारत युद्धामध्ये पांडवांनी कौरवांना पराभूत केले होते. कौरव पक्षातील सर्व योद्धे मारले गेले होते. शेवटी भीमाने गदा युद्धामध्ये दुर्योधनाला पराभूत केले आणि त्याचा मृत्यू झाला. युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले होते. दुर्योधनाला अन्यायपूर्वक मारल्यामुळे गांधारी खूप र���गात होत्या. भीमाने गांधारीला सांगितले की- मी अधर्माने दुर्योधनाला मारले नसते तर त्याने माझा वध केला असता.\nगांधारीने विचारले की- तू दुःशासनचे रक्त पिले, हे योग्य होते का तेव्हा भीमाने सांगितले की- दुःशासनाने जेव्हा द्रौपदीचे केस पकडून तिला सभेत आणले होते तेव्हाच मी प्रतिज्ञा केली होती. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली नसती तर क्षत्रिय धर्माचे पालन झाले नसते. परंतु दुःशासनचे रक्त माझ्या दातांच्या पुढे गेले नाही.\nकाळे पडले होते युधिष्ठिरचे नखं\nभीमानंतर युधिष्ठिर गांधारीला भेटण्यासाठी गेले. गांधारी त्यावेळी खूप रागात होत्या. गांधारीची दृष्टी डोळ्यावरील पट्टीमधून युधिष्ठिरच्या पायांवर पडताच युधिष्ठिरचे नखं काळे पडले. हे पाहून अर्जुन श्रीकृष्णच्या मागे लपले आणि नकुल-सहदेवसुद्धा तेथून निघून गेले. थोड्यावेळाने गांधारीचा क्रोध शांत झाल्यानंतर पांडवांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.\nमहाभारतानुसार निरोगी राहणे सर्वात मोठे सुख, अशाच इतरही 5 गोष्टींचे आजही खास महत्त्व\nदेवाला हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत, देवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत; जाणून घ्या कारण...\nपरंपरा : पूजन कर्मामध्ये करावा तांब्याचे ताट, फुलपात्र आणि कलशाचा उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-credit-nationalized-banks-parbhani-10313", "date_download": "2019-07-16T11:21:16Z", "digest": "sha1:VNR7P3743TNH6PEHKD5NEZKT7AEMIQNH", "length": 17861, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Credit of nationalized banks in Parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्जवाटप कासवगतीने\nपरभणीत राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्जवाटप कासवगतीने\nशनिवार, 14 जुलै 2018\nपरभणीः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना बुधवार (ता. ११) पर्यंत ३७ हजार ८०९ शेतकऱ्यांना १६२ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ११.०६ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. गतवर्षी याच तारखेला ३५८ कोटी ९७ लाख ३० हजार रुपये पीक कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा पीक कर्जवाटपाची गती अजूनही अत्यंत धीमी आहे. वाटपाची गती अशीच राहिली तर खरीप हंगामात पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती होण्याची चिन्हे दिसत नाहीत.\nपरभणीः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना बुधवार (ता. ११) पर्यंत ३७ हजार ८०९ शेतकऱ्यांना १६२ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ११.०६ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. गतवर्षी याच तारखेला ३५८ कोटी ९७ लाख ३० हजार रुपये पीक कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा पीक कर्जवाटपाची गती अजूनही अत्यंत धीमी आहे. वाटपाची गती अशीच राहिली तर खरीप हंगामात पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती होण्याची चिन्हे दिसत नाहीत.\nयंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील सर्व बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ कोटी ४७ लाख २३ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार १०४ कोटी ८२ लाख ७७ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख १२ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. बुधवार (ता. ११) पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २४ हजार ६०३ शेतकऱ्यांना ४६ कोटी ७४ लाख ४८ हजार रुपये (२८.२५ टक्के), राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ५ हजार ६०८ शेतकऱ्यांना ५५ कोटी ४३ लाख २७ हजार रुपये (५.०२ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ७ हजार ५९८ शेतकऱ्यांना ६० कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये असे सर्व बॅंकांनी मिळून एकूण ३७ हजार ८०९ शेतकऱ्यांना १६२ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पीक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांची कर्जवाटपाची गती तुलनेने मंद आहे. कर्जमाफीच्या याद्याचा घोळ अद्याप सुरूच आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या नेमक्या किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही.\nकागदपत्रांमध्येच शेतकऱ्यांचा अधिक वेळ\nकर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बॅंका नवीन पीककर्जासाठी सात-बारा, नमुना आठ अ, फेरफार, विविध बॅंकांचे ना हरकत प्रमाणपत्र आदीसह प्रस्ताव सादर करण्यास सांगत आहेत. त्यामुळे या कागदपत्रांची जमावाजमव करण्यात शेतकऱ्यांचा वेळ जात आहे. कर्जमाफीच्या अपेक्षेने शेतकरी गतवर्षीच्या पीककर्जाच जुनं-नवं करत नसल्यामुळे नूतनीकरणाची गतीदेखी��� कमी आहे.\nपेरणी हंगाम गेला तरी पीक कर्जवाटप नाही\nअनेक अडथळे, अडचणींमुळे यंदा शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. उधार उसणवारी, सावकारी कर्ज काढून पेरणी करावी लागली. सुरवातीला जून अखेर पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता जुलै अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीतील पीक कर्जवाटपाची गती पहाता यंदाचा खरीप हंगाम संपून गेला तरी उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.\nखरीप मात mate कर्ज पीककर्ज परभणी parbhabi व्यापार महाराष्ट्र maharashtra कर्जमाफी\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेत���री...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-internet-use-information-3143704.html", "date_download": "2019-07-16T10:45:37Z", "digest": "sha1:EG6HGXVNNN6UFXW2S4QZHUM4ZVZONLEX", "length": 6339, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "internet use information | इंटरनेट वापरणा-यांसाठी खास माहिती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंटरनेट वापरणा-यांसाठी खास माहिती\nसध्याच्या काळात इंटरनेट वापरणा-यांची संख्या जितक्या वेगाने वाढते आहे, तितक्या प्रमाणात हॅकिंगची समस्या वाढते आहे.\nसध्याच्या काळात इंटरनेट वापरणा-यांची संख्या जितक्या वेगाने वाढते आहे, तितक्या प्रमाणात हॅकिंगची समस्या वाढते आहे. हॅकिंगमागे असुरक्षित पासवर्ड हेच मोठे कारण आहे. अशा स्थितीत तुम्ही पासवर्डचे महत्त्व नजरेआड करून चालत नाही.\nविशेष बाब अशी की, इंटरनेट अकाउंटसाठी पासवर्ड टाकताना बहुतांश युजर्स अशी वाक्ये किंवा आकड्याचा वापर करतात, जी सर्रास प्रचलित असतात, असे पासवर्ड टाकण्याचे टाळले तरच हॅकिंगची समस्या सुटू शकते. इंटरनेट युजर्सनी कधीही आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा पासवर्ड बनवू नये. तसेच स्वत:शी संबंधित आकड्याचा पासवर्ड बनवू नका. जसे तुमचा जन्मदिनांक, लग्नाचा वाढदिवस किंवा वाहनाचा क्रमांक वगैरे.\nपासवर्ड टाकताना युजर्सनी कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही शब्दांचा वापर करावा. आपला पासवर्ड बँकेशी संबंधित खात्याच्या क्रमांकाशी नसावा. याशिवाय प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड 20 - 30 दिवसांनंतर बदलत राहिला पाहिजे. आपला पासवर्ड आपल्या जवळच्या व्यक्तीला जरूर सांगून ठेवावा. म्हणजे एखाद्या वेळी पासवर्ड विसरला असल्यास त्यांच्याकडून जाणून घेता येईल.\nकनेक्टेड राहणारे डाटा कार्ड\nअँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/for-the-first-time-in-the-state-four-year-diploma-course-for-warkari-and-naradi-kirtan-1561002878.html", "date_download": "2019-07-16T10:21:52Z", "digest": "sha1:DNJGJK42UZBXHQ2KC74ROYP2WK2NYZJW", "length": 10450, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "For the first time in the state, four year diploma course for Warkari and Naradi Kirtan, | राज्यात प्रथमच वारकरी व नारदीय कीर्तन, चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराज्यात प्रथमच वारकरी व नारदीय कीर्तन, चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम\nचार वर्षांच्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक, मौखिक व प्रात्यक्षिक स्वरूपात देणार प्रशिक्षण\nपुणे - महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची मोठी परंपरा आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून कीर्तन या प्रकाराकडे बघितले जाते. महाराष्ट्रात वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धती महत्त्वाच्या मानल्या जातात. या कीर्तन पद्धतींचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. परंतु विद्यापीठ पातळीवर अशी सोय फारशी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धतींचा एकत्रित पदविका कोर्स पुण्यात भारती विद्यापीठाने सुरू केला आहे. कीर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा व कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सध्या या वर्गात एकूण ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.\nचारुदत्त आफळे यांचे मार्गदर्शन लाभणार\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कीर्तनकार निंबराज महाराज जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू आहे. संत साहित्याचा विस्तृत परिचय, नारदीय व वारकरी कीर्तनाची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील इतर कीर्तन परंपरांचा परिचय, भारतीय इतर भाषिक कीर्तनाचा परिचय, कीर्तन व समाज मानसशास्त्र यातील परस्पर संबंध आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे, असे भारती विद्यापीठाचे परफॉर्मिँग आर्टचे संचालक शारंगधर साठे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.\nया अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच यामध्ये कालानुरुप आवश्यक बदलही करण्यात येतील,असेही साठे यांनी सांगितले. या वेळी विद्यापीठ आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nअसा असेल चार वर्षांचा अभ्यासक्रम\n> अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा\n> सैद्धांतिक, मौखिक व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण\n> एकूण सोळा कीर्तनांचे प्रशिक्षण\n> कीर्तन ही सादरीकरण कला असल्याने गायन, वादन, निरूपणाचे प्राथमिक प्रशिक्षण\n> सैद्धांतिक परीक्षेत कीर्तन परंपरेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये\nदोन परंपरांची वैशिष्ट्ये अशी\nवारकरी आणि नारदीय कीर्तन परंपरांविषयी माहिती देताना निंबराज महाराज जाधव म्हणाले, ‘वारकरी परंपरेत फक्त संतांच्या रचनांचाच समावेश असतो. नारदीय परंपरेत अभंगांसह अन्य रचना, पदे, पोवाडे, गीते, आर्या, साकी, दिंड्या हेही असते. वारकरी परंपरेत मृदंग, वीणा आणि टाळकरी असतात. नारदीय परंपरेत तबला आणि पेटी वापरली जाते. वारकरी परंपरेत कीर्तनकार फेटा आणि उपरणे परिधान करतात. नारदीय परंपरेत पगडी परिधान केली जाते. पूर्वरंग आणि उत्तररंग हे भाग दोन्हीकडे असले तरी कथन पद्धतीत काहीसा वेगळेपणा असतो.\nआता चंद्र पृथ्वीजवळ आल्याशिवाय चांद्रयानासाठी मुहूर्त नाहीच; त्रुटी दूर करण्यासाठी लागणार वेळ\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहितांची संख्या गंभीर विषय ; यूपीएससीत देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांचे मत\nचोरट्यांनी महिलेला तोंड दाबुन लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, नंतर अंगावरील दागिणे हिसकावून केला पोबारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-16T10:04:46Z", "digest": "sha1:JREDJM4FMKNRON2HWBFELXGKWWA5SIRX", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्मला जोडलेली पाने - व��किपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८२८ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८२८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sowing-over-2300-hectares-kolhapur-17656?tid=124", "date_download": "2019-07-16T11:22:50Z", "digest": "sha1:GB6JHSNQCEW5GO2QDG2W5CYB5UW2AWEN", "length": 16288, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sowing over 2300 hectares in Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणी\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणी\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची पेरणी सुरू आहे. तृणधान्य, गळीत धान्य आणि कडधान्य पिकांची २२९० हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली. उसाची एक लाख १२ हजार ९५२ हेक्‍टर नोंद झाली आहे. यंदाही उसाचे मागील वर्षी एवढे क्षेत्र होईल, तर यावर्षी १९ मंडलातील २०० गावांमध्ये शेतीच्या पाण्याची कमी प्रमाणात उपलब्धता आहे. तरीही, अपेक्षित उत्पादन मिळेल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला.\nकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची पेरणी सुरू आहे. तृणधान्य, गळीत धान्य आणि कडधान्य पिकांची २२९० हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली. उसाची एक लाख १२ हजार ९५२ हेक्‍टर नोंद झाली आहे. यंदाही उसाचे मागील वर्षी एवढे क्षेत्र होईल, तर यावर्षी १९ मंडलातील २०० गावांमध्ये शेतीच्या पाण्याची कमी प्रमाणात उपलब्धता आहे. तरीही, अपेक्षित उत्पादन मिळेल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला.\nजिल्ह्यात मार्च १५ अखेर तृणधान्यांमध्ये उन्हाळी भाताची २४४ हेक्‍टर क्षेत्र लागण झाली. मक्याची १७० हेक्‍टर असे एकूण ४०४ हेक्‍टरवर पेरणी झाली. गळीत धान्यामध्ये भुईमुगाचे ५८२ हेक्‍टर पेरणी झाली. गेली दोन वर्षे सुर्यफुलाच्या बोगस बियाणांमुळे व उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे सुर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्‍यात १०, राधानगरी १५, गगनबावडा ४०, करवीर पाच, कागल एक, असे ७४ हेक्‍टर सूर्यफुलाची पेरणी झाली. गळीत धान्याची एकूण ६५६ हेक्‍टर क्षेत्र पेरणी झाली. कडधान्याची २५ हेक्‍टर,भाजीपाला ३८१ हेक्‍टर, यंदा चारा पिके वाढून ८२४ हेक्‍टर पेरणी झाली. या पिकांसाठी ५ हजार हेक्‍टर क्षेत्र उद्दिष्ट असून याची ४५ टक्केपेरणी पूर्ण झाली.\nऊस लागवडीमध्ये आडसाली उसाचे सर्वाधिक क्षेत्र शिरोळ तालुक्‍यात ६६६५ हेक्‍टर झाले. सर्वसाधारण क्षेत्र ९१७१ असताना जिल्ह्यात एकूण १२ हजार ४७८ हेक्‍टरवर लागणी झाल्या. पूर्वहंगामी २५७३१ हेक्‍टर, सुरू लागणी २९१५६ हेक्‍टर, खोडवा ४५५८७ हेक्‍टर, एकूण लागणी ६७३६५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.\nउसाचे सर्वसाधारण एक लाख ४२ हजार ३३६ क्षेत्र असताना आतापर्यंत एक लाख १२ हजार ९५२ हेक्‍टर क्षेत्र उस लागवडीचे पूर्ण झाले आहे. उद्दिष्टापेक्षा ७९.३६ टक्के उस लागवड क्षेत्र पूर्ण झाली आहे. ही आकडेवारी कृषी खात्याने दिली असून साखर कारखान्याकडून आकडेवारी आल्यानंतर उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला. पुढच्या वर्षी ही साखर उत्पादन वाढणार असून पुन्हा उस दराचा प्रश्‍न निर्माण होईल, असे चित्र सध्या आहे.\nकोल्हापूर तृणधान्य cereals कडधान्य शेती farming कागल चारा पिके fodder crop ऊस साखर\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nयुवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...\nकोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...\nतीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...\nसांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...\nकर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47843359", "date_download": "2019-07-16T10:55:33Z", "digest": "sha1:DQJ7YETZHYRSW63P3L67BJFZRJ3MN6LQ", "length": 25938, "nlines": 154, "source_domain": "www.bbc.com", "title": "IPL 2019: सामने वेळेत संपत नसल्याने खेळाडू, प्रेक्षक, पोलीस, ग्राउंडस्टाफ असे सगळ्यांचेच हाल - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nIPL 2019: सामने वेळेत संपत नसल्याने खेळाडू, प्रेक्षक, पोलीस, ग्राउंडस्टाफ असे सगळ्यांचेच हाल\nऋजुता लुकतुके बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा IPL सामने मध्यरात्रीनंतरही लांबत असल्यामुळे अनेकदा प्रेक्षकांना सामना मध्येच सोडून घरी परतावं लागतंय.\nसलग पाच दिवस चालणारे कसोटी सामने आणि दिवसभर चालणारे एकदिवसीय सामने, यामुळे क्रिकेटचा खेळ इतर खेळांच्या तुलनेत धिमा वाटायला लागला होता. अशावेळी सध्याच्या कसोटी खेळणाऱ्या 9 देशांच्या पलीकडे खेळाला पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा ICCला कठीण जात होतं.\n2005 मध्ये त्यांना पर्याय मिळाला T-20 क्रिकेटचा. आणि पुढे 2007 मध्ये झालेला पहिला वहिला T20 विश्वचषक प्रेक्षकांमध्ये सुपरहिट झाला. आणि क्रिकेटच्या नव्या पिढीसाठी खेळाचं भविष्य ठरून गेलं - T20 क्रिकेट.\nभारतात तर क्रिकेटचीच लोकप्रियता अमाप. त्यामुळे भारताने T20 क्रिकेट आणखी एनकॅश करत 2008 मध्ये या प्रकारावर आधारित एक लीग सुरू केली - इंडियन प्रीमिअर लीग किंवा IPL. प्रथमश्रेणी दर्जाची ही लीग जगभरातल्या खेळाडूंमध्ये आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये आपलं स्थान टिकवून आहे.\nइथं फलंदाज बऱ्याचदा चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलतात, गोलंदाजही चौकार दिले तरी बेहत्तर पण, पुढच्या चेंडूवर विकेट घेईन या आवेशाने गोलंदाजी करतात. मैदानावर ही आतषबाजी तर मैदानाबाहेर चिअर लीडर्सचा जल्लोष. आणि सामन्यांना बॉलिवुड, टॉलीवुड, बडे उद्योगपती यांची हजेरी. या सगळ्यामुळे या स्पर्धेला वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालं.\nIPL : भारतीय क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स कुठून आणि कशा आल्या\nअश्विनने जोस बटलरला 'मंकडेड' केलं आणि मॅच फिरली....\nपण या ग्लॅमरचा फटका आता सर्वसामान्य प्रेक्षक, ग्राउंड स्टाफ आणि पोलीसांना बसताना दिसतोय.\nIPLचे बहुतेक सामने हे चार महानगरं आणि देशातल्या मोठ्या शहरात होत आहेत. आणि स्टेडियमपासून दूर राहणारे लोक क्रिकेटच्या प्रेमापोटी काही तासांचा प्रवास करून सामना बघायला पोहोचतात. आणि रात्री आठ वाजता सुरू होणारे सामने रात्री बारानंतरही न संपल्यामुळे अनेकदा शेवटची ट्रेन चुकून या लोकांसाठी घरी जायचा स्वस्त मार्गही बंद झाला आहे.\nडोंबिवलीच्या अमित पाध्ये यांचं उदाहरण घ्या. बुधवारचा चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धचा सामना बघण्यासाठी त्यांनी दक्षिण मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर हजेरी लावली. तिथं पोहोचण्यासाठी दीड तास, मग सुरक्षा व्यवस्था आणि इतर दिव्य पार पाडण्यासाठी आणखी दीड तास. आणि मुंबईने सामना जिंकत असल्याचं समाधान त्यांना असलं तरी बारा वाजून गेल्यावर पुढचा सामना न बघताच उठून जावं लागलं, ही हूरहूरही त्यांना आहे.\n\"आम्ही एकटेच नव्हतो मॅच अर्धवट सोडणारे. आम्हाला मध्ये रेल्वेचं CSTM स्थानक गाठायचं होतं. शेवटची ट्रेन सोडून भागणार नव्हतं. आम्ही बाहेर पडत होतो तेव्हा पोलीस कर्मचारी आमच्याकडे बघत होते. तुम्ही निदान मॅच सोडून जाऊ शकता, आम्ही ड्युटी सोडूनही जाऊ शकत नाही, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते,\" अमित यांनी सांगितलं.\nIPLचे सामने मध्यरात्रीनंतर चालणं हा खरंच यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि प्रेक्षकांबरोबरच ग्राउंड स्टाफ आणि पोलिसांनाही याचा फटका बसत आहे. टीव्हीवर सामना बघणारे प्रेक्षकही उशिरापर्यंत जागावं लागत असल्यामुळे तक्रार करत आहे.\nतसं बघितलं तर वेळापत्रकानुसार, IPLचा प्रत्येक सामना हा आठ वाजता सुरू झाला पाहिजे. एका षटकासाठी चार मिनिटं, दोन स्ट्रॅटेजिक टाईम-आऊट आणि दोन इनिंगमधली दहा मिनिटं, असं सरळ गणित केलं तर अकराच्या सुमारास संपला पाहिजे.\nपण यंदाच्या हंगामात कित्येकदा सामने बारा वाजताच्या पुढे म्हणजे पुढच्या दिवसातच गेले आहेत. खरंतर आयोजक वेळेच्या बाबतीत यंदा कडक आहेत. म्हणून तर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधा�� रोहीत शर्मा यांना षटकांची गती न राखल्याबद्दल तब्बल बारा लाख प्रत्येकी, असा दंड झाला आहे. पण त्यामुळे होणारा उशीर टळलेला नाही.\nमुंबईतल्या सामन्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे व्यवस्थापक स्टिफन फ्लेमिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सामना उशिरापर्यंत चालल्यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळत नाही. आणि पुढच्या दिवसाच्या सरावावर परिणाम होतो, असं त्यांनी मीडियाशी बोलून दाखवलं.\nहा प्रश्न खरंतर फक्त यावर्षीचा नाही. त्यामुळे यंदा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देशातील क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सर्व संघांच्या मालकांबरोबर एक विशेष बैठक घेतली होती. सामने आठ ऐवजी संध्याकाळी सात वाजता आणि जर दोन सामने असतील तर पहिला सामना दुपारी चार ऐवजी तीन वाजता सुरू करण्याचा प्रस्ताव संघांसमोर ठेवण्यात आला. पण प्राईम टाईमचं कारण देत काही संघमालकांनी हा प्रस्ताव नाकारल्याचं क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\"स्पष्ट सांगायचं तर IPLची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. क्रिकेट बोर्ड आणि राज्य संघटना IPL टीम मालकांना अक्षरश: शरण गेल्या आहेत,\" असं कद्रेकर सांगतात.\nस्पर्धेच्या काळात स्टेडिअम टीम फ्रँचाईजींच्या ताब्यात असतं. ते हवा तसा वापर करतात असंही कद्रेकर सांगतात. \"काही वर्षांपूर्वी अंबानींच्या मातोश्री कोकिला बेन यांना जिना चढता येत नाही म्हणून MCAच्या मालकीच्या इमारतीत रातोरात लिफ्ट बसवण्यात आली,\" याची आठवण कद्रेकर यांनी करून दिली.\n\"उशिरापर्यंत चालणारे सामने खेळासाठी बाधक आहेत, खेळाडूंचं नुकसान करणारे आहेत. आणि प्रेक्षक आणि एकूणच समाज वेठीला धरला जातोय,\" असं परखड मत शरद कद्रेकर यांनी व्यक्त केलं.\nमाजी खेळाडूंनी व्यक्त केली चिंता\nन्यूझीलंडचे माजी तेजगती गोलंदाज सायमन डूल सध्या स्पर्धेच्या समालोचनासाठी भारतात आहेत. अलीकडेच एका वर्तमानपत्रातल्या आपल्या लेखात त्यांनी हा विषय हाताळला. सामन्यांना होणाऱ्या उशिरामुळे T20 सारख्या जलदगती क्रिकेटचा खेळ धिमा झालाय, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.\n\"खेळाडूंनी विचार करण्याची वेळ आली आहे. खासकरून कर्णधाराने क्षेत्रव्यूह ठरवताना, गोलंदाजाला सल्ले देताना फार वेळ घालवू नये. प्रेक्षक अशाने कंटाळतील,\" असं त्यांचं म्हणणं पडलं.\nषटकार मारल्यामुळे चेंडू प्रेक्षकांमध्ये ���ेला, फलंदाजाला बॅट किंवा इतर उपकरणं बदलायची असतील, मैदानावर असलेल्या दवामुळे चेंडू वारंवार पुसावा लागत असेल तर खेळ लांबतो. आणि ही कारणं नियमांमध्ये बसणारीही आहेत.\nसामन्याच्या वेळा निर्धारित करताना त्यासाठी वेळ राखून ठेवलेला असतो. मैदानावर एखाद्या खेळाडूला दुखापतही होऊ शकते. या सगळ्यासाठी होणारा उशीर गृहित धरून सुद्धा T20 सामन्यामध्ये 19वं षटक 89व्या मिनिटाला सुरू होणं अपेक्षित आहे. नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड बसतो. शिवाय मैदानावरचे पंच वेळोवेळी संघाच्या कर्णधाराला वेळेची आठवणही करून देत असतात.\nया नंतरही सामने संपायला उशीर होतोय आणि म्हणूनच BCCIने उपाय योजना करावी, असं लोकांचं म्हणणं आहे.\nआठही संघांच्या मालकांनी आतापर्यंत कुठलीही तक्रार केलेली नाही. पण प्रेक्षकांना मात्र फटका बसतोय. सामना संपवून घरी जायला उशीर. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस गाठण्याची कसरत, शाळकरी मुलांची झोपमोड, असा मनोरंजनासाठी भुर्दंड भरावा लागतोय.\nसामन्यांच्या वेळी सुरक्षा पोहोचवण्याचं काम शहर पोलिसांचं असतं. सामना संपवून स्टेडिअम सामसून होऊपर्यंत त्यांना निघता येत नाही. शिवाय हे निवडणुकीचं वर्षं आहे. त्यामुळे बंदोबस्ताचं अतिरिक्त काम त्यांच्यावर आहे.\nपोलीस कर्मचारी थेट मीडियाशी बोलायला तयार नाहीत. पण खासगीत त्यांनीही आपली व्यथा बोलून दाखवली आहे.\nलवकर सुरुवात हे उत्तर ठरू शकेल\nसामन्यांना संध्याकाळी सात वाजता सुरुवात करावी, हा प्रस्ताव या स्पर्धेसमोर अनेकदा आलेला आहे. गेल्या वर्षी प्रयोग म्हणून 'प्लेऑफ'चे सामने साडेसात वाजता आणि उपान्त्य, अंतिम सामने सात वाजते सुरू करण्यात आले होते. 2016च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सगळेच सामने सात वाजता सुरू करण्यात आले.\nप्रतिमा मथळा विराट कोहली\nखेळाचे नियम ठरवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबसमोर आणखी एक प्रस्ताव आहे, तो म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकून फलंदाजाने तो फटकावे पर्यंतचा वेळ टायमरने नियंत्रित व्हावा. म्हणजे टिव्हीच्या पडद्यावर एक टायमर फिरत राहील आणि 45 सेकंदात एक चेंडू पूर्ण व्हायला हवा. एखादी विकेट पडल्यावर नवीन फलंदाजाने 60 सेकंदात मैदानावर यावं किंवा दर षटकानंतर पुढच्या गोलंदाजाने 80 सेकंदात पुढचा बॉल टाकावा.\nया नियमांवर अजून ठोस निर्णय झालेला नाही. पण आता काहीतरी निर्णय घेण्याची वेळ कदाचित आली आहे. कसोटी क्रिकेटला आकर्षक करण्यासाठी त्या दिवस-रात्र खेळवण्याचा ICCचा विचार आहे. एकदिवसीय सामनेही दिवस-रात्र खेळवले जातातच. अशावेळी हा मुद्दा आणखी प्रखरपणे समोर येणार आहे.\nएका षटकासाठी 4 मिनिटं, म्हणजे 20 षटकांसाठी एकूण 80 मिनिटं लागू शकतात.\nस्ट्रॅटेजिक टाईमआऊटची वेळ धरून एका इनिंगसाठी 85 मिनिटं निर्धारित असतात.\nदोन इनिंगच्या मध्ये जास्तीत जास्त 20 मिनिटं विश्रांती असावी.\nहे सगळं धरून सामन्याची वेळ 190 मिनिटं किंवा 3 तास 10 मिनिटं असावी.\nदर इनिंगचं 19वं षटक 89व्या मिनिटाला सुरू होणं बंधनकारक आहे.\nचेतेश्वर पुजारा: ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक IPLमध्ये 'अनसोल्ड' ठरतो तेव्हा...\nIPL 2019: ख्रिस गेल नावाच्या झंझावाताचा नेमका अर्थ काय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमुंबईच्या डोंगरीत इमारत कोसळली: 2 मृत्युमुखी, बचावकार्य सुरू\nकाँग्रेसने पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करून जातीय समीकरणं साधली आहेत का\nआयुर्वेदिक कोंबडी शाकाहारी की मांसाहारी, सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nवर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सच्या वडिलांना का पडताहेत शिव्या\nडोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'\n‘ऐकून तर घ्यावं लागेल’: लोकसभेत अमित शहांनी ओवेसींना सुनावलं\n‘जय श्री रामची घोषणा द्यायला नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली’\n'एकेकाळी 12 एकर जमीन होती, आता आम्ही रस्त्यावर आलोय'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5022255568737767408&title=Voters%20Awareness%20Programe%20at%20Solapur&SectionId=5261853863881426506&SectionName=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2019-07-16T10:06:29Z", "digest": "sha1:NOMJXLDKUPQOMM4EXIBZ62P2GGKLGUC6", "length": 10789, "nlines": 132, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मानवी साखळी आणि सायकल रॅलीद्वारे सोलापुरात मतदार जागृती", "raw_content": "\nमानवी साखळी आणि सायकल रॅलीद्वारे सोलापुरात मतदार जागृती\nसोलापूर : भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी केलेली साखळी यांच्या माध्यमातून सोलापुरात मतदार जागृती करण्यात आली.\nमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा मतदार जनजागृती समितीमार्फत सोलापुरात सायकल रॅली आणि मानवी साखळीचे आयोजन केले होते. सायकल रॅलीत सुमारे एक हजार विद्यार्थी, अधिकारी, नागरिक आणि मतदार सहभागी झाले होते. इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर करण्यात आलेल्या साखळीत सुमारे सात हजार नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मतदार सहभागी झाले होते.\nसायकल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, ‘स्वीप’ समितीचे सहअध्यक्ष अंकुश चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आदी उपस्थित होते.\n‘यशस्वी व सदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात १८ एप्रिलला सोलापूर लोकसभा मतदारसंघात, तर २३ एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांनी मतदान करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.\nलोकशाही सदृढतेसाठी मतदान करण्याचा संकल्प करूया, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे अध्यक्ष डॉ. भारुड यांनी केले. मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली सायकल रॅली चार पुतळा हुतात्मा चौक येथे सुरू होऊन डॉ. आंबेडकर चौक, डफरीन चौक, कामत हॉटेल, व्हीआयपी रोड, सात रस्ता चौक, रंगभवन चौक, जिल्हा परीषद, सिद्धेश्वर प्रशालामार्गे जाऊन इंदिरा गांधी स्टेडियम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.\nमतदार जागृतीसाठी मानवी साखळी\nमतदारांमध्ये जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही बळकट व्हावी यासाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर मानवी साखळी करण्यात आली. या साखळीच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाचा लोगो साकारण्यात आला. या साखळीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी उपस्थितांना मतदानाबाबत शपथ दिली.\nया वेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रशासन अधिकारी सुधा साळुंके, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, क्रीडा अधिकारी नजीर शेख आदी उपस्थित होते.\nTags: सोलापूरडॉ. राजेंद्र भोसलेSolapurमतदार जागृ���ीस्वीपडॉ. राजेंद्र भारुडVoter AwarenessDr. Rajendra BharudDr. Rajendra BhosleSVEEPLoksabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BOI\n‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापुरात घंटागाडी करणार मतदारांमध्ये जनजागृती ‘स्वत:च्या घराचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही’ ‘चारा छावण्यांचे संचालन काटेकोरपणे करा’ ‘मतदान ओळखपत्र अनिवार्य नाही’\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\nदेशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/story-about-devi-rog/", "date_download": "2019-07-16T10:33:15Z", "digest": "sha1:JCZKDRASPLT4LG6O65WDUOIMP23Y5CE6", "length": 12047, "nlines": 113, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "शितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं 'देवी रोग' नाव पडलं. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा शितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं ‘देवी रोग’ नाव पडलं.\nशितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं ‘देवी रोग’ नाव पडलं.\nदेवीचा रोग, चेचक, बडी माता, शितला आणि SMALL SPOX अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा रोग. आपल्या जवळच नाव म्हणजे देवीचा रोग.\nपण एखाद्या रोगाला देवीचा रोग अस नाव कस पडल याचा विचार कधी केलाय का \nतसाही हा रोग समुळ नष्ट होवून चाळीस वर्षांचा काळ लोटल्याने असा विचार करण्याची गरज नसली तरीदेखील एक तुमचं बौद्धीक आम्ही मांडतोय.\nसाथीच्या या रोगाला ‘देवीचा आजार’ असं संबोधण्यामागे लोकांची एक धारणा कारणीभूत आहे. मानवी शरीरात घडणाऱ्या कुठल्याही बदलास दैवी शक्तीच कारणीभूत असतात असा भारतात पूर्वी समज होता. त्यामुळे कुठलाही साथीचा रोग आला की ज्या कुठल्या गावात किंवा भागात या रोगाची साथ आली त्या भागावर देवीची अवकृपा झाली आहे. देवीच्या अवकृपेमुळेच संबंधित ठिकाणचे लोक आजारी पडत आहेत, असं पूर्वी लोकांचा वाटत असे. त्यामुळेच या रोगांना ‘देवीचा आजार’ असं म्हंटलं जात असे.\nदेवीच्या आजारासंदर्भात शितला मातेची एक कथा देखील सांगितली जाते असे.\n‘शितला माता’ ही आपल्याकडे दुर्गा देवीचा अवतार समजली जाते. या देवीच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात थंड पाण्याचा कलश असतो. जेव्हा एखाद्यावर शितला मातेचा प्रकोप होतो, त्यावेळी ‘शितला माता’ स्वतःच त्या व्यक्तीच्या अंगात शिरून आपल्या उजव्या हातात असलेल्या झाडूने माता लोकांना आजारी पाडते.\nदेवीचा शिवाय प्रकोप शांत झाला की दुसऱ्या हातातील थंड पाण्याच्या कलशाच्या आधारे त्या व्यक्तीच्या शरीराला थंडावा प्राप्त करून देते. त्यामुळे आजारी पडलेली व्यक्ती आपोआपच बरी होते, असे देखील समजण्यात येत असे.\nआजाराच्या काळात साक्षात माताच आजारी व्यक्तीच्या अंगात संचार करत असल्याने या रोगावर वैद्यकीय उपचार घेणे देखील पाप मानले जात असे.\nसाथीच्या आजारात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता असते. ही उष्णता कमी होण्यासाठी रुग्णाच्या शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. त्यामुळेच याकाळात रुग्णाला ‘शितला माते’ची पूजा करण्याचा सल्ला दिला जात असे. त्यामुळे ‘शितला माता’ खुश होऊन आजारी व्यक्तीला लवकरात लवकर बरं करते, असा देखील लोकांचा समज होता.\nशितला मातेच्या पूजेसाठी ‘शितला सप्तमी’ नावाचा सण देखील साजरा केला जातो.\nया सणाच्या दिवशी लोक घरात अन्न शिजवत नाहीत. आदल्या दिवशी बनवलेलं अन्नच लोक या दिवशी खातात. याच मुख्य कारण असं की ‘शितला माते’ला थंडावा अधिक प्रिय आहे.\nहे ही वाच भिडू\nलिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा \nपाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली\nनारदमुनी का राहिले, आजन्म सिंगल \nकशी बदलली आता, आपली भारतमाता \nPrevious article‘गल्लीत गोंधळ’ची फॉरेनर आता सोनिया गांधींच्या भूमिकेत..\nNext articleसुभाषचंद्र बोस यांच लग्न सिक्रेट का ठेवण्यात आलं होतं \nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nपाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली\nकाही जैन मुनी पांढरे कपडे घातलेले तर काही नग्न असे का\nमाहितीच्या अधिकारात June 23, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/industries-news/147", "date_download": "2019-07-16T10:58:56Z", "digest": "sha1:O7UFKAQ2BQ55PFJ2IHGAPCZNPZRE26O7", "length": 31588, "nlines": 232, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian Industry and financial services marathi news | औद्योगिक बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nआर. के. बम्मी यांना बढती\nअॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि रिटेल बँङ्क्षकग विभागाचे प्रमुख आर. के. बम्मी यांना कार्यकारी संचालकपदी बढती देण्यात आली आहे. ते आता रिटेल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. रिटेल बँकिंग व्यवसायाचे सध्याचे काम कायम राहणार असून वितरण, किरकोळ कर्ज जबाबदा:या आणि गुंतवणूक उत्पादनांचे प्रमुख म्हणून ते काम पाहतील. बम्मी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत. बँकिंग क्षेत्रातील ३0 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. १९९४ मध्ये ते सहायक महाव्यवस्थापक म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू...\nशताब्दी योजनेस उत्तम प्रतिसाद\n--वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शतकपूर्तीनिमित्त गि:हाइकांच्या सोयीसाठी मेंबरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १ooo रुपयांच्या पटीमध्ये १२ महिन्यांचे हप्ते गि:हाइकांंना भरावयाचे असून १३ वा हप्ता कंपनीतर्फे बोनस म्हणून भरला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच चौदाव्या महिन्यामध्ये जमा रकमेएवढी अथवा त्यापेक्षा जास्त कि मतीची खरेदी गि:हाइकास करता येणार आहे. ३000 रुपयांपेक्षा जास्त मासिक हप्ता भरणा:��ांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.\nहोय ७० कोटी रुपये आहे या कार्यालयाचे भाडे\nदेशातील व्यावसायिक मालमत्तेची (कमर्शियल प्रॉपर्टी) गरज वाढत आहे. तसेच त् अशा जागांना मोठी मागणी वाढत असल्याने त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येते. शहरातील मोक्याच्या जागेला तर भरमसाठ रक्कम मिळतेच पण त्या जागेला भाडेही खूप मिळू लागले आहे.आता ताजी घटनाच पहा, मुंबईतील प्रतिष्ठित बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समधील एका कार्यालयाला वर्षाचे चक्क ७० कोटी रुपये भाडे मिळणार आहे. या कार्यालयाचे मालक आहेत परिणी डेवलपर्स. त्यांनी हे कार्यालय एका प्रसारमाध्यमाला व एका वित्तीय सेवा...\nमहिंद्रा सत्यमचे महिला कर्मचा:यांना प्राधान्य\n-पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचा:यांच्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी कंपनीने 'स्टार्टिंग आेव्हरÓ हा भरती कार्यक्रम सुरू केला आहे. यात आंतरवासिता, अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचे पर्याय देण्यात आले आहेत. कर्मचा:यांची सर्वात पसंती असणारी कंपनी अशी ख्याती थोड्या कालावधीतच मिळवण्याचा महिंद्रा सत्यमचा मानस आहे, अशी...\nमहिंद्रा सत्यमचे महिला कर्मचा:यांना प्राधान्य\n-पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचा:यांच्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी कंपनीने 'स्टार्टिंग आेव्हर हा भरती कार्यक्रम सुरू केला आहे. यात आंतरवासिता, अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचे पर्याय देण्यात आले आहेत. कर्मचा:यांची सर्वात पसंती असणारी कंपनी अशी ख्याती थोड्या कालावधीतच मिळवण्याचा महिंद्रा सत्यमचा मानस आहे, अशी...\nसेर्को करणार इंटेलनेटचे अधिग्रहण\nमुंबई - सेवा आणि कन्सल्टिंग कंपनी सेर्कोने भारतीय बीपीओ कंपनी इंटेलनेट अधिग्रहित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. इंटेलनेटला या अधिग्रहणापोटी २,७७२ कोटी रुपये मिळणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस आणि एचडीएफसीच्या संयुक्त उ���क्रमातून २१ मध्ये इंटेलनेट स्थापन करण्यात आली होती. सन २७ मध्ये कंपनीच्या समभागांची विक्री झाल्याने ब्लॅकस्टन, बार्कलेज या कंपन्यांचा इंटेलनेटवरील मालकी वाटा वाढला होता. सेर्कोचा भाग बनल्याने आम्हाला वृद्धी गाठण्याच्या पुढील पर्वाकडे जाण्यास...\nइरॉसचा निव्वळ नफा ४३ टक्क्यांनी वाढला\nनवी दिल्ली -चित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वित्तीय वर्षात कंपनीचा निव्वळ नफा ८२.१ कोटी रुपये राहिला होता. वित्तीय वर्ष २१-११ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्नदेखील ९.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ७१६ कोटींवर गेले आहे. मागील वर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न ६५३.५ कोटी रुपये होते. सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापन, चित्रपटांच्या वितरणासाठी सर्वोत्तम नियोजन तसेच जाळ्याचा विस्तार केल्याने २१-११ मध्ये...\nभारतीय आर्थिक परिषद प्रथमच मुंबईत होणार\nयेत्या २-२१ नोव्हेंबर रोजी सीआयआय आणि जागतिक आर्थिक संघाकडून प्रथमच मुंबई येथे भारतीय आर्थिक परिषद २११ चे आयोजन करण्यात आले आहे. 'नेतृत्व आणि उपजिवीका जोडणी या संकल्पनेअंतर्गत यावर्षी परिषदेत भारताच्या सर्वसमावेशक आणि गतिशील आर्थिक विकासासाठी महत्वाच्या शासकीय सुधारणा आणि सार्वजनिक खासगी भागीदा:यांवर परिषदेत लक्ष केंद्रीत केले जाईल अशी माहिती सीआयआयने (भारतीय उद्योजक संघ) दिली आहे. सीआयआय आणि डब्ल्यूईएफने आत्मविश्वास, टीमवर्क आणि मैत्रीवर आधारीत राहून २६ वर्षांपूर्वी सुरु...\nराठींनी उभारलाय करोडोंचा उद्योग\nसंतोष काळे औद्योगिकीकरणाची फारशी हवा न लागलेल्या भागात, सत्तरीच्या दशकात उद्योग सुरू करणे तसे साहसच होते. लातूरचे विजय राठी यांनी १९७४ मध्ये तेे धाडस दाखवले आणि या भागात कागद निर्मितीच्या नव्या उद्योगाचा जन्म झाला. प्रारंभी अगदी चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक असलेल्या राठी यांच्या कल्पकला इंडस्ट्रीजची उलाढाल आज चार कोटी रुपयांवर गेली आहे.पारंपरिक कापड उद्योग चांगला चालत असतानाही विजय राठी यांना काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी अनेक उद्योगांचा विचार त्यांच्या मनात...\nअनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशनला धक्का- नफ्यात मोठी घट\nदेशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा धक्का बसला असून कंपनीच्या जानेवारी ते मार्च २०११ या तिमाईत नफ्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाईत कंपनीला केवळ १६८.६ कोटी रुपये नफा झाला आहे. जानेवारी २०१० ते मार्च २०१० या तिमाईत कंपनीचा नफा तब्बल १२२० कोटी रुपयांचा होता. त्यातुलनेत यावर्षीचा नफा सुमारे ८६ टक्के कमी झाला. दुसरीकडे कंपनीच्या भागभांडवलात मात्र वाढ झाली असून ५०९२ कोटीवरुन ते ७८७६ कोटी रुपयांवर ते गेले आहे.\nकॅम्लिनचा संसार यापुढे कोकुयोबरोबर\nकॅम्लिन लिमिटेड कंपनीने आपला विस्तार वाढविण्यासाठी कंपनीमधील ५०.३. टक्के भांडवली हिस्सा कोकुयो या जपानी कंपनीला विकला आहे. ३६६ कोटी रुपयाला हा हिस्सा विकला आहे.त्यामुळे कॅम्लिनच्या सध्याच्या उत्पादनांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी ज्वाइंट व्हेंचर स्थापन करण्याचा दोन्ही कंपन्यांनी निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये करण्यात येईल. कोकुयो कंपनीद्वारे कॅम्लिनचे व्यवस्थापन, विपणन, निर्मिती तसेच उत्पादनातील संशोधन आणि विकास या क्षेत्राकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे....\nमहिलांना मिळालेल्या रोजगारामुळे परिवर्तनाचे अर्थचक्र\nमहिलांना मिळालेल्या रोजगारामुळे परिवर्तनाचे अर्थचक्र-वेणुगोपाल धूतइलेक्ट्रॉनिक्समधल्या आमच्या भागीदारी उद्योगातून व्हिडिओकॉन या नावाने मोठा उद्योग सुरू करायचा, असे आम्ही ठरवले. तेव्हा आमच्या समोर मुख्य प्रश्न शहर निवडण्याचा होता. अहमदनगरमधून आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली असली तरी मोठय़ा उद्योगाच्या दृष्टीने ते शहर सोयीचे नव्हते. मुंबई सर्व दृष्टीने सोयीयुक्त असली तरी तेथे उद्योग उभारणे मोठे खर्चीक काम होते. आमचे लक्ष औरंगाबाद शहरावर केंद्रित झाले. आमचे पैतृक गाव असलेल्या...\nमोबाईल पोर्टेबिलिटीला चांगला प्रतिसाद- एक कोटी ग्राहकांनी बदलली सेवा\nमोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा (एमअनपी) सेवेला चार-पाच महिने झाले असून याकाळात आतापर्यंत मोबाइल फोन सेवा पुरविणारी कंपनी बदलणाऱ्यांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. दूरसंचार क्षेत्राची नियामक संस्था असलेल्या 'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने ('ट्राय') चांगला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे.ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी 'ट्राय'ने 'एमएनपी'ची सेवा सुरू ��ेली. या सेवेअंतर्गत ग्राहक आपल्या मोबाइल कंपनीची सेवा बंद करुन दुसऱ्या कंपनीची सेवा मोबाइल क्रमांक न बदलता घेऊ शकतो. या...\nवाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे डीएलएफ कंपनी मालमत्ता विकणार\nभारतातील सर्वांत मोठी रियल इस्टेट कंपनी डीएलएफ सध्या कर्जाच्या विळख्यात सापडली असून, कंपनीवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याचे दिसून येत आहे. डीएलएफवर सध्या एकून सुमारे २४ हजार करोड रुपये कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कंपनी आपली वेगवेगळ्या ठिकाणावरील मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. कंपनी पाच आयटी पार्कसह काही हॉटेल तसेच नवीन खरेदी केलेली जागा, मालमत्ता विकण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.एवढे करुनही कंपनीचे पूर्ण कर्ज फिटणार नसून या सर्व मालमत्तेतून कंपनीला केवळ...\nकिरकोळ व्यापारात एफडीआयला परवानगी द्या- आता व्यापार कंपन्याचेही साकडे\nनवी दिल्ली- जीवनाश्यक वस्तू व किरकोळ व्यापार विभागातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन देशातील किरकोळ व्यापार कंपन्यांनी केंद्र सरकराला केले आहे. ' फ्युचर ग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यांनी 'प्रेस ट्रस्ट'ला सांगितले की, मल्टि ब्रँड व्यापारात 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट'ला ('एफडीआय') व्यवसायाची परवानगी दिल्यास अशा व्यापाराची मजबूत यंत्रणा उभी राहील आणि महागाईलाही आळा...\nएयर इंडियाने धरला बचतीचा मार्ग\nनवी दिल्ली- एयर इंडिया कंपनी एकीकडे आर्थिक अडचणीत असताना आता तेल कंपन्यांनी कॅश अॅण्ड कॅरी बेसवर तेल देण्याचे सूचित केल्यानंतर कंपनीने काही विमानाची उड्डाणे रद्द करुन एकत्रित उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे.एयर इंडियाला सरकारकडून रक्कम येणेे बाकी असल्याने कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे. एयर इंडिया कंपनीकडून तेल कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपये देणे आहे. तेल कंपन्यांनी एयर इंडियाला नोटीस देऊनही ते पैसे भरु शकले नाहीत. त्यामुळे तेल कंपन्यांनी श्ुक्रवारपासून उधारीवर तेल...\nकेयर्न आणि वेदांताचा करार\nनवी दिल्ली - ओएनजीसी आणि केयर्न कंपनीने रॉयल्टीचा समसमान वाटा उचलण्यासाठी दोन्ही कंपनीत झालेला कारार महत्त्वाचा आहे. असे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.याबाबत पेट्रोलियम मंत्रालयही आग्रही आहे. तज्ज्ञांच्या मते केयर्न आणि वेदांतामध्ये झालेला हा करार उभय कंपनींसाठी फायद्याचा आहे. त्यांच्या कराराला सरकारी मंजूरी मिळण्यास उशीर होत आहे. कारण कराराचे अंतीम प्रारूप अजून ठरलेले नाही. अंतीम प्रारूप देण्याची मुदत एक महिण्यांनी वाढविली आहे.\nशार्प आणि सलोराचा करार\nनवी दिल्ली - घरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे. शार्प बिझनेस सिस्टम्स या भारतीय युनिटसोबत हा करार झाला आहे. उभय कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार शार्पचे मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर आणि घरगुती वापराच्या इतर वस्तूंची विक्री सलोराला करावी लागणार आहे. याशिवाय शार्पच्या सीआरटी टीव्हीला उत्तर भारतात आणण्याचेही या करारात सुनिश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर उत्पादनांच्या विक्रीचाही या...\nकिरकोळ व्यापारातही थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी द्या- सूचना मंत्रालयाची शिफारस\nजीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल' व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी, अशी सूचना आंतर मंत्रालय गटाने केंद्र सरकारला केली असल्याची माहिती इंटर मिनिस्टिरियल ग्रुपचे (आयएमजी) अध्यक्ष व अर्थ मंत्रालयाचे मुख्य आथिर्क सल्लागार कौशिक बसू यांनी पत्रकारांना दिली. धान्याचा शेतातून बाहेर पडतानाचा विक्री भाव आणि ग्राहकाला बाजारात धान्याची किरकोळ खरेदी करतानाचा भाव यातील तफावत कमी करण्यासाठी शेतीमाल विक्रीबाबतचे कायदे...\nआता मोबाईल रिचार्ज होणार एका रुपयात\nआपण कधी आपला मोबाईल एक किंवा दोन रुपयांत रिचार्ज केला आहे. याचे उत्तर सर्वजण नाही असेच देतील. किंवा एक-दोन रुपयांत कुठे मोबाईल रिचार्ज होतो का असा प्रश्न मनाला विचाराल. पण खरंच या प्रश्नाचे उत्तर व्होडाफोन कंपनीने दिले असून त्यांनी महाराष्ट्र व गोवा या विभागासाठी चक्क अशी सेवा सुरु केली आहे. या योजनेनुसार तुम्ही अगदी एक-दोन रुपयांचे रिचार्ज करु शकणार आहे. मात्र यासाठी आपल्याला सर्वसाधारण टॉकटॉइमच्या ऐवजी एक वेगळी स्पेशल ऑफर दिली जाईल. एक रुपयाच्या रिचार्जवर आपल्याला रात्री ११ ते सकाळी ८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/complete-story-of-why-indira-gandhi-declared-emergency-in-india-1561448886.html", "date_download": "2019-07-16T10:00:49Z", "digest": "sha1:XA5BEG4I5AZ7YEY7DYYLQAAALUV4I5DH", "length": 21070, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "complete story of why Indira Gandhi declared emergency in India | 'राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केली!', जेव्हा आकाशवाणीवर आला होता इंदिरा गांधींचा आवाज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केली', जेव्हा आकाशवाणीवर आला होता इंदिरा गांधींचा आवाज\nयेथे जाणून घ्या संपूर्ण हकीगत, का लावण्यात आली होती आणीबाणी\nनॅशनल डेस्क - 'राष्ट्रपतीजींनी आणीबाणीची घोषणा केली आहे, परंतु यामुळे तुम्ही भयभीत होण्याची गरज नाही.', हे शब्द होते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे जे त्यांनी 26 जून 1975 रोजी सकाळी आकाशवाणीवर काढले होते. इंदिरांच्या या घोषणेच्या काही तासांपूर्वीच 25 आणि 26 जूनच्यादरम्यान रात्री आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी स्वाक्षरी केली होती. त्यासोबतच ती देशभरात लागू झाली होती. आज आणीबाणी लागू करण्याच्या घोषणेला 44 वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणीची संपूर्ण कहाणी DivyaMarathi.Com आपल्यासाठी घेऊन आले आहे.\nइंदिरा गांधीच्या एका निर्णयाने बदलली देशाची दिशा आणि दशा\n25 आणि 26 जून 1975 च्या दरम्यान देशात आणीबाणी लागू झाली होती. इंदिरा गांधींनी जातीने रेडिओवरुन आणीबाणीची घोषणा केली होती. त्या रात्री तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरुन तत्कालिन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणी लागू करणार्‍या ड्राफ्टवर सही केली होती. 26 जून 1975 च्या सकाळी जेव्हा देशात आणीबाणीची बातमी पसरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. हा भलामोठा राजकीय भूकंप होता. याआधी देशात अंतर्गत आणीबाणी लागू झाली होती, ती 1962 आणि 1971 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान.\nन्यायपालिका आणि इंदिरा गांधी यांच्यातील वाद जूना होता. इंदिरा गांधींना न्यायव्यवस्थेचे पंख छाटायाचे होते. या वादाचे मोठे उदाहरण म्हणून 1973 मध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावलेला एक निर्णय आहे. केशवानंद भारतींच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथमच 13 न्यायाधिशांच्या पीठाने निर्णय दिला होता. 24 एप्रिल 1973 रोजी दिलेल्या त्या निर्णयात सुप्रीम कोर्टाच्या 13 न्यायाधिशांच्या पीठाने सात विरुद्ध सहा असा निर्णय दिला होता. निर्णयात म्हटले होते, की संसद आपल्या घटनात्मक अधिकारात राज्यघटनेतील सर्व तरतुदी बदलू शकत नाही. तसेच घटनेतील अनुच्छेद 368 नुसार भारतीय राज्यघटनेच्या मुळ चौकटीलाही धक्का लावता येणार नाही.\nभारताच्या इतिहासात 'बेसिक स्ट्रक्चर जजमेंट' नावाने हा निर्णय प्रसिद्ध आहे. हा निर्णय दिल्या नंतर दुसर्‍याच दिवशी सरन्यायाधिश सिकरी यांनी केलेली शिफारस नामंजूर करण्यात आली. त्यांनी पुढील न्यायाधिश म्हणून जस्टिस शेलत यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र सरकारने जस्टिस हेगडे आणि जस्टिस ग्रोव्हर यांनाही बाजूला करुन नवे सरन्यायाधिश म्हणून ए.एन. रे यांच्या नावाची घोषणा केली. रे यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण, प्रीव्ही पर्स आणि केशवानंद भारती प्रकरणात भारत सरकारची बाजू घेतली होती. त्यानंतर बाजूला करण्यात आलेल्या तीन न्यायाधिशांनी राजीनामा दिला. सरकारच्या विरोधात निर्णय देणार्‍या न्यायाधिशांना त्रास देणे सुरु झाले होते.\nइंदिरा सरकारवर भ्रष्टाचाराचे डाग\nया दरम्यान सरकारी कामकाज आणि सरकारी घडामोडी निरंकूश झाल्या होत्या. 1973 मध्ये देशात महागाई आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला होता. विरोधकांनी इंदिरा गांधीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरु केला होता. सरकारविरोधातील पहिली प्रतिक्रिया गुजरातमधून आली होती. येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेस फिसमध्ये वाढ करण्यात आली होती, त्याविरोधात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या नेतृत्वात संपूर्ण क्रांति आंदोलनाने पेट घेतला होता. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. इंदिरा गांधींनी गुजरात विधानसभा भंग करुन तिथे निवडणूक जाहीर केली. गुजरातनंतर बिहारमध्ये जेपींच्या नेतृत्वात आंदोलन सुरु झाले. तत्कालिन मुख्यमंत्री अब्दुल गफुर यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी शिवीगाळ देखील केली. तीन आठवडे हिंसाचार सुरु होता. बिहारमध्ये लष्कर आणि निम लष्करी दलाला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी सुत्रे हातात घेतली. आठ एप्रिल 1974 रोजी पाटण्यातील रस्त्यांवरुन मुक मोर्चा काढण्यात आला.\nजेपींकडे लागल्या देशाच्या नजरा\nजेपींनी सुरु केलेल्या आंदोलनाने मोठे स्वरुप प्राप्त केले. देशातील सर्व विरोधीपक्ष त्यात जोडले गेले. यात जनसंघ होता तर, त्याचवेळी सीपीएम देखील होता. जेपींच्या आंदोलनात सहभाग�� झाले नाही ते फक्त सीपीआय. या पक्षांनी त्यांची समन्वय समिती तयार केली होती. देशात धरणे, निदर्शने सुरु झाली होती. जॉर्ज फर्नांडिसने एप्रिल 1974 मध्ये रेल्वेचा सर्वात मोठा संप पुकारला. इंदिरा गांधींनी डिफेंस ऑफ इंडिया कायद्याची मदत घेऊन रेल्वे कर्मचार्‍यांचा संप तीन आठवड्यात मोडून काढला. आतून आग लागलेली होती, त्यामुळे असंतोष वाढत गेला.\nआणीबाणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणारे तत्कालिन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद...\nइंदिरा गांधी यांच्या विरोधात आलेल्या दोन निर्णयांमुळे देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. हे दोन्ही निर्णय आणीबाणीच्या एक आठवडा आधी आले होते. पहिला निर्णय होता अलाहाबाद हायकोर्टाचा. दुसरा होता सुप्रीम कोर्टाचा. दोन्ही प्रकरणे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीशी (1971) संबंधीत होते. इंदिरांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजनारायण यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. रायबरेली येथून निवडणूक लढलेल्या राजनारायण यांनी आरोप केला होता, की इंदिरा गांधींनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक विजय मिळविला आहे.\nनिकालाआधीच काढली होती विजयी मिरवणूक\nरायबरेली लोकसभा मतदारसंघात इंदिरा गांधींनी राजनारायण यांचा जवळपास एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र राजनारायण विजयाबाबत एवढे आश्वस्त होते की त्यांनी निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली होती. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांना विश्वाच बसला नाही की आपला पराभव झाला. त्यांनी न्यायालयाचे दार ठोठवत इंदिरा गांधींनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला. त्यांचा आरोप होता की, सरकारी यंत्रणेचा आणि साधनांचा वापर करुन इंदिरांनी निवडणूक जिंकली. त्यासोबतच पैसे वाटले आणि मते विकत घेतली, त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली.\nइंदिरा गांधींचे मंत्रिमंडळ, सुनाणीआधीच गेले सुप्रीम कोर्टात\nइंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा आणि पैश्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप असलेले प्रकरण 15 जुलै 1971मध्ये अलाहाबाद हायकोर्टात सुरु झाले. सुनावणी सुरु असतानाच इंदिरा गांधी आणि राजनारायण सुप्रीम कोर्टात गेले. मार्च 1975 मध्ये जस्टिस सिन्हा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांचे म्हणणे म��ंडण्यासाठी कोर्टात हजर राहाण्याचा आदेश दिला. इंदिरा गांधी कोर्टात हजर झाल्या. जिस्टीस सिन्हा यांनी 12 जून 1975 रोजी इंदिरा गांधीची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी मुदत दिली. सुप्रीम कोर्टाचे सुटीचे न्यायाधिश व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली.\nपुत्र संजय गांधीसोबत इंदिरा गांधी, न्यायाधिशांनी इंदिरा गांधींवर आणली बंदी\n24 जून 1975 रोजी आपल्या निर्णयात जस्टिस अय्यर यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान म्हणून संसदेत येण्याची परवानगी दिली, पण लोकसभा सदस्य म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार गोठवला. हा निर्णय इंदिरांना झोंबला. हा आपला अपमान असल्याचे त्यांनी मानले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलवली आणि आणीबाणी लागू करण्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले. त्यावर राष्ट्रपतींनी 25 आणि 26 जूनच्या मध्यरात्री स्वाक्षरी केली आणि देशात आणीबाणी लागू झाली.\nआमदारांचे राजीनामे मंजूर करण्याबाबत अध्यक्षांच्या निर्णयात आम्ही दखल देऊ शकत नाही -सुप्रीम कोर्ट\nनवे विधेयक : राष्ट्रीय सुरक्षा संस्था दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित\nसरन्यायाधीश गोगोई वकिलाचे न ऐकताच म्हणाले, तुम्हाला मेन्शनिंग करताना पाहिले नाही; मागणी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/indar-kumar-actor-whose-body-was-better-than-salman-khan/", "date_download": "2019-07-16T10:38:03Z", "digest": "sha1:KFQZ67EOFTNS2YXIWBJ3PR3H2QZAJMEB", "length": 17293, "nlines": 115, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका ��ाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome थेटरातनं त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.\nत्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.\nसलमान खानचा नवीन ट्रेलर बघितला काय भाऊ पन्नास वर्षाचा झाला तरी अजून बिल्डर हाय. तर तो काळ होता जेव्हा सल्लू खरोखर तरुण होता. अजून ऐश्वर्या त्याला सोडून जायची होती. पिक्चर मध्ये शर्ट काढला तर सिक्स पक दाखवायला व्हीएफएक्स करायला लागत नव्हत. भावाचा प्राईम टाईम म्हणाओ.\nअशात एक पिक्चर आला, तुम को ना भूल पायेंगे. विसरला नसालचं. यात सल्लू बरोबर आहे दिया मिर्झा आणि सुश्मिता सेन. (अशी चर्चा होती की ऐश्वर्याच्या डेट्स मिळाल्या नाहीत म्हणून तिच्यासारख्या दिसणाऱ्या दिया मिर्झाला घेतलं होत. एका सीन मध्ये सलमान ऐश्वर्याच्या फोटोपुढे आपल्या प्यार का इजहार करताना पण दाखवलं आहे. असो)\nयात सल्लुची मेमरी लॉस झालेली असते, ठाकूर फॅमिलीने तू आमचाच मुलगा हायस असं सांगून गंडवलेलं असत, तो खर तर भारतातला नंबर एकचा शुटींग चॅम्पिअन असतो, फावल्या वेळात धोतरावर शूज घालून तो वर्तमानकाळात दिया मिर्झा बरोबर बिंदिया चमके चुडी खनके आणि भूतकाळात सुस्मिता सेन बरोबर पब मध्ये दंड दाखवत क्यू चमके तेरी चुडी असली गाणी म्हणत असतो.\nतर अशा या सलमानला इंदर नावाचा मित्र असतो पण पैशासाठी आणि सुस्मिता सेन साठी त्यान सलमानला मारलेल असत आणि त्यात त्याची मेमरी गेलेली असते. (स्पॉइलर अलर्ट , सांगितलेलं बर बाबा नाही तर नंतर शिव्या घाल्तायसा)\nतुमको ना भूल पायेंगे या सिनेमाचं वैशिष्ट्य काय विचारलं तर तुम्हाला सांगतो की यात सलमान खानन सगळ्यात जास्त बॉडी दाखवली होती. निम्मा पिक्चर तो उघडाच होता म्हणा की. प्रत्येक सीन मध्ये त्याला शर्ट काढायचं कारणच लागत होत. कधी फायटिंग म्हणून कधी गाण्यात डान्स करताना तर कधी अंगावर लागलेल्या गोळ्या दाखवायला.\nएवढ सगळ झालं तर शेवटच्या सीन मध्ये बॉडी दाखवण तर त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.\nपण कहाणी मै ट्विस्ट. या पिक्चरच्या साईड हिरो कम पार्टटाईम व्हिलन म्हणजेच इंदरची बॉडी त्याच्या पेक्षा भारी होती. त्याकाळात सलमानला भारी असणारा बॉडीबिल्डर म्हणून या अॅक्टरची ओ��ख झाली.त्याचं खरोखरच नाव पण इंदर कुमार होत.\nया शेवटच्या सीन मध्ये सलमानला इंदर कुमार कुत्र्यासारखा मारतो. त्याचं लाडकं ब्रेसलेट पळवतो,(होय या सिनेमामध्ये सलमानच ब्रेसलेट आणि त्याच्या गळ्यातल पुरोगामी हिंदू मुसलमान एकतेच लॉकेट यांचे सुद्धा महत्वाचे रोल होते.) त्याच्या छातीत खिळा घुसवतो. सलमानचे हाल बघवत नव्हते. शेवटी व्हिलनला हरावे लागते फक्त एवढ्याच कारणासाठी इंदर कुमार मरतो नाही तर पूर्ण फाईट मध्ये सलमानला इंदर भारी पडला होता.\nइंदर कुमार आपल्या डॅम इट इन्स्पेक्टर महेश जाधव उर्फ महेश कोठारे यांचा फाईड होता.\nमाझा छकुला जेव्हा हिंदीत मासूम बनून आला त्यात तो हिरो होता. मासुमच्या पोराच्या टुपी टुपी टपटप पुढ याला कोण किंमत दिली नाही. पुढ खिलाडीयोंका खिलाडी वगैरे सिनेमामध्ये हिरोच्या मित्राची भूमिका मिळाली आणि तो त्यातच रमून गेला. तुमको ना भूल पायेंगे मध्ये लोकांना कळाल असा कोणी तरी कलाकार आहे ते.\nसलमान इंदर कुमार कडून किती जरी मार खाऊ दे खऱ्या आयुष्यात कही प्यार ना हो जाये या सिनेमापासून तो सलमानचा चांगला मित्र बनला होता. त्याला बरीच काम मिळू लागली. क्युंकी सांस भी कभी बहु थीमध्ये जगप्रसिद्ध मिहीरचा रोल काही दिवसासाठी त्याने केला. सलमानच्या कृपेन तसं त्याच बर चालल होत.\nपण एक दिवस मसीहा सिनेमाच्या शुटींग वेळी हेलीकॉप्टरच स्टंट करताना त्याचा मोठा अॅक्सिडेंट झाला. (असं म्हणतात असला स्टंट स्वतः स्वतः करण्याचा सल्ला सुद्धा त्याला सल्लूने दिला होता.)\nइथून त्याचे बुरे दिन सुरु झाले. डॉक्टरांनी त्याला तीन वर्षाची बेड रेस्ट सांगितली. त्याच्या करिअरला मोठा सेटबॅक बसला. सलमान खान परोपकार स्कीम मधून त्याला वॉटेड मध्ये रोल मिळाला , पिक्चर सुपरहिट झाला पण इंदर कुमारला काही फायदा झाला नाही. तिथून पुढे फक्त चुकीच्या कारणासाठीच तो चर्चेत राहिला.\n२०१४मध्ये त्याच्यावर एका स्ट्रगलर अभिनेत्रीने आरोप केला की इंदर कुमारने माझ्यावर बलात्कार केला आहे. इंदर कुमार म्हणाला आमचे शारीरिक संबंध होते पण मी कधीच बलात्कार केला नाही. त्याच्यामते त्या मुलीला इंदरकुमार आपल्या बायकोकडे परत गेला म्हणून बदला घेण्यासाठी ही केस केली.\nअसो , या मिटू प्रकरणात तो दोषी ठरला. त्याच्या मदतीला इंडस्ट्रीचा भाई आला नाही ना कोणीच आल नाही. (फक्त डॉली बिंद्रा आली होती)\nअशातच एक दिवस बातमी आली की इंदर कुमार मेला. त्याचा दारू पिऊन सुसाईड करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. पण त्याच्या बायकोने नंतर सांगितले की इंदर कुमारचा मृत्यू हार्ट अटकने झाला असून त्याने तो व्हिडिओ गंमत म्हणून बनवला होता.\nतुमको ना भूल पायेंगेमध्ये सलमान ला फाईट देणारा हा हिरो आपल्या चुकांमुळे कायमचा विस्मृतीत गेला.\nहे ही वाच भिडू.\nजेव्हा एका बी-ग्रेड सिनेदिग्दर्शकाने सलमान खानला ऑफिसमधून हाकललं होतं\nनिर्जरा सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.\nजेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती\nPrevious articleराहूल गांधी आणि मोदींमुळे आमच जुळलं…\nNext articleमाझा मित्र MPSC करत होता, तेव्हा तो बुधवार पेठेतल्या मुलींच्या प्रेमात पडला. त्यांची हि लव्ह स्टोरी.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nरॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.\nरणवीरने स्ट्रगलच्या काळात झाडू मारण्यापासून कास्टिंग काऊच पर्यन्त सगळं अनुभवलं आहे.\nलोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे “सत्या”नं सांगितलं.\n\"हिट एन्ड रन\" मधून वाचवणाऱ्यासाठी सलमान एक गाणं राखून ठेवतोच \nत्या दिवशी कुस्ती बघायला गेलेला पैलवान, भारतासाठीच पहिल कांस्य पदक घेवुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/", "date_download": "2019-07-16T11:13:58Z", "digest": "sha1:NH3G3QP42JT4NYZXHXGIUTOCLVFVK5BC", "length": 10788, "nlines": 105, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "Shanti Nursring", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nरात्री दिसणारे दवाखान्याचे मनोहारी दृश्य.\nसायकियाट्रि या विषयाची शैक्षणिक, संदर्भ पुस्तके, विविध जर्नल्स यांनी समृध्द असे ग्रंथालय हे या रुग्णालयाचे खास वैशिष्ट्य ठरावे असे आहे.\nअंतर्रुग्णांच्या नागेवाईकांसाठी खास मराठी पुस्तकांचे ग्रंथालय असून त्यातील पुस्तके मोफत वाचावयास दिली जातात.\nसर्व अत्याधुनिक दृकश्राव्य साधनांनी सुसज्ज असा वातानुकुलीत हॉल विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे.\nशांती नर्सिंग होम कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद - ४३१ ००५.\nशांती नर्सिंग होम मध्ये आपले स्वागत\nसन १९७९ पासून मानसिक आरोग्यासाठी कार्यरत . . .\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nमानसिक रुग्णांचे योग्य ते निदान व उपचार करण्यासाठी लागणाऱ्या उत्कृष्ठ सोयी – सुविधा आपल्या रुग्णालयात निर्माण करणे.\nजनमानसात मानसिक आजारांबद्दल ज्ञान व जागृती निर्माण करणे. त्यासाठी प्रचार व प्रसार माध्यमांचा योग्य वापर करणे. शक्यतोवर मानसिक आजारांबद्दल वाटणारा कलंक (stigma) कमी करण्याचा प्रयत्न करणे.\nमानसोपचारासाठी लागणारे निरनिराळे विभाग त्यासाठी लागणारी सामग्री व तज्ञ व्यक्तींनी परिपूर्ण करणे.\nमानसशास्त्र व मानसोपचार विषयाच्या निरनिराळ्या विद्यार्थ्यांना शिकण्याच्या सोयी\nमानसशास्त्राशी निगडीत संशोधन करून या संशोधनाचा जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी बांधील असणे.\nआम्ही वरील सर्व उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण सुरु केले आहे. पण ध्येय अजून बरेच दूर आहे पण अशक्य काहीच नाही.\nताज्या बातम्या आणि घडामोडी\nशांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान तर्फे स्किझोफ्रेनिया दिन साजरा\nशांती नर्सिंग होम येथील मनोविकार तज्ञांचा सामाजिक उपक्रम. . .\nऐकत रहा आकाशवाणी १०१.५ रेडिओ स्टेशन….\nशांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माणूसकीचा सोहळा साजरा.\n२७ ऑक्टोबर २०१८ रोजी शांती नर्सिंग होमचा ३९वा वर्धापन दिन आणि डॉ. विनय बाऱ्हाळे यांचा वाढदिवस साजरा.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\n\"शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल 'ऑर्केस्ट्रा' प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं.\"\nडॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.\n\"मानसिक ���ोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया\nआदरणीय स्व. नानाजी देशमुख\n\"निसर्गरम्य परिसरात, भयग्रस्त झालेले, अंधश्रद्धेने पछाडलेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने 'जीवन स्वास्थ्य' मिळवून देणारे स्वत:चे घरच वाटावे इतके चांगले आहे.\"\n\"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते.\"\nडॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/industries-news/148", "date_download": "2019-07-16T10:35:48Z", "digest": "sha1:K3EYXNCJWZEJ4UZ7X6LN7RWZE5DIMOXU", "length": 18811, "nlines": 205, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian Industry and financial services marathi news | औद्योगिक बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nएयर इंडियाला तेल भरण्यासही पैसे नाहीत, अनेक उड्डाणे रद्द\nभारत सरकारची हवाई कंपनी एयर इंडियाची आथिर्क स्थिती ढासळली असून कंपनीकडे विमानात तेल भरण्यासही पैसे नसल्याने काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. शुक्रवारी सरकारी तेल कंपन्यांनी वाढत्या उधारीमुळे एयर इंडियाला तेल देणे थांबवले होते. त्यामुळे चार आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान त्यानंतर एयर इंडिया व तेल कंपन्या यांच्यात चर्चेनंतर पुन्हा तेल देण्यास सुरवात केली. या बैठकीनुसार एयर इंडिया कंपनी यापुढे रोखीने तेल भरेल. त्यामुळे यानंतर एयर...\nभुवनेश्वर - ऍल्युमिनीयमचे उत्पादन करणारी सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी नाल्कोने ऍल्युमिनीअमचे दर प्रती टनामागे ४५ रुपयांनी कमी केले आहेत.मागच्या आठवड्यात देखील कंपनीने ऍल्युमिनीयमच्या किमतीत टनामागे ६५ रुपयांची घट केली होती असे कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. लंडन मेटल एक्सचेंजमध्ये किंमती कमी झाल्याने कंपनीने हे पाऊल उचलले असून, आता घरगुती बाजारात ऍल्युमिनीयमची किंमत एक लाख ४१ हजार २ रुपये प्रती टनांपर्यंत आली आहे. ऍल्युमिनिअमच्या भांड्यांच्या किंमतीही आता...\nरतन टाटा ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांवर भडकले, 1500 कर्मचाऱ्यांना काढले\nलंडन - भार���ातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आपल्या ब्रिटनमधील कंपनीत काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांवर भडकले असून, त्यांनी या कर्मचाऱ्यांना कामचोर म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे अवघड आहे. त्यामुळे कार आणि स्टिल बनविणाऱ्या कंपनीतील सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.रतन टाटा यांनी काहि दिवसांपूर्वी मोटार क्षेत्रातील प्रसिद्ध जॅग्वार लँड रोव्हर ही कंपनी खरेदी केली आहे. तसेच स्टिल बनविण्यात येणारी कोरस कंपनीही विकत घेतली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्या...\nचलनदर घटूनही महागाई वाढली\nनवी दिल्ली - गेल्या 7 मे रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात डाळी, भाज्या आणि गहू यांचे दर घटल्याने देशातील खाद्यान्न महागाई निर्देशांक 7.47 टक्क्यांवर उतरला आहे. गेल्या 18 महिन्यांत खाद्यान्नाच्या दरांत झालेली ही सर्वात कमी चलनवाढ असली तरीही महागाई कायम असल्याचे चित्र आहे. होलसेल प्राईस इंडेक्सनुसार (डब्ल्यूपीआय) खाद्यान्नाच्या महागाईचे मापन होते. मागच्या आठवड्यात महागाईची टक्केवारी 7.70 टक्के होती, तर सन 2010 च्या याच आठवड्यात महागाई 22 टक्के होती. नुकत्याच हाती पडलेल्या आकडेवारीमुळे शासनाच्या...\nनिर्लेपची तीन नवी उत्पादने येणार\nऔरंगाबाद - निर्लेप उद्योग समूहाने आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना तीन नवे उत्पादने बाजारात आणण्याचे ठरविले आहे. ऍसिलिक सेलॅक, ऐबोनी सखी आणि मावेन, अशी त्या उत्पादनांची नावे आहेत. संसारोपयोगी वस्तू बाजारात आणणारी ही कंपनी आता एक ब्रँडनेम कंपनी म्हणून पुढे आली आहे. निर्लेपची स्थापना १९६८ साली करण्यात आली होती. त्यावेळी ही कंपनी वैद्यकीय क्षेत्रातल्या वस्तू तयार करायच्या. १९६८ च्या दरम्यान मात्र निर्लेप कंपनीने किचनमधील भांडे बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर निर्लेप कंपनी...\n१५.९६ लाख टन युरिया उत्पादित\nनवी दिल्ली - एप्रिल महिन्यात देशात 15.96 लाख टन युरिया आणि 2.63 लाख टन डायअमोनियम फॉस्फेटचे (डीएपी) उत्पादन झाले. चालू वर्षातील एप्रिल महिन्यात, 3.65 लाख टन युरियाची आयात झाली; त्यापैकी 1.42 लाख टन ओमिफ्को, ओमान तर 2.22 लाख टन इतर स्रोतांकडून आयात करण्यात आला. एप्रिलमध्ये 0.30 लाख टन डीएपी तसेच 3.21 लाख टन एमओपीदेखील आयात करण्यात आले आहे. राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात मुबलक फर्टिलायझर्स उपलब्ध आहेत. डीएपी, एमओपीची एप्रिलमधील उपलब्धता अनुक्रमे 2.31 लाख टन व 0.98 लाख टन होती. एप्रिलदरम्यान देशभरात 19.45 लाख टन...\nकोल इंडियाची ओएनजीसीवर मात\nकोल इंडिया ही शासकीय कंपनी देशातील सर्वात मोठी शासकीय कंपनी झाली आहे. पब्लिक इश्यू जाहीर करण्यासह कंपनीने उचलेले प्रत्येक पाऊल अचूक ठरल्याने तिला हा बहुमान मिळाला आहे. कोल इंडियाच्या बाजारातील भांडवलाच्या दृष्टीने ती भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी होत असताना तिने भांडवलाच्या दृष्टीने आेएनजीसीची मक्तेदारी मोडून काढली. ओएनजीसीचा बाजारातील वाटा 2,41,222 कोटी असून कोल इंडियाच्या भांडवलाचा बाजारातील नुकताच जाहीर झालेला वाटा 2,51,170 कोटी रूपये आहे. रिलायन्सनंतर कोल इंडिया ही दुस:या...\nसेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा 8,000 कोटींचा बहुप्रतीक्षित एफपीओ लवकरच जाहीर होत आहे. कंपनीची फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) येत्या 14 च्या जवळपास जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टील क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी तिच्या प्रस्तावित एफपीओसाठी सेबीसमोर या महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रॉस्पेक्टस सादर करणार आहे. या एफपीओसाठी रेड हेरींग प्रॉस्पेक्टस चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत सेबी समोर सादर केले जाईल; पण निश्चित तारीख अजून ठरलेली नाही असे सेलचे प्रवक्ते आर. के. सिंघल यांनी सांगितले. 23 मे रोजी...\nऔद्योगिक उत्पादन निर्देशांक केंद्राकडून मंजूर\nनवी दिल्ली -केंद्र शासनाने आज औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक मंजूर केला आहे. या अंतर्गत आईस्क्रीम, ज्यूस आणि मोबाईल हॅण्डसेटसारख्या 100 नवीन वस्तूंच्या उत्पादन कलावरून या वस्तूंच्या एकूण औद्योगिक उत्पादनाचे आकलन होईल. कॉम्प्युटर स्टेशनरी, वर्तमानपत्रे, अमोनिया सल्फेटसारखी रसायने, इलेक्ट्रीक उत्पादने, रत्ने आणि दागिने यासारख्या वस्तूंचा या औद्योगिक निर्देशांकात (आयआयपी) समावेश आहे. निर्देशांकातून काढलेल्या वस्तू टाईपरायटर्स, लाऊड स्पीकर आणि व्हीसीआर यासारख्या सध्या...\nसीसीआयचे नियम ग्राहकांच्या हितासाठी: सीसीआय\nनवी दिल्ली - ग्राहकांच्या हितासाठी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कंपनीचा एकाधिकार राहु नये म्हणून सीसीआयने नवीन नियम जारी केले आहेत. यामुळेकॉर्पोरेट कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलय यात कोणतेही अडथळे येणार नाहीत असे भारतातील स्पर्धात्मकतेवर नजर ठेवणारे प्राधिकरण सीसीआयने म्हटले आहे. कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलयासंदर्भात सीसीआयने जारी केलेल्या नियमांमुळे अडथळे निर्माण होणार नाहीत, उलट आम्ही व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणार आहोत; आपली अर्थव्यवस्था मुक्त असल्याने तिचे नियमन होणे...\nफोर्ड गुंतवणार ७२ दशलक्ष डॉलर्स\nबंगलुरू - भारतातील विक्री आणि निर्यात वाढविण्यासाठी फोर्ड मोटर तिच्या चेन्नईमधील प्रकल्पात७२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करणार आहे. सन२०१२ च्या मध्यावर प्रकल्पाचा विस्तार पूर्ण होताच त्यात फोर्डच्या अतिरिक्त८०.००० डिझेल इंजिन्सचे वार्षिक उत्पादन काढले जाईल. या विस्तारामुळे आम्ही भारतातील गुंतवणुकीला किती महत्व देतो ते अधारेखीत होते असे फोर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मायकल बोनहॅम यांनी म्हटले आहे. या गुंतवणुकीमुळे फोर्डची भारतातील एकूण गुंतवणुकएक अब्ज डॉलर्सवर जाणार आहे. ही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/if-iran-wants-war-it-will-end-warning-of-president-trump-1558416718.html", "date_download": "2019-07-16T10:03:53Z", "digest": "sha1:2P66AGN3BN2N7ICFRF3XZNJOVOFPKA3A", "length": 11168, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "If Iran wants war, it will end. Warning of President Trump | इराणला जर युद्ध हवे असेल तर त्याचा अंत होईल; अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइराणला जर युद्ध हवे असेल तर त्याचा अंत होईल; अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा\nइराकमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला, अमेरिका झाली नाराज\nअमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहे.\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणला युद्ध हवे असेल तर त्या देशाचा अधिकृत अंत होईल, इराणने अमेरिकेला धमकी देऊ नये, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी रविवारी रात्री इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ल्यानंतर हा इशारा दिला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही म्हटले आहे की, अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे. पुढील स्थितीची जबाबदारी इराणची असेल. अमेरिकेच्या सैनिकांनी मध्य-पूर्वेत उपस्थिती वाढवली आहे. तेथे पॅट्रिएट क्षेपणास्त्रे, बी-५२ बॉम्बवर्षक आणि एफ-१५ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्ह��ले होते की, इराणशी युद्ध टाळण्यात येईल. त्याच्या उत्तरात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी म्हटले की, इराणची अमेरिकेशी युद्ध करण्याची इच्छा नाही,पण आमचा अमेरिकेला विरोध सुरूच राहील.\nबगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ इराण समर्थित भागातून झाला हल्ला: इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला करण्यात आला. इराकच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. ते एका सैनिकाच्या पुतळ्याजवळ पडले. रॉकेट पूर्व बगदादमधून डागण्यात आले होते. या भागात इराणसमर्थक शिया लोकांचा प्रभाव आहे.\nपुढे काय : ट्रम्प यांची धमकी, पण त्यांच्याच देशात त्यांच्या म्हणण्यास महत्त्व नाही\nअमेरिका : नेते म्हणतात, देश अजून इराक युद्ध विसरला नाही\nट्रम्प यांना इराण प्रकरणी आपल्या पक्षाशिवाय कोणाचाही पाठिंबा नाही. माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनीही म्हटले आहे की, अमेरिकेने आता युद्ध करू नये. इराकशी झालेले युद्ध देश विसरला नाही. त्यामुळे इराणशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेचे नुकसान होऊ शकते. अमेरिकेकडे इस्रायल आणि अरब देशांशिवाय कोणीही सहकारी नाही.\nइराण : अमेरिकेने ३९ वर्षांपूर्वीचे धोरण अवलंबू नये हीच चिंता\n१९८० मध्ये इराकने इराण सीमेवर हल्ले केले होते. तो मानत होता की, अंतर्गत राजकारणामुळे इराण कमकुवत झाला आहे. सीमा वाद असलेल्या इराणच्या भागावर कब्जा करण्यास ही चांगली संधी आहे. इराणचे सध्याचे सर्वोच्च नेेते अयातुल्लाह अली खोनेनी यांच्या मते, अमेरिकेनेच इराकला इराणवर हल्ला करण्यास परवानगी दिली होती.\nमध्य-पूर्व: अमेरिका १.२० लाख सैनिक तैनात करण्याच्या तयारीत\nट्रम्प यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याच महिन्यात बैठक झाली होती. तीत कार्यकारी संरक्षणमंत्री पॅट्रिक शॅनहन यांनी मध्य-पूर्वेत अमेरिकी लष्कराची योजना सादर केली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिका मध्य-पूर्वेत १.२० लाख सैनिक पाठवण्यावर विचार करत आहे. अमेरिकेने तेवढेच सैनिक २००३ मध्ये इराकवर हल्ला केला तेव्हा पाठवले होते.\nट्रम्प यांना देशाचे विभाजन करायचे आहे, महाभियोग आणून त्यांना त्वरित हटवा : अमेरिकी संसदेच्या सभापती, महिला खासदार\nख्रिस गेलने शेअर केला विजय मल्ल्यासोबत फोटो, कॅप्शनमध्ये लिहीले-'बिग बॉ���ला भेटून चांगलं वाटल...', युझर्सनी केले ट्रोल\nरिपोर्ट/ या देशात स्थानीक कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार भारत-चीनच्या नागरिकांना मिळतो, लिस्टमध्ये पाक-बांग्लादेशी कर्मचारी आहेत सर्वात खाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/small-business-responsibility-to-increase-gdp-nitin-gadkari-1559446770.html", "date_download": "2019-07-16T11:03:10Z", "digest": "sha1:H4FV4ABTHMD7I2LMG56XJLRATMVGPWCL", "length": 7697, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Small Business Responsibility to Increase GDP: Nitin Gadkari | जीडीपी वाढवण्यासाठी लघु उद्योगची जबाबदारी : नितीन गडकरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजीडीपी वाढवण्यासाठी लघु उद्योगची जबाबदारी : नितीन गडकरी\nमहाराष्ट्रात बळीराजा योजनेतील १०८ आणि पंतप्रधान सिंचन योजनेतील २६ प्रकल्प मी स्वत: लक्ष घालून पूर्ण करणार आहे.\nनागपूर - परिवहन खाते कायम राहताना इतर खाती बदलली गेल्याने मी कुठेही नाराज नाही. देशाची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असून देशाचा जीडीपी आणि रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आपल्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मध्यम व लघु उद्योग खात्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना व्यक्त केले.\nकेंद्रात पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रथमच नागपुरात दाखल झालेल्या गडकरी यांचे शनिवारी विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी निवासस्थानी बोलताना गडकरी यांनी जलसंपदा खाते काढून मध्यम व लघु उद्योग खात्याची जबाबदारी मिळाल्याने आपण अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, माझीही काही क्षमता असून मला मर्यादा मािहती आहेत. मध्यम व लघु उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून याच क्षेत्रात देशाचा जीडीपी आणि रोजगार वाढीची मोठी क्षमता आहे.\nसिंचन वाढवण्याची जबाबदारी माझी\nमहाराष्ट्रात बळीराजा योजनेतील १०८ आणि पंतप्रधान सिंचन योजनेतील २६ प्रकल्प मी स्वत: लक्ष घालून पूर्ण करणार आहे. नगर जिल्ह्यातील नळवंडे धरणाचेही काम सुरु होणार आहे. पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्राची जबाबदारी मी घेतली आहे, असे नमूद करून गडकरी यांनी सांगितले की, रस्ते विभागाच्या वतीने महाराष्ट्रात १७० ब्रिज कम बंधारे बांधणार आहोत.\nमहाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीचा विदर्भात उमेदवारांचा शोध सुरू\nबीएच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू; वेकोली कोळसा खाण परिसरातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2019-07-16T10:03:25Z", "digest": "sha1:TNERXAWZ4Z6WJIE422BJXE2V2ULN3S6E", "length": 4974, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांपीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सांपी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:ग्रीक अक्षरे ‎ (← दुवे | संपादन)\nग्रीक वर्णमाला ‎ (← दुवे | संपादन)\nआल्फा ‎ (← दुवे | संपादन)\nबीटा ‎ (← दुवे | संपादन)\nगामा ‎ (← दुवे | संपादन)\nडेल्टा (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nइप्सिलॉन ‎ (← दुवे | संपादन)\nझीटा ‎ (← दुवे | संपादन)\nईटा ‎ (← दुवे | संपादन)\nथीटा ‎ (← दुवे | संपादन)\nटाउ ‎ (← दुवे | संपादन)\nआयोटा ‎ (← दुवे | संपादन)\nकॅपा ‎ (← दुवे | संपादन)\nलँब्डा ‎ (← दुवे | संपादन)\nम्यू ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nझी (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nओमिक्रॉन ‎ (← दुवे | संपादन)\nपाय (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nरो ‎ (← दुवे | संपादन)\nसिग्मा ‎ (← दुवे | संपादन)\nउप्सिलॉन ‎ (← दुवे | संपादन)\nफाय ‎ (← दुवे | संपादन)\nकाय (ग्रीक अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nप्साय (अक्षर) ‎ (← दुवे | संपादन)\nओमेगा ‎ (← दुवे | संपादन)\nवाउ ‎ (← दुवे | संपादन)\nसान ‎ (← दुवे | संपादन)\nकोपा ‎ (← दुवे | संपादन)\nस्टिग्मा ‎ (← दुवे | संपादन)\nहेटा ‎ (← दुवे | संपादन)\nशो ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/51?page=1", "date_download": "2019-07-16T10:09:09Z", "digest": "sha1:A4AOWSNMCOW2CHSC6YRGJNCAD6IW5SJC", "length": 15305, "nlines": 145, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राजकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.\nराज्य - हक्क - विकास आणि देश\nसध्या नितिश कुमारांचा मुद्दा - \"बिहारला विषेश दर्जा हा बिहारचा हक्कच आहे\" चर्चेत आहे. या मुद्यामागे असलेले राजकारण सर्वचजण जाणतात. पण हि एक धोक्याची घंटा वाटते आहे. भारतातले प्रादेशिक पक्ष, प्रत्येक राज्याच्या मागण्या आणि त्यासाठीचे होणारे केंद्र सरकार बरोबरचे सौदे जर असेच सुरु राहिले तर आपली देश हि संकल्पना लवकरच बदलत जाईल असे वाटते. या विषयाला धरुन अनेक प्रश्न समोर येतात. ते तसे जुनेच आहेत. पण सध्याच्या वातावरणाला जास्त अस्थिर बनवणारे आहेत. तुम्हाला काय वाटते\nबिहारला असा विषेश दर्जा द्यावा का\nअसे केल्यास अशी कोणती राज्य आहेत ज्यांना असा दर्जा देणे जास्त गरजेचे आहे\nअसिम त्रिवेदीला अटक झाल्यानंतर माध्यमांमधे बराच धुरळा उडाला. इतके दिवस असिम त्रिवेदी हा प्राणी कोण आहे हे बर्‍याच जणांना (मला तरी) माहितही नव्हते. माध्यमांमधुन नाव झळकू लागल्यावर कुतुहलाने ह्याची चित्रे शोधली. संविधानावर लघवी करणारा कसाब किंवा विधानसभेचे केलेले शौचकुप वगैरे चित्रे फारंच सुमार वाटली. त्यामधे ना कसला विनोद होता ना चित्रकारी. अर्थातच सुमार चित्रे काढतो म्हणून कुणाला अटक करू नये. ह्याला अटक झाली आणि त्यामुळे अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे ओघाने आलेच.\nपुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर ���्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.\nफेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.\nमला पडलेले काही प्रश्न –\nराज यांनी मोर्चा काढून काय साधले\nराज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख \"राज आणि पृथ्वीराज\" येथे वाचा -\nहातच्या काकणाला आरसा कशाला\nपुढील लेखन 'ई-सकाळ'मध्ये आत्ताच वाचले आणि अंगावर काटा उभा राहिला.\nअण्णा, काय केलंत हे\n३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले कीं अतीशय पूजनीय, साक्षात् त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्‍या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते त्या व्यक्तीने सार्‍या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला \"संभवामि युगे युगे\" असे अर्जुनाला सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.\nकाही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.\nत्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.\nसरकारी खर्चाने साहित्य संम्मेलने करावीत का\nलोकसत्ता व्यासपीठावर रंगलेल्या साहित्य मैफिलीत विविध साहित्यिकांनी साहित्य संमेलनाविषयी आपापली मते मांडली. त्याची बातमी लोकसत्तेत इथे वाचा -\nबातमीचा काही भाग खाली पहा -\nनातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:42:32Z", "digest": "sha1:QGKEYKNG6RMVDSRV5TQQFNJU2VS5J7JJ", "length": 3707, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रांजणगावदेवी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nरांजणगावच्या लिफ्ट योजना कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार–आ.बाळासाहेब मुरकुटे\nरांजणगावदेवी(वार्ताहर):–रांजणगावदेवी पाणी उपसा जलसिंचन योजनेचेे(लिफ्ट) थकीत कर्ज माफ व्हावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार बाळासाहेब...\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्��क्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/38-thousand-penalty-for-trader/185125.html", "date_download": "2019-07-16T11:26:10Z", "digest": "sha1:TOQ7G6JNAAM5B4QTVKXE5DG7R5TMY4QN", "length": 21715, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra प्लास्टिक वापरल्याप्रकरणी व्यापाऱ्यांना ३८ हजाराचा दंड", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\n���र्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nप्लास्टिक वापरल्याप्रकरणी व्यापाऱ्यांना ३८ हजाराचा दंड\n-शहरात दुकानांवर छापे, मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक जप्त\nअहमदनगर : राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी लागू केल्यानंतर ही बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापार्यांच्या विरोधात महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या नगर शहर व सावेडी प्रभाग कार्यालयाने बुधवारी शहरासह सावेडी उपनगरात विविध दुकानांवर छापे घालण्याची कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक जप्त करीत व्यापाऱ्यांना ३८ हजार रूपयांचा दंड केला आहे. मनपा ने प्लॅस्टिकच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केल्याने शहरातील व्यापार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने शहरात प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी कठोर कारवाईची मोहीम उघडली आहे. मनपाचे नगर शहर प्रभाग कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांच्या पथकाने शहरातील घासगल्ली, कापडबाजार, नेता सुभाष चौक या बाजारपेठेच्या परिसरात दुकानांवर छापे घातले. यावेळी बहुसंख्य दुकानांमध्ये प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून आले. पथकाने तब्बल ५० किलो प्लॅस्टिक जप्त करून दुकानदारांना ३० हजार २०० रूपयांचा दंड केला.तसेच सावेडी प्रभाग कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांच्या न���तृत्वाखालील पथकाने शहरातील सावेडी, नागापूर, बोल्हेगाव आदि परिसरात दुकानांमध्ये तपासणी मोहीम राबविली.\nयावेळी ३० किलो प्लॅस्टिक जप्त करून संबंधित दुकानदारांना ८ हजार ६०० रूपयांचा दंड करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी पुढील काळात ही कारवाई नियमितपणे सुरू राहाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nदुचाकी आदळून महिला जखमी\nबचत गटांच्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक\nदहा दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त करा : महापौर\nविमा कंपन्यांविरोधातशिवसेनेचा बुधवारी मोर्चा\nपंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:50:12Z", "digest": "sha1:SKCLONASD5L73F2GLQ2Q62VKBOFPXARI", "length": 3759, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आंतरराष्ट्रीय बाजार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - आंतरराष्ट्रीय बाजार\nसरकारने ठरवल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंतही कमी होऊ शकतात – चिदंबरम\nनवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असल्याने विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत असून, केंद्र सरकारने ठरवलं तर ते...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2019-07-16T10:23:18Z", "digest": "sha1:DDKOLRJCV36FPXZ47FBPQ4BU6GUHWFMA", "length": 3789, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रांतिवीर राजगुरू Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआय��े संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - क्रांतिवीर राजगुरू\nमहान क्रांतिकारक राजगुरु हे संघाचे स्वयंसेवक; संघाचा खळबळजनक दावा\nमुंबई: महान क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%8F-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:21:50Z", "digest": "sha1:FKUPGRQE434R7C4RSMN6QHDXHU4L2XHB", "length": 4503, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ. बी.ए. चोपडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - डॉ. बी.ए. चोपडे\nकुलगुरूंचा अनागोंदी कारभार; स्वतःच्या निवासस्थानावर लाखो रूपयांची उधळण\nऔरंगाबाद: विद्यापीठात शासकीय कामकाज विद्यापीठ कायद्यानुसार होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यपाल तथा कुलपती यांच्या��डे विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींनी...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला यावर्षीही होणार विलंब\nऔरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला यावर्षीही विलंब होणार आहे. मागील तीन वर्षांपासून केंद्रीय मनुष्यबळ...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-07-16T10:33:18Z", "digest": "sha1:TIY2D7P3OPCELCPVT35RX5JZLUMKUETS", "length": 3813, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नगर-मनमाड महामार्ग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - नगर-मनमाड महामार्ग\nलष्कराच्या फायरिंग रेंजकरिता जमीन न देण्याचा शेतक-यांचा निर्धार\nअहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावर खारेकर्जुने गावातील के.के.रेंज या भारतीय लष्कराच्या फायरिंग रेंजकरिता आता कोणत्याही प्रकारे जमीन न देण्याचा निर्धार शेतक-यांनी...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राज��नामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:51:23Z", "digest": "sha1:6TAGLP4GDBY3WEPV57IMNCPUAZDNGUUU", "length": 6395, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निलेश साळुंखे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - निलेश साळुंखे\nप्रो-कबड्डी लीग live updates : प्रशांत कुमार राय वर ७९ लाखांची बोली\nटीम महाराष्ट्र देशा- पहिल्या सत्रात प्रशांत कुमार रायला लॉटरी लागली असून त्याला उत्तर प्रदेशकडून ७९ लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तर...\nप्रो-कबड्डी लीग : विराज लांडगे दबंग दिल्लीच्या ताफ्यात\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डी लिलावात गुरुवारी विराज लांडगेला दबंग दिल्ली संघाने २५ लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. २५ वर्षीय पुणेकर...\nप्रो-कबड्डी लीग : दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा आज लिलाव\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या...\nप्रो कबड्डीच्या लिलावात अर्धा डझन खेळाडू करोडपती, मोनू गोयत सर्वात महागडा खेळाडू\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या...\nPro Kabaddi Season 6 Auction Live Updates: जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात यावेळी सर्वाधिक बोलीत कोटीचा आकडा पार होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी पाचव्या मोसमात नितीन तोमरला...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्���थमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2019-07-16T10:53:29Z", "digest": "sha1:FAZ3WQ2VF5NMEGVECON5GANYU3XXPZON", "length": 3854, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रभारी प्राचार्य एस. सी. आडवितोट Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - प्रभारी प्राचार्य एस. सी. आडवितोट\nसोलापूर : तीन वर्षासाठी खेडगीज परीक्षा केंद्र झाले रद्द, प्राचार्यासह तिघांना दीड लाखांचा दंड\nसोलापूर – अक्कलकोट येथील सी. बी. खेडगीज महाविद्यालय परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका फोडली गेल्याची वस्तुस्थिती विविध चौकशी समितीने विद्यापीठासमोर मांडली...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T11:01:31Z", "digest": "sha1:B7KDYKECO32O5BFN5IOUCSAY3E3XDBZW", "length": 5272, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रत्नागिरी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहे���.\n► रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे‎ (३ क, ६२ प)\n► रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या‎ (३ प)\n► रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके‎ (३ क, ९ प)\n► रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रत्नागिरीचे खासदार‎ (१ प)\n► रत्‍नागिरी‎ (१ क, २६ प)\n► रायगड (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रत्‍नागिरी जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (३ प)\n► रत्नागिरी जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (६ प)\n\"रत्नागिरी जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nकातळ खोद शिल्प (चित्र)\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-16T10:41:17Z", "digest": "sha1:WTMUYJOHHMFSPQKJCXGXDIJLDEPHCFMI", "length": 8871, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन.. | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे: भारतीय सैन्य दलाने सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्याना कंठस्नान घातले होते. या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमीत्ताने सामान्य नागरिकांना भारतीय सैन्याची जवळून ओळख व्हावी, यासाठी सैन्य दलातर्फे भारतीय शस्त्रांचे प्रदर्शन लष्कर भागीतल गोळीबार मैदान येथे भरविण्यात आले आहे.\nया प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळला. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रांची माहिती घेतली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका; थरार कॅमेऱ्यात कैद\nविहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान\nकोंढवा दुर्घटना: आर्किटेकचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला\nपुणे लीग कबड्डी स्पर्धेस 18 जुलैपासून प्रारंभ\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी\nदाभोलकर प्रकरण : ऍड. संजीव पुनाळेकर यांना जामीन\n..तब्बल 9 तास बंद होते फेसबूक, व्हॉट्‌सऍप आणि इंस्टाग्राम\nचारचाकीत जळालेल्या अ���स्थेत सापडले दोघांचे मृतदेह\nपुण्यात क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणार्‍या चौघांना अटक\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T10:25:01Z", "digest": "sha1:SFTEA5QUAHXUMT3IBZIWNJOW7IIIZTZY", "length": 3814, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nTag - अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर\n पहा सुप्रिया सुळे आणि स्मृती इराणींची फुगडी\nटीम महाराष्ट��र देशा : राजकारणापलीकडे मैत्री जपणाऱ्या महिला खासदारांचा एक व्हिडीओ केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:21:14Z", "digest": "sha1:5FVRHNI6IF3DTT6RCOO6FXAK7GZE7B3E", "length": 3834, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "असं के.पलानीस्वामी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - असं के.पलानीस्वामी\nविंग कमांडर अभिनंदन यांना परम वीर चक्र पुरस्कार द्या, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना परम वीर चक्र पुरस्कार देण्यात यावा,अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T10:22:07Z", "digest": "sha1:6YYTAW27K5TEKUQPGKTDKYSZ7POYHRHY", "length": 3868, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह नगरसेवक देवेन्द्र कोठे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह नगरसेवक देवेन्द्र कोठे\nनरेंद्र मोदी यांच्याच हातात देश सुरक्षित – रावसाहेब दानवे\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) – आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-16T10:57:50Z", "digest": "sha1:UEYA6XRIDPH7VZ6444Q5HL52WC7BEBUN", "length": 3829, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चं��्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nTag - प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी\nप्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ\nमुंबई : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या 80 टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे...\nसुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE-swaraj/", "date_download": "2019-07-16T10:29:01Z", "digest": "sha1:EF3DNNKR4ETCQGARPG27PR4STLC3UYT2", "length": 3806, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुषमा swaraj Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपवारांना हवी आहे एअर स्ट्राईकमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावासकट यादी\nटीम महाराष्ट्र देशा- एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरून सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा देणारे राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर आपला...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हा��ा अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T10:03:44Z", "digest": "sha1:22W2CZTL3BUVJ4K7XFQCITYKHQV7LQ5J", "length": 3997, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विनोद मेहरा - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ फेब्रुवारी, १९४५ (1945-02-13)\n३० ऑक्टोबर, १९९० (वय ४५)\nअभिनेता, दिग्दर्शक व निर्माता\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९४५ मधील जन्म\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/51?page=4", "date_download": "2019-07-16T10:01:11Z", "digest": "sha1:3VTOEDDBUJJBPXVMEBPI3RHH74WXAJAX", "length": 13042, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राजकारण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारताचा इतका उदो-उदो नको करायला\nअनुवादः सुधीर काळे, जकार्ता\nया इंग्रजीत लिहिलेल्या मूळ लेखाचे लेखक आहेत (पाकिस्तानी) पंजाबच्या विधानसभेचे आमदार अयाज अमीर. या लेखात त्यांनी असे काही विचार मांडले आहेत, की अशा राजकारण्यांनी जर लष्कराला काबूत ठेवले तर आज ना उद्या भारत-पाकिस्तानातील तेढ पूर्ण नाहीशी झाली नाही, तरी नक्कीच कमी होईल असा विश्वास वाटू लागतो. आपल्या दोन राष्ट्रांत अविश्वासाची भावना खोलवर आहे याची अमीरसाहेबांना जाणीव आहे. पण आपले प्रश्न वाटाघाटीच्याच मार्गानी सोडवायला हवेत हेही ते ठासून मांडतात. आधी माजी पंतप्रधानांचे असेच वक्तव्य माझ्या वाचनात आले होतेच. त्याच्या पाठोपाठ हा सकारात्मक लेख आज वाचनात आला. म्हणून मी त्या लेखाचा अनुवाद करून त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.\nभोळेपणाला बळी न पडता दोन्ही बाजूंनी डोळसपणे वाटाघाटी केल्यास, आपल्यातले जुने ��ंटे सुटण्याच्या मार्गाला लागतील असे वाटू लागते. मागे मी एका लेखात लिहिले होते, की पाकिस्तानशी हस्तांदोलन करून झाल्यावर आपल्या हाताची पाची बोटे जागेवर आहेत ना एक-दोन बोटे कमी झालेली नाहीत ना एक-दोन बोटे कमी झालेली नाहीत ना याची खात्री जरूर करून घ्यावी. पण हस्तांदोलन करताना कच खाऊ नये याची खात्री जरूर करून घ्यावी. पण हस्तांदोलन करताना कच खाऊ नये अयाज अमीर यांचा मूळ लेख http://tinyurl.com/6vvmoh5 इथे वाचता येईल.\nमानवाधिकारांना वंचित झालेली बलुचिस्तानची जनता\nमानवाधिकारांना वंचित झालेली बलुचिस्तानची जनता\nमूळ लेखक: श्री. मलिक सिराज अकबर, अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)\n\"प्रत्येक हरवलेल्या माणूसाला मी माझा मुलगाच मानतो\" असे अब्दुल कादिर बलूच नेहमी म्हणतात त्यांचा मुलगा जलील रेकी बेपत्ता झाला होता व तब्बल अडीच वर्षानंतर अलीकडेच तो मृतावस्थेत सापडला.\nमाझे एक जवळचे नातलग मोठे सरकारी अधिकारी होते. आपल्या कार्यकालातील अखेरीच्या काही वर्षात त्यांची मुंबईला अतिशय वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून नेमणूक झालेली होती.\nकिरकोळ विक्रीमध्ये बड्या कंपन्यांचा शिरकाव\nखाद्यपेये, धान्ये, भाजीपाला, या सारख्या उपभोग्य, ग्राहकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री केवळ छोट्या व्यापार्‍यांच्या आणि भारतीय कंपन्यांच्याच हातात असावी की त्यात परदेशी बड्या कंपन्यांना शिरकाव करू द्यावा या गेली\nब्रिटिशांच्या काळात युरोपियन, पारशी, हिंदू आणि मुसलमान अशा मुंबईतील चार जिमखान्यांत चतुरंगी सामने खेळले जात असे मी माझ्या वडिलांकडून ऐकले होते. सध्या इस्लामाबाद येथे चाललेला जरदारी, गिलानी, कयानी आणि पाशा यांच्यातला चतुरंगी सामना चांगलाच रंगला आहे पण त्यात हरले कोण सध्यातरी ’Retired Hurt’ खेळाडू हुसेन हक्कानी\nअजमल कसाबचं काय केलं\nअजमल कसाबचं काय केलं\nपरकीय शक्तींचा जास्त प्रमाणात शिरकाव\nचर्चाविषय सुरू करण्यापूर्वी एक घटनाक्रम समोर मांडतो:\n-- २० जुलै २०१०: हिलरी बाईंचे वक्तव्य \"न्युक्लियर लायाबिलीटी शिल्लक असली तरी भारताशी संबंध हितकारकच\"\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nलेखक (अनुवाद) - सुधीर काळे, जकार्ता\nदूरगामी परिणाम असणार्‍या ट्युनीशियामधील निवडणुका संपून बरेच दिवस झाले आणि आता लक्ष इतरत्र द्यायची वेळ आली आहे. त्यात काळजाचा थरकाप उडविणारी गद्दाफीची निर्घृण हत्त्या, तुर्कस्तानमधला भूकंप आणि युरोपवरील आर्थिक संकट यांचा समावेश होतो. पण ट्युनीशियामधील निवडणुकांचा प्रभाव मात्र निःसंशयपणे त्या देशाच्या सीमांच्या पलीकडेही पडणार आहे.\n'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच\n[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा \"फाता\"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).\nउद्या त्यांचा विजय होऊन त्यांनी जर पाकिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तर ते त्यांचे डावपेच भारताविरुद्धही वापरतील. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असणे हितावह आहे. हाच या लेखाचा उद्देश].\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/sarfaraz-ahmad-for-pak-pm-imran-khan2/", "date_download": "2019-07-16T10:08:56Z", "digest": "sha1:DPMQLY5L4OUWDUSZ4H2BHVS7IY6RJLQA", "length": 13070, "nlines": 110, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "तसं झालं तर सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान होईल. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरा���ाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome तात्काळ तसं झालं तर सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.\nतसं झालं तर सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.\nकाल पाकिस्तान न्यूझीलंड वर्ल्डकप मॅच झाली. न्यूझीलंड या वर्ल्ड कप मध्ये एक पण मॅच न हरता सुपरफॉर्ममध्ये होती तर पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये बराच खराब खेळ करत होती. भारताविरुद्ध सामना हरल्यावर तर तिथल्या पब्लिकने सगळे टीव्ही फोडून टाकले होते. पण अशाच या गण्डक्या पाक टीमने न्यूझीलंडला ६ विकेटने धूळ चारली आणि सगळ्यानाच धक्का दिला.\nहा चमत्कार घडला तरी कसा खरोखरच यामागे काही जादू आहे काय\nयंदाचा पाकिस्तानचा वर्ल्डकपचा प्रवास आणि १९९२ चा प्रवास अगदी सेम सुरु आहे. तेव्हा प्रमाणे यावेळी सुद्धा राउंड रॉबिनमध्ये सामने सुरु आहेत. त्यावेळी प्रमाणे यावेळी देखील पाकने पहिली मॅच हरली, दुसरी मॅच जिंकली. अगदी तेव्हा प्रमाणेचं यावेळी देखील त्यांची तिसरी मॅच पावसामुळे रद्द झाली, चौथी मॅच ते हरले., पाचवी हरले. पण सहावी आफ्रिकेविरुद्धची मॅच ते जिंकले आणि याच क्रमाने सातवी मॅच सुद्धा ते जिंकलेत.\nआता याला योगायोग म्हणावा की आणखी काही पण पाकिस्तानमधले क्रिकेट फन्स अल्ला १९९२ची जादू रिपीट करतोय असं समजूत करून घेऊन खुश आहेत. बघू आता खरोखर तसच होतंय का ते.\nसध्या एक ट्विट व्हायरल होतंय. खुद्द भारताचे इंग्लिश तज्ञ खेळमुलगा(इंग्लिश मध्ये अर्थ पाहावा) शशी थरूर यांनी काल दुपारी रीट्विट केले होते.\nशशी थरूर यांचं म्हणण आहे की असेच योगायोग होत राहिले तर पाकिस्तान २०१९चा वर्ल्डकप तर जिंकेल पण अजून २६ वर्षांनी इम्रान खान प्रमाणे सर्फराज अहमद पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल.\nकालची मॅच झाल्यावर फक्त पाकिस्तान भारतचं नव्हे तर जगभर हा जोक व्हायरल होतोय.\nआता म्हणल तर हा एक जोकच. किती जरी नाही म्हटल तरी इम्रान खान आणि सर्फराजची तुलना होऊ शकत नाही. इम्रान खान खेळत असताना आणि रिटायर झाल्यावरही जेव्हढा पॉप्युलर होता त्याच्या २%टक्के सुद्धा कोण सर्फराजला ओळखत नाहीत.\nइम्रान खान उंच तगडा देखणा म्हणून सुद्धा भारत पाकिस्तानच्या मुलीमध्ये फेमस आहे. सर्फराज आपल्या गंडलेल्या पत्रकार परिषदा,सुटलेलं पोट, आळस देतानाचे मिम्ससाठी फेमस आहे.\nसगळ्यात महत्वाच म्हणजे इम्रान खान हुशार आहे, धूर्त आहे. इम्रान खानकडे राजकारण���त यशस्वी होण्यासाठीचे सगळे गुण आहेत. तो ऑक्सफर्डमध्ये शिकलाय. बिचाऱ्या सर्फराज कडे राजकारण करण्याची लबाडी देखील नाही आणि ऑक्सफर्डसुद्धा म्हणायला येत नाही.\nपण म्हणतात न क्रिकेट आणि राजकारण यात काहीही होऊ शकत. चमत्कार घडेल, पाकिस्तान वर्ल्डकप जिंकेल, सर्फराज पंतप्रधान पण होईल. पंतप्रधान होण्यासाठी इंग्लिश यायलाच पाहिजे असे नाही. असे बरेच उदाहरण आपल्या आसपास आहेत.\nबघू खरोखर सर्फराज चा आंबा पडतोय का ते.\nहे ही वाच भिडू.\nमॅचच्या दरम्यान पाऊस मदतीला आला आणि पाकिस्तानने १९९२चा वर्ल्ड कप जिंकला.\nआणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.\nझीनत अमान मुळे इम्रान खानची एकाग्रता भंग झाली आणि पाकिस्तान हरला.\nया खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय\nPrevious articleपोराच्या लग्नावेळी सलीम खानला मौलवीच्या शिव्या खाव्या लागल्या होत्या.\nNext articleमहाराष्ट्राचा कबीर सिंग : डॉ. श्रीराम लागू\nनदालला हरवून फेडररने अकरा वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला आहे.\nअझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते\nत्यादिवशी इंग्लंडमध्ये एका भूरट्याने सिद्धू आणि गांगुलीच्या डोक्यावर बंदुक रोखली होती.\nसियाचीन हिरो हनुमंथप्पांच्या पत्नीला सरकारने अजून नोकरी देखील दिलेली नाही…\nद. कोरियाचा हा प्लेयर भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.\nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/7-accused-cleared-in-stamp-paper-scam-case-6002377.html", "date_download": "2019-07-16T10:25:54Z", "digest": "sha1:NE2RZBWASNM46LPHQSMRA3UPRH6QTFOK", "length": 10366, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 Accused Cleared In Stamp Paper Scam Case | 32 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात 7 आरोपी निर्दोष मुक्त, आरोप सिद्धतेत सीबीआय अपयशी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n32 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात 7 आरोपी निर्दोष मुक्त, आरोप सिद्धतेत सीबीआय अपयशी\nघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची अखेर मृत्यूनेच केली 'सुटका'\nनाशिक - कथित ३२ हजार कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) सात कर्मचाऱ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा २०१७ मध्येच मृत्यू झाल्यामुळे त्यासंदर्भात निकाल दिला गेला नाही.\nनाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या रेल्वे वॅगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्प गायब करण्यात आले होते. या प्रकरणात अब्दुल करीम तेलगीसह ७ अारपीएफ अधिकाऱ्यांवर आरोप हाेते. जवळपास १४ वर्ष चाललेल्या खटल्यात ४९ साक्षीदार, पुरावे सादर करण्यात अाले. मात्र, सीबीअायच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यामुळे न्यायालयाने सातही आरोपी कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.\nघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची अखेर मृत्यूनेच केली 'सुटका'\nहे होते आरोपी : सीबीआयने तेलगीसह आरपीएफचे रामभाऊ पवार, बिरजी किशोर तिवारी, विलासचंद्र जोशी, प्रमोद ढाके, मोहंमद सरवार, विलास मोरे आणि ज्ञानदेव वारके यांच्याविरुद्ध २५ ऑगस्ट २००४ मध्ये दोषारोपपत्र सादर केले. ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये आरोप निश्चित झाले.\nतेलगीच्या मृत्यूनंतर पत्नी शाहिदाने त्याची मालमत्ता सरकारजमा करण्याचा विशेष अर्ज कोर्टाकडे केला होता.काही प्रकरणांत पत्नीलाही आरोपी करण्यात आले होते.\n२०१७ मध्ये कैदेतच मृत्यू\nतेलगीला प्रकरणातील विविध गुन्ह्यांत एकूण ३० वर्षांची शिक्षा आणि २०२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. तो बंगळुरूच्या तुरुंगात शिक्षे भोगत असताना मेनिनजायटिस आजाराने तेलगीचा २६ ऑक्टोबर २०१७ राेजी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.\nस्टॅम्पपेपर चोरले, भंगारातील मशिनवर छापून विकले\nआरोपांनुसार, तेलगीने आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कोरे स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनमधून गायब केले. नंतर भंगारातून स्क्रॅप मशीन विकत घेतले. त्यावर कोट्यवधींचे बनावट मुद्रांक छापले. सुमारे ४०० एजंटमार्फत बँका, विमा कंपनी, ब्रोकरेज फर्म, बड्या उद्योगपतींना हे मुद्रांक विकले. याप्रकरणात बऱ्याच मंत्र्यांसह बड्या नेत्यांची नावे आली होती.\nया प्रकरणामध्ये 'अॅबेट' लागू\nविधिज्ञांनुसार, खटला सुरू असताना अाराेपी मृत झाल्यास त्याच्याशी संबधित पुढील निर्णय हाेत नसताे. कायद्याच्या भाषेत त्यास अॅबेट (abate) असे म्हटले जाते. तेलगीचा शिक्षेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातही 'अॅबेट' लागू झाल्याचे आरोपींचे वकील अँड ए���. वाय. काळे यांनीही स्पष्ट केले.\nवंचित आघाडी, राज ठाकरे यांच्यासारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन\nआईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज\nमातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hamidia-hospital-doctors-pulled-out-the-pins-in-lung-through-bronchoscopy-1560686473.html", "date_download": "2019-07-16T10:38:32Z", "digest": "sha1:JIUNVSVLERXKOXKAV5F7SCYTJ5TPBJT5", "length": 9826, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hamidia Hospital doctors pulled out the pins in lung through bronchoscopy | दातात धरून ठेवली होती हिजाब पिन, शिंक येताच गेली फुफ्फुसात; 6 दिवसांनी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदातात धरून ठेवली होती हिजाब पिन, शिंक येताच गेली फुफ्फुसात; 6 दिवसांनी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश\nहमीदिया रूग्णालयात तज्ज्ञांनी 6 दिवसांनंतर ब्रॉन्कोस्कॉपीद्वारे पिन बाहेर काढली\nभोपाळ (मध्यप्रदेश) - येथील एका 9 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानीच्या पोटात हिजाबला लावायची पिन अडकली. सानिया जमील अहमद असे या विद्यार्थिनीचे असून ती आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी तयार होत होती. यादम्यान एक हिजाब पिन तिने तोंडात दाबून ठेवली होती. पण शिंक आल्यामुळे तोंडात असलेली पिन सरळ फुफ्फुसात जाऊन अडकली. त्यामुळे नातेवाईकांनी सानियाला उपचारासाठी अनेक रूग्णालयात घेऊन गेले पण कठीण ऑपरेशन असल्यामुळे सर्व डॉक्टरांनी नकार दिला.\nविदिशातील रहिवासी असणारी सानिया जमील अहमद 9 जूनला रात्री नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी बुरखा घालत असताना तिने हिजाब पिन दातांमध्ये दाबुन ठेवली होती. पण अचानक शिंक आल्यामुळे पिन श्वासनलिकेद्वारे खाली फुफ्फूसात गेली. हमीदिया रूग्णालयातील डॉक्टरांनी तिचा एक्सरे केल्यानंतर सत्य समोर आले. त्यामुळे डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कॉपीद्वारे पिन बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.\n2.5 सेंटीमीटर लांबीची पिन\nहमीदिया रूग्ण्यालयाचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. यशवीर जेके यांनी सांगितले की, ही पिन सुमारे 2.5 सेंटीमीटर लांबीची होती. रूग्णाची श्वासनलिका लहान असल्याम���ळे ऑपरेशन करणे कठिण झाले होते. त्यामुळे पल्मोनरी विभागाचे तज्ज्ञ डॉ. पराग शर्मा यांची मदत घेण्यात आली.\nब्रॉन्कोस्कॉपी तंत्रज्ञानाद्वारे श्वसनमार्गाच्या अंतर्गत भागात येणाऱ्या समस्या तपासल्या जातात. यासाठी ऑप्टीक फायबरला तोंड किंवा नाकाच्या नलिकेत सोडले जाते. येथून हे फायबर श्वासनलिकेत जाते. यामध्ये एक कॅमेराही लावण्यात आलेले असतो.\nमुलीच्या जीवाला होता धोका\nहमीदिया रूग्णालयाचे डॉ. परागनुसार, सानियाची तपासणी केल्यानंतर समजले की, पिन तिच्या श्वासनलिकेच्या खाली फुफ्फूसाच्या तिसऱ्या भागात अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे ब्रॉन्कोस्कॉपी ऑपरेशन करून पिन काढण्यात आली. पण जर पिन काढली नसती, तर मुलीच्या जीवाला धोका झाला असता.\nदीड तास सुरू होते ऑपरेशन\nऑपरेशन अत्यंत कठीण असल्यामुळे नातेवाईकांनी खासगी रूग्णालयात दाखल केले. पण खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे मुलीला हमीदिया रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी हे कठीण ऑपरेशन करून तिचा जीव वाजवला. तसेच, हे ऑपरेशन करण्यास दीड तास लागले होते.\n41 वर्षांनंतर संपला 20 रुपयांच्या चोरीचा खटला, 1978 मध्ये केला होता आरोप\nराम मंदिर निर्माण झाले नाही तर माेदी सरकारला संत समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार : काॅम्प्युटरबाबा\nअहमदाबादच्या अॅम्युझमेंट पार्कमध्ये झुलता पाळणा तुटला; ६० फुटांच्या उंचीवरून ३१ लोक पडले, २ ठार, ४१ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2016/02/blog-post_29.html", "date_download": "2019-07-16T10:32:10Z", "digest": "sha1:EBVS4PGXH6C5XGB5HAFHPRVVPG3Q53YF", "length": 22409, "nlines": 70, "source_domain": "www.berkya.com", "title": "एस.एम.देशमुख यांच्यापुढील आव्हाने ! ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nसोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६\n७:१० म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमराठी पत्रकार परिषदेसंदर्भातील एक पोस्ट व्हॉटस् गु्रपवर फिरत आहेत.नवे अध्यक्ष एस.एम.देशमुख हे याची दखल घेवून योग्य तो निर्णय घेतील,अशी अपेक्षा व्यक्त होतोय..\nकाय आहे ही पोस्ट वाचा...\nमराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.१९३९ साली स्थापन झालेल्या या संस्थेला ७७ वर्षे पुर्ण झाली आहेत.काकासाहेब लिमये हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते,आता एस.एम.देशमुख आहेत.एस.एम.यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.\nराज्यातील ३४ जिल्ह्यात ही संस्था कार्यरत आहे.जवळपास आठ हजार सभासद आहेत.या संस्थेचे पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आल आहेत.आता हे नवे पदाधिकारी काही ठोस निर्णय घेणार का,याकडे संबंध महाराष्ट्रातील पत्रकारांचे लक्��� वेधले आहे.\nपुर्वी पत्रकारांची एकच संस्था होती,ती म्हणजे मराठी पत्रकार परिषद.मुंबई मराठी पत्रकार संघ वेगळा झाला आणि त्यांनी परिषदेपासून फारकत घेवून जागा बळकावली.त्यानंतर आज जे ३४ जिल्ह्यात जे पत्रकार भवन उभे आहेत,त्यावर अनेकांनी कब्जा केलेला आहे.तेथे काही पत्रकार संस्थानिक होवून बसले आहेत.\nआपल्या मर्जीतील पत्रकारांना लिमिटेड सभासद करायचे,मग ते ऑफीसमध्ये शिपाई काम करत असेल तरी तो सभासद आणि जे खरोखरच पत्रकार आहेत,त्यांना सभासभापासून वंचित ठेवायचे हा त्यांचा डाव.हा डाव गेली अनेक वर्षे खेळला जातोय.एक तर निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि घेतले तर तेच ते पदाधिकारी निवडून येतात,त्यामुळे परिषदेपासून अनेकजण दुरावले असून,त्यांना पुन्हा परिषदेत आणण्याची जबाबदारी नव्या पदाधिका-यांची आहे.\nअनेक जिल्हा संघाच्या निवडणुका नाहीत.त्यांना आजपर्यंत कोणी जाब विचारला नाही किंवा विचारला तर बेकिंमत देण्यात आली.त्यामुळे राजकीय लोकांना नावे ठेवणारे पत्रकारच स्वत: संस्थानिक होवून बसले आहेत.\nरत्नागिरी,सोलापूर,उस्मानाबादमध्ये नेमके हेच घडतय.सोलापूरमध्ये मराठी पत्रकार परिषद विशिष्ठ लोकांच्या ताब्यात आहे,त्यामुळे तेथे श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जोमाने सुरू आहे.\nउस्मानाबादमध्ये एका चौकडीने धुमाकूळ मांडलेला आहे.पत्रकार संघाची डबल मजली इमारत अस्तीत्वात असताना,शासनाकडे पत्रकार भवन अपुरे पडते म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून दहा लाख रूपये मंजूर करण्यात आले.त्यांनी तातडीने दोन लाख रूपये दिले.त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी तक्रार केल्यानंतर आठ लाख रूपये आले नाहीत.त्यावेळी अध्यक्ष असलेले राजेंद्र बहिरे यांनी मुख्यमंत्र्याकडून आलेल्या दोन लाख रूपयात सांजा रोडवर अर्धा एकर जमिन घेतली.या जमिनीचे बाजारमुल्य आता दोन कोटी आहे.त्यानंतर धनंजय रणदिवे यांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून हार्ट ऑफ सिटी जागेत (आकाशवाणी समोर आणि स्त्री रूग्णालयाच्या बाजूला ) सहा हजार स्वेअर फुट भूखंड घेतला.त्यावर डबल मजली इमारत बांधण्यासाठी सांजा रोडवरील अर्धा एकर जमिन विकण्याचा डाव विद्यमान पदाधिका-यांनी रचला होता.दोन कोटीचा भुखंड व्यवहार ४० लाख विक्री दाखवून बाकीचे १ कोटी ६० ल��ख रूपये चौघात वाटून घेण्याचे प्रयत्न सुरू होते.भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा डाव राजेंद्र बहिरे आणि भारत गजेंद्रगडकर यांनी उधळून लावला.तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी या जमिन विक्रीस तातडीने स्थगिती दिली होती.त्यामुळे ही दोन कोटीची जमिन वाचली.\nआता गंमत अशी झाली आहे की,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची नोंदणीच राजेंद्र बहिरे यांनी केली आहे.हा संघ पुर्वी नोंदणीकृत नव्हता,तो मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न होंता.मराठी पत्रकार परिषदेच्या कागदपत्रावर त्यांना पत्रकार भवन,भुखंड,जागा मिळाली आहे,परंतु त्यांनी परिषदेलाच कोलण्याचे काम केले.त्यांनी परिषदेच्या नियम आणि अटीचे अनुपालन केलेले नाही.नव्या पदाधिका-यांची मुदत जून २०१५ मध्येच संपली आहे.जर निवडणुका घेतल्या नाहीत तर संघ आपोआप बरखास्त होतो,असे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या घटनेत लिहिले आहे.तरीही या नोदणी नसलेल्या या संघाचा कारभार सुरू आहे.बँकेत दहा ते बारा लाखाच्या ठेवी आहेत.त्या ठेवीही थातूरमाथूर खरेदी दाखवून खर्च केल्या जात आहेत.संघाचा खालचा मजला पुण्यनगरीस देण्यास आला आहे.त्याचे भाडे कुठे जाते,हा एक प्रश्न आहे.गावकरी रेडा स्वत:च्या चुका झाकण्यासाठी टकलू हैवाण आणि बांग्याच्या सल्लाने कारभार हाकतोय.\nयांच्या या भ्रष्ट कारभारामुळे पत्रकारांचा एक मोठा गट वेगळा झालेला आहे.उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ नोंदणी करण्यात आलेला आहे.त्याचे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी,अनंत अडसूळ नंतर आता महेश पोतदार आहेत.\nएक तर उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची नोंदणी राजेंद्र बहिरे यांच्याकडे आहे.परिषदेला हे पदाधिकारी कोलतात.निवडणुका नाहीत.तेव्हा संघ आपोआप बरखास्त झालेला आहे.तेव्हा सरळ सध्या असलेला संघ बरखास्त करून मराठी पत्रकार परिषदेचे प्रशासकीस मंडळ तातडीने नियुक्त करावे.तरच आमच्यासारख्या पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेचे सभासद होता येईल आणि पारदर्शक कारभार होईल.\nएस.एम.साहेब,या सर्व कारभाराची चौकशी करणार का संघ बरखास्त करणार का संघ बरखास्त करणार का याचे उत्तर देणार का \nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2015/01/blog-post_28.html", "date_download": "2019-07-16T10:15:56Z", "digest": "sha1:WPT7J5H5W566LZS6YWR2DTRPTFU7I455", "length": 30517, "nlines": 73, "source_domain": "www.berkya.com", "title": "राज्य शासनाचे उत्कृष्ट ���त्रकारिता पुरस्कार जाहीर ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nबुधवार, २८ जानेवारी, २०१५\nराज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर\n८:३९ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nलोकमान्य ��िळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार\nलक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर यांना जाहीर\nमुंबई : राज्य शासनाचे लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी, श्री.विजय विश्वनाथ कुवळेकर तसेच श्री. दिनकर केशव रायकर यांना देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा आज केली . यासोबतच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत.\nपुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे होणार आहे.\nलोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार\n2011 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै.तरुण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यन्त काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमतंक,गोवादूत,मुंबई तरुण भारत,जळगाव तरुण भारत मध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 45 वर्षाहून अधिक काळ अनुभव असलेले श्री जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे.\n2012 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.विजय विश्वनाथ कुवळेकर यांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई तसेच संपादक सकाळ, कोल्हापूर अशी जबाबदारी सांभाळली आहे. 33 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले श्री.कुवळेकर यांना जीवनगौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत.\n2013 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.दिनकर केशव रायकर हे सध्या दै. लोकमतचे समूह संपादक आहेत. त्यांनी इंडीयन एक्सप्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक, दै. लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना 50 वर्षांचा पत्रकारितेतला अनुभव असून पुढारीकार ग.गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nवर्ष 2011,2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील ज���हीर करण्यात आले असून विजेत्यांना रोख पारितोषकाबरोबरच मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येईल.\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2011\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दै. झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी असलेल्या शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) दै.लोकमत समाचारचे, जळगांव प्रतिनिधी श्री.मुकेश रामकिशोर शर्मा यांना (41 हजार रुपये); यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथील उपसंपादक, श्री. इरशाद लतिफ बागवान यांना (41 हजार रुपये); पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई ब्युरो चीफ, श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै.सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार श्री.भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये); दादासाहेब पोतनीस पुरस्कार,नाशिक विभाग, दै.लोकसत्ताच्या,नाशिक प्रतिनिधी, श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये,यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी (पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), दिव्य मराठी, औरंगाबादचे विशेष प्रतिनिधी श्री.रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, ठाणे येथे महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार,पुणे विभाग, श्री.गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन,(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार,कोकण विभाग, दै.लोकमतचे, रत्नागिरी तालुका प्रतिनिधी,श्री. शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग,अकोला येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक, श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,नागपूर विभाग,दै.लोकमतचे, नागपूर येथील उपसंपादक श्री.मिलिंद किर्ती यांना (41 हजार रुपये).\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2012\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातम��दार, श्री.म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथे दै.सकाळ टाइम्सचे विशेष प्रतिनिधी, श्री.शाश्वत गुप्ता रे, (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), हिंगोली येथील दै.भास्करचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट, (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै.इन्कलाबचे मुंबई येथील पत्रकार श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन, (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी)(मा. व ज.), सांगली येथील माहिती अधिकारी, श्री.सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ, श्री.मनोज प्रभाकर लेले, (41 हजार रुपये), तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील दै.प्रहारचे छायाचित्रकार, श्री.अतुल मोहन मळेकर, (41 हजार रुपये), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार, श्री.नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये)\nदादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि श्री.नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, मुंबई येथील येथे दै.लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी श्री.जमीर दाऊद काझी, (41 हजार रुपये),नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील,वार्ताहर, दै.लोकमत, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव, श्री.रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै.ॲग्रोवनचे बातमीदार,श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, बुलडाणा येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक, श्री.सचिन बलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री.चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार र���पये),\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2013\nबाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी, श्री. रामचंद्र विठ्ठल देठे यांना (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे श्री.सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये)\nदादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँन्डंट, लोकसत्ता, नाशिक, (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, (41 हजार रुपये), मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी श्री. संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग,श्री. संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, श्रीमती जान्हवी सराटे, प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील येथे दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी, श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर, यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे उपसंपादक श्री.चंद्रशेखर गिरडकर यांना (41 हजार रुपये)\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्म�� यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/author/khambe/", "date_download": "2019-07-16T11:04:24Z", "digest": "sha1:LNOOJOF6YP77UXOS556G5CJYHDLZPCYA", "length": 4882, "nlines": 87, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "भिडू इंद्रजीत खांबे, Author at BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome Authors Posts by भिडू इंद्रजीत खांबे\nया फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं \nभिडू इंद्रजीत खांबे - May 24, 2018\nभिडू इंद्रजीत खांबे - May 16, 2018\nभिडू इंद्रजीत खांबे - May 9, 2018\nभिडू इंद्रजीत खांबे - May 2, 2018\nगॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…\nभिडू इंद्रजीत खांबे - April 25, 2018\nभिडू इंद्रजीत खांबे - March 15, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/mumbai-villianhornbe0001/", "date_download": "2019-07-16T10:43:43Z", "digest": "sha1:MQRSFI3A3G7V7WJRS5VPEBYBGY27RDWV", "length": 18664, "nlines": 116, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "ब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन \"मुंबई\" जन्माला घातली. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन आपलं घरदार ब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई”...\nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.\nइंग्रजांच्या ताब्यात हुंडा म्हणून मुंबई आलं. हुंड्यात मुंबई देवून लग्नानंतर नाय होय करणाऱ्या पोर्तुगिजांची गोष्ट आपण पहिलाच सांगितलेली आहे. ती तुम्ही इथ वाचू शकताच. तर आत्ताचा इतिहास मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आल्यापासून सुरू करु.\nसाल होतं १६७१-७२ इस्ट इंडिया कंपनीने जेराल्ड ऑन्जियर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं. आधुनिक मुंबईचा पाया घालण्याच श्रेय अनेकजण याच गव्हर्नरला देत असतात. मुंबईच्या टेकड्या फोडून मुंबई एकत्र जोडायला पाहीजे अस समजलेला हा पहिला माणूस. त्याने ब्रिटनला तसा प्रस्ताव पाठवलेला होता. पण टेकड्या फोडून कशाला पैसा गुंतवायचा म्हणून इस्ट इंडिया कंपनीकडून त्या फाईलला कचऱ्याची पेटी दाखवण्यात आली होती.\nत्यानंतर ठिक शंभर वर्षांनी मुंबईचा गव्हर्नर म्हणून विलियम हॉर्नबी याची नियुक्ती झाली. या माणसाने मुंबईच्या सात टेकड्या फोडून एकसंध मुंबई जोडण्याची योजना आखली, ती अंमलात देखील आणली.\nसध्या मुंबईतला पाऊस पाहून मुंबईची नेहमी तुंबई का होते हे सांगणारा भौगोलिक इतिहास मांडण्यात येत आहे. म्हणूनच मुंबई तयार करण्याचा हा भल्लामोठ्ठा इतिहास खास तुमच्यासाठी मांडत आहोत.\nसुरवात होते ती १७७१ सालापासून…\nविलियम हॉर्नबी हा मुंबईचा गव्हर्नर होता. त्या काळात मुंबई नेमकी कशी होती तर मुंबईत सात बेट होते. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, वरळी, माहिम, परळ आणि माझगाव.\nवरचा जो भाग लाल दिसतोय तो भाग दलदलीचा. भरतीच्या काळात तिथ पाणी असायचं आणि ओहोटीच्या काळात तिथं चिखल आणि दलदल होती. सात टेकड्या सोडल्या तर लाल दिसणारा संपुर्ण भाग जास्तकरून पाण्याखालीच होता. परिणामी या बेटावरुन त्या बेटावर संपर्क साधण्यासाठी बोटींचा वापर केला जायचा. पैकी लोकवस्तीत सर्वात प्रमुख बेट होते ते मुंबईच. त्या खालोखाल क्रम लागत होता तो माझगाव बेटाचा. त्यानंतरच्या बेटावर तुलनेत खूपच कमी लोकवस्ती होती. मुंबई बेटावर इंग्रज आणि व्यापारी असत. मुंबईला लागून असणाऱ्या वरच्या अर्थात वरळी बेटावर समुद्राच सर्वात जास्त पाणी शिरत असे.\nवरळी आणि मुंबई बेटाच्या मधला भाग म्हणजे आत्ता लाला लजपतराय मार्ग आहे तो भाग, हाजी हलीच्या तिथल्या चिंचोळ्या भागातून आतमध्ये पाणी शिरायचं ते थेट माझगाव बेटापर्यन्त जायचं. या दरम्यानच भेंडीबाजार, भायखळा, पायधुनी भाग येतो. हा भाग कायम भर��ीचं पाणी ओसरल्यानंतर पाठीमागे राहणाऱ्या चिखलासारखा असायचा.\nभरतीच पाणी ज्या चिंचोळ्या भागातून आत यायचं तो सध्याचा महालक्ष्मी ते अत्रिया मॉल दरम्यानच्या प्रदेशात भराव टाकला तर आतपर्यन्त येणारे पाणी रोखता येवू शकणार होते.\nअसा भराव टाकण्याचा विचार तत्कालीन गव्हर्नर विलियम हार्नबी याच्या मनात आला. त्याने तात्काळ एक प्रस्ताव तयार केला आणि ब्रिटनला पाठवला. मधल्या भागात तयार होणाऱ्या दलदलीमुळे अनेक ब्रिटीशांचा आजारपणामुळे मृत्यू होत असे. साहजिक कंपनी या प्रस्तावावर लगेच सहमत होईल असा ओव्हर कॉन्फीडन्स या पठ्याच्या मनात होता. त्या काळात पत्र बोटीने जात असायची. साहजिक उत्तर यायला सहा महिने ते वर्षाचा काळावधी लागायचा.\nकंपनीकडून होय येईल या अपेक्षेने महालक्ष्मी ते अत्रिया मॉल या मुंबई आणि वरळी बेटाला जोडणाऱ्या भागात भराव टाकण्याच काम विलियम हार्नबी याने सुरू केले. पैशाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा माझगाव मधल्या एका श्रीमंत बाईकडून विलियम हार्नबी याने पैशाची जुळवाजुळव केली. इकडे कंपनीने प्रस्ताव नाकारला. तरिदेखील विलियम हार्नबी याने हा भराव टाकण्याच काम सुरूच ठेवलं. गव्हर्नर म्हणून त्याच्याकडे दोन ते तीन वर्षाचा कालावधी होताच. मात्र कंपनीला हार्नबी याने आपल्या परवानगीशिवाय असा भराव टाकण्यास सुरवात केली असल्याची माहिती समजली आणि कंपनीने त्याला सस्पेंन्ड केल्याची आर्डर पाठवली.\nया काळात ब्रिटनहून विलियम हार्नबीला सस्पेंन्ड केल्याची आर्डर आली.\nनंतर येणाऱ्या गव्हर्नरला चार्ज घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार होता. अशा वेळी सस्पेंन्ड केल्याची आर्डर हार्नबीने दाबून ठेवली आणि भराव टाकण्याचं काम तसच चालू ठेवलं. कंपनीच्या विरोधात जावून आपलं पद पणाला लावून मुंबई एकत्र जोडण्याच काम या गव्हर्नरने केलं होतं. आत्ताच्या हिरा पन्ना शॉपिंग ते वरळीच्या लव्ह ग्रोव्ह पर्यन्तचा रस्ता आहे तोच हा रस्ता. हा रस्ता अर्थांत बांध पुर्ण झाला आणि माझगाव बेटापर्यन्त शिरणारं भरतीच पाणी बंद झालं. हा पहिला बंधारा होता, तसच ते पहिलं अनधिकृत बांधकाम देखील असावं. या बांधाच नाव ठेवण्यात आलं हार्नवी वेलार्ड. या बांधामुळे मुंबई एकसंध होण्यास सुरवात झाली. पुढे या रस्त्याच नाव लाला लजपतराय मार्ग करण्यात आलं.\nया रस्त्यामुळे काय झालं तर मुंबईची ४००० एकर जमिनी मोकळी झाली. ठिकठिकाणी असणाऱ्या टेकड्या फोडून मुंबई एकसंध करण्याच काम सुरू झालं. पुढे अशाच प्रकारे मुंबई आणि माझगाव बेट जोडण्यात आलं. पायधुनी भागात हे काम हाती घेण्यात आलं. नंतरच्या काळात वेगवेगळ्या गव्हर्नरनी हे काम पुर्णत्वाला नेलं.\nस्वत:च पद पणाला लावून या माणसाने मुंबई एकसंध करुन दाखवली.\nहे ही वाच भिडू.\nमुंबईच्या सीएसटी स्टेशनचा आज १३१वा वाढदिवस \nमराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून मुंबईत वानखडे स्टेडियम उभ राहिलं.\nहुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.\nमुंबईचा हा पाटील बाबा घराच्या दारात सोन्याचा ढीग वाळत घालायचा.\nPrevious articleमिथुनदाने शक्ती कपूरला पुण्यामध्ये कुत्र्यासारखा धुतला होता.\nNext articleत्याला हिमालयाच्या टोकावर उभा केलं असतं तर पाकिस्तान पार मागं इराण-इराकपर्यन्त सरकला असता.\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी आले.\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nहार्नबी च्या नावाने असलेल्या रस्त्याचे नाव बदलायला नको होते…\nवर्ल्डकपमधल्या या पराभवामुळे महेंद्रसिंग धोनीचे पुतळे जाळण्यात आले होते.\nफोर्थ अंपायर June 24, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-50-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T10:22:33Z", "digest": "sha1:UQX6FXXTIZ7YWNXJMAC4IIQWB4PMPSQX", "length": 10734, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळणार : गिरीश बापट | Dainik Prabhat", "raw_content": "\nनुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळणार : गिरीश बापट\nपुणे – सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ मुठा कालवा फुटल्याने लोकवस्तीमध्ये पाणी शिरले आहे. ज्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्याभागात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरच मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.\nबापट म्हणाले, पाणी घरात शिरल्याने नागरि���ांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल. कालवा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सध्या पाऊस पडत असल्याने तसेच शेतीसाठी आर्वतन सुरू असल्याने तात्पुरती दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे शेतीला पाणी देणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. कालव्यातून पाणी सोडणे बंद झाल्यानंतर कालव्याची दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेतले जाणार आहे. ही दुरुस्ती पक्‍क्‍या स्वरुपाची असणार आहे. कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मात्र यामुळे कोणताही पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. यावर्षी पुण्यात पाऊस भरपूर झाला आहे. धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, असे ही बापट यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nझाडे लावणे, जगविणे आणि वाढविणेही महत्त्वाचे\nपुणे भाजपात आता दादा, भाऊंचा गट\n‘त्या’ मृत कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता द्यावा – बापट\nरेल्वे, संरक्षण खात्याच्या प्रश्‍नांना प्राधान्य – गिरीश बापट\nहेल्मेटसक्‍ती महामार्गांवर करा – बापट\n‘…तर सरकारशिवायही प्रश्‍न सोडवता येतात’\nगिरीश बापटांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर\nपुण्याच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती\nआषाढीवारीचा सोहळा सुरळीतपणे पार पाडा\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/jo-rute-record-of-maximum-catc/185129.html", "date_download": "2019-07-16T11:26:44Z", "digest": "sha1:QAKSBJBEVAL3BLLCPL4PXV7M6FQ7UHR7", "length": 19057, "nlines": 291, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra रुटने केला सर्वाधिक झेल पकडण्याचा रेकॉर्ड", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्र��ण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nरुटने केला सर्वाधिक झेल पकडण्याचा रेकॉर्ड\nलंडन - इंग्लंडचा फलंदाज जो रूटने एक धाव न करताही वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २२३ धावांवर रोखले. या सामन्यात रूटने पॅट कमिन्सचा एक झेल पकडला. हा झेल पकडत रुटने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. कारण एका विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रुटच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने २०१३ साली झालेल्या विश्वचषकात ११ झेल पकडले होते. या विश्वचषकात रुटने १२ झेल पकडल्या आहेत.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओ��ीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nअंतिम सामन्यात द्यायला हव्या होत्या पाच धावा\nस्टोक्सने मागितली केनची माफी\nसर्वोत्तम खेळाडूंच्या संघात विराटचे नाही नाव\nआयसीसीच्या नियमामुळे इंग्लंड विजयी\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/police-use-force-to-enforce-de/179450.html", "date_download": "2019-07-16T11:28:05Z", "digest": "sha1:BP3VP72HIZMXPEDAGWT2YS4IWLVSFK7D", "length": 26096, "nlines": 296, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra हाँगकाँगमध्ये निदर्शकांवर पोलिसांनी केला बळाचा वापर", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nम��गळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nहाँगकाँगमध्ये निदर्शकांवर पोलिसांनी केला बळाचा वापर\nहाँगकाँग. हाँगकाँग शहराच्या संसदेकडे निघालेल्या निदर्शकांना अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. चीनला प्रत्यार्पणास परवानगी देणाऱ्या सरकारी विधेयकाला विरोध करण्यासाठी कित्येक हजारो निदर्शकांनी महत्त्वाचे रस्ते अडवून ठेवले. पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा, बंदुकीच्या रबरी गोळ्यांचा (रबर बुलेटस्) आणि लाठ्यांचा वापर केला. निदर्शक हे काळ्या कपड्यांत होते व त्यातील बहुतेक जण तरुण आणि विद्यार्थी आहेत. चीनचा पाठिंबा असलेले हे विधेयक रद्द करावे, असे आवाहन निदर्शकांनी अधिकाऱ्यांना केले. वादग्रस्त ठरलेले विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी निदर्शकांनी सरकारला दिलेली दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत संपताच चकमकींना सुरुवात झाली व त्या संपूर्ण दुपारभर सुरूच होत्या. गेल्या अनेक वर्षांत हाँगकाँग शहरात एवढी वाईट राजकीय हिंसा झाली. नव्हती. शहराच्या संसदेत या विधेयकावर चर्चा होणार म्हणून शहराच्या मध्यभागी पोलीस हेल्मेटस्, गॉगल्स, मास्क व छत्र्या घेऊन सज्ज होते. संसदेबाहेरच्या सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर निदर्शक असल्यामुळे ही चर्चा ‘नंतरच्या तारखेला’ ठेवण्यात आली. २०१४ मध्ये लोकशाहीसाठी केल्या गेलेल्या ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’मध्ये जे घडत होते त्याची यानिमित्ताने आठवण झाली. पाच वर्षांपूर्वी निदर्शकांनी जास्त लोकशाही हक्क मिळण्यासाठी शहराचे अरुंद रस्ते तब्बल दोन महिने अडवून ठेवले होते. पोलिसांशी त्यांनी संघर्ष केला; परंतु चीनने त्यांना कोणतीही सवलत दिली नाही. पाच वर्षांपूर्वीच्या त्या घटनांची बुधवारी पुनरावृत्ती झाली. महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकांत लोकांचे जमाव आले. त्यांनी महामार्गांवर बॅरिकेड्स ओढत आणून एकमेकांना बांधले. निदर्शकांनी सुट्या झालेल्या विटा काढल्या. निदर्शकांनी दिलेली मुदत संपताच संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. निदर्शक पोलिसांवर मेटल बार्ससह इतर वस्तू फेकतानाही दिसले. जखमी पोलीस बेशुद्ध झाला.सुरुवातीला पोलिसांनी निदर्शकांना लाठ्यांनी मारले, त्यांच्यावर काळ्या मिºयाचा फवारा केला. त्यानंतर त्यांच्यावर रबरी बुलेट्सचा मारा करण्यात आला. निदर्शकांना पांगविण्यासाठी अनेक वेळा अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर संसद इमारतीच्या एका बाजूकडील रस्ता मोकळा झाला.\nकशामुळे उतरले एवढे लोक रस्त्यावर\nच्हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पणासंबंधीचा नवीन कायदा करण्यात येत असून, त्याला प्रखर विरोध करण्यासाठी एवढे लाखोंनी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या नवीन कायद्यातील तरतुदीनुसार, बलात्कार, खून अशा गुन्ह्यांतील संशयित आरोपींना चीनची मुख्य भूमी, तैवान, मकाऊ येथे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी मिळणार आहे. च्अर्थात प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आल्यास त्याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यांच्या आरोपातील संशयितांचे प्रत्यार्पण करण्यात येणार नाही. मात्र, या प्रस्तावाला विरोध करणारांना अशी भीती आहे की, या कायद्याच्या आडून सरकार राजकीय विरोधकांना निशाणा बनवू शकते. चीनमध्ये छळाचा वापर, स्वैर धरपकड आणि जबरदस्तीने कबुलीजबाब घेतला जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.\nकशासाठी होतोय प्रत्यार्पणाचा कायदा \nच्मागील फेब्रुवारीत हाँगकाँगमधील एका तरुणाने तैवानमध्ये प्रेयसीचा खून केला होता. खुनानंतर हा तरुण हाँगकाँगमध्ये परतला होता. मात्र, तैवानसोबत आरोपींच्या प्रत्यार्पणाचा करार नसल्याने त्याचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यातून नवीन प्रत्यार्पण कायद्याची कल्पना पुढे आली. च्मात्र, हाँगकाँगमधील सरकार चीन धार्जिणे असल्याने हा कायदा रेटला जात आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nकमी ���ोलावे- रॅपिनोची ट्रम्पनां चपराक\nहाँगकाँगमध्ये निदर्शकांवर पोलिसांनी केला बळाचा वापर\nकाश्मीर प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव\nएअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची हवाई हद्द बंदच\nमोदींसाठी आगामी काळ खडतर\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/pune-news/465", "date_download": "2019-07-16T10:02:57Z", "digest": "sha1:3YHV2RI47JMKQM2XSWET7MQ7OYIR36UY", "length": 31862, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nनगर - हवाला प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बुधवारी रात्री सात जणांना ताब्यात घेतले होते. यातील चार आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या आरोपींकडून पोलिसांनी 21 लाख रुपये व इतर ऐवज जप्त केला आहे. कृष्णा सीडी सेंटरचा मालक आनंद ओमप्रकाश खंडेलवाल (रा. रामचंद्र खुंट, नगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा लाख ३६ हजार ९६ रुपये जप्त केले. तसेच त्याच्याकडे व्यवहार करण्यासाठी आलेले श्रीराम हरिकिसन मुंदडा (रा. सांगळे...\nभाजपचा वाद दिल्ली दरबारी\nपुणे - भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अहवाल वैकंय्या नायडू यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर करावा. 43 पैकी 24 मतदारांचा पाठिंबा योगेश गोगावले यांना असताना दिलेली यादी तपासली जावी या मागणीसाठी पुण्यातील सर्व मतदारांची पाडे दिल्लीत 6 जूनला होईल, असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. निवडक मतदारांशी बोलून प्रा. विकास मठकरी यांची शहराध्यपदी निवड करण्यात आली होती. 25 मते मठकरींना, 12 मते गोगवलेंना, तर 7 मते तटस्थ असा निकाल जाहीर करण्यात आला. मठकरी हे गडकरी समर्थक असल्यानेच त्यांची निवड...\nपुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जागोजागी अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी अजित पवारांवरही टीकेची झोड उठवली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिवसेनेच्या कार्यकत्र्यांमध्ये पुण्यात गुरुवारी...\nआठ दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून\nपुणे - मान्सूनची सध्याची आगेकूच समाधानकारक असून कर्नाटकपर्यंत पावसाचे आगमन झाले आहे. अचानक बदल न घडल्यास येत्या आठवडाभरात तो महाराष्ट्रात पोहोचेल, असे पुणे वेधशाळेतर्फे बुधवारी सांगण्यात आले. संपूर्ण अंदमान परिसर, केरळमध्ये सध्या मान्सूनचे आगमन झाले आाहे. तूर्त तरी हवामान अनुकूल असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांचा काही भागही सध्या मान्सूनच्या ढगांनी व्यापला आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरीही कोसळत आहेत. उन्हाची तीव्रताही कमी झाली आहे. महाराष्ट्राच्या...\nपैशासाठी जन्मदात्यांनीच केला छळ\nपुणे - जन्मदात्या आई- वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. सिमरन हिच�� लग्न मुकेश साबळे यांच्यासोबत झालेले आहे, मात्र काही कारणामुळे सिमरन ही माहेरी राहत होती. दरम्यान आई- वडिलांनी पैशासाठी सिमरला घराबाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. राज सोंमुवेल आणि सुरेखा राज सोमुवेल अशी सिमरनच्या आई- वडिलांची नावे आहेत सिमरन हिचे 2002 मध्ये मुकेश साबळे याच्याबरोबर लग्न झाले त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तिच्या आईवडिलांनी तिला 10 लाख रुपयांचे घर...\nपैशासाठी जन्मदात्यांनीच केला छळ\nपुणे - जन्मदात्या आई- वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. सिमरन हिचे लग्न मुकेश साबळे यांच्यासोबत झालेले आहे, मात्र काही कारणामुळे सिमरन ही माहेरी राहत होती. दरम्यान आई- वडिलांनी पैशासाठी सिमरला घराबाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. राज सोंमुवेल आणि सुरेखा राज सोमुवेल अशी सिमरनच्या आई- वडिलांची नावे आहेत सिमरन हिचे 2002 मध्ये मुकेश साबळे याच्याबरोबर लग्न झाले त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तिच्या आईवडिलांनी तिला 10 लाख रुपयांचे घर...\nकेंद्रीय उर्जामंत्र्याच्या जावयाकडून जमीन लाटण्याचा प्रयत्न\nपुणे - बालेवाडी येथील एका महिलेची 51 गुंठे जमिनी बनावट खरेदीखत तयार करून परस्पर हस्तांतरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी केंद्रीय उर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे जावाई राज र्शॉफ यांच्याविरूद्ध पुणे येथील चतु:र्शृंगी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.बालेवाडी येथील कै. अनुसयाबाई गेनबा बालवडकर यांच्या मूळ मालकीची 51 गुंठे शेतजमीन (गट नं. 41/2 क्षेत्र) गणेश गायकवाड यांनी 5 एप्रिल 2010 रोजी फेरफार नं....\nनगरमधील 150 गावे तहानलेली\nनगर - शंभर कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास गेलेल्या जिल्ह्यातील सहा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना केवळ हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याने लोकांच्या उपयोगात येत नाहीत. जिल्ह्यातील दीडशे गावांना त्यामुळे पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. जीवन प्राधिकरण विभागाने चाचणी केली खरी, परंतु या योजनांसाठीची थकीत पाणीपट्टी व वीजबिलाची कोट्यवधींची रक्कम कोणी भरायची यावरून वाद निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने या योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त बुर्हाणनगर,...\nसागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची मदत\nपुणे - मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला बळकटी आणण्यासाठी नौदल, कोस्ट गार्ड यांच्या जोडीने आता स्थानिक मच्छीमारांचेही नेटवर्क प्रस्थापित करण्यात आल्याची माहिती नौदलप्रमुख अँडमिरल निर्मलकुमार वर्मा यांनी मंगळवारी येथे दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 120 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अँडमिरल वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तानात नुकताच नौदल बेसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता, त्याचा संदर्भ देत वर्मा म्हणाले,...\nविकास करणारा 'माई का लाल' फक्त राष्ट्रवादीतच - अजित पवार\nअहमदनगर- राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यास इतर कोणत्याही पक्षात समाजाचा विकास करणारा 'माई का लाल' नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत केली. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच समाजाचा विकास करण्याची ताकद आहे. राष्ट्रवादीने साखर कारखाने उभे करून शेतकऱ्यांचा विकास केला. तसेच अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभारून समाजाची प्रगती केली. इतर पक्षांच्या कामगिरीविषयी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने आतापर्यंत फक्त तरूणांचा वापर केला आहे, यापलीकडे...\nपुण्याजवळ खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करताना, तीन आमदार ताब्यात\nपुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर आंदोलन करणाऱ्या तीन आमदारांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. या तीन आमदारांमध्ये मनसेचे रमेश वांजळे, कॉंग्रेसचे संग्राम खोपटे आणि शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा समावेश आहे. खेड शिवापुर येथील टोल नाक्याविरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन पुकारले होते. या टोल नाक्याविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन पुकारले होते. त्यात मोठ्या संख्येने आमदारसमर्थक सहभागी झाले. आंदोलनकत्र्या आमदारांना नंतर अटक करण्यात आली.\nनाममात्र शुल्कात होणार शुक्राणूंची तपासणी\nपुणे - आता देशातील डॉक्टर केवळ एका तासांत अगदी नाममात्र शुल्क स्वीकारून आपल्या शुक्राणूंचा दर्जा ठरवू शकतील. अर्थात याचे सर्व श्रेय मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ' (एनआयआरआरएच) या संस्थेला जाते.येथील संशोधकांनी शुक्राणूंची क्षमता किंवा दर्जा अभ्यासणारी एक स्वस्त आणि विश्वासार्ह बायोकेमिकल चाचणी विकसित केली आहे.या संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आर्थिक साह्य केले आहे. या चाचणीचे नाव 'रिसेजुरिन रिडक्शन टेस्ट' (आरआरटी) असे असून...\nदीड रुपया मिनिट भाड्याने मिळेल दुचाकी\nपुणे - तीस वर्षांपूर्वीपर्यंत पुण्याची ओळख सायकलींचे शहर अशी होती. जागतिकीकरणाच्या वार्याबरोबर ती दुचाकींचे शहर अशी बनली. आता तर शहरात भाड्यानेही बाइक मिळणार आहे. एक ते दीड रुपया मिनिट या दराने भाडे आकारले जाणार असून, दिवसाला शंभर कि.मी. फिरता येणार आहे.दुचाकी भाड्याने देण्याच्या सेवेचे नामकरण स्वीच असे करण्यात आले आहे. सोमवारी या सेवेचे उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यात वाहने कंपन्या, सरकारी व शैक्षणिक संस्थांना भाड्याने देण्यात येतील. मोबाइल ट्रॅकिंग उपकरण बसवल्याने वाहन कोठे आहे, हे...\nकीर्तनकार होण्यासाठीही आता द्यावी लागणार प्रवेश परीक्षा\nपुणे - आध्यात्म-प्रवचनाची आवड आहे आणि कीर्तनकार व्हायचंय, तर मग त्याचा अभ्यासक्रमच पूर्ण करा; पण प्रवेशप्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजाने पावन झालेल्या आळंदीमधील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने वारकर्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेमध्ये 2010 मध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून 298 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. यातील 77 जण उत्तीर्ण झाले. चार...\nनिवृत्तीनंतर राष्ट्रपती पुणेकर होणार\nपुणे - प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यावर पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लष्कराच्या खडकी येथील जागेत त्यांच्यासाठी आलिशान निवासस्थान सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. रविवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या घराचा पायाभरणी समारंभही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.29 व 30 मे असे दोन दिवस राष्ट्रपती पुणे दौर्यावर आल्या आहेत. त्यामध्ये 29 मे या दिवशी त्यांचा एकच जाहीर कार्यक्रम होता. दुसरा दिवस पूर्णपणे राखीव असून याच दिवशी त्या आपल्या...\nनिवृत्तीनंतर राष्ट्रपती होणार पुणेकर; खडकी येथे सरकार उभारणार निवासस्थान\nपुणे - प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यावर पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लष्कराच्या खडकी येथील जागेत त्यांच्यासाठी आलिशान निवासस्थान सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. रविवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या घराचा पायाभरणी समारंभही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.29 व 30 मे असे दोन दिवस राष्ट्रपती पुणे दौर्यावर आल्या आहेत. त्यामध्ये 29 मे या दिवशी त्यांचा एकच जाहीर कार्यक्रम होता. दुसरा दिवस पूर्णपणे राखीव असून याच दिवशी त्या आपल्या...\nपुण्यातील निरीक्षकासह सहा पोलिस निलंबित\nपुणे - पोलिसी खाक्या दाखवला की अट्टल गुन्हेगारही पोपटासारखे बोलू लागतात, हे सर्वश्रुत आहे. एका प्रकरणात असेच अमानुष मारहाणीचे प्रकरण पुण्याच्या विश्रामबागवाडा पोलिस स्टेशनमध्ये घडल्याचे एका क्लिपिंगवरून जगजाहीर झाले होते. हे प्रकरण आता पोलिसांवर चांगलेच शेकले असून, एका पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्यात विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना बोलते करण्यासाठी पोलिसी खाक्या...\nमेळाव्याकडे गोपीनाथ मुंडेंची पाठ\nपुणे - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही उमटू लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी गडकरी समर्थकाची वर्णी लागल्याने नाराज झालेल्या मुंडेंनी शनिवारी (ता. 28) पुण्यात आयोजित शिवशक्ती- भीमशक्तीच्या मेळाव्याकडे मुंडेंनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे. मुंडे- ठाकरे वादाला पुण्यात आता नव्याने सुरुवात झाली ती पुणे...\nपाण्याच्या टाक्यांसाठी मनसे नगरसेवकांचा पालिकेत गोंधळ\nपुणे - शिक्षण मंडळाच्या 90 टक्क्यांहून अधिक शाळांमधील स्वच्छतागृह आणि पाण्याच्या टाक्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्याची दखल घेत शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृह आणि टाक्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरवातीलाच \"मनसे'च्या नगरसेवकांनी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृह आणि टाक्यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्स सभागृहात महापौरांच्या आसनाजवळ येऊन...\nपुणे भाजप शहराध्यक्षपदी विकास मठकरी यांची नियुक्ती; अनेक दिवसांचा तिढा सुटला\nपुणे - बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला पुणे भाजप शहराध्यक्षाचा प्रश्र मार्गी लागला आहे. विकास मठकरी यांची यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. योगेश घोगावले आणि विकास मठकरी यांच्यात शहराध्यक्षपदासाठी चुरस होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून निवडीबाबत निर्णय होत नव्हता. मठकरी हे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींच्या जवळचे मानले जातात. तर घोगावले हे भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कॅम्पमधील असल्याचे बोलले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/samsung-galaxy-m30-specification-and-feature-6042459.html", "date_download": "2019-07-16T10:20:27Z", "digest": "sha1:CE75AA2SX77CNNGQ4MALZENX2BGU6UJ3", "length": 12629, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "samsung galaxy m30 specification and feature | जाणून घ्या, कशामुळे Samsung M30 आहे इतरांपेक्षा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजाणून घ्या, कशामुळे Samsung M30 आहे इतरांपेक्षा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन\nदमदार बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, sAMOLED डिस्प्ले आणि फुल HD व्हिडीओ एक्स्पीरियंससारखे सर्व फीचर्स 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्\nसॅमसंगने मार्केटमध्ये आपला M सिरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M30 लॉन्च केला आहे. हा M सिरीजचा तिसरा स्मार्टफोन असून यापूर्वी सॅमसंगने Galaxy M10 आणि Galaxy M20 लॉन्च केले होते. नुकत्याच लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यामधील ट्रिपल रिअर कॅमेरा, जो उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी देतो. यासोबतच या फोनमध्ये sAMOLED डिस्प्लेसोबत 16. 25 cm स्क्रीन आहे, जी युजरला एक उत्तम स्क्रीन अनुभव देते. चला तर मग जाणून घेऊया, काय खास आहे Galaxy M30 मध्ये, जे या फोनला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बनवते.\nsAMOLED डिस्प्लेने मिळेल अद्भुत अनुभव\nGalaxy M30 मध्ये 6.4-inch Super AMOLED full HD+ सोबतच Infinity-U डिस्प्लेसुद्धा आहे. यामुळे तुम्हाला 90% पेक्षा जास्त स्क्रीन रेशो आणि 19.5:9 चा एस्पेक्ट रेशो मिळतो. यामुळे फोनमध्ये गेम्स-मुव्ही पाहण्याचा एक वेगळाच आणि अद्भुत अनुभव मिळतो.100,000: 1 च्या कॉन्ट्रास्ट रेशोमुळे sAMOLED डिस्प्ले प्रत्येक प्रकारच्या प्रकाशात स्वतःला बदलून घेतो, यामुळे व्हिडीओ पाहताना किंवा गेम खेळताना युजरच्या डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. 15 हजार रुपयाच्या किमतीमध्ये Galaxy M30 एकमेव असा फोन आहे ज्यामध्ये sAMOLED डिस्प्ले मिळतो.\nGalaxy M30 मध्ये आहे ट्रिपल रिअर कॅमेरा\nसॅमसंग Galaxy M30 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा मेन सेन्सर f1.9 अपर्चरमध्ये फोटो क्लिक करतो. 5 मेगापिक्सलसोबतच f2.2 चा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचाच डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तीन सेन्सर असल्यामुळे तुम्ही फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शूटिंग मोडचा लाभ घेऊ शकता. अल्ट्रा वाइड सेन्सरच्या मदतीने उत्तम फोटो क्वालिटी मिळवू शकता. यासोबतच अल्ट्रा वाइड अँगल लेन्सच्या मदतीने तुम्ही 123 अँगल पर्यंतचा व्ह्यू कॅप्चर करू शकता. या कॅमेऱ्यात असलेल्या ब्युटी इफेक्ट फोटो क्लिक करताना उत्कृष्ट ब्युटी सोल्युशन धरतो. केवळ 15 हजार रुपयात ट्रिपल कॅमेरा देणारा एकमेव फोन सॅमसंग Galaxy M30 आहे.\nदमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग\n5000 mAh च्या दमदार बॅटरीसोबतच या फोनमध्ये 3X फास्ट चार्जिंग फिचर आहे. यामुळे कमी वेळामध्ये फोन फुल चार्ज केला जाऊ शकतो. दमदार बॅटरी आणि 3 पट फास्ट चार्जिंगची विशेषता असलेल्या फोनमध्ये तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर 105 तास गाणे ऐकू शकता. 31 तास कॉलवर बोलू शकता आणि 25 तासांपेक्षा जास्त व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेऊ शकता.\nWidevine L1 सर्टिफिकेशनमुळे मिळेल फुल HD व्हिडीओ पाहण्याचा आनंद\nL3 सर्टिफिकेशन असलेल्या फोनमध्ये तुम्ही फक्त तुम्हाला 540p रिझोल्युशनमध्ये व्हिडीओ पाहू शकता परंतु Galaxy M30 मध्ये Widevine L1 सर्टिफिकेशनमुळे तुम्ही Netflix सारख्या सर्व प्लॅटफॉर्मचे व्हिडीओ हाय डेफिनेशन म्हणजे 720p, 1080p आणि 4k ऑप्शनमध्ये पाहू शकता.\nGalaxy M30 में मोबाइल रेडिएशन किंवा SAR स्तर कमीतकमी ठेवण्याकडेसुद्धा विशेष लक्ष देण्यात आले आहे.0.409W / Kg हेड SAR प्रमाण स्मार्टफोनमध्ये कमीत कमी रेडिएशन निर्माण करते आणि या फोनला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बनवते.\nSleek unibody असलेला हा फोन मार्केटमध्ये 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये या फोनचे स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. 4जीबी+ 64जीबी असलेला Galaxy M30 तुम्हाला 14,990 च्या किमतीमध्ये मिळेल तर 6जीबी+ 128 जीबी व्हेरियंटचा फोन तुम्ही 17,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.\nदमदार बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, sAMOLED डिस्प्ले आणि फुल HD व्हिडीओ एक्स्पीरियंससारखे सर्व फीचर्स 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्ये हवे असतील तर Sumsung Galaxy M30 एक उत्तम ऑप्शन आहे. हा फोन तुम्हाला परफॉर्मन्सच्या बाबतीत निराश करणार नाही.\nया फोनच्या अधिक माहितीसाठी क्लिक करा\nफोन खरेदीसाठी क्लिक करा\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bhaiyyu-maharaj-sucide/all/", "date_download": "2019-07-16T10:27:34Z", "digest": "sha1:VBUG4LVNKNV7G64PCLSO3Z7RHZNV2N27", "length": 11338, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bhaiyyu Maharaj Sucide- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'���ा धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल\nभय्यू महाराज आत्महत्येला वेगळं वळण मिळालं ते एका तरुणीमुळे.\nमहाराष्ट्र Jan 18, 2019\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक\nVIDEO : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील 'ती' कॅमेऱ्यासमोर\nEXCLUSIVE : भय्यू महाराजांचा मोबाईल करणार आत्महत्येचा उलगडा\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन\nभय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nब्लॉग स्पेस Jun 12, 2018\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/aurangabad-leopard-farmers-farm-294252.html", "date_download": "2019-07-16T10:20:05Z", "digest": "sha1:YCFGGXTD3AKK36ELWXOFASVS6CPRJ652", "length": 16546, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ!", "raw_content": "\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपह��ल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : पळा पळा बिबट्या आला\nVIDEO : पळा पळा बिबट्या आला\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवराई परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय.सध्या पेरणीचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झालंय. परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली. गावकरी आणि वन विभाग बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवताहेत...आज बिबट्या थेट समोर आल्याने गवकऱ्यांनी त्याला पिटाळून लावलं.. बिबट्याचा हा सर्व धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे..\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nफरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ\nVIDEO: दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन\nमुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी\nVIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nफेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं\nकोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार\nSPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय\nVIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट\nVIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू\nSHOCKING: नांदेडमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर\nकोंबड्यांची झुंज कुत्र्याने सोडवली, देशभक्तीपर गाण्यावरील 'हा' VIDEO VIRAL\nआत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...\nकृष्णा नदीपात्रात 12 फूट मगरीचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nSPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट\nVIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'\nVIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार\nVIDEO: 'महाराष्ट्रात होणार सत्तांतर, येणार आघाडी सरकार'\nVIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय\nVIDEO: उल्हासनगरमधील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त\nVIDEO: 60 वर्षीय व्यक्तीची बॅग पळवणाऱ्या चोराला महिला ट्रॅफिक पोलिसाने पकडले\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nदिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/crime-news-in-nashik-6003365.html", "date_download": "2019-07-16T10:27:16Z", "digest": "sha1:SUWIDRUQLEPB4SKMH4W6NBQZEME7KBEN", "length": 10497, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Crime news in nashik | चोरट्यांचा धुमाकूळ: कारच्या काचा फोडून लॅपटाॅप, एटीएम कार्डची चाेरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचोरट्यांचा धुमाकूळ: कारच्या काचा फोडून लॅपटाॅप, एटीएम कार्डची चाेरी\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१) चाेरट्यांनी कारचालकांना चांगलाच दणका दिला आहे.\nनाशिक- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१) चाेरट्यांनी कारचालकांना चांगलाच दणका दिला आहे. उच्चभ्रू वसाहत असलेल्या गंगापूररोड, बिगबझार, खतीब डेअरी व तिबेटियन मार्केट परिसरात पार्क केलेल्या पाच वेगवेगळ्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व इतर कागदपत्रे चोरून नेली आहेत. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमंगळवारी (दि. १) रात्री आठच्या सुमारास चोरट्यांनी चोपडा लॉन्स येथे पार्क केलेल्या एमएच १५ डीएस ८२२० या क्रमांकाच्या अल्टो कारमधून आरसी बूक, पॅनकार्ड व मतदान कार्ड चोरून नेले. एमएच १५ जीएल ६००० या क्रमांकाच्या गाडीतून बँक पासबूक, डेबीट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड चाेरले. खतीब डेअरीसमोरील एमएच १५ ईपी ७३१९ या क्रमांकाच्या होंडा सिटी कारमधून २० हजारांचा लॅपटॉप, तिबेटीयन मार्केट येथे पार्क केलेल्या एमएच १५ डीएस ६५०३ या क्रमांकाच्या वॅगनआर कारमधून डेल कंपनीचा लॅपटॉप आणि बिग बझार येथे पार्क केलेल्या एमएच ४६ एयू ३०७१ या क्रमांकाच्या मारुती ब्रेझा कारमधून पॅनकार्ड, डेबिटकार्ड व आरसी बूक चोरून नेले. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदुचाकीच्या धडकेत एक ठार\nसातपूर-अंबड लिंक रोडवरील दत्तमंदिर स्टॉपसमोर भरधाव दुचाकीने पाठीमागून अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अॅक्टिव्हाचा चालक लक्ष्मण मनाेहर शिंदे (३५) ठार झाला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी २ वाजता लक्ष्मण शिंदे हे आपल्या एमएच १५ एफएच ०४८३ या क्रमांकाच्या अॅक्टिव्हावरून जात होते. ते दत्तमंदिर स्टॉपसमोरील रस्त्यावरून जात असताना अज्ञात मोटारसायकलीवरील चालकाने एक्स्लो पॉइंटकडून अंबड टी पॉइंटकडे जाताना पाठीमागून शिंदे यांच्या अॅक्��िव्हाला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शांताराम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास एएसआय शेळके करीत आहेत.\nसुंदरनगर येथे गांजा जप्त\nउपनगर पोलिसांनी मंगळवारी (दि. १) देवळाली गावातील दोघांकडून अडीच किलो गांजा जप्त केला आहे. बबलू रामधर यादव (२३) व इलियास गुलाब शेख (रा. सुंदरनगर, देवळाली गाव) अशी संशयितांची नावे आहेत. यातील बबलू यादव याला अटक करून त्याच्याकडून पाच हजार १४० रुपयांचा २५५३ ग्रॅम गांजा जप्त केला. हे दोघेही संशयित गांजाजवळ बाळगून त्याची विक्री करताना आढळून आले. मात्र, पोलिस आल्याची माहिती मिळताच संशयित इलियास शेख पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवंचित आघाडी, राज ठाकरे यांच्यासारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन\nआईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज\nमातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/206730.html", "date_download": "2019-07-16T10:51:05Z", "digest": "sha1:OKQK34CXKXI7HAE5XFGIXMAEIEMSVEI5", "length": 16028, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करणार - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > मध्य प्रदेश > मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करणार\nमध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करणार\nसर्वधर्मियांच्या नावाखाली हिंदूंव्यतिरिक्त केवळ अन्य पंथियांनाच यातून सुविधा मिळतील, हे वेगळे सांगायला नको \nअशा प्रकारचे नाव देऊन ‘आम्ही अध्यात्मासाठी काहीतरी करत आहोत’, असेच दाखवण्याचा हिंदुद्वेषी आणि ढोंगी काँग्रेसचा प्रयत्न आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत \nभोपाळ – मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यात सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये असा विभाग बनवण्याचे आश्‍वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. या विभागामध्ये पूर्वीच्या भाजप सरकारने बनवलेल्या ‘आनंद विभागा’सह अन्य काही अशा प्रकारचे विभाग यात सामावून घेण्यात येणार आहेत.\nकाँग्रेसने निवडणुकीमध्ये संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणे, राम वन गमन पथ बनवणे, राज्यभरात गोशाळा बनवणे, आदी आश्‍वासने दिली होती. (गोशाळांसह गोहत्या बंदीविषयी काँग्रेस सरकार का बोलत नाही आणि तसे करून का दाखवत नाही संस्कृतला मृतभाषा ठरवणारी काँग्रेस हिंदूंच्या मतांसाठी संस्कृतचे शिक्षण देण्याचे आश्‍वासन देत आहे. हे आश्‍वासन ती पूर्ण करील, यावर कोण विश्‍वास ठेवणार संस्कृतला मृतभाषा ठरवणारी काँग्रेस हिंदूंच्या मतांसाठी संस्कृतचे शिक्षण देण्याचे आश्‍वासन देत आहे. हे आश्‍वासन ती पूर्ण करील, यावर कोण विश्‍वास ठेवणार \nCategories मध्य प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags अध्यात्म, काँग्रेस Post navigation\nइंदूर येथे श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-ध��्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड क���ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shirdi-student-shivaji-maharaj-jayanti-rangoli/", "date_download": "2019-07-16T11:06:50Z", "digest": "sha1:RLZEFJK2IHVNR3J3NG33VEFCJK5RKBKU", "length": 17274, "nlines": 231, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिर्डी जवळील ११ एकर जागेत साकारणार छत्रपती शिवरायांची रांगोळी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\n‘जागतिक तलवारबाजी’साठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\nशिर्डी जवळील ११ एकर जागेत साकारणार छत्रपती शिवरायांची रांगोळी\nशिर्डी जवळील ११ एकर जागेत साकारणार छत्रपती शिवरायांची रांगोळी\nशिवरायांच्या विचारांनी प्रेरीत कोपरगावातील विद्यार्थिनीचा विश्वविक्रम\nअहमदनगर – शिर्डीच्या सावलीविहिर फाट्याजवळील ११ एकर जागेत जागतिक विश्व विक्रमाची रांगोळी काढण्��ाचा निश्चय कोपरगावच्या सौंदर्या संदीप बनसोड हिने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ती हा विश्वविक्रम करणार आहे. त्यासाठी सौंदर्याने तयारी सुरू केली आहे. सौंदर्याला ही विश्व विक्रमाची रांगोळी काढण्यासाठी अंदाजे २५० टन अर्थात २५ लाख रुपयांची रांगोळी लागणार आहे. शिवरायांच्या विचारांनी प्रेरीत होवून सौंदर्याने महाराजांची भव्यदिव्य रांगोळीचा काढण्याचा निर्धार केला.\nसौंदर्या हि ७ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. कुलदैवत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या सौंदर्या हिने शिवजयंतीच्या दिनी हि भव्यदिव्य रांगोळी साकारणार आहे. या रांगोळीसाठी सौंदर्याला जवळपास 20 दिवस अथक परीश्रम करावे लागणार आहे. दरम्यान; २६ जानेवारीपासून या कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला ती विश्वविक्रमाला गवसनी घालणार आहे. एवढ्या मोठ्या जागेत शिवरायांचे रांगोळी चित्र रेखाटणारी १२ वर्षाची सौंदर्याच्या नावे हा विश्वविक्रमच नोंदविला जाणार आहे.\nBlog : संतुलित आहार : काळाची गरज\nआज नाशिक-दिल्ली विमानसेवा ‘हाऊसफुल्ल’; १४५ तिकिटे बुक\nदेखावे पाहण्यासाठी उसळला भीमसागर\nशहादा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबालकं त्यांच्या भाषेत जे बोलतात ते आपण ऐकले पाहिजे : डॉ.रविंद्र माळी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n….जेव्हा मनोहर पर्रीकर म्हणाले होते ‘How’s the josh’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nअक्कलकुवा तालुक्यात पारंपारिक पद्धतीने पेटली काठीची रजवाडी होळी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार\nग्रिष्मात उंटावदसह परिसरात आंबा मोहरल्याने विविध पक्षांचा वाढला चिवचिवाट\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\nसंकटमोचक चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर\nदेखावे पाहण्यासाठी उसळला भीमसागर\nशहादा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी\nथोरगव्हाण येथील भाजपच्या उपसंरपच ज्योति पाटील यांच्या विरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल\n‘पळशीची पीटी’ द्वारा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी गुरूंना दिली अनोखी गुरुदक्षिणा\nसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0/all/", "date_download": "2019-07-16T10:29:10Z", "digest": "sha1:DICRERQSANFWJZZ2EQ5E235FB5PN572E", "length": 11805, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जामनेर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nमेंढ्यांच्या कळापावर पडली विद्युत वाहिनी, 55 मेंढ्या जागेवरच दगावल्या\nपुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कडुस येथे मेंढ्यांच्या कळापावर विद्युत वाहिनीची तार तुटून पडून 55 मेंढ्या जागेवर दगावल्या.\nमेंढ्यांच्या कळापावर पडली विद्युत वाहिनी, 55 मेंढ्या जागेवरच दगावल्या\nपिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाटे थरार\nपिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न, चहार्डी-वेले मार्गावर पहाट\nअब्दुल सत्तार व गिरीश महाजनांमध्ये बंदद्वार चर्चा, जामनेरात जाऊन घेतली भेट\nVIDEO: गिरीश महाजनांचा एसटीतून प्रवास\n पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या\nरावेरमध्ये सासऱ्याचा करिश्मा ठरला निर्णायक, रक्षा खडसेंचा दणदणीत विजय\nरावेर लोकसभा निवडणूक 2019 LIVE : रक्षा खडसे सुरुवातीपासून आघाडीवर\nरावेर लोकसभा निवडणूक : रक्षा खडसेंसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपला पुन्हा यश मिळणार का\nगिरीश महाजन यांच्या जामनेरात पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची केली हत्या\nमहाराष्��्र Jan 19, 2019\nVIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान\nडॉक्टरकडून वकिल पत्नीचा खून, Heart Attack आल्याचा केला बनाव\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vivek-oberoi/", "date_download": "2019-07-16T10:39:12Z", "digest": "sha1:PL26FFZIHOT5RIK6GKVBGWXMU57UXGIV", "length": 11785, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vivek Oberoi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी म���लगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nवर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियाची थट्टा, विवेक ओबेरॉय चाहत्यांच्या टार्गेटवर\nविवेकनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.\nविवेक ओबेरॉयच्या त्या ट्वीटचं उत्तर देणार होता अभिषेक, ऐश्वर्याने घेतला हा निर्णय\nSPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला\nVIDEO : 'जितने का मजा तब आता है जब...' PM Narendra Modi नवा ट्रेलर रिलीज\n...म्हणून सलमाननं विवेकला केले होते तब्बल 41 कॉल, विवेकच्या 'या' कृतीमुळे भडकली होती ऐश्वर्या\nVIDEO : विवेकवर भडकले अनुपम खेर, म्हणाले...\nअखेर ऐश्वर्यासमोर पुन्हा एकदा नमला विवेक ओबेरॉय, अशी मागितली जाहीर माफी\nSPECIAL REPORT : 'विवेक' का सुटला, सलमान पुन्हा करेल का माफ\nVIDEO : ओव्हरअ‍ॅक्टिंग करू नको, विवेक ओबेराॅयचा सोनमला सल्ला\nविवेक ओबेरॉयला महिला आयोगाची नोटीस,ऐश्वर्यावर ट्विट करणं भोवणार\nविवेक ओबेरॉयने मीम शेअर करत उडवली ऐश्वर्या आणि एक्झिट पोलची थट्टा\n‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी\n'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग अखेर मोकळा, या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2019-07-16T11:09:39Z", "digest": "sha1:S73SGV5STLDOJFBCLYM4KM4WEG55GMAA", "length": 8846, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उंबरवाडा तर्फे मनोर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .१७६८४ चौ. किमी\n• घनता ५०३ (२०११)\nउंबरवाडा तर्फे मनोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nसफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरई फाट्यावर अहमदाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने उजवीकडे जाऊन भालीवळी गावानंतर उजवीकडे वळून खानिवडे रस्त्याने पुढे गेल्यावर तांदुळपाड्यानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ३९ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९५ कुटुंबे राहतात. एकूण ५०३ लोकसंख्येपैकी २४८ पुरुष तर २५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.३६ आहे तर स्त्री साक्षरता ५९.१३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.७० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शा सफाळे रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानकावरुन उपलब्ध असतात.\nजलसार, टेंभीखोडावे, वाढीव सरावळी, वेढी, नवघर, खारवडश्री, खारमेंडी, दातिवरे, अशेरी, खडकावणे, वाडे ही जवळपासची गावे आहेत.दारशेत ग्रामपंचायतीमध्ये दारशेत गावासह उंबरवाडा तर्फे मनोर गाव येते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१९ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_(%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87)", "date_download": "2019-07-16T10:32:49Z", "digest": "sha1:AHNLTQ773SILZBSNOLKFLJY6UPISIUDY", "length": 3683, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बल्लेलक्का (गाणे) - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान अनाथ आहे.\nजानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१४ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2012/11/blog-post_16.html", "date_download": "2019-07-16T10:42:27Z", "digest": "sha1:ZVGAPLWECJXQF6OTD2BX6TVSSOC2B2C5", "length": 13247, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "पत्रकारांना कुणी घर देता का घर? ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्प�� गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२\nपत्रकारांना कुणी घर देता का घर\n१२:१८ म.पू. बेरक्या उर्फ नारद\nपुणे श्रमिक पत्रकार म्हणजे वर्तमानपत्राच्या गळेकापु स्पर्धेत स्वत:ला सदैव सज्ज ठेवत समाजाची हीताची पत्रकारिता करणारा पत्रकार पुणे श्रमिक पत्रकार अशीच भुमीका यथाशक्ती यथामती सतत पार पाडीत असतात.त्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही ��ोभाची अपेक्षा ठेवली नाही.कुणाचीही मुलाहीजा न ठेवल्याने उलट बिल्डरलॉबी,सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते यांची त्यांनी नाराजी ओढवुन घेतली आहे.वर्तमानपत्रांना मिळायच्या त्या जाहीराती मिळत गेल्या.पण पत्रकारांचा गृहप्रकल्प टांगता आजवर कुणी ठेवला आहे पुणे श्रमिक पत्रकार अशीच भुमीका यथाशक्ती यथामती सतत पार पाडीत असतात.त्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही लोभाची अपेक्षा ठेवली नाही.कुणाचीही मुलाहीजा न ठेवल्याने उलट बिल्डरलॉबी,सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते यांची त्यांनी नाराजी ओढवुन घेतली आहे.वर्तमानपत्रांना मिळायच्या त्या जाहीराती मिळत गेल्या.पण पत्रकारांचा गृहप्रकल्प टांगता आजवर कुणी ठेवला आहेपत्रकारांना घर मिळायची शेवटची आशा होती ती आताही धुळीला मिळाल्याची वंदता आहे.या जागेवर सरकारी संस्थेने हक्क बजाविला आहे.सत्य कोणालाच नकोय कापत्रकारांना घर मिळायची शेवटची आशा होती ती आताही धुळीला मिळाल्याची वंदता आहे.या जागेवर सरकारी संस्थेने हक्क बजाविला आहे.सत्य कोणालाच नकोय कासमाजात तळागाळाची समस्या मांडणारा पत्रकार आपली कुठेच समस्या मांडु शकत नाही .यात सामान्य पत्रकारांना कुणी घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली आहे.सत्य मांडलय याची किंमत पत्रकार भोगत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ मा��्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.berkya.com/2013/12/blog-post_27.html", "date_download": "2019-07-16T10:20:44Z", "digest": "sha1:A2MH2O5MWQTEBRFTK67DSHGOLOQ3LK3J", "length": 21712, "nlines": 69, "source_domain": "www.berkya.com", "title": "बेळगाव 'तरुण भारत’चे मुंबईत शानदार पदार्पण ~ बेरक्या उर्फ नारद", "raw_content": "\n> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब���लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता...\nबेरक्या FB पेज 1\nशुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३\nबेळगाव 'तरुण भारत’चे मुंबईत शानदार पदार्पण\n२:०० म.पू. बेरक्या उर्फ नारद\nमुंबई- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साक्षीदार आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ाचा बुलंद आवाज असलेल्या बेळगाव `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवारी उत्साही वातावरणात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने गेली पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विश्वासार्ह दैनिक म्हणून लोकमान्य पावलेला `तरुण भारत’ मुंबईत आपली संघर्षाची आणि सडेतोड पत्रकारितेची परंपरा कायम ठेवील, अशी ग्वाही संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी व्यासपीठावरून दिली.\nमाटुंगा येथील सिटीलाईट सिनेमागृहातील शानदार समारंभात झालेल्या या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, महापौर सुनील प्रभू, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, `तरुण भारत’चे कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संचालिका सई ठाकुर, बाबा धोंड आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात `तरुण भारत’चे संकेतस्थळ आणि स्व. बाबुराव ठाकुर यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱया `समरांगण हे जीवन ज्यांचे’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.\n`तरुण भारत’ची आवृत्ती मुंबईत सुरू झाल्याने आता बेळगाव महाराष्ट्रात दिसावे, अशी इच्छा बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी `तरुण भारत’ची नववी आवृत्ती पुण्यातून सुरू करावी, असा प्रेमळ आग्रह बाबासाहेब यांनी धरल्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जायचे म्हणते त्यावेळी त्यांच्यावर गोळय़ा घालणे, लाठी हल्ला करणे ही कुठली नीती, असा संतप्त सवाल पुरंदरे यांनी केला. सीमाप्रश्न समजुतीने सोडविण्याचे प्रयत्न संपू नये आणि त्यापूर्वीच लढय़ाला यश मिळावे. सीमाप्रश्न सामंजस्याने सोडविला नाही तर आपापसातील मतभेदांचा फायदा तिसरे घेतील. त्यामुळे सावध रहा रात्र वैराची आहे, असा इशाराही बाबासाहेबांनी कर्नाटकाला दिला.\n`तरुण भारत’ यशस्वी होईल\nस्वातंत्र्याची आस आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन समाजसेवेची साधना ठरलेले `तरुण भारत’ मुंबईत यशस्वी होईल, असा आत्मविश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. `सीमाभाग हा भीक मागून नव्हे तर आम्ही हक्काने मिळवू. सीमाप्रश्नासाठी पुन्हा आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असेही जोशी यांनी सांगितले. मनोहर जोशी यांनी यावेळी `तरुण भारत’चे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबुरावांना पाहिल्यानंतर मनात मोठय़ाने घोषणा द्यावीशी वाटायची. कारण बाबुरावांनी आपल्या कामाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. बाबुरावांची हीच परंपरा ठाकुर कुटुंबियांच्या तिसऱया पिढीने सुरू ठेवली, त्याबद्दल अभिनंदन. आज उगविणाऱया सूर्याचा कधीही अस्त होणार नाही, अशा सदिच्छाही जोशी यांनी दिल्या. आपल्या राजकारणाची सुरुवात सीमा लढय़ाने झाल्याचे जोशी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.\n`तरुण भारत’मुळे महायुतीची सत्ता येणार\nदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी `सामना’ दैनिक सुरू केल्यानंतर राज्यात युतीची सत्ता आ���ी. आता `तरुण भारत’ची मुंबई आवृत्ती सुरू झाल्याने राज्यात महायुतीची सत्ता येणार, असा दावा रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत केला. `तरुण भारत’ने पँथरच्या चळवळीतील माझ्या बातम्या छापल्या त्यामुळेच मी राजकारणात पुढे आलो, असे आठवले यांनी सांगितले. बेळगावचा सीमाभाग अजून महाराष्ट्रात आलेला नाही, तो महाराष्ट्रात यावा आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरचा अन्याय दूर व्हावा म्हणून आपण सीमालढय़ाबरोबर असू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.\nगौरवशाली इतिहास असलेला `तरुण भारत’ हा मराठी माणसाचा अभिमान आहे. सामाजिक बांधिलकी लोकप्रिय पुरवण्या, व्यापक जाळे आणि तांत्रिक प्रगती ही `तरुण भारत’ची वैशिष्टय़पूर्ण परंपरा आहे. स्वातंत्र्य लढा, गोवामुक्ती संग्राम आणि सीमालढय़ाची पार्श्वभूमी असलेला `तरुण भारत’बद्दल वाचकांना आदर आहे. आता `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या चांगल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.\nया कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि `दैनिक नवाकाळ’चे संपादक नीलकंठ खाडिलकर यांना मानपत्राचे वाचन करून गौरविण्यात आले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा सत्कार त्यांच्या चिरंजीवाने स्वीकारला. `रूरल डेव्हलपमेंट’चे संस्थापक प्रदीप लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला.\nनरेंद्र कोठेकर निवासी संपादक\nसंपादक किरण ठाकुर यांनी यावेळी मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून नरेंद्र कोठेकर यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर कोठेकर यांचा सत्कार करण्यात आला.\nPosted in: ताज्या बातम्या\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nफेसबुक वर शेअर करा\n रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...\nमुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल या...\nटीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा\nमुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे त...\nआदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा \nअहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये...\n‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू\nपुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्य...\nप्रसाद काथे, विलास बडे, प्राजक्ता पोळ दोषी ...\nचॅनलवर माफी मागण्याचा विशेषाधिकार समितीचा आदेश मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी...\nएबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...\nनाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आ...\n'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला सावरकर डीबेट प्रकरणी अखेर माफी मागावी लागली, इतकेच काय तर गेल्या काही दिवसा...\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nबेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद | Site Design By बेरक्या उर्फ नारद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-VASH-infog-feng-shui-horse-for-fame-and-career-growth-5618856-PHO.html", "date_download": "2019-07-16T10:17:22Z", "digest": "sha1:W7X4NM2YHFDC3FNNMPTEM7I3EFC526L7", "length": 5795, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Feng Shui Horse For Fame And Career Growth | चालत नसेल बिझनेस तर तेथे ठेवा ही 1 मूर्ती, यामुळे होईल दुप्पट फायदा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचालत नसेल बिझनेस तर तेथे ठेवा ही 1 मूर्ती, यामुळे होईल दुप्पट फायदा\nआयुष्यात यश आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी कष्टासोबातच वास्तू आणि फेंगशुई शास्त्रसुद्धा महत्त्वपूर्ण मानले जाते.\nआयुष्यात यश आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी कष्टासोबातच वास्तू आणि फेंगशुई शास्त्रसुद्धा महत्त्वपूर्ण मानले जाते. जर तुम्हाला खूप कष्ट करूनही यश आणि प्रगती प्राप्त होत नसेल तर फेंगशुईच्या या सामान्य उपायांनी तुमची ही समस्या दूर होऊ शकते. फेंगशुई शास्त्रामध्ये घोड्याला यश आणि प्रगतीचे रूप मानले जाते. घोड्याचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास आयुष्यात अपार यश प्राप्त होऊ शकते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रगतिशी संबंधित इतर 5 गोष्टी...\nअशाप्रकारे साफ करा तुमच्या घरातील ब्लॉक झालेले बेसिन, या दोन गोष्टींचा करावा लागेल वापर; वीडिओत पाहा पूर्ण प्रोसेस\nवास्तु टिप्स: घरात होत असणा-या 8 चुका असू शकतात कँसरसारख्या भयंकर आजाराचे कारण\nबाथरूम, देवघराच्या या गोष्टी सदैव ठेवा लक्षात, अन्यथा कधीच दूर होणार नाही दारिद्र्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/editorial-opinion/mahesh-mhatre-writes-blog-on-gazal-nawaz-dushyant-kumar-268845.html", "date_download": "2019-07-16T11:02:22Z", "digest": "sha1:X36NFU45SF3JBF4GANBF53WH5YZIG7L5", "length": 15154, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...–News18 Lokmat", "raw_content": "\nआठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...\nमहान गझलकार दुष्यंत कुमार यांची आज जयंती... यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा विशेष ब्लॉग...\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमततेजी से एक दर्द मन में जागा मैंने पी लिया, छोटी सी एक खुशी अधरों में आई मैंने उसको फैला दिया,\nमुझको संतोष हुआ और लगा हर छोटे को बड़ा करना धर्म है...'आपल्या आसपास पसरलेल्या दुःखाचे आत्मस्पर्शी चित्रण करताना अवचित हाती आलेल्या सुखाचा सगळीकडे सुकाळ करण्याची मनिषा मनी बाळगणारे सुप्रसिद्ध हिंदी कवी, गझलकार दुष्यंत कुमार यांची आज जयंती आहे. कवितेच्या खडतर साधनेस धर्म मानणारा आणि जगण्याच्या निरंतर प्रक्रियेला शुभंकर करणं हे आपलं जीवनध्येय आहे, असे आचरणातून सांगणारा हा कवी म्हणजे तुकारामाचा आधूनिक वारसदार.मला हा हिंदी साहित्यातील लखलखता हिरा वाचायला, ऐकायला मिळाला तो माझ्या काही कवी मित्रांमुळे. चर्चगेटला, आमच्या विद्यापीठ वसतिगृहात दररोज कोणी तरी कवी किंवा लेखक येत असे. कवीवर्य श्रीधर तिळवे यांची पुस्तकांनी खच्चून भरलेली सहाव्या मजल्यावरील खोली हा तमाम साहित्यप्रेमींचा अड्डा ��ोता. तिथे त्या साहित्य मैफिलीतच मला पहिल्यांदा दुष्यंत कुमार भेटले, आवडले आणि माझ्या नकळत ते माझे होवून गेले. मराठीतील संत तुकाराम ते केशवसूत, मर्ढेकर, ढसाळ, विंदा, कुसुमाग्रज, पु.शि. रेगे असे एकाहून एक सरस मराठी कवी वाचले. त्यांचे शब्द जमेल तसे वेचले पण हिदी दुष्यंत कुमार मात्र माझ्या मना जीवनाच्या कणाकणात भरून राहिला, कारण तो माझ्या भावना माझ्याच शब्दात मांडतो. एखादा शूर शिपाई अन्याय करणाऱ्या व्यवस्थेशी जसा जीवाच्या कराराने भांडतो, अगदी त्याच आवेशाने दुष्यंत कुमार लिहितात. कदाचित पत्रकार म्हणून काही काळ काम केलेलं असल्यामुळे ते वास्तवाशी थेट भिडायला अजिबात मागेपुढे पहात नाही. माझी त्यांच्याशी नाळ जुळायला पत्रकारितेचा नाद सुध्दा कारणीभूत असू शकतो. कारण त्यांच्या दोन ओळी सबंध अग्रलेखा एवढं स्पष्ट आणि परखड भाष्य करतात.भूक नही तो सब्र कर रोटी नही तो क्या हुआआजकल दिल्ली में है, जेरे बहस ए मुद्दाअशा शब्दात जेव्हा दुष्यंत कुमार जेव्हा बोलू लागतात तेव्हा प्रचलित व्यवस्थेचा भेसूर चेहरा लख्खपणे डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्यांच्या कवितेतून उडालेले अस्वस्थ पक्षी आपल्या डोक्यात घर करू लागतात. तसं पाहायला गेलं तर ते अल्पायुषी ठरले. 1975 मध्ये वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी मरण पावलेल्या दुष्यंत कुमारांच्या शब्दात एवढी ताकद आहे की त्यांच्या कविता काळालाही जुमानत नाहीत. अगदी आजही त्या समर्पक वाटतात जितक्या वेळ्या वाचल्या ऐकल्या तितक्या वेळ्या त्या जास्त भावतात आणि भिडतात.इस शहरमें वो कोई बारात हो या वारदात अब किसीभी बात पर खुलती नही है खिडकियाँया दोन ओळींमध्ये दुष्यंत कुमार शहरी समाज जीवनाची बंदिस्त बांधणी डोळ्यासमोर उभी करतात. खरंतर त्या ओळी लिहिल्या तेव्हा 50-60च्या दशकात औद्योगिकरण आणि नागरिकरणाला नुकतीच सुरूवात झाली होती. अफाट कष्टाने मिळालेल्या स्वातंत्र्याने लोकांच्या अपेक्षांची बेसुमार वाढ केलेली होती. 'आपले सरकार' जुलमी इंग्रजांपेक्षा जास्त चांगले जीवनमान देईल या आशेने सगळ्या बदलांकडे पाहत होते. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनाही देशाच्या झटपट विकासाची स्वप्ने पडत होती. ज्या देशात साधी सुई बनत नव्हती त्या देशाला सर्वार्थाने समर्थ बनवण्यासाठी पंडितजी आणि त्यांचे सारे सहकारी धडपडताना दिसत होते. त्याच काळात उत���तम शिक्षण देणाऱ्या आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांपासून, औद्योगिक विकासांपर्यंत. शेती सुधारणेपासून, भाक्रा नानगल सारख्या महात्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांपर्यंत अनेक नवनवीन गोष्टी होत होत्या. त्या साऱ्या विकास मंथनातून बाहेर आलेलं \"शहरीकरण\" म्हणजे बदलत्या भारताची बदलती खुण होती. शहरीकरण म्हणजे समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या अनेक गोष्टींपैकी लक्ष्मी (संपत्ती), पारिजात (बाह्यसौंदर्य), हलाहल (दुःख) आणि ऐरावत (सुस्ती आणि मस्ती) या सगळ्याचे अफलातून मिश्रण. आजचे किडलेले समाजमन किंवा बिघडलेले राजकीय वातावरण हे या औद्योगिकरणाचे दुष्परिणाम. दुष्यंत कुमारांना शहरीकरणाचे हे दु:ष्परिणाम खूप आधी समजले होते. म्हणून ते सहजपणे लिहून जातात.अब किसी को भी नजर आती नही कोई दरार घर की हर दिवार पर चिपके हैं इश्तहारगाव आणि शहरी जगण्याचा अनुभव असल्यामुळे दुष्यंत कुमारांची कविता सगळ्या प्रकारच्या प्रतिकांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन वावरत असते. आजही मोर्चांसमोर भाषण करणारे, सभासंमेलनांमध्ये निवेदन करणारे सगळे वक्ते, मग ते कोणत्याही वयोगटातले असो, त्यांना दुष्यंत कुमारांच्या ओळी टाळ्या मिळवून देण्यासाठी मदत नक्कीच करतात.'कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता,एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...''सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए...'.'मत कहो आकाश में कोहरा घना है,यह किसी की व्यक्तिगत आलोचना है...'.'एक गुडिया की कई कठपुतलियों में जान है,आज शायर ये तमाशा देख कर हैरान है...''राम जाने किस जगह होंगे कबूतरइस इमारत में कोई गुम्बद नहीं है...'या आणि अशा अनेक काव्यंपक्ती आजही तरुणाईच्या मुखी आहेत. याला एकच कारण आहे. ते म्हणजे दुष्यंत कुमारांची शब्दनिष्ठा. जीवनातील सगळ्या चढउतारांचा सामना करताना हा एका श्रींमत घरात जन्मलेला मुलगा शब्दांच्या आणि जगण्याच्या प्रेमात पडतो आणि लौकिक सुखाकडे पाठ फिरवून आपल्याच शब्दविश्वात रमतो. मुख्य म्हणजे हे करताना अन्य कवींप्रमाणे कल्पनाविश्वात भरारी मारण्यापेक्षा आपल्या अवतीभवतीच्या लोकांच्या भावविश्वाला मायेच्या उबेने कवटाळतो आणि दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात शब्दास्र घेऊन धावतो. दुष्यंत कुमारांच्या कवितेच्या या वैशिष्ठ्यामुळेच आजही ते आठवतात. एकाचवेळी तेजतर्रार वार करणारी त्या��ची लेखणी जेव्हा मुलायम होते तेव्हा दुष्यंत कुमारांमधला प्रेम विव्हळ तरूण मनमोहून टाकतो. कारण त्यांच्यासारखे हे मऊसूत शब्द तेच लिहू शकतात.मै जिसे उडता बिछाता हूँ.ओ गझल आपको सुनाता हूँएक जंगल है तेरी आखोंमें मै जहाँ राह भूल जाता हूँतु किसी रेलसी गुजरती है मै किसी पूलसा थरथराता हूँ.\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/nuclear-weapon/", "date_download": "2019-07-16T10:45:22Z", "digest": "sha1:MXPHRZR5ZEB72AGD6PJNPJW4HJ6AK7YL", "length": 6056, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Nuclear Weapon Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुम्ही देखील ओळखू शकाल इतका सोपा होता अमेरिकेच्या अणु हत्यारांचा लॉन्च कोड\nजेणेकरून सैनिक अध्यक्षाची परवानगी मागण्यासाठी वेळ न घालवता, क्षेपणास्त्र सहजपणे प्रक्षेपित करू शकतात.\nपेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल\nपरफ्युम कसे तयार केले जातात\nतब्बल ६ वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे दात त्यांच्याच घशात घातले होते\nह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी…पण का कारण ऐकून तुम्हाला हसू येईल\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..”: खिळवून टाकणाऱ्या वक्तृत्वाचा अविष्कार\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nप्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील\nचंद्रशेखर राव यांचे ‘फेडरल फ्रंट’चे सुतोवाच : ओ(न्ली)रिजनल राजकारणाचा उदय\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nमिहिर सेन: पंचमहाद्वीपांतील सातासमुद्रांवर राज्य करणारा भारतीय जलतरणपटू \nAir India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात\nया सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..\nकॉफीचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहित नसणार…\nमहागाई ला नावं ठेवताय परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते परंतु देशाच्या अर्���व्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते\nतो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला \nह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो\nEVM घोटाळा – इलेक्शन कमिशनचा, राजकारण्यांचा की “आक्रस्ताळ्या” कॉंग्रेस समर्थकांचा\nया भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती \nहजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कडक गांजा फुंकायचे\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/902", "date_download": "2019-07-16T10:37:33Z", "digest": "sha1:WGGT33HC6O4Z3F76OMFEYSZ6P4AZ3KAT", "length": 22331, "nlines": 119, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मराठी भाषा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसिंधुताई सपकाळ – श्रीकृष्ण राऊत यांची जिव्हारी लागलेली गझल\nममता सिंधुताई सपकाळ 11/07/2019\nमाझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली भासते- तो जीवघेणा शेर आहे श्रीकृष्ण राऊत यांचा –\nसौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;\nकोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता\nमी आईला खूप वेळा विचारले, की ते कोण आहेत कोठे असतात तू त्यांना कधी भेटली आहेस का त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली पण एकदा ओळख झाल्यावर मी राऊतसरांशी इतकी वर्षें साठून राहिलेले किती आणि काय काय बोलले ते मला आठवतदेखील नाही.\nगझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचे संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि किती संकटांतून गेले त्या प्रत्येक क्षणी तिला गझलेच्या शब्दांनीच बळ दिले. जणू तिचे स्वत:चे प्रतिबिंब समोर दिसावे आणि अचानक तिच्या एकटेपणात कोणीतरी भागीदार म्हणून यावे, तसे काहीतरी घडले असावे गझलेमुळे तिच्या बाबतीत.\nए.के. शेख; गझलमध्ये जगणारे\nज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांची ‘गझल’ ���ा विषयावर कार्यशाळा अलिबागला ‘साहित्यसंपदा ग्रूप’तर्फे योजली होती. मी अलिबागला जाण्यासाठी कल्याणहून पनवेलला बसने पोचलो. पनवेलच्या बसस्टॉपवर शेखसर साक्षात भेटले. ते अलिबागलाच निघाले होते. आमच्या दोघांचे अलिबागला जाणे एकाच बसने, सोबत झाले. त्यामुळे माझी गझलची कार्यशाळा पनवेलपासूनच सुरू झाली मी त्यांना माझ्या काही गझला दाखवल्या. त्यांनी त्यांतील मात्रांच्या चुका लगेच लक्षात आणून दिल्या. मग मला त्यांना पुढील गझला दाखवण्याची हिंमत झाली नाही. मी ठरवले, की आता मागील सर्व पाटी कोरी समजावी व नव्याने गझल लिहिण्यास सुरुवात करावी. मी तसा गझललेखन, कवितालेखन गेली काही वर्षें करत आहे. मी कार्यशाळेस त्यात अधिक गती प्राप्त व्हावी या उद्देशाने निघालो होतो. पण आता, मुळारंभच करावा लागणार असे दिसत होते. शेखसरांचे त्यासाठी मार्गदर्शन घेणे बसमध्येच सुरू केले.\nकवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन ठिकठिकाणी कविसंमेलने गाजवली जात आहेत. सोशल मीडियामुळे तर कवितेला पूरच आला आहे. परंतु ढोबळ अंदाजाने मराठीत तीनेकशेपर्यंत कवी कविता या ‘साहित्य’प्रकाराकडे गांभीर्याने पाहत आहेत; तसे त्याचे अनुसरण करत आहेत. कवी (आणि साहित्यिकदेखील) म्हणून व्यक्तीला नावलौकिक मिळवणे सद्यकालात दुरापास्त झाले आहे. मात्र, अनेक कवींच्या एकापासून दहापर्यंत उत्तम कविता असू शकतात. त्याच्या/तिच्या सर्व कवितांना सतत दाद मिळत राहील अशी शक्यता नसते. त्यामुळे कविता मंचावरून सादर करणे आणि तेथल्या तेथे वाहवा मिळवणे हे श्रेयस्कर मानले जाते. त्याचा एकूण काव्यनिर्मितीच्या स्वरूपावर परिणाम होत असतोच.\nगझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता\nराम पंडित ‘पद्… 10/07/2019\nचंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे विचार थोड्याफार फरकाने आलेच आहेत. ग्रामीण गझलबाबत बोलायचे तर –\n*आता शिक्षणाच्या प्रसारामुळे समग्र साहित्यसर्जनच महानगरातून लहान गावांकडे, खेड्यांकडे वळत आहे.\n*त्वरित तंत्र अवगत करण्याची क्षमता आमच्या पिढीपेक्षा नव्या पिढीत अधिक आहे. कवी नसलेली व्यक्तीही त्या विधेत, मनात येईल ते विचार छंदोबद्ध करून तिला गझल संबोधू शकतो.\n*गझल या विधेच्या सृझनाचे आकर्षण कवी नसलेल्या रसिक मनासही आहे. त्यामुळे तेही उर्दूचे शेर चोरी करून मराठीत रचतात.\n*गझलकार हा मूलत: उत्तम कवी असावा हा निकष या पिढीने कालबाह्य ठरवला असावा.\nमराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही\nचंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले आहेत. ते स्वागतार्हही आहेत; मात्र ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे तर त्या दोघांकडून नकळतपणे होत नाही ना, असेही मला राहून राहून वाटत आहे.\nचंद्रशेखर सानेकर यांनी मराठी गझलेवर घेतलेले आक्षेप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहेत - १. मराठी गझल नुसती संख्यात्मक अंगाने वाढत चालली आहे. २.तिच्यात सपाटपणा येत चालला आहे. ३. ती वर्णनपर मांडणीत अडकून पडत चालली आहे. ४. ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा तिच्यातून होऊ लागला आहे.\nकेतकी चितळेचे मराठी काय चुकले\nसध्याच्या काळात ‘ट्रोल करणे’ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. ट्रोल करणे या संकल्पनेमागचा हेतू वाईट नाही. त्यामागे समाजातील चुकीच्या अभिव्यक्तीला अद्दल घडवणे, सामाजिक माध्यमांमार्फत न्याय मिळवणे हा हेतू शुद्ध आहे. परंतु त्याच्या गैरवापरामुळे समाजाचे संस्कार आणि संस्कृती यांचा पाया मोडत आहे व त्याचे भान तरुण पिढीला उरलेले नाही.\nतुकारामाने म्हटले आहे : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’. भाषेकडील या रत्नांचा खजिना म्हणजेच शब्दनिधी. कोणत्याही नैसर्गिक भाषेकडील तो खजिना कधी कमी होत नाही, तो सतत वाढत असतो. माणसाला शब्दांची गरज, घडणाऱ्या घटना-वाटणाऱ्या भावना-विचार इत्यादी इतरांना सांगण्यासाठी भासत असते. आणि ते शब्दच त्याच्या भाषेत उपलब्ध नसतील तर तो नवीन शब्द घडवतो, अन्य भाषांतून आयान करतो, किंवा जुने शब्द नव्या अर्थाने वापरतो. म्हणून भाषेतील शब्दनिधी नुसता अक्षय असतो असे नाही; तर तो सतत बदलता, वाढता असतो. त्यामुळे भाषेतील शब्दांची नेमकी संख्या सांगणे शक्य नसते. मात्र एखाद्या विशिष्ट वेळी भाषेत किती शब्द आहेत यांची मोजदाद करणे संगणकामुळे शक्य झाले आहे.\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले��� या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nअस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत.\nअस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो.\nअस्वलाला लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दाचे साम्य आढळते. कारण दोन्हींचा अर्थ उत्तरेकडील असा आहे. अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरतम प्रांतातील प्राणी असून नंतर तो दक्षिणेच्या उष्ण कटिबंधापर्यंत पोचला. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा, तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.\nऋक्ष आणि उर्सुस यांच्यात आणखी एक साम्य आढळते. ऋक्ष म्हणजे सप्तर्षी नक्षत्र असाही अर्थ आहे. सप्तर्षी नक्षत्राला पाश्चात्यांत ‘दि ग्रेट बिअर’ किंवा ‘उर्सा मेजर’ असे म्हणतात. दोन्हींचाही अर्थ मोठे अस्वल असाच आहे.\nऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो. अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वल.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aryanchiduniya.blogspot.com/2010/09/", "date_download": "2019-07-16T11:10:17Z", "digest": "sha1:ORN3M4OIYVH64TZGGL5Y6CTIZFUW6W2P", "length": 8776, "nlines": 99, "source_domain": "aryanchiduniya.blogspot.com", "title": "आर्यनचे विश्व!: September 2010", "raw_content": "\nमाझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥\nमंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०\n८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा\nमला अचानक ८ सप्टेंबरची का आठवण झाली\nपटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.\nतर मागच्या ८ सप्टेंबरची सुरुवात अशी झाली. आंघोळ झाल्यावर आजीने आणलेला नविन ड्रेस घातला मग आईच्या मांडीवर बसलो. आजीने मला औक्षण केले, माझ लक्ष मात्र खाली ठेवलेल्या ढोकळा आणि जिलबीकडे होतं :)\nछान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.\nमला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावलेले, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.\nहळु हळु एक एक दादा, काका, मावशी, माझे मित्र मैत्रिणी सग��े जमले तिथे. प्रत्येक जण यायचा मला शेकहॅंड करायचा आणि काहीतरी रंगीबेरंगी बॉक्स माझ्या हातात द्यायचे. मग आई किंवा मावशी माझ्या हातातुन काढून घ्यायचे, मी जोरात ओरडायचो, मला हवा असायचा तो बॉक्स माझ्या हातात.\nतिथे भरपुर जणं जमल्यावर मला बाबांनी उचलुन घेतले. आई, बाबा आणि मी स्टेजवर गेलो. तिथे दोन दोन केक होते. सगळ्यांनी एका सुरात गाणे म्हटले, 'HAPPY BIRTHDAY TO YOU, AARYAN'\nआई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.\nमाझ्या मित्र मैत्रिणी आणि ताई दादांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या.\nमग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.\nते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.\nमला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.\nअसा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.\nLabels: ८ सप्टेंबर, वाढदीवस\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nSubscribe to आर्यनचे विश्व\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा\nपहिला लोकल प्रवास (1)\nसात माळ्यांची कहाणी - सहावा माळा\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-7/", "date_download": "2019-07-16T10:42:42Z", "digest": "sha1:4WQ5HL4YFE5SZZEXNRZM4V7VYKS2W5ZX", "length": 11644, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सांगली- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nमतदानाला 2 दिवस असताना अमरावतीत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी, हे आहे कारण\nनवनीत राणांमुळे अमरावतीत लोकसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.\nहवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून\nसांगलीत भाजपला मोठा दिलासा, संभाजी पवारांची नाराजी दूर\nमुंबईत तुरळक, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता\nमुंबईसह अनेक शहरांत पावसाची हजेरी, अंगावर वीज पडून 3 जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Apr 12, 2019\nVIDEO: 'शरद पवारांनी राजू शेट्टींना ये-ये म्हणत पिंजऱ्यात घेतलं'\nमहाराष्ट्र Apr 12, 2019\nVIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका\n'ती' माझी मोठी चूक; राजू शेट्टींच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलं हे विधान\nसांगली आणि हातकणंगले येथे स्वाभिमानी पक्षाला दलित महासंघाचा पाठिंबा\nजाहीरनामा काँग्रेसचा की जैश-ए-मोहम्मदचा, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात\nआयुष्यभर तुमच्या चपला उचलल्या, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका\nबाबासाहेबांचे नातू उमेदवाराची जात सांगत सुटलेत, प्रकाश आंबेडकरांवर सप्तर्षींची टीका\n'मंत्रिमंडळाच्या 250 बैठका झाल्या, पण धनगर आरक्षणाबाबत एकही शब्द काढला नाही'\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:20:56Z", "digest": "sha1:T6W45YIRKUZCAAYAFA7H53RN3QRZPGYG", "length": 3875, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेस आमदार सतेज पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nTag - काँग्रेस आमदार सतेज पाटील\nराष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना हिसका दाखवणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री पदक\nमुंबई: गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील १०१ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-16T10:21:05Z", "digest": "sha1:ARTEZFHT5NHYWJH6V5XYKFUEJ6I54PYA", "length": 4340, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोन्ग्रेस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपुण्यातील धक्कादायक प्रकार, फेसबुकवरची मैत्री ४२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली\nभाजपमुळेचं महाराजांचा अवमान करण्याची पायलची मजल, हे पाप भाजपचेचं – कॉंग्रेस\nटीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यांतर पायलवर सर्व स्तरावरून...\nराहुल गांधी, त्यांची इटलीची नानी आणि सरप्राईज\nनॉर्थ-इस्ट मध्ये अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या त्रिपुरा ,मेघालय आणि नागालॅंडचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण ईशान्य भ��रतात ‘मोदीलहर’ पहायला...\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/yellow-journalism/", "date_download": "2019-07-16T10:36:04Z", "digest": "sha1:UMLOBBWSKHXPSILI652UDONF2TPRDCTG", "length": 3740, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "yellow journalism Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\nबिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nपत्रकाराला नोटबंदीचे फायदे सांगणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल\nटीम महाराष्ट्र देशा – नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त विरोधकांकडून सरकारला टार्गेट केलं जात असताना मोदींनी केलेल्या नोटबंदीचा महिमा सांगणारी एक...\nरामदेव बाबांवर फडणवीस सरकार मेहरबान, लातूर येथे पतंजली उद्योग समूहाला विशेष सवलती\nबीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज\nमोठी बातमी : अखेर ठरलं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nजैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला काश्मीरमधून अटक\nआम्हाला अपात्र ठरवण्यासाठीच राजीनामे प्रलंबित ठेवले जात आहेत : बंडखोर आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/1083-lakh-tonnes-sugarcane-crush-113-lakh-tonnes-of-new-sugar-production/", "date_download": "2019-07-16T10:42:33Z", "digest": "sha1:NHHAYRTPLQ7WSFJHBNPLK6DQ4NXDNBEF", "length": 10328, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "1083 लाख टन ऊस गाळप तर 113 लाख टन नवे साखर उत्पादन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n1083 लाख टन ऊस गाळप तर 113 लाख टन नवे साखर उत��पादन\nनवी दिल्ली: 3 जानेवारी 2019 पर्यंत देशभरात 481 साखर कारखाने कार्यरत झाले असून त्यांनी 1083 लाख टन ऊस गाळप करून 113 लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशाचा सरासरी साखर उतारा 10.44 टक्के नोंदला गेला आहे. यामध्ये महाराष्ट्राने 441 लाख टन गाळप व 46 लाख टन साखर उत्पादन करून आघाडी घेतली आहे.गतवर्षीच्या तुलनेत 45 लक्ष टन गाळप व 6 लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.\nमहाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशाने 308 लाख टन गाळप व 34 लाख टन साखर उत्पादन करुज दुसरा क्रमांक मिळविला आहे. कर्नाटक मध्ये 194 लाख टन गाळप व 20 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या पाठोपाठ गुजरात 46 लाख टन गाळप व 4.5 लाख टन साखर उत्पादन करून चौथ्या स्थानावर आहे. हंगाम अखेर देशपातळीवर जेमतेम 300 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज असून त्यात उत्तर प्रदेशात 115 लाख टन, महाराष्ट्रात 90 लाख टन, कर्नाटकात 35 लाख टन नवे साखर उत्पादन होण्याचा ताजा अंदाज असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.\nहंगाम सुरुवातीचा देशपातळीवरील 104 लाख टन शिल्लक साखर साठा व 300 लाख टनचे नवे उत्पादन लक्षात घेता विक्रमी 404 लाख टन अशी उपलब्धता असेल ज्यातून 260 लाख टन स्थानिक खप व 30 लाख टन ची निर्यात लक्षात घेता सप्टेंबर 2019 अखेर देशपातळीवरील शिल्लक साखरेचा साठा 114 लाख टन अशा विक्रमी पातळीवर राहण्याचे अंदाजित आहे. याच्या परिणाम स्वरूप स्थानिक साखर दरावरील दबाव वर्षभर राहण्याचे संकेत आहेत.\nसध्याचा साखर उत्पादन खर्च सरासरी 3,500 रु. प्रति क्विंटल असल्याने व साखरेची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या 2,900 रु. प्रति क्विंटल या न्यूनतम पातळीवर पोचली असल्याने प्रति क्विंटल विक्री मागे 600 रुपयाचे नुकसान साखर कारखान्यांना होत आहे व त्यामुळेच त्याना उसाचा किमान दर देणे अशक्यप्राय झाले आहे.\nआजमितीला महाराष्ट्रातील ऊस थकबाकी 3,500 ते 4,000 कोटीच्या घरात पोहोचली असून शेतकऱ्यांप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थीची जाणीव माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 20 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून लक्षात आणून दिली आहे व त्यावर तातडीने काही उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे असेही श्री. नाईकनवरे यांनी आपल्या निवेदन���त म्हटले आहे.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/build-to-more-than-2000-farm-ponds-in-buldhana-district/", "date_download": "2019-07-16T10:09:28Z", "digest": "sha1:DAL5M47S4TI2FSPZUIVLO5WXBAWXN2YF", "length": 13617, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बुलढाणा जिल्ह्यात आणखी 2000 शेततळ्यांची निर्मिती करणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबुलढाणा जिल्ह्यात आणखी 2000 शेततळ्यांची निर्मिती करणार\nबुलढाणा: जिल्ह्याचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पासाठी 1500 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यात आणखी 2 हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात येईल आणि सिड हबसाठी 200 शेडनेट उभारण्यास मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nबुलढाणा जिल्ह्यातील पीक पाणी परिस्थिती, शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था या बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. या बैठकीला व्यासपीठावर पालकमंत्री मदन येरावार, खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, राहूल बोंद्रे, ॲड. आकाश फुंडकर, डॉ. शशिकांत खेडेकर, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन उपस्थित होते. तसेच मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.\nमागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी चार हजार 772 शेततळी पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्याने शेततळ्यांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी 4 हजार 205 लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काळात शेततळ्यांची अतिरिक्त मागणी घेऊन 2000 शेततळ्यांच्या उद्दिष्टाला मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच धडक सिंचन विहीरी, जलयुक्त शिवार यामध्येदेखील जिल्ह्याचे काम प्रशंसनीय आहे. ज्या जिल्हयात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी जलसंधारणाच्या अतिरिक्त कामाचे नियोजन करावे. तसेच ही कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक जिल्हयात 20 जेसीबी आणि 30 पोकलन अशा 50 मशीन उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच जिल्ह्यात झालेल्या जलयुक्तच्या कामांमुळे पावसाच्या खंडाच्या काळात सिंचनासाठी झालेला लाभ तपासण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.\nदेऊळगांव राजा तालुक्यात बिजोत्पादन उपक्रमाकरीता 200 शेडनेटची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करून हा रोजगारक्षम उपक्रम पूर्ण करण्यात यावा. जिल्ह्यात अल्प पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकपूर्णासह अन्य प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी करावा. सिंचनासाठी आरक्षीत पाणी न ठेवता पिण्यासाठी राखीव ठेवावे. अवैधरित्या होणारा पाण्याचा उपसा रोखण्यासाठी कारवाई करावी. जिगांव प्रकल्पासाठी राज्य शासन या वर्ष��त 1500 कोटी रूपये देत आहे. त्यामुळे निधीअभावी या प्रकल्पाचे काम निश्चितपणे थांबणार नाही. टंचाई परिस्थिती जाहिर करण्याच्या टप्प्यामध्ये पाहिले दोन टप्पे वैज्ञानिक निकषांवर आधारीत आहेत. त्यामुळे पिक कापणी अहवालामध्ये जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून हे काम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करावे. दुष्काळी परिस्थिती जाहिर करण्यासाठी लागणारी माहिती केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. मदत मिळण्यासाठी पिक कापणी अहवाल योग्य पध्दतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मुखमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.\nबैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी विविध विभागांचे प्रादेशिक विभागप्रमुख, जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय अधिकारी, तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, उपअभियंता, बँकेचे अधिकारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-india-will-be-worlds-most-populous-country-5795", "date_download": "2019-07-16T10:02:29Z", "digest": "sha1:5E3565U2WHQETHG5HSTVZOJMA6K2JNK6", "length": 7556, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news India will be the world's most populous country | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n2027 पर्यंत भारत टाकणार चीनला मागे\n2027 पर्यंत भारत टाकणार चीनला मागे\n2027 पर्यंत भारत टाकणार चीनला मागे\nबुधवार, 19 जून 2019\nसंयुक्त राष्ट्रे : भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला 2027 पर्यंत मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27.3 कोटींची भर पडेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर या शतकाच्या अखेरपर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांक कायम ठेवेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nसंयुक्त राष्ट्रे : भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला 2027 पर्यंत मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27.3 कोटींची भर पडेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर या शतकाच्या अखेरपर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांक कायम ठेवेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nजागतिक लोकसंख्येचा अंदाज अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक विभागाच्या लोकसंख्या शाखेने जाहीर केला आहे. या अहवालात म्हटले आहे, की पुढील तीस वर्षांत जगाची लोकसंख्या दोन अब्जाने वाढेल. सध्या जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज असून, ती 2050 पर्यंत 9.7 अब्जावर जाईल. या शतकाच्या अखेरीस जगाची लोकसंख्या 11 अब्जापर्यंत जाईल.\nजगाची 2050 पर्यंत वाढणारी निम्म्याहून अधिक लोकसंख्या नऊ देशांमध्ये केंद्रित झालेली असेल. या देशांमध्ये भारत आघाडीवर असेल आणि त्याखालोखाल नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका यांचा समावेश असेल.\nलोकसंख्येच्या बाबत��त 2027 मध्ये भारत चीनला मागे टाकेल. भारताची लोकसंख्या 2019 ते 2050 या काळात 27.3 कोटीने वाढेल. याच काळात नायजेरीयाची लोकसंख्या 20 कोटीने वाढेल. 2050 पर्यंत जगातील वाढणाऱ्या एकूण लोकसंख्येमध्ये 23 टक्के वाटा भारत आणि नायजेरिया यांचा असेल.\nभारत चीनला मागे टाकण्याचे अंदाज\nअमेरिका - 32.9 कोटी\nइंडोनेशिया - 27.1 कोटी\nभारत - 1.5 अब्ज\nचीन - 1.1 अब्ज\nनायजेरिया - 73.3 कोटी\nअमेरिका - 43.3 कोटी\nपाकिस्तान - 40.3 कोटी\nभारत विभाग sections पाकिस्तान इजिप्त अमेरिका नायजेरिया india china population\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-paddy-msp-hiked-3-and-7-percentage-6076", "date_download": "2019-07-16T10:51:21Z", "digest": "sha1:4BG254ZVJXTGRQNK3FAZJFTQFIFYBSPS", "length": 8317, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Paddy MSP Hiked By 3 And 7 Percentage | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nगुरुवार, 4 जुलै 2019\nनवी दिल्ली : खरीप पिकांसाठी सरकारने वाढीव किमान आधारभूत दराची (एमएसपी) घोषणा केली आहे. धानाचे दर प्रति क्विंटल 65 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. भरड धान्य, कडधान्य, तेलबिया तसेच कपाशीच्याही \"एमएसपी'मध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या आधारे बाजरीच्या दरात 85 टक्‍क्‍यांची तर उडीद आणि तुरीच्या दरात अनुक्रमे 64 आणि 60 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nनवी दिल्ली : खरीप पिकांसाठी सरकारने वाढीव किमान आधारभूत दराची (एमएसपी) घोषणा केली आहे. धानाचे दर प्रति क्विंटल 65 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. भरड धान्य, कडधान्य, तेलबिया तसेच कपाशीच्याही \"एमएसपी'मध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या आधारे बाजरीच्या दरात 85 टक्‍क्‍यांची तर उडीद आणि तुरीच्या दरात अनुक्रमे 64 आणि 60 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्य���्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत \"एमएसपी' वाढीचा निर्णय झाला. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसेच कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने आधीच केला होता. आता 2019-20 च्या खरीप हंगामासाठी \"एमएसपी' वाढविण्यात आल्याचे तोमर म्हणाले.\nतेलबियांच्या \"एमएसपी'मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यात सोयाबीन (311 रुपये प्रतिक्विंटल), सूर्यफूल (262 रुपये) आणि तीळ (236 रुपये) या तेलबियांचा समावेश आहे. त्याखालोखाल तूर (125 रुपये), उडीद (100 रुपये) या कडधान्यांची दरवाढ आहे.\nभरड धान्यांच्या \"एमएसपी'मध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हायब्रीड आणि मालदांडी ज्वारीत 120 रुपयांनी तर नाचणीच्या दरात 253 रुपयांची वाढ झाली आहे. कपाशीचेही दर मध्यम धाग्याच्या वाणासाठी 100 रुपये आणि लांब धाग्याच्या वाणासाठी 120 रुपये प्रतिक्विंटल वाढविण्यात आले आहेत.\nपिकाचा प्रकार - 2018-19मधील एमएसपी - 2019-20 सुधारित एमएसपी - वाढ (सर्व आकडे रुपयांत)\nधान (सर्वसाधारण) ः 1750- 1815 - 65\nज्वारी (हायब्रीड) ः 2430 - 2550 - 120\nज्वारी (मालदांडी) ः 2450 - 2570 - 120\nखरीप कडधान्य उडीद प्रकाश जावडेकर नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar पत्रकार शेती farming सोयाबीन तूर ज्वारी jowar भुईमूग groundnut\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2019-07-16T11:06:32Z", "digest": "sha1:P5VCFBIN4LC4332TKZM2HZSJJTWQVN7B", "length": 4486, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिमल रॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nबिमल रॉय (जुलै १२, इ.स. १९०९ – जानेवारी ७, इ.स. १९६६) हे हिंदी सिने सृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक होते. इ.स. १९५५ साली त्यांचा देवदास हा चित्रपट खुपच गाजला होता. रोंय यांचा जन्म ढाका, पूर्व बंगाल, आता बांगलादेश. त्यांच्या मधुमती चित्रपटाने १९५८ मध्ये ९ फिल्मफेर पुरस्कार जिंकले, हा एक ३७ वर्षांपर्यंत विक्रम होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९६६ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/vidhanbhawan-books-travel-thousand-kilometers/", "date_download": "2019-07-16T10:32:48Z", "digest": "sha1:RRRYJUV2FEGFOQP2SPVCYW3EUSLRNGCG", "length": 14349, "nlines": 105, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात !! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन मुंबई दरबार दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात \nदरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात \n१९६० पूर्वी राजकीय नेत्यांमधील एका अनौपचारिक कराराने नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनली. त्यात एक अधिवेशन विदर्भात झाले पाहिजे असे नमूद करण्यात आले. ज्यात विदर्भाच्या विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी ही तरतूद आहे. त्यानुसारच हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची प्रथा सुरु झाली. आत्ता अधिवेशन घ्यायचं म्हणजे साधं सोपं काम नाही .\nमहाराष्ट्राचं विधानभवन आहे मुंबईत. ती चांगली अनेक मजल्यांची दिमाखदार इमारत आहे. इथेच आस्थापनेची सर्व कार्यालय आहेत. तर विधानसभा अणि विधानपरिषद अशी दोन सभागृह हि आहेत. इथे एक मोठं ग्रंथालय ही आहे. चांगलं दोन मजल्यावर त्याचं काम चालतं. एक प्रशस्त अशी स्टडी रूम आहे.\nआत्ता तुम्ही म्हणाल ग्रंथालय कशाला \nअधिवेशन चालू असतांना नेत्यांना सभागृहात अनेक विषय मांडावे लागतात. अनेक गोष्टींवर भाष्य करावं लागतं . विरोधी पक्षाला सत्ता रूढ पक्षाला घेरायचं असतं तर हे सर्व अधिवेशनाच्या गोंधळात कुठे करणार त्यावेळेस हे ग्रंथालय आणि स्टडीरूम या नेत्यांच्या मदतीस येते. या ग्रंथालयात महाराष्ट्र राज्यात प्रकशित होणाऱ्या सर्व महत्वाच्या वृत्तपात्रांची विषयानुसार कात्रणं कडून ठेवली जातात. सभागृहात आजवर झालेल्या सर्व चर्चा ,सर्व ठराव ,सर्व कायदे यांचा पण रेकॉर्ड व्यवस्थितपणे याच ग्रंथालयात ठेवला जातो. त्याच बरोबरीने इथे काही लाख संदर्भ ग्रंथ अणि पुस्तके आहेत.\nया ग्रंथालयातले सर्व कर्मचारी अत्यंत व्यवस्थित पणे हे सर्व सांभाळत असतात .\nअधिवेशन काळात अनेक आमदार ,विरोधी पक्ष नेते ,मंत्र्यांचे सहाय्यक वैगेरे या ग्रंथालयात बर्याचदा आभ्यास करून मुद्दे काढतान दिसतात. तर भिडू लोक खरा किस्सा असा आहे की ,\nजेव्हा नागपूर अधिवेशन असते तेव्हा जवळपास ६०ते ७० टक्के ग्रंथालय नागपूर ला न्यायला लागतंय .\nनागपूर हि जरी उपराजधानी असली सर्व निर्णय,शासन नियम सर्वच सरकारी कामे मुंबईत होतात. त्यामुळे नागपूरला त्याचा रेकॉर्ड ठेवला जात नाही तिथे तसा कोणताही कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे तिथे अधिवेशन घेत असताना. संदर्भासाठी लागणारी सर्व पुस्तकं सर्व रेकॉर्ड्स,महत्वाचे संदर्भ ग्रंथ,अनेक फायली,पापेरातील रेकॉर्ड्स , सभागृहातील विविध आयुधांची पुस्तकं ,नियमावल्या त्यांच्या अनेक प्रति, सर्व मंत्रालयांचे वर्गवारीत असलेले शास निर्णय अजून बरीच सारी छोटीे मोठी स्टेशनरी हे सर्व मिळून चार ते पाच ट्रक भरतात .\nही सर्व सामग्री इथील कर्मचारी वर्ग व्यवस्थित पॅक करतो प्रत्येक पॅकिंगवर बारीक शब्दात त्यात कोणती पुस्तक आहेत हे कळावं म्हणून सांकेतिक भाषेत त्यावर लिहालं जातंआणि मग हे सर्व ट्रकस मध्ये लोड केला जातं. त्यानंतर मग ही पुस्तकं पाचशे मैलांच्या लांब प्रवासाला निघतात. जो सुरु होतो महाराष्ट्राच्या राजधानीपासून आणि संपतो उपराजधानीत जाऊन .\nतर भिडूंनो नागपूर अधिवेशनाच्या दहा ते बारा दिवस आधी विधान भावनातला जवळपास ७०टक्के स्टाफ नागपूरला जातो. मुंबईहून आलेलं हे सर्व समान उतरवून घेतले जाते. परत सर्व सेटअप लायब्ररी सायन्सच्या नियमानुसार शिस्तबद्ध पद्धतीने क्रमवारीत लावला जातो. हे सर्व करायला परत साथ ते आठ दिवस लागतात. ह्या सर्व उपद्व्यापा नंतर नागपूर चं ग्रंथालय पूर्णपणे सज्ज होता अधिवेशना साठी. अधिवेशन झाल्यावर परत ही पुस्तकं मुंबईत त्यांच्या मूळ घरी येऊन स्थिरावतात.\nतर भिडूनों, दरवर्षी ही पुस्तकं हजार मैलांची सफर करतात आहे का नाय गंमत\nहे ही वाच भिडू.\nहातात अर्थसंकल्पाची बॅग घेतलेले जयंतराव व्हीलचेयरवरून विधानभवनात अवतरले.\nशरद पवारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं \nडावा-उजवा कालवा आणि पाणी पळवण्याची कालवाकालव \nPrevious articleहिमालयात आहे हाडाच्या सापळ्यानी भरलेले एक गूढ रहस्यमयी तलाव.\nNext articleडॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.\nजेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nमहाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता \nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.\nमुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.\nशरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nशेतमजूर आईची मूले : एकजण करोडपती तर दुसरा कॅबीनेट मंत्री \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-07-16T10:43:41Z", "digest": "sha1:RHXPMIVJEHS4XGZQ6FARL4LDMF27U445", "length": 14134, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ओले कपडे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अ��्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'\nमुंबई, 22 आॅगस्ट : मुंबईतील परळ भागात क्रिस्टल टॉवरला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. अनेकदा आपत���ालीन स्थितीत योग्य प्रशिक्षण देऊनही लोक घाबरून न करायच्या गोष्टी करुन जातात. मात्र याला अपवाद ठरली १० वर्षांची झेन. झेनने तिच्या कुटुंबासह ८ जणांचे प्राण वाचवले. आज बकरी ईद असल्यामुळे झेनला शाळेला सुट्टी होती तर तिचे आई- बाबाही घरी होते. आई बाथरूममध्ये गेली असता तिला खिडकीतून धूर येताना दिसला. आईने याबद्दल झेनच्या वडिलांना सांगितले. मात्र वडिलांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याचे त्यांना कळले. झेनच्या आई- वडिलांनी झोपलेल्या झेनला उठवले आणि स्वयंपाक घरात नेले. आपण आता अडकलो या विचारानेच झेनचे आई-वडील घाबरले. मात्र घाबरून न जाता झेनने हाताला लागतील ते सर्व कपडे आई- बाबांना पाण्यात भिजवायला सांगितले. भिजलेले कपडे अंगावर ओढून घेऊन केसांवर सतत पाणी ओतण्यास सांगितले. तसेच गुदमरून श्वास कोंडू नये यासाठी तिने ओला कपडा नाकावर धरायला सांगितला. यानंतर घाबरून न जाता सर्वांना खाली बसून राहायला सांगितले.आग लागल्यावर तोंडावर ओला कपडा घ्यावा, अंगावर ओले कपडे घ्यावे तसेच डोक्यावर सतत थंड पाणी मारत राहिल्यावर माणूस पॅनिक होत नाही तर तो शांत राहतो. या शाळेत शिकलेल्या गोष्टी झेनने खऱ्या आयुष्यात वापरत अनेकांचे प्राण वाचवले. झेनने सांगितलेल्या गोष्टी इतरांनी ऐकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. झेनच्या या प्रसंगावधनाने थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी या कुटुंबाची आणि इतर सदस्यांची सुटका केली. झेनच्या प्रसंगावधनाने कित्येक लोकांचे प्राण वाचले.\n'या' कारणामुळे क्रिस्टल टॉवरमध्ये झाला दोघांचा मृत्यू\nपरळ अग्नितांडव- १० वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत', वाचवले क्रिस्टल टॉवरमधील रहिवाश्यांचे प्राण\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (09 जुलै)\nसौंदर्याची मल्लिका मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा, 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा\nलाईफस्टाईल Jul 9, 2018\nपावसाळ्यात ओले कपडे घरात वाळत घालताय\nमहाराष्ट्र Apr 25, 2018\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nलाईफस्टाईल Jul 20, 2017\nपावसाळ्यात डेटवर जाताय, तर हे वाचून घ्या \nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\n��तरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/post-type/sadhana/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80/page/2", "date_download": "2019-07-16T11:09:11Z", "digest": "sha1:MOSFXWSBGLRZWG455O3GCL2OC4ZS5KYR", "length": 20887, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "अनुभूती Archives - Page 2 of 227 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > साधना > अनुभूती\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या (पूजेपुरत्या पायांत घातलेल्या) पादुकांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आल्यावर ‘स्वामी समर्थांच्या पादुका आल्या’ या भावाने ते छायाचित्र देवघरात ठेवणे\n‘अकोला येथील महिलांच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या सौ. रंजना धामणीकर स्वामी समर्थ संप्रदायानुसार साधना करतात. त्यांनी १९.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गुरुपादुका-प्रतिष्ठापना सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पाहिले.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव, सनातन प्रभात, साधना\nश्री महालक्ष्मीमाते, आता येई गे, सत्वरी \n‘ब्रह्मांडातील श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व पृथ्वीवर आकृष्ट होण्यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमातील यज्ञकुंडाजवळ कमलपिठाची स्थापना आणि लक्ष्मीदीप प्रज्वलित करण्यात येणार आहे’, अशी आश्रमातील फलकावर लिहिलेली सूचना मी वाचली. तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि पुढील ओळी लिहिल्या गेल्या.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, साधना\n‘चौलकर्म’ विधीच्या दिवशी पू. भार्गवराम यांना अधिक वेळ कडेवर घेऊनही त्रास न होता त्यांच्या स्पर्शाने वेदना नष्ट झाल्याचे जाणवणे\n‘४.७.२०१९ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे सनातन संस्थेचे पहिले बालक संत पू. भार्गवराम यांचा ‘चौलकर्म’ हा संस्कार विधी झाला.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, संत\nसद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती \nसद्गुरु राजेंद्र शिंदे दिवाळीनिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. मी सुमारे एक वर्षानंतर सद्गुरु राजेंद्रदादांना भेटले. त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करून मला सध्या होत असलेल्या त्रासांविषयी विचारले.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, संतांची गुणवैशिष्ट्ये, सद्गुरु राजेंद्र शिंदे, साधना\nबेळगाव येथील पुष्पांजली यांना पू. भार्गवराम प्रभु यांच्यासंदर्भात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती\n‘११.११.२०१८ या दिवशी पू. भार्गवराम प्रभु यांच्या विषयीचे दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले लिखाण वाचण्याआधीच त्या पहाटे मला एक स्वप्न पडले. त्यात मला दिसले, ‘मी घराच्या दारात उभी आहे. माझ्या घरासमोर १००-२०० माणसांचा जमाव आहे. माझी वहिनी त्या जमावातून दारात आली.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, संत\nरामनाथी आश्रमातील सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना कवळे (गोवा) येथील श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरात आलेल्या अनुभूती\n‘३०.११.२०१८ या दिवशी माझी कन्या कु. वैदेही राजेंद्र शिंदे हिचा तिथीनुसार वाढदिवस होता; म्हणून आम्ही दोघी कवळे येथील श्री शांतादुर्गादेवीच्या देवळात दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा देवीवर अभिषेक करण्यात येत होता.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रक्षेपण पहातांना सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित असलेले श्री. सदाशिव परांजपे आणि सौ. शैलजा परांजपे यांना पाहून ‘हे लवकरच संत होतील’, असा विचार मनात येणे अन् २ दिवसांनी ते संतपदी विराजमान झाल्याचे समजणे\n‘११.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात होत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रक्षेपण मी पहात होते.\nपू. (श्रीमती) हिरा मळयेआजींना आश्रम दाखवतांना जाणवलेली सूत्रे \nश्रीमती हिरा मळयेआजी यांना आश्रम दाखवतांना ‘आश्रम पूर्वीच पाहिला आहे’, असे त्यांना जाणवणे : ‘काही मासांपूर्वी श्रीमती हिरा मळयेआजी आश्रमात आल्या होत्या.\nचि. श्रीरंग दळवी याच्या व्रतबंध (मुंज) संस्काराच्या वेळी त्याची आई सौ. रसिका दळवी यांना आलेल्या अनुभूती\n‘माघ शुक्ल पक्ष पंचमी, म्हणजे वसंत पंचमी (१०.२.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात चि. श्रीरंगचा व्रतबंध संस्कार झाला. या सोहळ्याच्या वेळी मंगलाष्टके म्हणणे चालू असतांना माझा भाव जागृत झाला. कार्यस्थळी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, दैवी बालक\nपू. भार्गवराम प्रभु यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर सौ. नेहा प्रभु आणि त्यांचा सुपुत्र कु. मुकुल प्रभु (वय ८ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती \n‘२.७.२०१९ या दिवशी बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात शुभागमन झाले. त्या वेळी मी भोजनकक्षाच्या बाहेर नुकतीच आले होते. त्यांचे दर्शन पुष्कळच आनंददायी आणि मनोहारी होते.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, संत, सनातन आश्रम रामनाथी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग��लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://go2asg.com/sammana-marathi-news-paper.html", "date_download": "2019-07-16T10:39:10Z", "digest": "sha1:X57MNAYKH4YUSWR35UFSR5LTDX37FHGP", "length": 9453, "nlines": 34, "source_domain": "go2asg.com", "title": "Sammana marathi news paper | Saamana: Latest News, Videos and Photos on Saamana. 2019-02-21", "raw_content": "\nSaamana can be browsed at the comfort of office and home by internet users. महिलांसाठी : कामाचे तास वाढवावे लागतील. नोकरदारांना प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा समोर दिसेल. वैवाहिक जोडीदाराचा असलेला पाठिंबा आणि कुटुंबात होणाऱ्या शुभ घटना यातूनही समाधानाचे वारे वाहतील. प्रयत्न केल्यास विस्मरणात गेलेले येणे परत येऊ शकतात.\nIts previous editor was Bal Thackeray who was Sena supreme. आर्थिक आघाडीवरही मनासारख्या घटना घडू शकतील. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातील सगळ्यांचे एकमत करण्यावर भर द्या. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. भाऊबंदकीच्या वादात कोणतेही टोक गाठू नका.\nवृषभ खर्चावर नियंत्रण ठेवा अनाठायी खर्चावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास सप्ताहामध्ये आपल्याला आर्थिक दृष्टय़ा मोठी आघाडी उघडता येईल. पण मुहूर्तमेढ रोवण्यासाठी थांबणे गरजेचे ठरेल. आर्थिक गुंतवणूक करताना लांबचा विचार करावा लागेल. घरातील पाळीव प्राणी किंवा शेतातील अन्य प्राणी यापासून सावध रहा. नवी खरेदी करताना अटींचा अभ्यास पुन्हा एकदा करा.\nसिंह सप्ताह उजळून निघेल मनासारखा घडणाऱ्या घटनांनी सप्ताह उजळू�� निघणार आहे. मीन नशिबाची साथ मिळेल वास्तूविषयक व्यवहार, वाहनांची देखभाल, घरातील ज्येष्ठांचे आरोग्य आणि भावंडांचे प्रश्न या बाबतीत आपल्याला सप्ताहात खूप सतर्क राहावे लागेल. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. On the other hand, online e papers gives latest news updates as it happens in this world. पाहुणे, मित्र व करमणूक या बाबींवर आपला वेळ आणि पसा कमी खर्च करा.\nमुलांच्या दृष्टीने होत असलेले निर्णय सर्वसंमतीने घ्या. वैवाहिक जोडीदाराची मानसिकता समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे असेल. महिलांसाठी : आपल्या यशस्वी कामातूनच आपली ओळख होईल. नोकरदारांना वरिष्ठांचा मिळणारा पािठबा, घरातील ज्येष्ठांचे सहकार्य आणि नोकरी-व्यवसायात येणारी काहीशी सुलभता यातून प्रगती साधू शकाल. स्वतची तब्येत आणि भाऊबंदकीचे वाद यामध्ये विशेष सतर्क रहा. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. सध्या सगळे सगळ्या बाजूने चित्र अतिशय चांगले दिसणार असले तरी त्यात फसव्या गोष्टी अनेक असणार आहेत.\nआपल्या अंगी असलेल्या कला कौशल्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकाल. मृतांमध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे असेही समजते आहे. A Hindi version of the paper, Dopahar Ka Saamana, was launched on 23 February 1993. आपण बरे अन् आपले काम बरे असे राहणे सध्या हिताचे. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आलीये.\nUnsourced material may be challenged and removed. शुभ दिनांक : १९ , २०. आरोग्यदृटय़ा औषधांचे प्रयोग स्वतच्या मनाने करू नका. स्थावराचे किंवा अन्य महत्त्वाचे दस्तऐवज अतिशय जपून ठेवा. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. कोठेही जास्त वेळ जाणार नाही असे पहा. मेष अतिरेक टाळा मनात येणारे अतिरेकी विचार फार वेळ लांबवू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/ipl-auction-rahul-sharma-is-unsold-in-auction-324956.html", "date_download": "2019-07-16T10:15:24Z", "digest": "sha1:V35TS75F6PG65AIL3L2CINCTX2UU4YV3", "length": 10941, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold", "raw_content": "\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून प��र करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीच�� धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » स्पोर्टस\nरेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold\nरेव्ह पार्टीमुळे एका भारतीय क्रिकेटरचं क्रिकेट संपलं. त्या क्रिकेटरला या आयपीएल लिलावात कोणीच खरेदी केलं नाही.\nआयपीएलचा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी वादात सापडला आहे. यात सर्वात जास्त चर्चा झालेल्या रेव्ह पार्टीचाही समावेश आहे.\nयाच रेव्ह पार्टीमुळे एका भारतीय क्रिकेटरचं क्रिकेट संपलं. त्या क्रिकेटरला या आयपीएल लिलावात कोणीच खरेदी केलं नाही.\nया क्रिकेटरचं नाव आहे राहुल शर्मा. 2012 मध्ये पुणे वॉरिअर्स या संघात सामील झालेला राहुल शर्मा हा मुंबईत एका रेव्ह पार्टीत सापडला.\nरेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा राहुलवर आरोप करण्यात आला होता. तपासात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.\nआयपीएल 2011 मध्ये दमदार कामगिरी केल्याने राहुल शर्मा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याचा भारतीय संघातही समावेश करण्यात आला होता.\n30 नोव्हेंबर 1986 ला जालंधरमध्ये जन्म घेतलेल्या राहुल शर्माने भारतासाठी 4 वनडे आणि 2 टी-ट्वेण्टी सामने खेळले आहेत.\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-16T10:45:20Z", "digest": "sha1:BTZ7OFBBTQDLCEI5NTLRQIJENIEO2V2J", "length": 11354, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉर्ड्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच��� नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'ICC अजुनही न्यूझीलंडला विजेतेपद देऊ शकते'\nICC Cricket World Cup इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सुपर ओ��्हरमध्येही टाय झाला अखेर चौकार-षटकारांच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली.\n26 व्या वर्षी कारकिर्द संपली तरी इंग्लंडला मिळवून दिलं विजेतेपद\nWorld Cup : हिटमॅन ऐवजी केन विल्यम्सनला दिला मालिकावीर, 'हे' आहे कारण\nICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू\nWorld Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8\nइंग्लंड जग्गजेता, सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड पराभूत\nWorld Cup : जग्गजेता ठरवणारी सुपर ओव्हर, पाहा VIDEO\nWorld Cup : पंचांच्या दोन चुकांचा दणका, न्यूझीलंडचे स्वप्न भंगणार\nआता फायनलचा निकालही पाऊसच ठरवणार हा फॅक्टर असेल किंगमेकर\nजिंकेल तो इतिहास घडवणार; क्रिकेटमध्ये 29 वर्षांतर होत आहे अशी फायनल\nWorld Cup : पाकची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार\nWorld Cup : पाकिस्तानची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार \nWorld Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, टीम इंडियाबाबत सांगितलं होतं...\nपोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी\nटी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना\nकतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा\nभाजपचा मोठा निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती\n'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/hindu-culture/page/2", "date_download": "2019-07-16T10:30:45Z", "digest": "sha1:Q2GOOB5JUZ6HZ62ZPKQHQ6VHZ5KOPFC5", "length": 20598, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदु संस्कृती Archives - Page 2 of 24 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > हिंदु संस्कृती\nवेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे आहे – मोहन भागवत, सरसंघचालक\nवेदांसारख्या आध्यात्मिक संपन्नतेमुळे विदेशातील लोक भारतात येतात, तर भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली बुद्धीप्रामाण्यवादी त्याची हेटाळणी करतात. भारताचे आध्यात्मिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी शासनाने जनतेला धर्मशिक्षण देऊन धर्माभिमान जागृत करायला हवा. सरसंघचालक यासाठी पुढाकार घेतील का \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\nमुले भ्रमणभाषवर काय खेळतात, हे पहाण्याचे सर्वस्वी दायित्व पालकांचे – मुंबई उच्च न्यायालय\nपालकच आपल्या मुलांना आयफोनसारखे महागडे फोन विकत घेऊन देतात. त्यामुळे ‘पबजी’सारखे हिंसक खेळ खेळण्यास मुले उद्युक्त होतात.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags खेळ, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, भ्रमणभाष, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\nधुळे येथे ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग \nयेथे ‘अग्रवाल समाज बायोडाटा बँक समिती’च्या वतीने ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर ३१ मार्च या दिवशी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags कार्यशाळा, मार्गदर्शन, सनातन संस्था, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\n१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन \nगुढीपाडव्याला आरंभ होणारे कालचक्र विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित आहे. या दिवशी सृष्टी नवचेतनेने भारित होते. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला हितकारक असतात. म्हणून गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन आहे, हे जाणा \nCategories फलक प्रसिद्धीTags गुढीपाडवा, फलक प्रसिद्धी, सण-उत्सव, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\nचैत्र शुक्ल १ पृथ्वी का वास्तविक वर्षारंभदिन है इसीलिए १ जनवरी की अपेक्षा आज नववर्ष मनाए\nहिन्दुओ आइए, ‘हिन्दू राष्ट्र’की स्थापना का संकल्प करें \nCategories जागोTags गुढीपाडवा, जागो, सण-उत्सव, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\nमठ-मंदिरे ही सामाजिक ऊर्जा केंद्रे \nसमाजात सामूहिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा ही मठ आणि मंदिरे यांमधूनच निर्माण होत असते. आजच्या गतीमान युगात त्यांची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे मठ-मंदिरे ही सामाजिक ऊर्जा केंद्रे आहेत,\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags मंदिर, मंदिरे वाचवा, हिंदु धर्म, हिंदु संस्कृती\nभारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था\nभारतीय संस्कृती ही मानवी जीवन आणि प्रकृती यांच्यातील दोष दूर करून विकसित झालेली आहे. ही संंस्कृती प्रथम सिंधू, सरस्वती, गंगा आदी नद्यांच्या तटांवर विकसित झाली आणि नंतर पसरली.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कार्यक्रम, चेतन राजहंस, भारत, सनातन संस्था, हिंदु संस्कृती\nएक दिवस ��ज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही – अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश पांडेय\nराजस्थानच्या बांसवाडा येथे २२ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘पर्यावरण संरक्षण आणि भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करतांना अंतराळ शास्त्रज्ञ आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शास्त्रज्ञ सल्लागार राहिलेले डॉ. ओम प्रकाश पांडेय यांनी त्यांचे विचार मांडले.\nCategories राजस्थान, राष्ट्रीय बातम्याTags पर्यावरण, यज्ञ, हिंदु संस्कृती\n‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून ट्वीटद्वारे कुंभमेळ्याचा अवमान\nहिंदूंनी आता अशा विदेशी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालणे, हीच खरी देशभक्ती होय \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, रामदेव बाबा, विडंबन, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदु संस्कृती, हिंदूंचा विरोध\nविवाहबाह्य संबंधातून घडणार्‍या गुन्ह्यांना मालिका आणि चित्रपट कारणीभूत आहेत का, हे शोधा \nमालिका आणि चित्रपट यांतून आपण काय बोध घेत आहोत, हे जाणण्याची तरी बौद्धीक आणि मानसिक क्षमता जनतेमध्ये राहिली आहे का अशा गोष्टी टाळण्यासाठी भारतीय संस्कृती आणि धर्म यांचे शिक्षण शाळेतून देण्यासह साधना शिकवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या \nCategories तमिळनाडू, राष्ट्रीय बातम्याTags दूरचित्रवाणी कार्यक्रम, न्यायालय, प्रशासन, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदु संस्कृती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/best-female-roles/", "date_download": "2019-07-16T10:34:48Z", "digest": "sha1:NL5724JLZTVQX7GGOIBD6BE6B6VZMN42", "length": 6183, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Best Female Roles Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीयांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या असामान्य स्त्री व्यक्तिरेखा आपण विसरणेच शक्य नाही\nभारतात���ल सिनेमा हा भारतातल्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा खूप जवळचा साक्षीदार मानायला हवा.\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\nहे आहेत २०१७ चे टॉप १० इंडियन स्टार्स, तुमचे आवडते स्टार्स कुठल्या स्थानावर आहे जाणून घ्या\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nखाजगी शेअर्स असलेल्या कंपनीसाठी शेतकऱ्यांच्या जागा संपादन करायला पोलिसांची दादागिरी\nजगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत\nदारूचा जन्म कसा झाला माहितीये वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी \nखरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर\n१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले\nगांधी हत्येबाबत एका विशेष निकालात कोर्ट जे म्हणालं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही…\nपिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल किती उपयोगी आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही\nJNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष…\nया पत्रकार जोडप्याने नुकतीच जन्मलेली मुलगी दत्तक घेऊन माणुसकीवर विश्वास ठेवायला भाग पाडलंय\nश्री रामने का दिला आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यु दंड\nएका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय\nरडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र\nऑफिसला बुट्टी मारण्याआधी लक्षात ठेवा- ह्या माणसाने सुट्ट्या वाचवून तब्ब्ल १९ कोटी कमावले आहेत\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २\nया देशांमध्ये नागरिकांना चक्क मरण्यावरही बंदी आहे \nएकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/maharashtra/", "date_download": "2019-07-16T11:21:36Z", "digest": "sha1:FYYKL72WZBZ4K3XOKGUTWFDNEP4CGSKM", "length": 17011, "nlines": 288, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navbharat: Maharashtra", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर स��हिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nसंजय गांधी योजनेअंर्तगत ४० जणांचे प्रस्ताव मंजूर\nपुनाडे धरण सुरक्षित; जलसंपदा विभागाचा निर्वाळा\nभिलवले पुलाची झाली दुरवस्था\nजिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होईना...\nनागोठण्यातील वीजपुरवठा १६ जुलैला बंद राहणार\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची ..\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेल..\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nनिवृत्तिपूर्वी युवराज सिंहला 'विश्वचषक 2019' मध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी होती का \nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/voting-percentage-decreases-in-2019-election-6048420.html", "date_download": "2019-07-16T10:35:33Z", "digest": "sha1:34SGIVO3T3MB3JWGDF53ATTFK5JDP6AZ", "length": 7123, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "voting percentage decreases in 2019 election | दुसऱ्या टप्प्यातही मतांचा टक्का घटला; पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान; २०१४ च्या निवडणुकीत झाले हाेते ६२.३८ % मतदान", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदुसऱ्या टप्प्यातही मतांचा टक्का घटला; पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान; २०१४ च्या निवडणुकीत झाले हाेते ६२.३८ % मतदान\nराज्यात सर्वाधिक मतदान नांदेड, हिंगाेली मतदारसंघात\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने मतांची अंतिम टक्केवारी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nपहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघांसाठी ११ एप्रिल राेजी मतदान राेजी मतदान झाले. त्यात गडचिराेली वगळता सरासरी ६१.८१ टक्के मतदानाची नाेंद झाली हाेती. २०१४ च्या तुलनेत दाेन्ही टप्प्यातील मतदानात घट झाली आहे. गेल्या वेळी पहिल्या टप्प्यात ६४ % तर दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६२.३८ मतदान झाले हाेते.\nदुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले.\nचंद्रकांत पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, दानवेंच्या मंत्रिपदी निवडीनंतर झाले फेरबदल\nमुंबईतील डोंगरीमध्ये चार मजली इमारत कोसळळी, 12 जणांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली जवळपास 40 जण अडकल्याची शक्यता\nअडकलेल्यांना बाहेर काढण्यासच प्रथम प्राधान्य, मुंबईतील इमारत कोसळीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/photos/", "date_download": "2019-07-16T10:07:09Z", "digest": "sha1:JFELHFYYV5V67RKOZ6PFVJS4VC2273G3", "length": 9850, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वप्नील जोशी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगि���ी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nस्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर बाप्पाच्या दर्शनाला, नव्या मालिकेसाठी घेतला आशीर्वाद\nस्वप्नील सांगतो, विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही, ते कमवायला लागतं, यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.\nस्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन\nस्वप्निल जोशीच्या चिमुकल्याचे फोटो तुम्ही पाहिलेत का \n'फुगे'चा ग्लॅमरस आणि दिमाखदार प्रीमियर\n'फ्रेंण्ड्स' सिनेमाचं पहिलं पोस्टर\nतू ही रे...स्वप्नील, सई आणि तेजस्विनी\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/orders-to-be-carried-out-by-the-guardian-secretariat-for-district-drought-relief/", "date_download": "2019-07-16T10:37:27Z", "digest": "sha1:JRRSPFQZ2BP7OHVQBX75UVMQ7DFPEEN7", "length": 7607, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दुष्काळ निवारणासाठी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे आदेश", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदुष्काळ निवारणासाठी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे आदेश\nमुंबई: राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या 21 मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.\nराज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंच��ई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत 21 मे 2019 पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.\nDevendra Fadnavis drought देवेंद्र फडणवीस दुष्काळ\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AE:%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2019-07-16T10:53:09Z", "digest": "sha1:I6434R665Q5VQNTVLRRBYB7OG5DPF33O", "length": 6284, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी+०८:३० - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०८:३० ~ १२७.५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ ��ूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश १२७.५ अंश पू\nयूटीसी+०८:३० ही यूटीसीच्या ८ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ उत्तर कोरिया येथे पाळली जाते.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/12/10/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2019-07-16T10:12:24Z", "digest": "sha1:B7A6254SIYDV6V3XMBHELRD437TZYQVE", "length": 26107, "nlines": 197, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "मी आणि माझी आई. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« दिवस ते गेले कुठे\nमी आणि माझी आई.\n“मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”\nवासंती बाहेरून दरवाजावर ठोकत आहे आणि आतून कुणीही तिला दरवाजा उघडून आत घेत नाही हे वासंतीच्या बाबतीत पाहिलेलं दृश्य अजून मला आठवतं.त्यावेळी वासंती अगदी लहान होती.असेल चार पाच वर्षाची.मी त्यावेळी तिला जवळ घेऊन आमच्या घरी न्यायचा प्रयत्न करायचो पण ती माझं ऐकत नसायची.\nवासंतीची आई भारी शिस्तीची होती.तीला आपल्या मुलांनी लहान असताना सुद्धा जबाबदारीने वागवलेलं आवडायचं. पण वासंती त्या शिरस्त्यात बसत नव्हती.आणि त्यामुळे हे असले प्रकार वरचेवर व्हायचे.\nखूप वर्षानी वासंती आमच्या घरी आली होती.गप्पा करताना हा दरवाजाचा ���िषय निघाला.\n“मला आठवतं ती एक घटना सांगते.त्यावेळी मी तीन,चार वर्षाची असेन.मला पक्कं आठवतं,मी लाल रंगाचा झगा घातला होता. छातीवर गुबगुबीत सस्याचं विणलेलं चित्र होतं.मी घरात येण्यासाठी दरवाजाच्या बाहेरून दरवाजावर ठोठावत होते. बाहेर काळोख पडला होता.ते थंडीचे दिवस होते.माझी आई मला दरवाजा उघडून आत घेत नव्हती.\n“नीट वागायचं कबूल आहेस का\nआई आतून मला विचारायची.\nपण मला घरात यायचं होतं.मी दमली होती. बाहेर थंडी होती.बाहेर काळोख ही झाला होता.मला भिती वाटत होती कसलीही कबूली देऊन तीने मला आत घ्यावं अशा प्रयत्नात मी होती.\n“ती असं का करायची\n“आता लक्षात नाही ती तसं का करीत होती.मी जरा हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची होती.कदाचीत माझ्या स्वभावाचा आईला वैताग आला असावा.मी नक्कीच तशी होती.कदाचीत माझ्या आईने तुम्हाला तसं सांगितलं ही असेल.मी टीनएजेर होई तो तशीच होती.हाताबाहेर गेलेली म्हणा हवं तर.”\nवासंतीने तीच्या स्वभावानुसार खरं ते सांगून टाकलं.\n“तुझी आई कडक स्वभावाची होती.मला आठवतं,मी तीला एकदा म्हणालो होतो की मुलं लहान असताना हट्टी असतात. मोठी झाल्यावर सुधारतात.पण मग ती मला तुझ्या धाकट्या बहिणीचं उदाहरण देऊन सांगायची की काही मुलं जात्याच तशी असतात.तुझ्या धाकट्या बहिणीची ती फार स्तुती करायची.”\nमाझं हे ऐकून वासंती म्हणाली,\n“माझी आई माझ्यात बदलाव व्हावा म्हणून प्रयत्नात असायची, माझ्या धाकट्या बहिणी सारखी मी व्हावी म्हणून प्रयत्नात असायची. माझी धाकटी बहिण माझ्या आईची का्र्बन कॉपी होती. जबाबदार,प्रामाणिक, चांगल्या आचरणाची, सच्ची.\nमाहित आहे का माझी आई मला नेहमी काय म्हणायची\n“तू कधीच इतरांसारखी होणार नाहीस”\n“अरेरे, हे काही मला माहित नव्हतं का” मी मनात म्हणायची.\n“तुला हे जर माहित होतं तर तू अशी का वागायचीस\n“आईचं खरं होतं.हो,मी काहीतरी विकृत गोष्टी करायची आणि वर खोटं बोलायची.मी माझ्या आईकडून न मिळणार्‍या संमत्तीची धसकी घेतली होती शिवाय मी तीच्या मर्जीत बसत नाही हे समजून इतकी भयभीत व्हायची की ती काही म्हणाली तरी मी तीला होय म्हणायची.\nमी कुणालाही दोष देत नाही.माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचं मुल्य-मापन करीत असताना मी मलाच म्हणते की मी जे करते ते असं कां करते\nवासंतीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून मला वाईट वाटलं.मी म्हणालो,\n“तू तुझ्या आईला ह्या बाबत कधी विच���रलंस का\nडोळे ओले करीत वासंती म्हणाली,\n“ह्या पुढे माझी आई मला कधीच मदत करू शकणार नाही.कारण आता ती ह्या जगात नाही.\nअसं ती मला म्हणायची. आणि वर म्हणायची,\n“कुणी भाग्यवान व्हावं अशी आशा करणार्‍याच्या पलीकडे मी भाग्यवान आहे.”\nआणि तरीसुद्धा मी गोंधळ घालायची.त्या गोंधळाचा तीला कंटाळा यायचाच आणि माझा ही तीला कंटाळा यायचा.”\n“आता तुला कसं वाटतंय\n“आता मी परत घराच्या बाहेर अडकली आहे.फक्त ते अडकणं जरा अलंकृत आहे.मी जर का खरीच अडकली असेन तर माझ्या आईच्या जीवनात अडकली आहे असं म्हटलं पाहिजे.तशीच चार,पाच वर्षाची मला मी वाटते.बरीच दशकं मी दरवाजा ठोठावीत आहे असं सारखं वाटतं.आणि तीने मला आत घेतल्या सारखं केलं आहे असं ही वाट्तं.पण मला वाटतं माझं उरलंसुरलं जीवन मी दरवाज्याच्या बाहेरच काढणार आहे.माझ्या मला मी समजले आहे की मी आवेशजनक बाई आहे आणि मी विचार न करता काहीही करते.मी नेहमीचीच तशी आहे.”\nवासंतीला धीर देण्याच्या उद्देशाने मी तीला म्हणालो,\n“कदाचीत असं असणंच बरं.घरात घेणं म्हणजे शर्तीने घेतल्यासारखं वाटतं.”\n“माझ्यात माझ्या धाकट्या बहिणीचा एकही गुण नाही.त्यातला थोडासा अंशही माझ्यात नाही.आणि भविष्यातही तो गुण माझ्यात नसणार.अखेर मी असंच म्हणेन की मी तशी नाही ते ठीक आहे.मी तसं होण्याचा प्रयत्न केला आणि करीतही राहीन पण आता माझा तो प्रयत्न दरवाजाच्या बाहेर राहून माझ्या आईच्या शर्तीची भिती असलेला नसेल.\nमला माहित आहे की माझी आई माझ्यावर प्रेम करायची.पण मला हे ही माहित आहे की ती प्रेम करायची कारण तीला दुसरा उपाय नव्हता. बोलून चालून ती माझी आई होती.\nमी तीला आवडत नव्हते असं काही नाही.माझी ती जन्मदात्री होती. माझं व्यक्तीमत्व असंच होतं. त्यामुळे जर का माझं तिच्याशी नातं नसतं तर खचीतच मी तीला न-आवडणार्‍यापैकी असते.खरंच तीने कधीच प्रेम केलं नसतं.\nमी जशी मोठी व्हायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की जे कोण आहेत ते जसे आहेत तसेच असतात.माझी आई पण.मी पण.”\nआम्ही दोघं मैत्रीत न रहाण्याचं कारण आमच्यात पराकोटीची भिन्नता होती. मला तीने मदतीचा हात बरेच वेळा पुढे केला होता. माझं तीच्यावर प्रेम होतं.तरी पण मी तीला खूप ताप दिला आहे. आणि मी मलाच त्यासाठी दुषणं देते.आता माझ्या मनात सर्व ठीक ठाक वाटण्यासाठी एव्हडंच मी म्हणू शकते.”\n“ते जाऊ देत.आता तुझी आई नाही.तुझी ���ू स्वतंत्र आहेस.दोन मुलं पण तुला आहेत,मग त्यांच्याशी तुझं कसं चालंय\nमी जरा काचरतच वासंतीला विचारलं.\n“आता मी माझ्याच घरात रहाते.त्यामुळे दरवाजाच्या बाहेर राहायची आता माझ्यावर पाळी नाही.माझ्या घरात माझ्यावर सर्व प्रेम करतात. मी त्यांना हवी हवीशी वाटते.मी गोंधळ करते पण प्रेमळ हातानी माझं स्वागत होतं.गोंधळ झाला तरी तो सुधारला जाऊं शकतो असं मला आश्वासन दिलं जातं.\nमाझी मुलं दरवाजाच्या बाहेर कधी ही नसणार.मी त्यांना समझ दिली आहे आणि मी वचनबद्ध आहे. ती माझी आज्ञा मोडू शकतात. माझ्या वस्तु मोडू शकतात माझं मन मोडूं शकतात.ती हट्टी असूं शकतात.पण त्यांना घरात येण्यासाठी जोरजोरात दरवाजावर ठोकायला लागणार नाही. मी माझ्या मला कुठेतरी कोंडून ठेवीन पण माझ्या मुलांना दरवाजा कधीच बंद नसणार.”\n“वासंती तू जरी तुला हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची आहेस असं म्हटलीस तरी तू स्वपनाळू पण आहेस.नाहीपेक्षा जुन्या गोष्टी आठवून तू तुला एव्हडं अंतर्भूत करून घेतलं नसतस.”\nअसं मी वासंतीला म्हणालो.तीला हे मी म्हटलेलं फारच मनस्वी वाटलं.अगदी गंभीर होऊन मला म्हणाली,\n“त्या मुलीची पडछाया मला दिसते.माझ्या आईच्या दरवाजावर त्या तीच्या चिमुकल्या मुठी आपटताना दिसतात ती मुसमुसून रडत आहे.ओरडत आहे.श्वास लागल्यासारखी ती हुंदके देत आहे.चिमुकली तीची छाती वरखाली होत आहे.तीचे काळेभोर डोळे आंसवानी थबथबले आहेत.ते अश्रू तीच्या त्या झग्याला ओले करीत आहेत.ती खूपच दुःखी झाली आहे. असं दृष्य माझ्या डोळ्यासमोर येतं.मी तीच्या जखमावर फुंकर घालीत आहे.पण मला वाटतं तीच्या काही जखमा इतक्या गहिर्‍या झाल्या आहेत की ते व्रण तीचा अंत होई तो रहाणार आहेत.”\nमी वासंतीचा हात माझ्या हातात घेऊन त्यावर थोपटीत म्हणालो,\n“जीवन म्हणजे एक कथानक असतं.प्रत्येकाची कथा वेगळी वेगळी.\n“दोन घडीचा डाव ह्याला जीवन ऐसे नाव”\nअसं कुणीसं म्हटलंय ते अगदी खरं आहे.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« दिवस ते गेले कुठे\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nरोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nआता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« नोव्हेंबर जानेवारी »\nshrikrishnasamant च्यावर मला सुपूर्द करशील का\nG च्यावर मला सुपूर्द करशील का\nshrikrishnasamant च्यावर धर्म आणि ज्ञान\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nsamikshaa च्यावर धर्म आणि ज्ञान\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/administration/", "date_download": "2019-07-16T09:59:17Z", "digest": "sha1:NCRJZU3DQBDYTAJWSTGEBXLHMLQUIXVX", "length": 6553, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Administration Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही\nजनतेवर होणाऱ्या अन्यायाला, धमक्यांना वाचा फोडत ते जनतेसाठी आणि भारतासाठी लढा देतात. त्यांच्या कार्याला सलाम\nमुंढे साहेब जिकडे जातात तिकडे राजकारण्यांना डोकेदुखी ठरतात असं काय करतात साहेब\nवाद नको म्हणून ठराविक कामातच कार्यक्षमता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यापैकी तुकाराम मुंढे नाहीत\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nबाबरी मशीद प्रकरण आणि जगभरात वाढत चाललेला इस्लामद्वेष (बाबरी लेखमाला : भाग ३)\nएव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा एकाच दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता\nअज्ञात सुबोध भावे : बायकोला रक्ताने लिहिलेलं पत्र ते मेलबर्नमधील फिल्मफेस्टवर झळकलेलं नाव\nजेव्हा एका पुस्तक विकणाऱ्याचा मुलगा ICSE बोर्डात ९३ टक्के मिळवतो…\nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \nफारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nडाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं\nदुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nJ R D Tataजींच्या ५ अप्रतिम quotes \nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\nभारतीय क्रिकेट इतिहासातील काही गमतीशीर तर काही भुवया उंचावणाऱ्या अज्ञात गोष्टी\nमहागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का\nखरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो\nवयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी या क्रांतिकारक महिलेने इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या.\nपाकिस्तानमधील ह्या प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान देखील श्रद्धेने जातात\n…आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/tv-guide/2", "date_download": "2019-07-16T10:15:36Z", "digest": "sha1:QH5N6C5B5GAKSPBPTW2OKHR6GOVJD7EK", "length": 6305, "nlines": 102, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "TV Latest News:TV News Today,TV News in Marathi, Indian Television News - Divya Marathi tv guide Page:2", "raw_content": "\nस्क्रीनवर महिलेची भूमिका साकारण्याची इच्छा नाही, 52 वर्षांच्या अॅक्टरने व्यक्त केले दुःख, म्हणाला - मी थकलो आहे आणि यामुळे नाकारल्या अनेक ऑफर्स\n'तारक मेहता...'च्या प्रोड्यूसरने 'दया भाभी'च्या कमबॅकविषयी सोडले मौन, म्हणाले लवकर परतली नाही तर काढून टाकेल, ऑडियन्स विचारत आहेत प्रश्न, शोच्या रेटिंगवर पडतोय प्रभाव: Video\nवर्षभरात मोडला टीव्हीच्या निमकी मुखियाचा साखरपुडा, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर बॉयफ्रेंडसोबत केली होती एंगेजमेंट, याआधीही 7 महिन्यांसाठी झाले होते कपलचे ब्रेकअप\nटीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, 10 दिवसांनंतर बॉयफ्रेंडसोबत बोहल्यावर चढणार, प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले सेलेब्स\n'डान्स इंडिया डान्स'चा प्रसिध्द कंटेस्टेंट प्रिंसने केले लग्न, नोटांची माळ घालून नववधूला आणण्यासाठी पोहोचला, मग मित्रांनी स्टेजवरच करायला लावला डान्स, गुजरातमध्ये झालेल्या लग्नात पोहचला नाही एकही मोठा स्टार\nसपना चौधरीला सुनील ग्रोवरने दिली डान्समध्ये टक्कर, हरियाणवी डान्सरने दाखवल्या मनमोहक अदा तर कॉमेडियनचा डान्स पाहून खळखळून हसली ऑडियंस, नंतर सपनाला सायकलवर बसवून फिरवताना दिसला सुनील : Video\nहिना खान - दिव्यांका त्रिपाठी आणि टीव्ही च्या 'जमाई राजा' पासून 'इश्कबाज' याच्या अभिनेत्रीपर्यंत, कुणी एमबीए तर कुणी आहे इंजीनियर, या 12 स्टार्सकडे आहेत मोठमोठ्या डिग्र्या\nसारेगमपची विनर बनली जबलपुरची इशिता विश्वकर्मा, कारसोबत मिळाली पाच लाख रुपये प्राइज मनी, म्हणाली - 'मी सक्सेसपेक्षा जास्त रिजेक्शन झेलले आहेत, असा कोणताच सिंगिंग शो नाही ज्यात मी ट्राय केले नाही\n2 ���र्षांपुर्वी ऑनस्क्रीन भाभीसोबत 'हातिम'च्या अॅक्टरने केले होते लग्न, घटस्फोट न घेताच वर्षभरापासून राहिला वेगळा, आता म्हणतो - खरं सांगायच तर माझ्याकडे आता तिचा नंबरही नाही\nहिना खानचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल, जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसली, फिटनेससाठी करते किक-बॉक्सिंग, बिग बॉससाठी कमी केले होते वजन\nज्या चॅनलवर प्रसिध्द होऊन दीपिका कक्कड बनली 'Bigg Boss 12' विजेती, आता पैशांसाठी नाकारले त्याचे 4 शो\nBhabi Ji Ghar Par Hain : खऱ्या आयुष्यात कठीण वेळेतून जात आहे 'अंगूरी भाभी'चे वैवाहिक आयुष्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5479480180979732748&title=NCP's%20Meeting%20with%20Party%20Workers&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-16T10:26:19Z", "digest": "sha1:OGHON4GVOXKRAMMWKMFN5OS3W3WL2NYZ", "length": 12139, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘अर्जुनाच्या ‘लक्ष्या’प्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करा’", "raw_content": "\n‘अर्जुनाच्या ‘लक्ष्या’प्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करा’\nशरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमुंबई : ‘अर्जुनाचे संपूर्ण लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर होते त्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत काही झाले, तरी पक्षाला यश देणारच अशाप्रकारे सर्वांनी काम करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात नुकतीच झाली. या वेळी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिलाध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, माजी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे आदींसह पक्षाच्या नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\n‘लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती. त्यामुळे हा मेळावा बोलावला आहे. असा निकाल लागणार, असे अपेक्षित नव्हते; मात्र पराभव मिळाला म्हणून खचून जायचे नसते. जय मिळाला म्हणून हवेत रहायचे नसते. जय-पराजय हा भाग असतोच. निकाल आपल्या बाजूला लागला नाही म्हणून निराश होऊ नका,’ असा सल्ला पवार यांनी दिला.\n‘एक काळ होता तेव्हा आम्हाला ५४ लोकं सोडून गेले होते. फक्त सहा जण उरल�� होते; पण आम्ही जोमाने काम केले ६० जणांना निवडून आणले आणि सोडून गेलेल्या ५१ लोकांचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुन्हा त्याच जिद्दीने लढायचे आहे. काँग्रेस आघाडी करण्यावर ठाम आहे. आणखी समविचारी लोकांना एकत्र घेऊ आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ,’ असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.\n‘लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देऊ शकतो, असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवे,’ असे पवार यांनी सांगितले.\nया वेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘जो पॅटर्न बारामतीत होता तोच पॅटर्न शिरूरमध्ये लावला. लोकांशी थेट संवाद साधला म्हणून हे शक्य झाले. विधानसभेतही लोकांशी थेट संवाद साधा. माझ्या विजयाचे श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला जाते.’\nप्रदेशाध्यक्ष आमदार पाटील म्हणाले, ‘काही महिने तुम्ही पक्षासाठी काम करा, जीवाचे रान करा. जेवढा प्रभावी संपर्क राहील तेवढे आपले यश निश्चित असून, प्रतिकूल परिस्थितीत आपण साथ द्या. सत्ता आली, तर नक्कीच तुम्हाला त्याचे श्रेय दिले जाईल आपण काय काम केले ते लोकांना सांगणे गरजेचे आहे. तुटपुंजी कामे करून मोदींनी क्रेडिट घेतले मग आपण १५ वर्षे कामे केले ते आपण का सांगू नये. प्रदेश जे काम देईल ते महिला पदाधिकाऱ्यांनी पूर्णत्वास नेले पाहिजे.’\nया बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण यांनीही आपले विचार मांडले.\nTags: शरद पवारसुप्रिया सुळेजयंत पाटीलNCPमुंबईSharad PawarSupriya SuleMaharashtra Legislative Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९प्रेस रिलीज\nशरद पवार यांच्या २१ जूनपासून जिल्हानिहाय बैठका ‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ ‘समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढणार’ शरद पवार यांच्या १३ जूनपासून जिल्हानिहाय बैठका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-16T11:03:02Z", "digest": "sha1:5NJQMMPAKZXJXKO5W2LTYPNK675LF7VV", "length": 9700, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंड तालुक्‍यात चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर | Dainik Prabhat", "raw_content": "\nदौंड तालुक्‍यात चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर\nदौंड- दौंड तालुक्‍यातील रोटी, वासुंदे, देऊळगाव राजे, नाथाची वाडी या चार ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर आज (दि. 27) दौंड तहसीलदार कचेरी येथे मतमोजणी झाली. यावेळी निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\nरोटी गावात सरपंच पदासाठी दोन उमेदवारांत थेट लढत झाली. रोटी गावच्या सरपंचपदी दिलीप नारायण शितोळे यांची निवड झाली, त्यांना 460 मते मिळाली. त्यांनी विरोधी पॅनेलचे उमेदवार शहाजी शितोळे (396 मते) यांचा पराभव केला.\nवासुंदे गावात सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी थेट लढत निलेश भोईटे (664 मते ) विरुद्ध दत्तात्रय लोंढे (576 मते) यांच्यात लढत झाली. या लढतीत नीलेश भोईटे यांनी विजय मिळवला.\nदेऊळगाव राजे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात सरपंच पदासाठी स्वाती अमित गिरमकर यांनी 996 मते मिळवून विजय मिळवला आहे, तर त्यांच्या विरोधी उमेदवार सुभद्रा अर्जुन गिरमकर यांना 704 मते, तर सारिका सतिश आवचर यांना 513 मते मिळाली.\nनाथाची वाडी येथे सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत सारिका अनिल चोरमले यांनी 1158 मते मिळवून विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधी उमेदवार विद्या दिगंबर ठोंबरे यांना 772 मते मिळाली. निवडणुक निकालानंतर विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्ल���ष केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/due-to-lack-of-water-farmers-try-their-own-suicide-in-shirpur-1560221705.html", "date_download": "2019-07-16T10:40:41Z", "digest": "sha1:3VTMGQN7HXIR2S4LI3V4MMFM53UIV5SP", "length": 7374, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Due to lack of water, farmers try their own suicide in Shirpur | आक्रमक पवित्रा : धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआक्रमक पवित्रा : धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nशिरपूर पाटबंधारे कार्यालयासमोर आंदाेलन, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला\nशिरपूर (जि. धुळे) - तालुक्यातील अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मांजरोद येथील शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पाटचारीतून पाणी सोडले तर मोबदला न मिळालेले शेतकरी व पाणी सोडले नाही तर ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ते शेतकरी आत्महत्या करण्याचा इशारा देत असल्याने पाटबंधारे विभाग कात्रीत सापडला आहे.\nअनेर धरणाच्या दहा नंबरच्या पाटचारीतील पाच नंबरच्या उपचारीतून मांजरोद येथील शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. या चारीत पाटबंधारे विभागाने दोन ठिकाणी माती टाकून पाणी अडवले आहे. त्यामुळे मांजरोद भागातील २४ शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. पाटचारीतून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.\nपोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला\nसोमवारी साडेअकराच्या सुमारास मांजरोद येथील शेतकरी शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर आले. या वेळी काही शेतकऱ्यांनी हातात असलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलच्या बाटल्या व आगपेटी हिसकवली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bharat-bandh-in-nashik-district/", "date_download": "2019-07-16T10:07:35Z", "digest": "sha1:7TDYZZKIECH6TPKEESOX5QCPRCWSX2OE", "length": 17297, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसाईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nमराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार\nइंदिरानगर : अज्ञात चोरटयांनी पंचवीस हजाराचे दोन मोबाईल लांबविले\nडोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती\nनाशिकरोड : भगदाड बुजविण्यासाठी विधिवत पूजा करत कॉंग्रेसचे आंदोलन\n‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ नाशिकमध्ये बॅनरबाजी\nजळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके\nबलून बंधारे,पाण्याच्या पाटाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची जलशक्तीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी\nनायगाव येथे कृषिदूतांनी सापळा लावून पकडले हुमणीचे हजारो किडे\nवृक्ष संवर्धन हाच म��नवजातीसाठी तरणोपाय : योगगुरू रघुनाथ टोके\nपावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक\nजळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज\nचंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद\nहिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा\nजिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे\nहिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव\nनंदुरबारला प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा\nमोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिक जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nनाशिक जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nनाशिक, ता. १० : नाशिक शहर आणि जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, निफाड, येवला, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, मनमाड, सिन्नर, देवळा, चांदवड, इगतपुरी, तालुक्यांत बंदचे वातावरण होते.\nनिफाड, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड येथे कडकडीत बंद पांळण्यात आला होता. तर इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नांदगावला सर्व व्यवहार सुरळीत होते. बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही.\nनाशिक शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद राहिल्या. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि संघटनांनी मोर्चे आणि निदर्शेने करून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.\nजिल्ह्यातील बंदची स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\nनाशिक शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. या सेवा सुरू- या बंद\nकाँग्रेससह विरोधी पक्षांचा मोर्चा\nमनमाड शहरात कडकडीत बंद\nसुरगाणा शहर व तालुक्यात कडकडीत बंद\nयेवला शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद, बससेवा ठप्प\nचांदवडला आठवडे बाजार बंद\nपेठमध्ये भारत बंदला प्रतिसाद\n‘तारक मेहता’ मालिकेत लवकरच परतणार ‘दया बेन’\nइंधन दरवाढीबाबत भाजपाने हात झटकले\nभारत बंद : काँग्रेससह विरोधी पक्षांचा नाशिकमध्ये निषेध मोर्चा\nइंधन दरवाढ विरोधात निफाडला कडकडीत बंद\nभारत बंदला येवल्यात संमिश्र प्रतिसाद; दूरची बससेवा बंद\nभारत बंदला त्र्यंबकेश्वरमध्ये प्रतिसाद; कार्यकर्त्यांचे रास्ता रोको\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्��ा साठी क्लिक करा\n27 गुंठ्यात मिरची पिकातून एका महिन्यातच घेतले 5 लाखांचे उत्पन्न\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, कृषिदूत, नाशिक, मुख्य बातम्या\nनाशिक : सुवर्णपदक विजेत्या रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला; स्पर्धेला मुकणार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, क्रीडा, नाशिक, मुख्य बातम्या\nमोदी व शहा यांच्या कृशल नेतृत्वाखाली भाजपान इतिहास रचला : ना. नितीन गडकरी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nलाकडी डब्बे, कोळशाच्या भाप इंजिनावर चालायची ‘ही’ रेल्वे; आज ‘ती’चा १०७ वा वर्धापन दिन\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सेल्फी\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nआंबेडकरी चळवळीतील ‘राजा’ हरपला…\nथोरातांचे दिल्लीत गांधी, पवारांशी गुफ्तगू\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍यांनी आधी आमदार सांभाळावेत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांचा राजीनामा\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, राजकीय\nभारत बंद : काँग्रेससह विरोधी पक्षांचा नाशिकमध्ये निषेध मोर्चा\nइंधन दरवाढ विरोधात निफाडला कडकडीत बंद\nभारत बंदला येवल्यात संमिश्र प्रतिसाद; दूरची बससेवा बंद\nभारत बंदला त्र्यंबकेश्वरमध्ये प्रतिसाद; कार्यकर्त्यांचे रास्ता रोको\nप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/administration.php", "date_download": "2019-07-16T11:17:43Z", "digest": "sha1:JGMO5GX6PRV7EBNJBKNZNX34EA66K2NI", "length": 7597, "nlines": 136, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | प्रशासन", "raw_content": "\n1 सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण\n2 कर्मचारी व त्यांचे विभाग\n4 दि. १ जानेवारी २०१३ पासून प्रसिद्ध केलेले आदेश\n5 सेवा जेष्ठता यादी\n१ वाहन अग्रिम फॉर्म २० (करारनामा)\n२ संगणक अग्रिम फॉर्म २० (करारनामा)\n३ वाहन अग्रिम फॉर्म २१ (गहाणखत)\n४ संगणक अग्रिम फॉर्म २१ (गहाणखत)\n५ वाहन कर्ज अंतर्गत बोजा चढविणे (फॉर्म क्र.३४ )\n६ वाहन कर्ज अंतर्गत बोजा रद्द करणे (फॉर्म क्र.३५ )\n७ घरबांधणी अग्रिम मिळणेबाबत कर्मचा-यांचा वैयक्तिक अर्ज\n८ घरबांधणी अग्रिम मिळणेबाबत विभागाचा अर्ज\n१० पती / पत्नीच्या सेवेबाबत तसेच इतर वित्तीय संस्��ेकडून घरबांधणी अग्रिम घेतले नसलेबाबतचे रु. १००/- चे स्टॅम्पपेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र\n११ घरबांधणी अग्रिम वसूली बाबतचे रु १००/- चे स्टॅम्पपेपरवर नोटराईज्ड संमतीपत्र ( विहित नमुन्यातील)\n१२ लहान कुटंबाचे बाबतीत रु १००/- चे स्टॅम्पपेपरवर नोटराईज्ड प्रति५ापत्र ( विहित नमुन्यातील)\n१३ वर्ग ४ चे कर्मचा-यांसाठी धनादेश बांधकाम व्यावसायिकाचे नावे काढणेबाबत र.रु. १००/- चे स्टॅम्पपेपरवर नोटराईज्ड संमतीपत्र\n7 सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागणारे विविध अर्ज\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2019\nनिवासी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या आदेशावरून दिनांक ११/०३/२०१९ आचारसंहिता कक्ष/कावी २२/२०१९, या संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Sequel", "date_download": "2019-07-16T10:44:36Z", "digest": "sha1:45LZIDL23XXN6346277TL5EFB7PO6YTO", "length": 3728, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nअभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nप्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nतारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती\nकालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी : डॉ. अश्विनी धोंगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/import-of-agricultural-products-from-maharashtra-to-australia/", "date_download": "2019-07-16T10:00:04Z", "digest": "sha1:FV7P6Q2CVCP6IXGGOQVNNQOSPR2QBHZN", "length": 11383, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्रातील कृषी उत्पादने ऑस्ट्रेलियाने आयात करावीत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमहाराष्ट्रातील कृषी उत्पादने ऑस्ट्रेलियाने आयात करावीत\nन्यू साऊथ व्हेल्सच्या आरोग्���मंत्र्यांनी घेतली विधानपरिषद सभापतींची भेट\nमहाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या दूध, कापूस आणि साखर या कृषी उत्पादनांसह दूध भुकटीची ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ व्हेल्स प्रांताने आयात करावी,असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे न्यू साऊथ व्हेल्सचे आरोग्य मंत्री ब्रॅड हझार्ड यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र आणि न्यू साऊथ वेल्स राज्यांमध्ये झालेल्या संसदीय करारानुसार ऑस्ट्रेलिया साऊथ व्हेल्सचे आरोग्य व वैद्यकीय संशोधन मंत्री ब्रॅड हझार्ड यांनी शिष्टमंडळासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची आज विधानभवनात भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ऑस्ट्रेलियन कौन्सील जनरल टोनी हुबर, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, न्यू साऊथ व्हेल्सच्या आरोग्य खात्याच्या उपसचिव श्रीमती सुजेन पिअर्स, धोरण सल्लागार श्रीमती ईमा चॅपमन आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nश्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, दोन्ही राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न बहुतांशी समान आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण देशात नामांकित औषधांच्या तुलनेत परवडणाऱ्या जेनेरिक औषध विक्रीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्याचे परिणाम तात्पुरते दिलासादायक असतात. भारताला आयुर्वेदची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. आयुर्वेदिक औषधी दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी ऑस्ट्रेलियाने विद्यापिठीय शिक्षणक्रमात आयुर्वेदिक पदवी अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशा सूचना त्यांनी शिष्टमंडळाला दिल्या. तसेच, उभय राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने श्री. हझार्ड यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच, महाराष्ट्रातील आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब करण्याचा मानस व्यक्त केला.\nया चर्चेदरम्यान महाराष्ट्र आणि न्यू साऊथ व्हेल्स मधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारावर चर्चा करत असताना उभय राज्यातील विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान व्हावे अशी भावना श्री. नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली. ऑ���्ट्रेलिया आणि महाराष्ट्र राज्याची भौगोलिक स्थिती, विधीमंडळ संरचना व कामकाज आदीची माहितींचे आदान प्रदान करण्यात आले. न्यू साऊथ व्हेल्सच्या संसदीय प्रतिनिधींना महाराष्ट्र विधिमंडळाचे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला भेट देण्याचे निमंत्रण श्री. नाईक निंबाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी सभापती यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nकेंद्राने महाराष्ट्राला उत्तम दर्जाचे परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करुन द्यावे\nबा विठ्ठला, चांगला पाऊस पडू दे.. दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कर\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nसंत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nसन 2018-19 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या भागात सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्या दिनांक 1 ऑगस्ट, 2019 पर्यंत सुरू ठेवणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/the-buildings-peal-collapsed-in-kannmwar-nagars-transit-camp/", "date_download": "2019-07-16T10:28:50Z", "digest": "sha1:RA4QSSZU4CN442IYD4ET2J5VXT5426FK", "length": 14434, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "कन्नमवारनगरच्या संक्रमण शिबिरातील इमारतीचा पीलर कोसळला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nकन्नमवारनगरच्या संक्रमण शिबिरातील इमारतीचा पीलर कोसळला\nविक्रोळी येथील कन्नमवारनगरमधील संक्रमण शिबिरातील ४० वर्षांपूर्वीच्या १३१ क्रमांकाच्या इमारतीचा पीलर बुधवार रात्री कोसळल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यातील रहिवासी बेघर झाले. त्यामुळे त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक होते. याची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी पुढाकार घेत रहिवाशांना जवळच्याच म्हाडाच्या संक्रमण इमारतीत घरे मिळवून दिली.\nबुधवारी रात्री संक्रमण शिबिरातील इमारतीचा पीलर कोसळल्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांनी आपले गाऱहाणे आमदार सुनील राऊत यांच्याकडे मांडले. त्यांनी याची तातडीने दखल घेत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी बोलून याची माहिती दिली. रहिवाशांचे पुनर्वसन आजच्या आज केले नाही तर मला जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी म्हाडा प्राधीकरणाला दिला. याची दखल घेत प्राधीकरणाने आज सुनील राऊत यांच्या हस्ते चावी वाटप करून बेघर झालेल्या रहिवाशांना दिलासा दिला. रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे राऊत यांनी आभार मानले. चावी वाटपावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव आणि म्हाडा प्राधीकरणाचे अधिकारी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलज्येष्ठ नागरिकांनी थोडी काळजी घ्या\nपुढीलअनोख्या नात्याची चविष्ट सफर – गुलाबजाम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nभाजपकडून खांदेपालट; महाराष्ट्र, यूपीचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मुंबईची जबाबदारी लोढांवर\n10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश\n‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nडोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री\nहवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी\nआम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय विराट कोहलीवर कडाडले चाहते\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A1/", "date_download": "2019-07-16T10:02:01Z", "digest": "sha1:3FW2SPZAM7BIACYQR4RFD2WAEFRMDC7G", "length": 11577, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पारदर्शक कारभार असेल तर डगमगण्याचे कारण नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nपारदर्शक कारभार असेल तर डगमगण्याचे कारण नाही\nमंचर- सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे संस्थांना जीव लावणे गरजेचे आहे. या संस्थावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे. त्यामुळे सरकारने कितीही नियम केले तरी संस्थाचा पारदर्शक कारभार असेल तर डगमगण्याचे कारण नाही. मंचर कृषी उत्पन्न समितीचे कामकाज चांगले आहे. प्रामाणिकपणे संस्था चालवुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या माध्यमातुन सभापती देवदत्त निकम आणि त्यांचे सहकारी करीत आहेत, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.\nमंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची 15वी वार्षिक सभा रविवारी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या अध्यक्षतेखाली मंचर बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात संपन्न झाली. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.\nकृषी उत्पन्न बाजार समितीने चांडोली येथे 15 एकर जागेवर बांधकाम करुन शेतकरी, व्यापाऱ्यांना सोयी-सुविधा द्याव्यात असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, संस्था शेतकरी मालकीच्या आहेत. त्यामुळे संस्थांना जीव लावणे गरजेचे आहे. या संस्थावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव एरंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे याचीं भाषणे झाली. चर्चेत भाग प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, के. के. थोरात यांनी घ���तला. अहवाल वाचन प्रभारी व्यवस्थापक सचिन बोऱ्हाडे, सूत्रसंचालन दत्ता हगवणे तर आभार उपसभापती संजय शेळके यांनी मानले.\nतीन पेट्रोलपंप पंपांना मिळाली मान्यता\nयावेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी समितीच्या वतीने तळेघर, लोणी, घोडेगाव येथे तीन पेट्रोलपंप पंप चालु करण्यासाठी मान्यता मिळाल्याचे सांगितले. बाजार समिती स्थापनेपासून प्रथमच यावर्षी चांगली उलाढाल होऊन आर्थिक प्रगती झाली आहे. मोबाईल ऍपद्वारे बाजारभाव आणि वजनाची लगेचच प्रिंट दिली जाणार आहे. त्याची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात सुरु होईल असे त्यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/fateri-of-the-country-s-ideal-/184249.html", "date_download": "2019-07-16T11:24:55Z", "digest": "sha1:HGQJUR2FZ3UBPTXKPGSNLH5UU3UFJ6HH", "length": 24928, "nlines": 300, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra फेटरी ठरले देशातील आदर्श गाव", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\n���णजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nफेटरी ठरले देशातील आदर्श गाव\nनागपूर. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावाचा पूर्णत: कायापालट झाला आहे. फेटरी गावाने कात टाकली असून आज हे गाव सार्वजनिक वाचनालय, अत्याधुनिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्राम पंचायतची नवीन सुसज्ज इमारत आदींसह उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण झाले आहे. इतकेच नव्हे तर या गावाला आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले आहे. आज हे गाव देशातील आदर्श असे गाव ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, आ. समीर मेघे, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, मुख्य वनरक्षक पी. कल्याण कुमार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोवे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कोणत्याही गावात विकासकामे सुरु असताना गावकऱ्यांची सकारात्मक दृष्टी आणि इच्छाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. फेटरीवासीयांच्या ग्राम विकासातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे आज फेटरी गाव हे आदर्श ठरले आहे. इतकेच नव्हे तर आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे, असेही त्यांनी सांगितले. फेटरी गाव आज खूप विकसित झाले असून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी व्यक्त केला. आ. समीर मेघे यांनीही आपले विचार व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरीचा विकास पाहण्यासाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना येथे आणा, अशी विनंती अमृता फडणवीस यांना केली. यावेळी पंचायत समिती नागपूरच्या सभापती नम्रता राऊत, फेटरीच्या सरपंच धनश्री ढोमणे, पंचायत समिती नागपूरचे उपसभापती सुजित नितनवरे, जिल्हा परिषद सदस्य सुनील जामगडे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर उईके, फेटरीचे उपसरपंच आशिष गणोरकर, सचिव विनया गायकवाड तसेच फेटरीवासी उपस्थित होते.\nनवीन ग्रामपंचायत भवन परिसरात वृक्ष लागवड\nवृक्ष लागवड मोहिमेंतर्गत फेटरी येथे नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात अमृता फडणवीस यांच्या हस्ते वडाचे रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंंभ करण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषा धारण करून भजनी मंडळाच्या महिला व पुरुषांनी टाळ-मृदंग, ढोल यांच्या साथीने वृक्षारोपण करताना भजनाची साथ दिली. वन विभागाच्या वतीने या परिसरात विविध प्रजातीच्या एकूण २,२७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीमध्ये औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध ३२ प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.\nअशी आहेत विकास कामे\nराष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत फेटरी नळ पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण, जलशुद्धीकरण केंद्र\nसांस्कृतिक भवन (खा. विकास महात्मे यांच्या निधीतून)\nमागील चार वर्षांत सीएसआर फंड, विविध सामाजिक संस्था आणि खासदार व आमदार यांच्या विशेष निधीतून तसेच शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतून सुमारे २० कोटी रुपयांची विकास कामे फेटरी गावात पूर्ण झाली आहेत.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nफेटरी ठरले देशातील आदर्श गाव\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव���यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1991", "date_download": "2019-07-16T10:31:08Z", "digest": "sha1:OVALJFT3LGMT6SEWCEYY6VE6R5S676W3", "length": 8051, "nlines": 53, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "द्राक्षबाग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने विकासाची कास धरली आहे.\nनारायण टेंभी गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. नारायण टेंभी ही ग्रूप शेती ग्रामपंचायत आहे. त्यात आसपासची बेहड, लोणवाडी ही गावे येतात. गावच्या, अवघ्या पस्तिशीतील सरपंच शैला बाळासाहेब गवळी आणि त्यांचे पुतणे, उपसरपंच अजय गवळी यांच्याशी बातचीत करताना लक्षात आले, की नव्या पिढीतील जिद्दी, जिज्ञासू आणि जिंदादिल नेतृत्वामुळे गावात मोठ्या प्रमाणावर भौतिक बदल घडून येत आहेत; त्याचबरोबर, जुन्याजाणत्या बुजूर्गांनी घालून दिलेली शहाणपणाची घडीही नीट सांभाळली जात आहे. अजय गवळी यांच्याकडे गावाची माहिती अद्ययावत आकडेवारीसह तयार असते.\n‘नारायण टेंभी’हे नाव पडले ते नारायण देवबाबा यांच्या वास्तव्यामुळे. नारायण देवबाबा गावात 1952 पासून वास्तव्य करून होते. त्यांच्यामुळे गावातील वातावरण शांत, अध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांनी गावात समाधी घेतली. गावात दीडशे वर्षें जुने असे महादेवाचे मंदिर आहे. जुन्या काळाची आणखी एक अवशेषखूण म्हणजे तेथे खणताना सापडलेले धान्याचे जुने पेव. गावात तशी जुनी दोन-तीन पेव आहेत. धान्य साठवण्याची सत्तर वर्षांपासूनची कोठारे, जुने वाडे, माड्या पाहण्यास मिळतात. अजय गवळी सांगत होते, “माझ्या लहानपणी ती कोठारे वापरात असलेली मी पाहिली आहेत.”\nजगन्नाथराव खापरे - ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा\nनाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या चाळीस एकर शेतीत द्राक्षांच्या बागा फुलवल्या आहेत. खापरे यांचा द्राक्ष उत्पादन व निर्यात यांतील अनुभव द्राक्ष बागायतदारांसाठी उपयुक्त असाच आहे. जगन्नाथराव यांचा जन्म 1947 चा. जगन्नाथ यांना बालपणापासून शेतीची ओढ लागली. प्राथमिक शाळा गावातच होती. त्यामुळे त्यांचा सारा वेळ शेतावर जाई. ते हायस्कूलला लासलगावला गेले. तरी सुट्टी मिळाली, की लगेच गावी येत आणि शेतातच दिवस काढत. पुण्याला कॉलेजला गेले तरी त्यांची तीच अवस्था बैल,औत असेच विषय सारखे त्यांच्या डोक्यात असत. त्यांनी त्यावेळी मोटदेखील हाकली. ते म्हणतात, “शिक्षण आणि शेती हा वारसा मला वडिलांकडून लाभला. माझे वडील फक्त सातवी शिकलेले होते. पण पुढे ते ट्युशन लावून इंग्रजी शिकले.”\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/panshet-dam-pune/", "date_download": "2019-07-16T10:08:52Z", "digest": "sha1:KOWLV32JVFH22JQ73Y5HDHVCCF5ZBO2K", "length": 19742, "nlines": 120, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी ? - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं ���ाज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन आपलं घरदार ५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी \n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी \n११ जुलै १९६१ ची ती काळरात्र. ढगफुटी झाली होती. न भुतोनभविष्यती असा मुसळधार पाऊस सुरु होता. पुण्याजवळील वेल्हे इथे जवानांची एक सबंध तुकडी जीवाचं रान करत होती. आसपासच्या गावकऱ्यांना उंच जागी हलवण्यात येत होतं. नदी दुथडी भरून वहात होती. पण मिल्ट्री बोलवावी असं झालं काय होतं\nपानशेतच्या धरणाला चीर पडली होती.\nपानशेत म्हणजेच तानाजीसागर धरण. स्वातंत्र्यापूर्वी पुणे शहराला पाणीपुरवठा खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या लोकसंख्येमुळे खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागलं होतं. पुणे शहर तसेच आसपासच्या शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून पुण्यापासून पश्‍चिमेला ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले.\n१० ऑक्‍टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९६२पर्यंत बांधून पुरे होणार होते. काम सुरु झाल्यावरएक दोन वर्षांनी बांधकामाचा आढावा घेण्यात आला. तेव्हा लक्षात आले की नवीन टेक्नोलॉजी वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल.\nत्या दृष्टीने बदल करण्यात आले. बांधकामाने वेग पकडला. टार्गेटप्रमाणे १९६१चा जून महिना उजाडला पण नियोजनातल्या बऱ्याच गोष्टी अजून पूर्ण झाल्या नव्ह्त्या. याच दरम्यान पाउस सुरु झाल्यामुळे सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता.\nजुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र धरण संपूर्ण भरले. पावसाने झोडपायला सुरवात केली होती. ८-९ जुलै पासूनचं पानशेत धरणाच्या असुरक्षिततेच्या बातम्या पोहचण्यास सुरवात झाली होती. पुणेकरांना तो पर्यंत पानशेत ऐकूनही ठाऊक नव्हते. रेडियोवर येणाऱ्या अपडेट्स कडे लक्ष द्यावसही वाटल नाही.\n११ तारखेला दिवसभर पाऊस ओकत होता. महापूर आला होता. परिस्थिती हाताबाहेर गेलेली ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अखेर लष्कराला मदतीला बोलावले.\nरात्रभर शूर जवानांनी पुराशी लढा दिला. धरणाला चीर पडली होती तिथे मातीच्या गोणी रचून प्रलयाला थोपवून धरलं. आसपासची गावे खाली केली, त्यांना सुरक्षित जागी हलवलं. शहरी पुणेकर साखरझोपेत होते. निसर्गाबरोबरची लढाई सुरूच होती. पण आभाळचं फाटलेलं, ते कधीवर थोपवणार.\n१२ जुलै १९६१. सकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली होती. पाण्याचा जोराचा लोंढा आला आणि धरणाने शेवटची आच दिली. जोराचा आवाज झाला. पानशेत धरण फुटून नदी अस्ताव्यस्त पणे पुण्याच्या दिशेने धावत होती. रस्त्यात लागणारी गावे कधीच तिने गिळंकृत केली.\n‘धरण फुटलं, पाणी आलं..पाणी आलं…’\nजो तो धावत होता. आपला संसार, आपली पोरबाळ गोळा करून सुरक्षित ठिकाणी हलवली जात होती. शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा आणि सोमवार पेठ या पेठा पाण्याखाली गेल्या. सदाशिव पेठेतही पाणी घुसल. कर्वे रोड जंगली महाराज रोड लुप्त झाला. डेक्कन जिमखान्याच्या ग्राउंडचं रुपांतर तळ्यामध्ये झाले होते. खडकवासला धरण फोडून पाण्याचा जोर ओसरवण्यात यश आलं होतं.\nपण तोवर सगळीकडे हाहाकार उडला होता. मदतकार्य सुरु होतं. तरुण मूले रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होती. अफवांना ही पूर आला होता. लुटालूट सुरु होती. लकडी पूल उध्वस्त झाला होता. बंडगार्डनचा सोडला तर सगळे पूल पाण्याखाली गेले होते.\nमुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले होते. तेव्हाचे महापालिका आयुक्त स.गो.बर्वे यांनी २४ तासात पुण्याला उभा करण्यासाठी कंबर कसली होती.\nघरे पडली होती. संसार उध्वस्त झाले होते. सगळीकडे भीषण परिस्थिती होती. नागरिकांना राहायला तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. सर्वप्रथम रस्ते साफ करून वाह��ूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. पडलेल्या इमारती परत उभारण्याच काम सुरु झालं.\n१३ जुलैला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पुण्यात दाखल झाले. यशवंतराव स्वतः फिरून त्यांना परिस्थिती दाखवत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती. पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू उभे होते. पण तरी खचलेल्या पूरग्रस्तांना विश्वास देण्याचं काम करावं लागणार होतं. ७० हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती. गाव पुन्हा उभा राहे पर्यंत पुणे सोडायचं नाही असा निश्चय मुख्यमंत्र्यांनी केला.\nयशवंतरावानी सगळ्यात पहिलं काम केलं की शासकीय जमिनी या पूरग्रस्तांना वाटप करण्यास सुरवात केली. उद्योगपतींना मदतीचे आवाहन करण्यात आलं. नवी पेठ, सहकार नगर इथे पूरग्रस्तांच्या इमारती उभ्या राहिल्या. पुणेकरसुद्धा जुन्या पेशव्यांच्या पेठांमधून बाहेर पडले होते. शेजारच्या कोथरूड भागात स्थलांतरीत होऊ लागले. झपाट्याने पुण्याचे केंद्र नदीपलीकडे शिफ्ट झाले होते.\nवाताहत झालेले पुणे फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले होते.\nपुण्याच्या पाणीपुरवठ्यावर ताण पडू नये म्हणून आणखी दोन धरणे उभारण्यात आली. स.गो.बर्वे यांनी केलेल्या जबरदस्त मदतकार्यामुळे प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी त्यांना निवडणूक लढवायला लावून राज्याचा अर्थमंत्री बनवलं.\nया आपत्तीने फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला धडा शिकवला. अनेक चौकशी समिती बसवण्यात आली. पानशेत धरणाचे इंजिनियरअसलेल्या एसएम भालेराव यांनी ही घटना म्हणजे आपली चूक समजून भर पुरात आत्महत्या करण्यासाठी उडी मारली होती. तिथ उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना त्यातून बाहेर काढलं.\nपूर का आलं याबद्दलचं पुणेकरांच कारण सुद्धा मज्जेशीर होत. त्यावेळी म्हणे पुण्यात जिस देश मे गंगा बेह्ती है हा सिनेमा लागला होता. कोणी तरी अफवा पसरवली की या सिनेमामुळे पुण्यात पूर आला. त्यानंतर कित्येक वर्ष हा सिनेमा पुणेकर पहात नव्हते.\nहे ही वाच भिडू\nत्यावेळी परदेशी साहेब जर जिल्हाधिकारी नसते तर, किल्लारी 52 गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नाश झाला असता.\nकोयनेच्या भूकंपात मदतीसाठी मागितल्या १००० घोंगड्या आणि प्रशासनाने पाठवल्या होत्या, १००० कोंबड्या.\nभारतावर कोसळणाऱ्या प्रत्येक संकटात हा माणूस धावून येतो.\nशरद पवारांच्या व्हायरल व्हिडीओ मागचं किल्लारी \nPrevious articleचिकन तंदुरी, बटर चिकन, दाल मखनीचा शोध या माणसाने लावला.\nNext articleसियाचीन हिरो हनुमंथप्पांच्या पत्नीला सरकारने अजून नोकरी देखील दिलेली नाही…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी आले.\nमला नेहमी प्रश्न पडायचा, सायरस पूनावालांनी इतका पैसा कसा मिळवला \n१९८४च्या दंगलीत अख्खा देश जळत होता पण बाळासाहेबांच्यामुळे मुंबई शांत होती.\nअशा प्रकारे एका वडाच्या झाडाखाली सुरु झाला होता ‘मुंबई शेअर बाजार’…\nविजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/shreevardhan-fish/185152.html", "date_download": "2019-07-16T11:19:23Z", "digest": "sha1:O5I3TEG6Y74VV6C6SWKWFX5N2OQ7JU7C", "length": 19497, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra फुगू माशाला श्रीवर्धन समुद्रकिनारी जीवदान", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसा��ी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nफुगू माशाला श्रीवर्धन समुद्रकिनारी जीवदान\nपोलादपूर - न्यूरोटोक्सीन आणि टेट्राडोटोक्सीन सारखे मनुष्य प्राण्यांवर विकलांग करण्याइतपत जहाल विष बाळगणारे पॉर्क्युपाईन फिश म्हणजेच कोकणात फुगू मासा म्हणून ओळखला जाणारा विषारी काटेरी मासा जीवन समुद्रकिनाऱ्यालगत आढळून आला. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या काही लोकांनी हा मासा जिवंत अडकत असल्याचे पाहून तो पुन्हा समुद्रामध्ये ढकलत नेऊन सोडला.\nपॉर्क्युपाईन म्हणजे कोकणामध्ये ज्याला फुगू मासा म्हणतात; तो श्रीवर्धन शासकीय विश्रामगृहाच्या मागे समुद्र किनारपट्टीवर आढळून आला. हा फुगू मासा जिवंत तडफडताना पाहून तेथे फिरायला गेलेल्या लोकांनी त्याला लगेच पाण्यात सोडून जीवदान दिले.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसंजय गांधी योजनेअंर्तगत ४० जणांचे प्रस्ताव मंजूर\nपुनाडे धरण सुरक्षित; जलसंपदा विभागाचा निर्वाळा\nभिलवले पुलाची झाली दुरवस्था\nजिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती होईना...\nनागोठण्यातील वीजपुरवठा १६ जुलैला बंद राहणार\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको क�� साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2", "date_download": "2019-07-16T11:08:36Z", "digest": "sha1:YGSF2XGODYYJTN6SYDBSEYOKL2ZSFIVC", "length": 10575, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंजली बन्सल - विकिपीडिया", "raw_content": "\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअंजली बन्सल पूर्वी टीपीजी प्रायव्हेट इक्विटी आणि न्यूयॉर्क आणि मुंबईमधील मॅकिन्झी अँड कंपनीसह एक सल्लागार होत्या. स्पेन्सर स्टुअर्ट इंडिया या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. या कंपनीची उभारणीच त्यांच्या प्रयत्नांतून झाली आहे. आणि कंपनीच्या एशिया-पॅसिफिक विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहत आहेत. या पूर्वी मॅकिन्से अॅण्ड कंपनीसाठी न्यूयॉर्क आणि मंडळ ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (GSK) फार्मास्युटिकल्स इंडिया, बाटा इंडिया लिमिटेड आणि टाटा उद्योगसमूहातील व्होल्टास या कंपन्यांच्या संचालक मंडळावर त्या आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटी ग्लोबल सेंटर्स, साउथ एशियाच्या सल्लागार मंडळावर त्या आहेत. शिवाय युनायटेड वे ऑफ मुंबई आणि एनॅक्टस या कंपन्यांच्या विश्वस्त मंडळावरही त्या आहेत. बिझनेस टुडेने 'भारतीय उद्योग क्षेत्रातल्या सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. आणि फॉर्म्युन इंडियाने व्यावसायिक क्षेत्रातल्या सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये त्यांची गणना केली आहे. आ��िया पॅसिफिक नेतृत्वाची एक टीम म्हणून ती आशियाई पॅसिफिक महामंडळ आणि सीईओ प्रॅक्टीसची सहकार्य करीत होत्या.[१]\nगुजरात विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) येथे थोडक्यात कार्य केल्यानंतर इस्रोच्या कारकीर्दीनंतर अंजलीने कोलंबिया विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यापारात पदव्युत्तर पदवी मिळविली, जिथे ती आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार या क्षेत्रात काम केले.\nअंजली बन्सल प्रागतिक विचारसरणी असलेल्या कुटुंबात वाढल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या आवडीनं इंजिनिअरिंगचं क्षेत्र निवडलं. त्यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल पॉलिसी अॅण्ड फायनान्सची पदवी घेतली. त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवले ते मॅकिन्से, न्यूयॉर्कद्वारा. नंतर त्या भारतात आल्या आणि काही वर्षातच स्पेन्सर स्टुअर्ट इंडिया हा कंपनी सुरू करण्याची आणि त्याचं प्रमुखपद सांभाळण्याची संधी त्यांच्या समोर आली. पता संदीप, आणि अभय आणि अनंत या दोन तरुण मुलांसह त्यांचे मुंबईत वास्तव्य आहे.\n^ किडवाई, नैना (२०१६). सामर्थ्यशाली स्त्रिया. पुणे: सकाळ पेपर्स. पान क्रमांक 30. आय.एस.बी.एन. 978-93-86204-06-6.\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१९ रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-16T10:03:58Z", "digest": "sha1:VXGYH7PNLNVCBUUFG3C5ACGKFROZMB2L", "length": 4840, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भंडारा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nमोठे शहर भंडारा शहर\nतहसील भंडारा तहसील कार्यालय\nपंचायत समिती भंडारा पंचायत समिती\nभंडारा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या प��हा.\nभंडारा तालुका | साकोली | तुमसर | पवनी | मोहाडी | लाखनी | लाखांदूर\nमहाराष्ट्र राज्यातील जागा ज्यांना गुणकाची गरज आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१७ रोजी १५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/achievement/", "date_download": "2019-07-16T10:52:48Z", "digest": "sha1:AVX2QGTA76SPE33G75FZ4EKAZGYENWAO", "length": 5851, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Achievement Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश\nटॅक्स भरणाऱ्यांची संख्या आणि टॅक्स महसूल वाढणे अत्यंत गरजेचे आहे.\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nह्या महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र का होत नाही\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\nहालअपेष्टा सहन करत भारतासाठी पहिलं व्यक्तिगत ऑलम्पिक पदक मिळवणारा महाराष्ट्राचा रांगडा गडी\nअकबराची पूजा करणारं, “संविधान नं मानणारं” भारतीय गाव\nया मुख्यमंत्र्यांचा अवघ्या १९ महिन्यांचा नातू आहे करोडपती \nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nरामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत\nसरपंच निवडणुक : विरोधक आता तरी धडा शिकतील काय\nमतमोजणी करताना इंडोनेशियात २७० कर्मचाऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता\nजगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…\nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nजाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nअमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी\nभारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” ह्यांच्याबद्दल दहा गोष्टी\nएकेकाळी भिक्षा मागून गुजराण करणार��� व्यक्ती आज आहे ३० कोटींच्या कंपनीची मालक\nसेक्स करताना हमखास होणाऱ्या या सहा चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजेत \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://davashree.blogspot.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2019-07-16T10:07:16Z", "digest": "sha1:7LQNBDGRXWVZEAJ5GGMRBWLA5OMCZKKE", "length": 5859, "nlines": 80, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: पाऊस होऊन गरजताना", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nसरी वर सारी अन तू विशाल आभाळी .....\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nथेंबे थेंबे तळे अन तू अथांग सागरी ........\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ हव्वे अन मी पाणी\nमधुर पंचमात तू राग धानी ......\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nमातीचा ओलावा अन कतार रात्र काली\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी\nचंद्राचे चांदणे अन चमकती चांदणी .....\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ��े अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3813", "date_download": "2019-07-16T11:15:04Z", "digest": "sha1:Q754TCNZ7BDYFT25YWUGXVEMK22JT72R", "length": 72176, "nlines": 226, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह\nआपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी.\n(धाग्यावरील कुठल्याही चित्रावर क्लिक करून स्लाइडशो कार्यान्वित करता येईल. -- व्यवस्थापन.)\nगेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.\nमी हे सगळं मनात साठवत होतो. जायची इच्छाही होतीच. मात्र शक्य होत नव्हतं. २२ तारखेला सकाळी सगळं आवरून निवांत बसलो होतो आणि अचानक मनात आलं की आत्ताच्या आत्ता निघायचं. नक्की काय चाललंय, काय घडतंय, मुद्दा काय आहे हे स्वतः जाऊन बघावं. सुनितीताईंना फोन केला तर त्या म्हणल्या की मी आत्ता पाण्यात उभी आहे. अंगावर काटा आला. तिथे जायची इच्छा अजूनच तीव्र झाली. कसं जायचं, नक्की कुठे यायचं वगैरे तपशील विचारला आणि निघालो. गाडीच काढली. अगदी शेवट पर्यंत गाडी जाते. मात्र शेवटचा पाचेक किलोमिटरचा रस्ता जरा खराबच आहे. पण तरीही गाडी अगदी हळूहळू का होईना पण जाते. बरोबर विनयसरांना घेतले आणि दोघे निघालो.\nपुणे बंगलोर हायवे पकडायचा आणि थेट कराड गाठायचे. कराड गावातला पहिला फ्लायओव्हर सोडून दुसर्‍या फ्लायओव्हरच्या खालून उजवीकडे, ढेबेवाडीच्या रस्त्यावर, वळायचं. आणि थेट ढेबेवाडी. साधारण २५ किमी अंतरावर ढेबेवाडी. तिथून मराठवाडी कुठे विचारायचं आणि तो रस्ता पकडायचा. मराठवाडी गाव सोडलं की पुढे धरण दिसायला लागतं. धरणाच्या खालून रस्ता जातो त्यावरून धरण ओलांडायचं आणि पल्याड जायचं... तो रस्ता जातो थेट मेंढ गावात. इथेच चालू आहे सत्याग्रह. पुण्याहून निघाल्यावर साधारण चार साडेचार तास लागतात. मधे एखादी छोटीशी विश्रांतीही घेता येते.\nआम्ही पोचलो तेव्हा साधारण पाचचा सुमार झाला होता. वारं अतिशय भणाणून सुटलं होतं. आणि गारवा वाढत होता. गाडी वरच्या रस्त्याला लावली. गावात पोलिसांची उपस्थिती जाणवण्याइतकी. त्यांच्या एक दोन गाड्या उभ्या होत्या. बंदोबस्त आणि येणार्‍याजाणार्‍यावर चोख लक्ष होतं. तेवढ्यात विनयसरांनी सत्याग्रह स्थळ दाखवलं. एक मोठ्ठा जलाशय आण त्यात बर्‍यापैकी आतमधे एक बांबू आणि प्लास्टिकची शेड. त्यात काही माणसं उभी. वाहून जाऊ नये म्हणून बांबूला धरून बसलेली. डोंगराचा उतार उतरून जसजसं जवळ गेलो तसतसं दिसायला लागलं... त्या शेडमधे एक दोन पुरूष, तीन चार बायका आणि एक लहान मुलगा. आधाराला काही ना काही पकडून पाण्यात स्वस्थपणे उभे. पाणी त्यांच्या छातीच्यावर. बायकांची उंची कमी त्यामुळे त्या जास्त बुडलेल्या. सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक शांत भाव. मधूनच एखादा विनोद, मग हास्याची लकेर. भिती वाटत असेलच, ती घालवायला मग हे असं उपयोगी पडत असावं. मात्र निग्रह अगदी जोरदार. पाणी मधेच चढतं मधेच उतरतं... पण मंडळी अगदी स्वस्थ उभी असतात.\nकाठावर बराच मोठा जनसमूह बसून आहे. मधेच एखादी घोषणा. बाकी शांत. आम्हाला येताना बघून घोषणा सुरू झाल्या. विनयसर ओळखीचे होतेच त्यांच्या. त्यांना बघून लोकांना हुरूप आला. आम्ही खाली काठावर पोचलो आणि त्यांच्यात जाऊन बसलो. त्याही अवस्थेत प्रथम आमची ख्यालीखुशाली विचारली गेली. प्रवास कसा झाला कधी निघालात काही खायचं आहे का असं सगळं स्वागत व्यवस्थित झालं. माणूस बरबाद व्हायच्या वाटेवर ढकलला जात असला तरी रीतभात विसरला नव्हता.\nतेवढ्यात पाण्यात उभे असलेल्यांपैकी काही जण बाहेर यायला लागले. आणि काठवरच्या काही बायका आत जायची तयारी करू लागल्या. ही मंडळी पाळीपाळीने आत जातात. ३-४ तास आत थांबून बाहेर येतात. परत आत जातात. आत जाणार्‍या आयाबाया बाकीच्यांचे निरोप घेऊ लागल्या. \"येते गं.\" \"सांभाळून जा गं.\" ड्युटी चेंज झाली.\nमी मात्र एकीकडे बसून हे सगळं बघत होतो. समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. इथल्या माणासांशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे असा विचार चालू होताच मनात. मात्र कोणी बोलतील का, मी अनोळखी, शहरातला, माझ्याशी एकदम कसे बोलतील असं वाटून मीच बुजून एका बाजूला बसलो होतो. तेवढ्यात एक पोक्त गृहस्थ माझ्याजवळ आले आणि म्हणले, \"कुठून आलात\" मी म्हणलं, \"पुण्याहून.\" त्यांना एकदम अप्रूप वाटलं. म्हणले, \"इतक्या लांबून आलात. खूप बरं वाटलं. आम्हाला फक्त तुमचा आधार हवा आहे. पाठिंबा हवा आहे. बाकी काही नको. फक्त तुम्ही आमच्याबरोबर आहात ही भावनाच खूप बळ देऊन जाते.\"\nमी नि:शब्द बसून राहिलो. अशावेळी काय बोलावं बोलावं का बोलून उपयोग असतो का\nतिथे बरीच लगबग चालू होती. आम्ही पोचायच्या आधी तिथले प्रांत अधिकारी आणि इतरही काही सरकारी अधिकारी तिथे येऊन गेले होते. आंदोलकांशी त्यांचं काही बोलणं झालं होतं. पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांनी बैठकीचं आश्वासन दिलं होतं. पाण्यातून बाहेर यायची विनंती सरकार करत होतं. यासगळ्यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा होता. त्यातच परत एका वाहिनीची ओबी व्हॅन तिथे आली होती. त्यांना साडेसातला लाइव्ह प्रक्षेपण करायचं होतं. आंदोलकांना थेट चर्चेत घ्यायचं होतं. त्यांची लगबग चालू होती. एकदाची बैठक सुरू झाली. सरकारचा प्रस्ताव, विनंती सगळंच लोकांसमोर मांडलं गेलं. नीट समजावून दिलं गेलं. आणि मग निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असंही सांगितलं. गावखेड्यातले तथाकथित अडाणी लोक अतिशय हिरिरिने आणि परिप्क्वपणे चर्चा करू लागले. शेवटी निर्णय झाला. केवळ बैठकीच्या आश्वासनावर सत्याग्रह मागे घेता येणार नाही. बैठक होऊ दे. त्यात काय ठरतंय त्यावर मग पाण्यातून बाहेर यायचं की नाही ते ठरवू.\nमग याद्या बनवायचे काम सुरू झाले. सत्याग्रह सुरू होऊन दोन चार दिवस झाले होते तरीही अजून नीट नावं, कोण कधी पाण्यात जाणार, कधी बाहेर येणार असं लागलेलं नव्हतं. ते सुरू झालं. आल्यापासून एक ���ोष्ट ठळकपणे नजरेत भरत होती. बायकांची संख्या आणि उत्साह पुरूषांपेक्षा खूपच जास्त होता. पाण्यात कोण बसणार याच्या याद्या बनवतानाही स्वतःचं नाव पहिलं घाला म्हणून आग्रह सगळ्याच बायकांनी धरला होता. या सगळ्या बायका सकाळी घरचं सगळं, स्वयंपाकपाणी, गुरांच्या धारा काढणे वगैरे आटोपून येतात आणि दिवेलागणीला परत जातात. पण दिवसभर केवळ स्वतःसाठीच नाही तर अजून ४-५ जणांना पुरेल एवढं अन्न घेऊन येतात. आग्रहाने खाऊ घालतात. पाण्यात जायची टर्न आली की उत्साहाने धावतात. हे आंदोलन पुढे जाईल ते केवळ या बायकांमुळे हे नक्की. आपल्या कुटुंबाच्या, लेकराबाळांच्या जीवावर संकट आलं की बाई चवताळून उठते हे मी तिथे साक्षात बघत होतो. (सो मच फॉर द पुरूषप्रधान संस्कृती ज्यामधे पुरूषाची मुख्य भूमिका रक्षकाची आहे आणि ज्याची किंमत तो पुरेपूर वसूल करतो.)\nएवढ्यात चॅनेलवाल्यांची घाई सुरू झाली. त्यांचा कार्यक्रम चालू होण्यात होता. मात्र ती व्हॅन किंवा कॅमेरा अगदी पाण्याच्या काठापर्यंत येऊ शकत नव्हता. त्यामुळे मग तो आख्खा चढ चढून सगळे वर आले, शाळेपाशी. तिथे मग तो सगळा कार्यक्रम पार पडला. मुलाखतकर्त्याने आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलकही भरभरून बोलले. आपली बाजू अतिशय व्यवस्थित मांडली पठ्ठ्यांनी.\nएव्हाना मला, या सगळ्या प्रकरणाचा अंदाज येऊ लागला होताच. लोकंही मला सरावले होते. हळू हळू गप्पा सुरू कराव्यात असा विचार करत होतो. एव्हाना नऊ वाजून गेले होते. अंधार अगदी गडद होता. आधीच तो गावातला अंधार. शहरांपासून दूर खेड्यात अंधार जास्तच गडद असतो. त्यात, ढग भरपूर असल्यामुळे अंधार अजूनच गडद झाला होता. पाण्यात जशी शेड होती तशीच एक शेड काठावरही होती. त्यात आम्ही सगळे, आठ दहा जण दाटीवाटीने बसलो. हलकासा पाऊस येत होता अधून मधून. मात्र शेड बनवताना वार्‍याचा विचार केला होता त्यामुळे हवा किंवा पाऊस तोंडावर आपटत नव्हते की अंगावर येत नव्हते. आता दिवसभराचा आढावा घेणे सुरू झाले. आणि उद्याचे नियोजन. सरकारच्या निरोपांवर परत एकदा चर्चा झाली. आता मात्र भूक जबरदस्त लागली होती. अस्वस्थ झालो होतो. तेवढ्यात अंधारात काही टॉर्च चमकताना दिसले. सगळे एकदम सावध झाले. अंधाराचा फायदा घेऊन पोलिस कारवाई करू शकतात. पण नाही... ते आमच्यासाठी जेवण घेऊन येणारे गावकरी, त्यात एक दोन बायकाही, होते. अर्धा डोंगर, पावसाने झालेली चिखलाची राड पार करून अंधारात डोक्यावर भाजी, भाकरी, भात, वरण भरलेले टोप घेऊन ते आले होते. सोबत ताटं, वाट्या, पाण्याचे हंडे असं सगळं साग्रसंगित जामानिमा.\nगप्पागोष्टी करत जेवणं आटोपली. आणि मी हळूच गप्पांना सुरूवात केली. नक्की मुद्दे काय आहेत हे सगळं सुरू कधी झालं. लोकांच्या मागण्या काय आहेत हे सगळं सुरू कधी झालं. लोकांच्या मागण्या काय आहेत सरकारचं म्हणणं काय आहे सरकारचं म्हणणं काय आहे प्रश्न सुरू झाले आणि लोक बोलायला लागले.\nहे धरण १९९७ सालच्या मे महिन्यात सुरू झाले. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत वाहणारी ही वांग नदी. पुढे जाऊन कृष्णेला मिळते. त्यामुळे वांग नदीचं खोरं हे महाराष्ट्र सरकारच्या 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'च्या कार्यकक्षेत येतं. या नदीवर मराठवाडी नावाच्या गावाजवळ एक धरण बांधलं जात आहे. त्यात साधारण ४ गावं आणि ५ वस्त्या अशी एकंदर ९ ठिकाण बुडितात जाणार आहेत. एकूण अंदाजे १८०० कुटुंबं विस्थापित होत आहेत. एक कुटुंब म्हणजे सरासरी ६ माणसं. म्हणजे अंदाजे १० ते ११ हजार माणसांचं विस्थापन. इथे हा आकडा मी अंदाजे म्हणतोय त्याचं कारण म्हणजे या साठी केलं जाणारं सर्वेक्षणही नीट केलं गेलं नाहीये. यापैकी ६०० कुटुंबाचं पुनर्वसन पूर्ण किंवा अंशतः झालेलं आहे. ज्यांचं पुनर्वसन झालं आहे अशा पैकी बहुतेकांना सांगली जिल्ह्यात पाठवण्यात आलं आहे. आणि तिथे जी जमीन दिली गेली आहे ती अक्षरशः खडकाळ जमीन आहे. त्यावर गवतही उगवत नाही. तिथे गेलेले बहुसंख्य लोक परत आले आहेत. इथलं सगळं सोडून दिलं, तिथे काही नाही मिळालं आणि आता भीक मागण्याशिवाय किंवा मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती. उरलेल्या बहुतेकांना सरकारने तिथून हलण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत पुनर्वसनाबाबत काहीच बोलत नाही हे सरकार. साहजिकच, लोक काही हलले नाहीयेत.\nलोकांचं म्हणणं आहे की इथल्या बहुसंख्य लोकांच्या जमिनी नदीकाठावर आणि डोंगरावर किंवा डोंगराच्यापलिकडे अशा विखुरलेल्या आहेत. इथली जमीन अक्षरशः सोनं पिकवणारी आहे. अतिशय सुपीक काळी जमीन. पाणी मुबलक. बुडितात जाणारी जमीन फक्त खालची, नदीच्या जवळची. वरची जमीन शाबुत राहतेच. बुडितरेषा त्याच्या बरीच खाली आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं असं की सरकारने गावं उठवू नयेत. गावं थोडी वर सरकून वसवायला पर���ानगी द्यावी. लोक वर सरकतील आणि न बुडलेल्या जमिनी कसतील. तेवढ्या जमिनींवरही त्यांची गुजराण अगदी सहज होऊ शकेल. शिवाय प्रत्येक घरात गाईगुरं आहेत, म्हशी आहेत. दूधदुभतं भरपूर आहे. डेरीत दूध टाकून बर्‍यापैकी पैसे मिळतात. गावच्या राहणीत गरजा तशाही कमी असतात. बर्‍यापैकी अन्नधान्य घरचंच असतं. भाजीपाला पिकवता येतो. घरटी दोन चार दोन चार माणसं मुंबईला आहेत. हे सगळं बघता, गावं उठवायची गरज नाही, फक्त त्यांना वर सरकायला परवानगी दिली, खालच्या जमिनींसाठी बाजारभावाने नुकसानभरपाई दिली तर लोक तडजोड करायला तयार आहेत. मात्र सरकार, लोकांनी तो भाग संपूर्णपणे रिकामा करावा यावर ठाम आहे. साहजिकच, लोक असं म्हणत आहेत की या समृद्ध भागातून आमचं संपूर्ण उच्चाटन करण्यामागे काही कारस्थान तर नाही म्हणजे आम्ही आमच्या वरच्याही जमिनी सोडून जायचं आणि त्या सरकार बळकावणार. धरणाचं पाणी आहेच. काही वर्षांनी इथे अजून एखादी लवासा सिटी होणार.\nबरं पुनर्वसनही नीट होत नाहीये. कायदा असं म्हणतो की कोणत्याही धरणाच्या विस्थापितांचं पुनर्वसन त्या धरणाच्या लाभक्षेत्रातच झालं पाहिजे. मात्र या धरणाच्या लाभक्षेत्रात पुनर्वसन करायला सरकारकडे जमीनच उपलब्ध नाहीये. खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी हे भर बैठकीत कबूल केलं आहे. जी जमीन देऊ करत आहे सरकार, ती शंभर शंभर किलोमीटर लांब, तीही खडकाळ. कोण शहाणा माणूस हे सगळं स्वीकारेल\nधरण सुरू झालं तेव्हा, नर्मदेप्रमाणेच, इथेही लोकांना आधी काहीच कळवलं गेलं नाही. थेट नोटिसाच आल्या. तेव्हापासून हा झगडा सुरू झाला. सुरूवातीला त्याच भागातल्या एका ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्याकडे लोकांनी धाव घेतली. त्याने संघटना उभी केली आणि सरकारकडे दाद मागायला सुरूवात केली. हे असं बरेच दिवस चाललं. मात्र एक दिवस काही लोकांच्या लक्षात आलं की हा कार्यकर्ता बहुधा सरकारला विकला गेला आहे. छोट्या छोट्या मागण्या सरकारकडून मंजूर करून घेऊन तो लोकांना गाजरं दाखवून गप्प करत होता. मात्र ठोस असं काहीही लोकांच्या पदरात पडत नव्हतं. तेव्हा मग लोक मेधाताईंच्याकडे आले आणि मग त्यांच्या सहकार्याने नवीन संघटना बांधली गेली. साधारण २००० साली असं लक्षात आलं की हे धरण बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध परवानग्यांपैकी एकही मिळालेली नव्हती. म्हणून मग ध��णाचं काम बंद पाडण्यात आलं. मूळातच हे धरण का बांधलं जातंय इथे कुठेही पाण्याचं दुर्भिक्ष्य नव्हतं की धरणाची मागणी होती. एक मत असं आहे की आंतरराज्य पाणी लवादाच्या निर्णयानुसार कृष्णा नदीचं ५८ टिएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आलं आहे. त्यापैकी ५५ टिएमसी पाणी अडवून धरण्याची सोय होती. तीन टिएमसी पाणी परराज्यात जाऊ नये म्हणून मग हे धरण बांधायची टूम निघाली.\n२००० साली बंद पडलेलं काम, योग्य त्या परवानग्या मिळून परत सुरू व्हायला २००८ साल उजाडलं. मधली वर्षं काम पूर्णपणे बंद होतं. अर्थातच, धरणाचा अंदाजित खर्च काहीच्याबाही फुगला. पण २००८ साली सरकारने जोमाने काम सुरू केले आणि मागच्या वर्षी ते काम पूर्ण करत आणले. म्हणजेच मागच्या वर्षीच्या पावसात पाणी अडायला सुरूवात झाली. सामान्य भाषेत बोलायचं तर... बुडित आलं.\nमात्र हे सगळंच संपूर्णपणे बेकायदेशीररित्या चाललं असल्यामुळे लोकांनी अजूनही आपली जमीन कसणं सोडलेलं नाहीये. उलट सरकारच अतिक्रमण करत आहे म्हणून गुन्हेगार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यावर्षी पाऊस सुरू झाला आणि पाणी परत चढायला लागलं. लोकांनी निर्धार केला की आम्ही आमच्या जमिनींवर ठाण मांडून बसणार, बुडून मरू पण हटणार नाही. आणि हाच सत्याग्रह आत्ता तिथे चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सध्यातरी एक ऑगस्टपर्यंत (पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याबरोबरची बैठक होईपर्यंत) हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. अनेक लोक येऊन जाऊन तिथे उपस्थिती लावत आहेत. स्थानिकांचा हुरूप वाढत आहे. मी गेलो तेव्हा पाणी साधारण छातीपर्यंत चढलेलं होतं. आत्ता हे लिहित असताना बातम्या येत आहेत की ती पाण्यातली शेड पूर्ण बुडली आहे आणि तरीही काही लोक तिथे आधार मिळवून पाण्यात ठाम मांडून बसले आहेत. सुरूवातीला धरणाचे दरवाजे अजिबात उघडायचे नाहीत असा ठाम निर्धार करणारं सरकार या आंदोलनापुढे नमलं आणि धरणाचे दरवाजे उघडायचा हुकूम जिल्हाधिकार्‍यांना द्यावा लागला. मात्र त्यातही, स्थानिक पुढार्‍यांचे आशिर्वाद लाभलेल्या अधिकार्‍यांनी शक्कल लढवलीच. धरणाचे दरवाजे सुमारे ८ फूट उंच आहेत. ते फक्त अर्धाच फूट उघडले गेले. त्यावर परत आरडाओरडा झाला तेव्हा मग धरणाचे दरवाजे पूर्ण उघडले गेले. आत्ता मात्र पाऊस पडतो आहे. पाणी वेगाने धरणात येत आहे. मात्र ���रवाजे पूर्ण उघडूनही ते काही खूप जास्त वेगाने बाहेर पडू शकत नाहीये. पाणी वाढतच जाईल.\nकोणी पाण्यात वाहून जाईल का\nदुर्दैवी घटना घडल्यावरच सरकार खडबडून जागे होईला का असंच वाटावं अशी परिस्थिती आहे.\nशक्य झाल्यास तिथे परत जाईन. फार दूर नाहीये. ठिकठिकाणाहून लोक येत असतातच. मीही जाईन परत. तुम्हीही जाऊ शकता. पाण्यात जायचीही गरज नाहीये. नुसतं बाहेरून धीर दिला तरी खूप. ते ही जमत नसेल तर ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. याहून अधिक काय बोलावे\nधरणाच्या ठिकाणी लावलेला फलक.\nधरणाची भिंत. जलाशयाच्या विरूद्ध बाजूकडून.\nजलाशयाच्या बाजूकडून, धरणाच्या खालचा रस्ता.\nधरणाच्या मधोमध उभे राहून काढलेला नदीचा फोटो.\nजमीन बुडाली, फक्त उंचवटे बाहेर राहिले.\nधरणाची भिंत. तिचे तीन भाग आहेत. बाजूचे दोन भाग पूर्ण झाले आहेत. मधली घळ मागच्या वर्षी भरली गेली आणि पाणी अडायला सुरूवात झाली.\nआजूबाजूच्या डोंगरांवर भरपूर पवनचक्क्या आहेत.\nप्रत्यक्ष पाण्यातली झोपडी आणि पाण्यात उभे असलेले लोक.\nकाठावरची झोपडी. साइट ऑफिस कम कॉन्फरन्स रूम कम डिनर रूम कम बेडरूम.\nसभा चालू आहे. विचार विनिमय चालू आहे.\nआंदोलकांवर गुन्हे दाखले केले आहेत. काहींना तर तडीपार केले आहे\nमाध्यमांनी घेतली पुरेपूर दखल.\nआपली बाजू अजिबात भीड न बाळगता मांडणारे आंदोलक. डावीकडचा, जितू, जितेंद्र पाटिल. वय तिशीच्या आतच. धडाडीचा कार्यकर्ता. हे लिहित असताना, पाण्यात उभा आहे, बुडलेल्या शेडचा आधार घेऊन. एवढ्या परिस्थितीतही घरी नेऊन उत्तम आदरातिथ्य केलं.\nआजूबाजूला भरपूर सागाची झाडं आहेत. एका घरासमोर पडलेला हा साग. किंमत अंदाजे दोन लाख रूपये\nउभी पिकं असलेली शेतं खणून धरणासाठी माती नेली गेली.\nसुनितीताई स्वतःही रोज ३-४ तास पाण्यात उभ्या रहायच्या.\nतिथूनही फोन चालूच असायचे.\nएक स्थानिक आजोबा. वय : अंदाजे ९० / ९५ वर्षे. एकटे काठी टेकत डोक्यावर प्लास्टिक घेऊन उतारावरून आले.\n\" ... \"जपून जागं बाय\n२३ जुलैला नागपंचमी होती. श्रावणातले सण म्हणजे बायकांचे हक्काचे. तिथेही मस्त साजरी झाली. झिम्मा, फेर, फुगड्या, गाणी...\nविशेष सूचना : माझा याबाबतचा अभ्यास तोकडाच आहे. तिथे असताना आंदोलकांशी गप्पा मारताना जे काही गवसले ते इथे मांडले आहे. सरकारपक्षातील कोणाशीही माझे बोलणे झाले नाहीये. याशिवाय, स्वतः सुनितीताई या विषयावर सविस्तर लिहिणार आहेत. त्यांचे लेखनही इथे मांडावे असा विचार आहे जेणेकरून या विषयावरची सविस्तर माहिती, घटनाक्रम, दोन्ही पक्षांच्या भूमिका वाचकांपर्यंत पोचतील.\nया विषयाला वाचा फोडल्याबद्दल, विस्तृत माहिती आणि परिस्थितीच्या चित्रमय दर्शनाबद्दल आभार.\nया संदर्भात इमेल, निषेध करणे वगैरे शक्य असेल त्याची माहितीही द्यावी. उपक्रमावर १०% चा नियम आहे पण थोड्या प्रयत्नांती ते देता येईल.\nसदर लढ्याला पाठिंबा देण्याची माझी इच्छा आहे.\nया पत्त्यावर इमेल केली आहे.\nवाचतो आहे. या प्रश्नाचे / आंदोलनाचे सुद्धा वेगळे काही होईल असे वाटत नाही. खास करुन सध्याची सरकारे पाहता. त्यांना घोटाळ्याच्या वाटाघाटी करता वेळ आहे. कदाचित जलसंपदा विभागावरुन जे राजकारण सुरु आहे त्याचा हा एक भाग आहे. नियम / कायदे भारतात सध्यातरी फक्त कागदावर आणि राजकारण्याच्या वापराचे आहेत. सविस्तर प्रतिसाद देण्याचा विचार आहे.\nसध्या सातारा जमीन व्यवहारांसाठी बरेच लाडके डेस्टिनेशन आहे असे निरिक्षण आहे. :)\nसंपादकांना विनंती - चित्रे दोन कॉलममध्ये देता येतील काय\nकृपया चित्रे (आणि लेखही) प्रताधिकार मुक्त करता येतील का\nफेसबुक पान बनवले आहे.\nकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील काकृपया चित्रे प्रताधिकार मुक्त करता येतील का\nफेसबुकवर टाकून काय होईल\nश्रावण मोडक [26 Jul 2012 रोजी 06:58 वा.]\nबिपिन यांनी ही चित्रे प्रताधिकार मुक्त केली आहेत. तुम्ही या फेसबुक पेजवर ती टाकू शकता. बिपिन यांच्या लेखातून आवश्यक ती माहितीही उचलून टाकू शकता. तुमचा मेल आयडी मला कळवा. या विषयावर वेळोवेळी येणारी पत्रके तुम्हाला पाठवेन, तीही तुम्ही तिथे टाकू शकाल.\nफेसबुक पेजबद्दल या धरणग्रस्तांच्या वतीने तुमचा आभारी आहे. त्यांना ही माहिती कळवतो आहे.\nफेसबुक पेजने काय होईल हा प्रश्न चाणक्य यांनी विचारला आहे. निदान काही लोकांपर्यंत ही माहिती पोचेल एवढी तरी फलश्रृती मला दिसते आहे. :-)\nप्रत्येक प्रश्नासाठ्हे एक पान केले तर सगळे फेसबुक अशाच पानांचे होईल फक्त :)\nप्रत्येक प्रश्नासाठ्हे एक पान केले तर सगळे फेसबुक अशाच पानांचे होईल फक्त :)\nफेबुवर अशी बरीच पाने आहेत की ती येतात आणि जातात (किंवा धूळ खात राहतात) पण असू द्या. ज्याला जशी मदत करावीशी वाटेल तशी करावी.\nपरंतु प्रत्येक प्रश्नासाठी असे एकेक पान असण्यापेक्षा, अशा प्रकारच्या अनेक सामाजिक प्रश्नांसाठी एक पान हवे. किंबहुना, एक संघटना हवी पण हे सर्व करण्यासाठी उत्सुक आणि प्रसंगी धोका स्वीकारणारे मिळणे कठीण असते.\nकाल उपरोक्त लेखकाचे नाव (किंवा लेखाचा दुवा) इमेलमध्ये टाकला तर कुठूनतरी त्यांना त्रास वगैरे होऊ शकतो का अशी भीती मला वाटत होती. असो.\nभारतात स्वार्थी राजकिय कार्यकर्त्यांची फौज असते. हा प्रश्न पहा, येथे कोणी जाणार नाही. पण उद्या मायावतीच्या पुतळ्यावरुन मुडदे पडतील. पवारांनी केंद्रातले सरकार पाडले तर ते लगेच हिरो ठरतील जर तेच पडले तर लगेच मराठा आरक्षणावर मुडदे पडतील. हे लगेच जमते पण असे प्रश्न, छ्या, काय तरिच काय एक फेसबुक पेज करायचे कि आपल्यापुरता प्रश्न सुटला, वाटल्यास लाईक करा, मी माझी समाजसेवा केली. भारतीयांना समाजमन उरले नाही हेच खरे.\nआजवर असे किती प्रकल्प खरेच विस्थापितांना समाधान देऊन तयार झाले आहेत विकास व्हायला हवा हे मान्य आहे, पण तो सामान्यांना कळणारा होतो कि राजकारण्यांचा होतो विकास व्हायला हवा हे मान्य आहे, पण तो सामान्यांना कळणारा होतो कि राजकारण्यांचा होतो याच जलसंपदा विभागाच्या सध्याच्या तटकरेंची प्रकरणे पहा. फेसबुकावर अश्यांची लक्तरे टांगा. उगाच अरे रे आणि लाईकवर विस्थापितांना काहीच मिळणार नाही. नाहीतर हे म्हणजे सोशल नेटवर्कवर सोसल तेवढ सोसलवर्क झालं.\nउपक्रमसुद्धा सोशल नेटवर्किंगच आहे ना\nबिका यांनी इथे लेख टाकल्यामुळे काय झाले तेच फेसबुकवर होईल. माहिती जास्त लोकांपर्यंत पोचेल. ती वाचून काहीजण हळहळतील. काही सक्रिय होतील. काही दुर्लक्ष करून पुढे जातील. एकूण इथल्यासारखेच होईल.\nफेसबुक ऍडिक्ट्स प्रमाणेच फेसबुक पॅरानॉईड्स अशी एक नवी जमात तयार होते आहे काय\nचाणक्य (आणि तुम्हीही) म्हणतात ते अगदी खोटे नाही. उपक्रम आणि फेबु ही दोन्ही सोशलनेटवर्किंग स्थळे असली आणि तुम्ही दाखवलेली सर्व साम्ये असली तरी उपक्रमावर समान ओढीने (इथे मराठी वाचनापासून पुढे) येणारे जितके असतील तसे आणि तेवढे फेबुवर असतीलच असे नाही. अर्थातच, ज्याला जसे शक्य आहे तसे त्याने करावे. चाणक्य यांचा \"पर्दाफाश\" करण्याचा सल्ला ही चांगला आहे. किंबहुना, निनाद यांनी तयार केलेल्या पेजवरच असा पर्दाफाश करता येईल.\nजे पेजला लाइकतात त्यांच्या मार्फत त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत ही स्टेटसे पोहोचतील. आशेवर जग चालते. बाकी प्रत्यक्षात काय घडते ते पुढे देते.\nअवांतर: बिपिन कार्यकर्तेंच्या \"वांग\"वरील लेखाची लिंक मी माझ्या फेबु स्टेटसमध्ये टाकली आणि त्याच सुमारास माझ्या बागेतील वांग्यांनी लगडलेल्या वांग्याच्या झाडाचा फोटोही तेथे टाकला. वांग्यांच्या फोटोला १०-१२ लाइक्स आहेत आणि वांगवरील लेखाला फक्त दोन. (त्यापैकी एक लाइक कार्यकर्ते यांचीच आहे आणि दुसरी एका उपक्रमीची) :-) हे चित्र बरेच बोलके आहे.\nउपक्रमसुद्धा सोशल नेटवर्किंगच आहे ना\nकाही प्रमाणात होय. पण मग तुम्ही फेसबुक आणि उपक्रम यामध्ये फरक कसा करता\nफेसबुक ऍडिक्ट्स प्रमाणेच फेसबुक पॅरानॉईड्स अशी एक नवी जमात तयार होते आहे काय\nहोत असेल कदाचित. किती भारतीय फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंगचा वापर सामाजिक प्रश्न मांडण्याकरिता करतात केला तर प्रतिसाद किती मिळतो याचे उदाहरण प्रियालीने दिले आहेच. या आंदोलनाला फेसबुकने खरच काही फायदा होणार आहे का केला तर प्रतिसाद किती मिळतो याचे उदाहरण प्रियालीने दिले आहेच. या आंदोलनाला फेसबुकने खरच काही फ��यदा होणार आहे का हा माझा प्रश्न आहे. एक वेळ फेसबुकवर समजा दहा लाख लाईक्स आले. जर तिथे ठरवले चला सगळे एकदम जाऊ वांग मराठवाडीला आणि सगळेच पाण्यात उभे राहू. किती जण येतील हा माझा प्रश्न आहे. एक वेळ फेसबुकवर समजा दहा लाख लाईक्स आले. जर तिथे ठरवले चला सगळे एकदम जाऊ वांग मराठवाडीला आणि सगळेच पाण्यात उभे राहू. किती जण येतील पेज तयार करुन प्रश्न जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हे मान्य. पण सुटणार किती हे माहित नाही. बाकी मग याला तुम्ही फेसबुक पॅरानॉईड्स म्हणत असाल तर मग ठिक आहे. माझा काही आक्षेप नाही.\nबाकी शेतकर्‍यांचे कैवारी शरद पवार काय म्हणतात यावर सातार्‍याचे भोसले काय म्हणतात आणि हे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले आहे तेंव्हा त्यांचे म्हणणे काय हे सविस्तर कोणी फेसबुकच्या पेजवर टाकल्यास जास्त आनंद होईल.\nउत्तम केले| अधिक संपर्क\nफेसबुक पान बनवले आहे.\nउत्तम केलेत. लाइकले आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या इमेलवर पाठवलेला निरोप खालील पत्यावर फॉरवर्ड करण्यात आला आहे. इच्छुकांना इमेल पाठवायची झाल्यास खालील इमेल ऍड्रेसही वापरता येईल.\nउत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत. उत्तम केलेत.\nघोडे कुठे पेंड खात आहे\nहे सगळं बघता, गावं उठवायची गरज नाही, फक्त त्यांना वर सरकायला परवानगी दिली, खालच्या जमिनींसाठी बाजारभावाने नुकसानभरपाई दिली तर लोक तडजोड करायला तयार आहेत. मात्र सरकार, लोकांनी तो भाग संपूर्णपणे रिकामा करावा यावर ठाम आहे. साहजिकच, लोक असं म्हणत आहेत की या समृद्ध भागातून आमचं संपूर्ण उच्चाटन करण्यामागे काही कारस्थान तर नाही म्हणजे आम्ही आमच्या वरच्याही जमिनी सोडून जायचं आणि त्या सरकार बळकावणार. धरणाचं पाणी आहेच. काही वर्षांनी इथे अजून एखादी लवासा सिटी होणार.\n-उपाय तर साधाच दिसतो आहे. वरची जमिन उपलब्ध आहे, लोक वर सरकायला तयार आहेत. मग सरकार कशासाठी आडून बसले आहे खरे कारण काय आहे खरे कारण काय आहे लवासा सिटी वगैरे थोडे लांबचे कयास आहेत असे वाटते. मग झारीत कोणता शुक्राचार्य जाऊन बसला आहे\nआजूबाजूला भरपूर सागाची झाडं आहेत. एका घरासमोर पडलेला हा साग. किंमत अंदाजे दोन लाख रूपये\n- या सागांवर तर कुणाचा डोळा नाही ना\nयेत्या १ ऑगस्टच्या बैठकीत गावकर्‍यांच्या बाजूने सरकारने निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे.\nवांग-मराठवाडीला काही अनुचित घडू नये ही सदिच्छा.\nयावरून असे वाटते की कदाचित 'दुसर्‍या लवासा'ची शंका बरोबर आहे. तिथे कोण डायरेक्टर असतील त्याचा अंदाज लावणे सध्या कठिण असले तरी काही दिग्गज जवळपासच्याच क्षेत्रातले आहेत.\nया अधिसूचनेतली अट क्र. ८ प्रमाणे जर जवळपास गावठाण असेल तर लवासा उभे करणार्‍यांसमोर मोठेच संकट उभे राहते. तिथे जुनाच १९६९ चा लँड रेव्हेन्यू कायदा लागू होऊन गावठाणाभोवती २०० मीटर जमीन सोडावी लागते. शिवाय असे वसलेले गाव उठवावे तर आणखी तीव्र विरोध\nकृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कामांमधले शेवटचे काम पहा :\nhttp://www.mkvdc.org/mkvdc_work.html - पाटबंधार्‍यांच्या परिसरात पर्यटनास किंवा अन्य संबंधित कामांस चालना देणे.\nफेसबुक वर चित्रे टाकली आहेत.\nअजून माहिती द्या. अजून चित्रे द्या...\nगुगल वरून कुणी नकाशा काढून देईल का बाणाने भारत > ंअहाराष्ट्र > ते मराठवाडी दाखवलेला... म्हणजे ते पण टाकता येईल.\nसंबंधित जबाबदार व्यक्तींनी एवढ्या दिवसात माहितीचा अधिकार वापरून ह्या संबंधी योग्य ते प्रश्न महामंडळाला विचारले नाहीत का \nतेथे कर माझे जुळती \nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.बिपिन कार्यकर्ते यांचा लेख वाचून थक्क झालो.ते थेट सत्याग्रहाच्या ठिकाणापर्यंत पोहोचलेयासाठी प्रेरणा मिळते कुठूनयासाठी प्रेरणा मिळते कुठून हे सगळे येते कुठून हे सगळे येते कुठून श्री.बिपिन कार्यकर्ते यांस शतशः प्रणाम\nआपण आपले आडनांव सार्थ केलेत. सुट्टीची मजा घ्यायची सोडून त्या आडगावांत जाऊन, सगळी माहिती घेऊन इथे लिहीलीत, याचं कौतुक वाटतं. गावकरर्‍यांचा लढा यशस्वी होवो ही शुभेच्छा.\nबाकी शेतकर्‍यांचे कैवारी शरद पवार काय म्हणतात यावर सातार्‍याचे भोसले काय म्हणतात आणि हे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले आहे तेंव्हा त्यांचे म्हणणे काय\nभोसलेंना यावर काही म्हणायला वेळ असेल अशी शक्यता कमी आहे. मुख्यमंत्र्यांकडून कदाचित उत्तर मि��ेल (मागणार्‍यांना). :)\nधरणाचं पाणी आहेच. काही वर्षांनी इथे अजून एखादी लवासा सिटी होणार.\nकाही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात एक प्रती-महाबळेश्वर प्रकल्प नाचत होता. पण नंतर फारीष्ट खात्याच्या कृपेन तो बारगळला.\nआणि त्यानंतरच एका सकाळ सारख्या जागृत आणि निसर्गप्रेमी वृत्तपत्राच्या माध्यामातून उर्वरीत महाराष्ट्राला, सातारा शहराच्या पश्चीमेस असणार्‍या कासच्या Valley of Flowers ची ओळख झाली आणि तिथे मग निसर्गप्रेमींच्या झुंडी च्या झूंडी येउ लागल्या. जमीनीच्या किमती एका रात्रीत आकाशापर्यंत गेल्या हे सांगायला नकोच.\n(गुगलल्यास दुर्मीळ फूलं तूडवत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारे निसर्गप्रेमी ढीगानी सापडतील.)\nसूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्|\nदैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्||\nप्रकाश घाटपांडे [27 Jul 2012 रोजी 12:54 वा.]\nबिपिन,एक चांगली सामाजिक संवेदनाची सफर घडवून आणली. पुनर्वसन हे त्याच लाभक्षेत्रात व्हायला हवे हे खरे. पण शक्य नसेल तर अन्यत्र इतर पुनर्वसन क्षेत्रात झाले तर ते लाभार्थीला लाभ मिळावा ही अपेक्षा रास्तच आहे.\nप्रकल्पग्रस्तांना मोबदला कोणत्या नियमांनुसार मिळतो सध्याच्या गोष्टींचे मुल्य कसे केले जाते आणि त्यांना मोबदला कसा दिला जातो सध्याच्या गोष्टींचे मुल्य कसे केले जाते आणि त्यांना मोबदला कसा दिला जातो हि माहिती कोणी देऊ शकेल का\nरणजित चितळे [28 Jul 2012 रोजी 07:58 वा.]\nश्री. बिपिन कार्यकर्त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.\nपण एक दुसरा मुद्दा. आजकाल अनेक आंदोलनाला होणाऱ्या मध्यमवर्गीय गर्द्या ह्या टुरिझमच्या नव्या प्रकारात मोडत असाव्यात की काय असे कधी कधी वाटते गर्दी ओसरल्यावर मग काय होते गर्दी ओसरल्यावर मग काय होते अर्थात टुरिझम वाढावा. कारण लोकांना त्यांतून प्रश्नांची जाण होते किंवा प्रश्नांकडे त्यांचे लक्ष तरी जाते. पण त्यातून काही चांगले बदल घडल्यास अत्युत्तमच.\nसध्याची आंदोलने म्हणजे टुरिझम झाले आहे. खास करुन रामलीला मैदानाच्या आंदोलनावेळी हिंजेवाडीमध्ये संचारलेला उत्साह हा फक्त आणि फक्त गंमत म्हणून चला असाच होता. त्यात खरे मना पासून पांठिंबा देणारे सुद्धा असतील पण एकुण प्रकार फारसा गंभीर नव्हता. जर त्यावेळी पाठिंबा दिला तर आता कुठे गेला विषय तोच, लोकं तेच. तसाच काहीसा प्रकार प्रत्येक आंदोलनाचा होतो. सर��ार यशस्वी होते आहे आणि आंदोलक होरपळले जात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/595", "date_download": "2019-07-16T10:24:05Z", "digest": "sha1:Z7RGICFKFTYOLSJBRDJ7KIDRHMNA4FR7", "length": 9360, "nlines": 71, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा: पत्रापत्री | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nयनावालामहोदयांनी आधीच हे कोडे उपक्रमावर घातले असेल, तर हा लेख उडवून टाकायला माझी हरकत नाही.\nहे कोडे मी कालच ऐकले- शेजारीशेजारी २ गावे वसली आहेत. या गावांत चोरांचा फार सुळसुळाट आहे. अगदी टपालाद्वारे एखादे पत्र पाठवले तरी चोरले जाते. पण या चोरांचा सुद्धा एक उसूल आहे, बरं का तेच पत्र जर एखाद्या डब्यात घालून त्याला टाळे लावून पाठवले तर मात्र ते टाळे फोडून आतले पत्र चोरले जात नाही. म्हणून गावांतले लोक एकमेकांना पत्र पाठवताना ते एका डब्यात घालून त्याला टाळे लावून पाठवतात. त्यांतल्या एका गावात एक प्रेमवीर आहे, त्याचे नाव- सोम्या गोम्या कापसे. त्याला आपल्या प्रेयसीला एक अंगठी टपालाद्वारे पाठवायची आहे. मग तो कशी काय पाठवेल\nदुसर्‍या पत्रातून चावी वगैरे पाठवेल, असे उत्तर आपल्याला लगेच सुचते. पण ते पत्र तरी 'ती' उघडणार कशी एकाच टाळ्याच्या २ चाव्या किंवा एकच चावी दोन टाळ्यांना लागते अशी काही सोय नाही. एक टाळे-एकच चावी. पण एकच पत्र (डब्यातून) कितीहा वेळा एकमेकांना पाठवता येते. आता सांगा बरे, प्रेयसीने डब्यातली अंगठी कशी बाहेर काडावी\nउत्तरे कृपया व्य. नि.तून द्यावीत.\nअंगठी डब्याच्या तळाशी चिकटवून पाठवायची. ;-) चोरांना फसवायला उगाच डब्याला कुलुप लावायचं. (खरं उत्तर व्यनितून पाठवू.)\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.\nचावीशिवाय टाळं कसं उघडणार\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nपीजेतील उत्तराप्रमाणे 'डबा उघडून' असे उत्तर देता येईल.\n दोन्ही फोडू नये असा काही उल्लेख नाही. बहूतेक प्रेमवीराच्या डोक्यावर डबा फोडुन करेल. एक तर बाई, त्यात तिचा दागीना, सहजासहजी मिळू नये अशी तजवीज, ही प्रेमकहाणी सूरू व्हायच्या आधीच संपली म्हणायची..\nतसेच गावात सगळ्यांकडे एक \"मास्टरकी\" असेल ना. कारण नवीन ईसम, नवीन पत्ता, नवीन पत्र हा किस्सा कसा सूरू करायचा\nBTW जास्तीत जास्त ३ दिवस , पण नंतर खरे उत्तर द्यायचे बॉ कोड्याचे.\nम���ा सोडावता येत नाही पण उत्तर जाणून घ्यायची खूप उत्सूकता असते.\nविसूनाना आणि यनावाला यांनी पाठवले आहे.\nसहज यांचा तर्क भन्नाट आहे. पण नाही, सोम्या गोम्या कापसेची तरुणी तापट नाही. शिवाय डबा आणि टाळे दोन्ही न फोडता अंगठी बाहेर काढण्याची 'कला' तिला अवगत आहे. 'मास्टरकी' अशी काही चावी अस्तित्त्वात नाही. कारण ती असती तर मग चोरांनी टाळीसुद्धा उघडून आतली पत्रे/अंगठ्या वगैरे चोरले असती. अभिजित म्हणतात, त्याप्रमाणे चोरांना फसवताही येणार नाही. ते तसे हुशार आहेत.\nआवडाबाईंनीही बरोबर उत्तर दिले आहे.\nकोड्याचे उत्तर असे आहे- आधी आपला सोम्या गोम्या कापसे एक डबा घेऊन त्याच्यात अंगठी ठेवील आणि त्याला कुलुप लावून प्रेयसीच्या पत्त्यावर पाठवेल. मग प्रेयसी तो डबा मिळाल्यावर त्याला स्वतःचं एक कुलुप लावेल आणि त्याला परत पाठवेल. अशा प्रकारे त्या वेळी त्या डब्याला २ कुलुपे असतील. मग सोम्या आपलं कुलुप काढून घेईल आणि डबा परत तिल पाठवेल. आता प्रेयसीने स्वतःजवळच्या चावीने स्वतः लावलेलं कुलुप उघडलं की डबा उघडेल. :ड्\nबाकी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले वेगवेगळे तर्क वाचून फारच करमणूक झाली. मला हे कोडं ज्या मैत्रिणीने घातलं होतं, तिची सुद्धा माझ्यामुळे अशीच करमणूक झाली, कारण मी 'Accio चावी', 'Accio कुलुप', 'Alohomora'* अशी उत्तरे तिला दिली. :ड्\n*हॅरी पॉटर न वाचलेल्यांना ही ओळ कळणार नाही. :ड्\nहॅरी पॉटरचा पण अभ्यास करता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/31?page=35", "date_download": "2019-07-16T10:23:55Z", "digest": "sha1:PIPQOI7YRO4EWUEO74FEYWNDPFFQRJQP", "length": 8320, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुभव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न\nतपश्चर्येतून फुलविले आदिवासींचे जीवन \nगेली तेहतीस वर्षे महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागडच्या परिसरातील दुर्गम जंगलात वसलेल्या आदिवासी लोकांची आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मंदा आमटे समर्पितपणे सेवा करत आहेत.\nभासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगं���रायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते.\nखुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही.\nरोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा\nश्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.\nभाईकाकांची एक लहानशी आठवण\n१९९६ की ९७ सालची गोष्ट.मी एकदा प्रथमच धीर करून भाईकाकांच्या घरी गेलो. बेल वाजवली. सुनिताबाईंनी दरवाजा उघडला. मी भाईकाकांचा फ्यॅन असून त्यांना भेटायचे आहे असे सांगितले.\n\"आपण पाणी घेणार का\nविमा योजना:कोणती योजना चांगली\nआता नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. ह्या काळात गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात होते तेव्हा एक पर्याय आयुर्विम्याचा असतो. आयुर्विमा ही एक उत्तम गुंतवणूक आहे अशी चुकीची समजूत बर्‍याच मराठी कुटुंबात आढळते.\nया वर्षी पुढील महीना ज्येष्ठ, हा अधिक महिना येतो आहे. साधारणपणे दर ३२ महिन्यानी अधिक मास येतो. तो का येतो, कसा येतो आणि त्याचे महत्व काय हे सांगणे हा या लेखनाचा उद्देश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2019-07-16T10:12:07Z", "digest": "sha1:5GXAT6LD3MQT2CAU5L7H3GZR37PJI53Y", "length": 10568, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ठग्स’ ऑफ हिंदोस्तानवर मुंबई पोलिसांची करडी नजर | Dainik Prabhat", "raw_content": "\n“ठग्स’ ऑफ हिंदोस्तानवर मुंबई पोलिसांची करडी नजर\nमुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅडलवरून विविध मीम बनवून नागरिकांमध्ये जागरूकता आणि त्यांना सर्तक केले जात असते. या ट्‌वीट्‌ससाठी कधी-कधी चित्रपटातील संवाद आणि दृश्‍यांचा आधार घेण्यात येत असतो. मुंबई पोलिसांनी असाच एक मीम “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातून तयार केला आहे. यावर आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली असून हा मीम खूपच लोकप्रिय होत आहे.\nमुंबई पोलिसांच्य�� ट्विटर हॅडलवर शेअर केलेल्या मीममध्ये “ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील एक संवाद घेतला आहे. ज्यात आमिर म्हणतो, धोका देणे माझी खुबी आहे. तर याला प्रत्युत्तर देत अमिताभ म्हणतात, विश्‍वास करणे माझी. या मीममध्ये एका बाजूला आमिर खानचा फोटो, तर दुस-या बाजूला समुद्रात गस्त देताना पोलिसांचे जहाज दाखविण्यात आले आहे. आमिरच्या फोटोसोबत लिहिले की, धोका देणे माझा स्वभाव आहे. तर जहाजाच्या फोटोसोबत लिहिले की, आणि विश्‍वास करणे आमचा.\nयावर आमिर प्रतिक्रियात दिली की, तसे तर तुमचा स्वभाव शंका करणे, दिवस-रात्र पहारा आणि सतर्कता बाळगणे आहे. त्यामुळेच आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे. अभिमान आहे. “ठग्स ऑफ हिंदोस्तानमधील खुदाबख्श अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, हे खरचं आहे. मंबई पोलिसांचा सर्वांनाच आदर आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nसुपरस्टार झाल्याचा तापसीला विश्‍वास नाही\nह्रितिक आणि टायगरच्या “वॉर’चा टिझर रिलीज\nअभिनेते ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतणार\nबॉटल कॅप चॅलेंजच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर सलमान खान ट्रोल\n‘वॉर’ चित्रपटाचा टीझर आऊट : हृतिक-टायगर येणार एकमेकांसमोर\n‘हिमालयाची सावली’ नाट्य रसिकांच्या भेटीला\n‘सुफळ संपूर्ण’ होणार का नचिकेतच्या प्रेमाची कहाणी\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/new-world-record-in-jalgaon-5998101.html", "date_download": "2019-07-16T10:29:10Z", "digest": "sha1:ZROFRGCVYVUWO4ECYXRDZ4TAPUNERKGG", "length": 6133, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New world record in Jalgaon | जळगाव : 6 तासांत बनवले 3 हजार किलाे वांग्याचे भरीत, दीड तासातच पाडला फडशा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजळगाव : 6 तासांत बनवले 3 हजार किलाे वांग्याचे भरीत, दीड तासातच पाडला फडशा\nशेफ विष्णू मनोहर यांच्यासह अनेकांचा सहभाग, गिनीज बुक नोंदीसाठी दावा\nजळगाव- खान्देशी वांग्याच्या भरिताला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी जळगावात ३ हजार किलाे भरीत तयार करण्यात आले. प्रसिद्ध शेफ विष्णू मनाेहर यांच्यासाेबत शेकडो सहकऱ्यांनी केलेल्या या भरिताचा खाद्यप्रेमींनी दीडच तासात फडशा पाडला.\n- वांगे भाजण्यापासून ते भरीत तयार हाेण्यापर्यंतची प्रक्रिया सुमारे सहा तास चालली. २५०० किलाे भरिताचे नियाेजन हाेते. ५०० किलाे जास्त भरीत तयार झाले. या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या प्रमाणपत्रासाठी ४ महिने वाट पाहावी लागेल. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड व एशिया बुक ऑफ रेकाॅर्डकडूनही या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ८ दिवसांत मिळेल.\nवाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद\nप्रेमविवाहानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने उचलले टोकाचे पाऊल\nयंदा एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयीच संभ्रम; शिवसेना जागा मिळवण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/31?page=36", "date_download": "2019-07-16T10:03:53Z", "digest": "sha1:DD2ROQZ6TVBUHSYMDD2HY2NQOD5RZWOR", "length": 7142, "nlines": 166, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुभव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक मा���ितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)\nचुपके चुपके चल री पुरवैय्या\nचुपके चुपके चल री पुरवैय्या\nबासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे दैय्या\nचुपके चुपके चल री पुरवैय्या\nइष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट बर्र् का (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी\nकृतिका हे नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र आहे. इंग्रजीत याला ’ईटाटारी’ असे म्हणतात.\nवारांची नावे आणि ज्योतिषशास्त्र\nवारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेतला धोंडोपंत ह्यांचा प्रतिसाद इथे वेगळा लेख म्हणून देत आहोत.\nनाम ए अलि बेडा पार लगा झुलेलालण\nनुकताच श्री. उपक्रमरावांचा निरोप आमच्या पत्रपेटीत आला. त्यात उपक्रमरावांनी अत्यंत सभ्य शब्दात त्यांचे विचार मांडले आहेत. आणि आम्हाला उपक्रमावर झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.\nहिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.\nड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-16T10:51:51Z", "digest": "sha1:ANIX5QNGGPM4RUNFOFC7FLDDGRDLN4QW", "length": 12656, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध | Dainik Prabhat", "raw_content": "\nरक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध\nरक्तदाब आणि जनुके यांच्या संबंधित महत्त्वाचा शोध\nलंडन – ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या एका मोठ्या जनुक अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. या संशोधकांनी रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध लागल्याचा दावा केला आहे. या संशोधनादरम्यान 10 लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला होता. रक्तदाब आणि जनुकीय संबंध या विषयावर क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन अँड इम्पीरियल कॉलेज ऑफ ल��डनच्या संशोधकांनी या विषयी अभ्यास केला होता.\nया अभ्यासात संशोधकांनी 10 लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर एपीओईसारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृदयरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. तसेच काही जनुके ऍड्रिनल ग्रंथी व मेदपेशींशी संबंधित असल्याचेही संशोधकांना यामध्ये दिसले. या जनुकीय संकेतांना ओळखता आल्यामुळे आजाराच्या गांभीर्यानुसार रुग्णांचे गट करता येतील असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथील अध्यापिका पॉल इलियट यांनी सांगितले. या अभ्यासामुळे रक्तदाबावर उपचार करण्यासाठी नव्या पद्धतींचा शोधही लागण्याची शक्‍यता आहे. नेचर जेनेटिक्‍स या नियतकालिकामध्ये या संशोधनावर आधारित निबंध प्रसिद्ध झाला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरक्तदाब आणि जनुके यांच्या संबंधातील ही सर्वात मोठी प्रगती असल्याचे मत नॅशनल रिसर्च बार्टस बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक मार्क कॉलफिल्ड यांनी सांगितले. रक्तदाबावर परिणाम करणारे 1000 जनुकीय संकेत आता आपल्याला माहिती झाले आहेत. यामुळे आपले शरीर रक्तदाब कसे नियंत्रित करते आणि भविष्यात औषधनिर्मिती कशी करावी लागेल याची माहिती या शोधामुळे मिळेल, असे मत मार्क यांनी व्यक्त केले आहे.\nजनुकांमुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, त्यांना डॉक्‍टर आता जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम करणे असे उपाय सुचवू शकतील. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृदयरोगाचा त्रास होण्याची भीती असते, 2015 या एका वर्षामध्ये केवळ त्यामुळे जगभरात 80 लाख लोकांचे प्राण गेले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nअफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू\nपुढील दलाई लामाच्या निवडीत भारताचा हस्तक्षेप नको- चीन\nपाकिस्तानी माफियांकडून लाचखोरी, धमक्‍या आणि दडपशाही\nइंडोनेशियाला भूकंपाचा तीव्र धक्का\nसोमालियातील हॉटेलवर इस्लामिक दहशतवाद्यांचा हल्ला\nपाकिस्तानशी दृढ लष्करी संबंध ठेवा\n…तो पर्यंत पाकिस्तान भारतासाठी हवाईहद्द खुली करणार नाही\nभारतात ‘या’ अवधीत 27 कोटी 10 लाख लोकं गरीबीच्या बाहेर\nइम्रान खान घेणार ट्रम्प यांची भेट\nघरात घुसून ज्येष्ठ नागरिकास जबर मारहाण : आरोपी 24 तासांत जेरबंद\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग एकची जमीन मिळणार\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-07-16T10:05:52Z", "digest": "sha1:ET5F6E4Z3HDQUN3D56AEFJQE44CWS5XE", "length": 3870, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंध्रप्रदेशातील किल्ले - विकिपीडिया", "raw_content": "\nआंध्रप्रदेशाला भूगोलाबरोबर गौतम बुद्ध ,मौर्य,चालुक्य,बहमनी इतिहासही आहे. त्याच भूगोलात आणि इतिहासात भर घालणारे किल्ले आंध्रप्रदेशाची शान आहेत.\n\"आंध्रप्रदेशातील किल्ले\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१० रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/226400.html", "date_download": "2019-07-16T10:30:40Z", "digest": "sha1:NIH5733MCFIGC7UW2YKIFNGALUWTG5ID", "length": 15777, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "ख्रिस्ती असणार्‍या प्रियांका वाड्रा यांना काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी अनुमती देऊ नये ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > ख्रिस्ती असणार्‍या प्रियांका वाड्रा यांना काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी अनुमती देऊ नये \nख्रिस्ती असणार्‍या प्रियांका वाड्रा यांना काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी अनुमती देऊ नये \nवाराणसीमधील अधिवक्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nलोकसभा निवडणुकीमुळे प्रियांका वाड्रा या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे हिंदूंना लक्षात आले आहे \nप्रियांका वाड्रा किंवा काँग्रेस यांनी हाती सत्ता होती त्या वेळी हे मंदिर संपूर्णपणे धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करून त्याला मूळस्वरूप देण्याचा प्रयत्न का केला नाही , याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे \nवाराणसी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा २० मार्चपासून ४ दिवसांच्या उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या कालावधीत त्या काशीच्या विश्‍वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. याला वाराणसी येथील अधिवक्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ‘प्रियांका वाड्रा यांना दर्शन घेण्यास अनुमती देऊन नये’, अशी मागणी केली आहे. या पत्रात, ‘काशी विश्‍वनाथ मंदिर सनातन धर्माच्या देवतांचे मंदिर आहे. प्रियांका वाड्रा ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्यांनी तेथे जाऊ नये. त्यांनी चर्चमध्ये जावे’, असे म्हटले आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, ख्रिस्ती, निवडणुका, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध Post navigation\nतमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी\nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार\n(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक ’ – आदी गोदरेज, उद्योगपती\nपंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र\nमोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करू��� ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/31?page=37", "date_download": "2019-07-16T11:04:19Z", "digest": "sha1:FFP5WQMOKPAGFDJXOYFSEW5ELNMPWD7D", "length": 7262, "nlines": 143, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुभव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य\nज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य\nफलज्योतिषशास्त्रात गुरू हा अत्यंत पवित्र ग्रह मानण्यात आलेला आहे. गुरू हा अनेक चांगल्या गोष्टींचा कारक आहे.\n१४ एप्रिलच्या निमित्ताने हा लेख.\n१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल पण रि.पा.इ.ऐक्याच काय. ऐक्य कधीही होणार नाही असे वाटते.रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर,नामदेव ढसाळ, खोब्रागडे ,इत्यादी नेते कधी एकत्र येणार.\nनिघालो जरा घाई गडबडीतच.\nपुंज लॉईड खरेदीसाठी योग्य\nपुंज लॉईड हा शेअर आत्ता बाजारात खरेदीसाठी योग्य दिसतोय. हा समभाग रु २ च्या दर्शनी मूल्याचा झाला आहे.\nसध्या बाजारात त्याची किंमत रु १६०/- आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.\nआज उपक्रमावर शेअरबाजार हा नवीन समुदाय सुरू करायला आणि बाजारात अभूतपूर्व तेजी यायला एकच गाठ पडली.\nहा या समुदायाचा पायगुण म्हणा किंवा योगायोग.\nअनेक मित्र मैत्रिणींनी षडाष्टक योगाबद्दल आमच्याकडे विचारणा केली. ज्योतिषी षडाष्टक योग आहे असे सांगतात, पण म्हणजे नेमके काय ते सांगत नाहीत असे त्यांचे म्हणणे दिसले.\nअहो ऐकावे ते नवलचं.\nआमच्या रत्नांग्रीच्या शेजारी पोमेंडीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत स्मशानभूमी ��ोत आहे. त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.\nमालवण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात, विशेषकरून आचरे, देवबाग येथे, माडांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.\nइतकं उत्कंठावर्धक वर्णन दुसर्‍या कोणत्या नक्षत्राचे केले गेले नसेल.\nअनुराधाला पाश्च्यात ज्योतिषात Delta Scorpi असे नाव आहे.\nप्रकल्प : मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा\nमराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा\nदुवा : सद्ध्या अस्तित्वात नाही\nजाळ्यावर मराठीकरता मुक्त शुद्धलेखन चिकित्सेची सोय उपलब्ध करून देणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/author/sheikhr-paigude/", "date_download": "2019-07-16T09:59:44Z", "digest": "sha1:BPN7JGB7QV2LAINVVXNEX6JNALZMM7BO", "length": 6109, "nlines": 103, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "भिडू शेखर पायगुडे, Author at BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nऐंशी हजार कोटींची अब्रू \nभिडू शेखर पायगुडे - November 27, 2018\nभिडू शेखर पायगुडे - May 1, 2018\n‘मोदी-जिनपिंग’ यांच्या एकत्रित बसण्याने काय होणार \nभिडू शेखर पायगुडे - April 26, 2018\nटाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.\nभिडू शेखर पायगुडे - April 23, 2018\nभारतातल्या या राज्याची निर्मिती चक्क उंदरांमुळे करण्यात आली.\nभिडू शेखर पायगुडे - April 20, 2018\nचाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….\nभिडू शेखर पायगुडे - April 19, 2018\nभारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज\nभिडू शेखर पायगुडे - April 11, 2018\nअमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…\nभिडू शेखर पायगुडे - April 6, 2018\nखासदार��ंनी मिळून मोदींना पाडलं तोंडावर – अनाथ ग्राम योजना.\nभिडू शेखर पायगुडे - April 4, 2018\nपहिल्यांदा व्हेनेझुएला पोरी सोडून इतर विषयामुळे चर्चेत आला आहे…\nभिडू शेखर पायगुडे - March 9, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-16T09:59:44Z", "digest": "sha1:5QLBNCAKPLF4N6P2X2BATW64B5FDHWZZ", "length": 10833, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा | Dainik Prabhat", "raw_content": "\nविमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा\nप्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे हाल\nपुणे – पुण्याहून बंगळुरूला जाणारे एअर इंडिया कंपनीचे विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केल्याने रविवारी (दि.23) पहाटे लोहगाव विमान तळावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एअरपोर्ट प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. एवढेच नव्हे तर पाच-सहा तास लागणार असल्याने प्रवाशांनी विमानतळावर जमिनीवरच कागदाची पथारी पसरून झोपणे पसंत केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरविवारी पहाटे 1.25 च्या विमानाने पुण्याहून बंगळुरूला जाण्यासाठी पुणे-बंगळुरू “एअर गो’ विमानाची प्रतिक्षा करत वेळेआधी दोन तास चेकइनसाठी प्रवासी विमानतळावर जमले होते. वेळेत विमान येणार असे आधी जाहीर झाल्याने गेट नंबर सात जवळ प्रवासी येऊन थांबले होते. त्यावेळी एअरपोर्ट प्रशासनाने ते विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केले. त्यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी व्यवस्थापक सय्यद यांना विचारणा केली. त्यावर तांत्रिक बिघाडामुळे विमान उशिरा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत संपूर्ण रात्र विमानतळावर काढली. पाच तास उशीर होणार असल्याने घरी जाण्यापेक्षा प्रवाशांनी विमानतळावरच जमीनीवर कागदाची पथारी पसरली आणि तेथेच झोपणे पसंत केले.\nसुरक्षा रक्षकानेच केली चोरी\nपोलीस मार्शलचे अपहरण करून मारहाण\nपाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्ववत करा; महापौरांचे आदेश\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\nरविवार पेठेतील जुना वाडा कोसळला\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nपेठ परिसरात बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग\nइयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nविधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला\nआंतरजातीय प्रेमविवाह अमान्य; लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहेरच्यांनी मुलींला नेले पळवून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/patas-gram-panchayat/180617.html", "date_download": "2019-07-16T11:20:56Z", "digest": "sha1:MIBEJKNQOKS6GSDDR6XFJIKV3L2P7P2R", "length": 23315, "nlines": 294, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra पाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत ?", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\n‘ती’ इमारत होती १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \n-वृक्षारोपणाचा देखावा, लाखो रुपये खड्यात; संतप्त ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया\nदौंड : पाटस ग्रामपंचायतचे कारभारी दर वर्षी प्र���ाणे त्याच जुन्या खड्यात वृक्षारोपण कार्यक्रमाचा देखावा करत आहेत. शासकीय निधी व ग्रामस्थांनी कर स्वरूपात जमा केलेले लाखो रुपये खड्यात घालण्याचा डाव शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. दर वर्षी प्रमाणे जून जुलै महिन्यात पाटस ग्रामपंचायतचे कारभारी पै-पाहुण्यांना, अधिकाऱ्यांनी आमंत्रित करून मोठ्या दिमाखात वृक्षारोपण करतात. २०१६-१७ वर्षी एकूण ८१ हजार ५०० रुपये खर्च वृक्षारोपण कार्यक्रमाला करण्यात आला. तसेच वार्षिक २०१९ च्या जमा खर्चा नुसार ग्रामपंचायतने वृक्षारोपण केलेच नसल्याचे उघड झाले आहे.\nयावेळी पाटस ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांनी यापूर्वीच्या वृक्षारोपण करताना स्वतः चे सेल्फी घेत सोशल मीडियावर फोटो टाकले. पण ग्रामपंचायतने आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण केलेल्या झाडांची अवस्था काय आहे, पाटस ग्रामपंचायतमध्ये जवळ जवळ वीस कामगार कार्यरत आहेत. तरी वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा, पाणी देण्यासाठी, देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतला वेळ नसेल तर शासकीय व ग्रामस्थांचे दर वर्षी लाखो रुपये का खड्यात घालत आहेत. तसेच या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प का बसत आहेत. ग्रामपंचायतच्या कारभारा विषयी वेळोवेळी का विचारणा केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे.\nया प्रकरणाला वरिष्ठ अधिकारी का खतपाणी देत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. पाटस ग्रामपंचायतीचा कारभार पहिला तर ही ग्रामपंचायत नसून खाऊपंचायत झाली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायतचे कारभारी सर्वसामान्य व गरीब ग्रामस्थांची अडवणूक करून कर वसुली करत आहेत. तर दुसरीकडे गावातील व्यावसायिक बांधकाम, गृहप्रकल्प व इतर बांधकामांना लवकरात लवकर कर वसुली केली जावी म्हणून ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. पण आज अखेर ग्रामपंचायत तप्तरी एका ही व्यावसायिक व गृहप्रकल्प बांधकामांची नोंद करून कर वसुली चालू करत नसल्याने दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणा बाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. या पाटसच्या ग्रामपंचायतीने केलेल्या प्रकरणाची दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी का विचारणा करत नाहीत असा सवाल पाटस ग्रामस्थांनी केला आहे.\nखडकीतील सेक्स रॅक���ट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nदुचाकी आदळून महिला जखमी\nबचत गटांच्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक\nदहा दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त करा : महापौर\nविमा कंपन्यांविरोधातशिवसेनेचा बुधवारी मोर्चा\nपंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nजगबुडी नदीमुळे मुंबई - गोवा महामार्ग बंद\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.shantinursinghome.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86/", "date_download": "2019-07-16T11:12:23Z", "digest": "sha1:L4OGLKU4YIJ7PUAGYYK3VJZHSHNZZ7K4", "length": 12352, "nlines": 94, "source_domain": "www.shantinursinghome.com", "title": "स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान - शांती नर्सिंग होम", "raw_content": "\nविद्युत मस्तीस्कालेख (EEG) आणि हृदयस्पंदालेख (ECG)\nचोवीस तास तात्काळ सेवा\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nस्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान\nस्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला नियमित आणि नेहमीच इलाजाची आवश्यकता असते. तसेच या आजारामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात बरेच मानसिक, सामाजिक, आर्थिक तसेच नोकरी किंवा व्यवसाय संबंधी प्रश्न निर्माण होतात आणि या सर्व अडचणींना सामोरे जातांना कुटुंबातील रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींवर खुप तणाव असतो. या तणावाचे व्यवस्थापन आवश्यक असते. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या काळजी वाहकांच्या तणावाचे व्यवस्थापन आणि त्यांच्या प्रश्नाची उकल नियमित होणे गरजेचे ठरते.\nहे मनात ठेऊन १९९९ साली स्किझोफ्रेनिया आजार असलेल्या रुग्णांच्या काळजीवाहकांची मिटींग दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ठरवण्यात आली. हळूहळू काळजीवाहकांची उपस्थिती लक्षणियरित्या वाढत गेली. या सत्रांमध्ये काळजीवाहक त्यांच्या अनुभवांची देवाण घेवाण करत असत. त्यातून त्यांना मानसिक आधार, सकारात्मक दृष्टीकोन, ‘आपण एकटे नाही तर अजून अनेकजण आपल्या सोबत आहेत’ ही जाणीव निर्माण झाली.\nअशा अनेक भेटीनंतर अधिक परिणामकारकरित्या काम करण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टतर्फे रुग्णाच्या कल्याणाकरिता संघटीत व नियोजित कार्य करण्याचे ठरविण्यात आले. या उद्देशाने स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान (रजिस्टर नंबर : Mah 274/03 dt. 27/03/03, F/9092/Au dt. 20/06/03) ही संस्था २७ मार्च २००३ रोजी रजिस्टर करण्यात आली.\nया संस्थेची ध्येय व उद्दिष्टे ही सुस्पष्ट व निश्चित होती.\n१. रुग्णांचे समुपदेशन करणे.\n२. रुग्णाला सांभाळणाऱ्या नातेवाईकांचे प्रशिक्षण व समुपदेशन करणे.\n३. काळजीवाहकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करणे.\n४. मानसिक आजारांविषयी जनजागृती करण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र व कार्यक्रमांचे आयोजन करणे.\n५. मनोसामाजिक शिक्षणासाठी दृकश्राव्य कार्यक्रम तयार करणे.\n६. रुग्ण व काळजीवाहक यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे.\n७. रुग्णांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे.\n८. जनजागृती करण्याकरिता प्रसार माध्यमांचा वापर करून घेणे.\n९. रुग्णाला मार्गदर्शन मिळावे म्हणून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात्रील संस्थांशी संपर्क साधणे.\nप्रतिष्ठानच्या स्थापनेपासून घेण्यात आलेले उपक्रम :\n१. वेगवेगळ्या प्रसिद्ध मानसोपचारतज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत.\n२. प्रसिद्ध मनोचिकीत्सकांची व्याख्याने आयोजित केली आहेत.\n३. मानसिक आजारांशी संबधीत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.\n४. मानसिक आजारांवर आधारित सिनेमे दाखविण्यात आले आहेत.\n५. संस्थेतील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळेसाठी पाठविण्यात आले आहे.\n६. दरवर्षी स्किझोफ्रेनिया डे हा वेगळ्या वैशिष्ठ्य पद्धतीने रुग्ण व काळजी वाहकांसोबत साजरा केला जातो.\n७. आजारातील स्थिर रुग्णाला त्याच्या पायावर उभे राहण्याकरिता व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.\nइतक्या वर्षांमध्ये असंख्य काळजीवाहकांनी एकत्रित येऊन या त्रासदायक आजाराचा सामना केलाय. त्यांच्या रुग्णांना आधार दिलाय. ते रुग्ण बऱ्यापैकी स्थिर आहेत. हे स्वप्न घेऊनच या प्रतिष्ठानची स्थापना झाली होती.\nआता ही मिटींग दर महिन्याच्या चौथ्या रविवारी, दुपारी १२ वाजता, शांती नर्सिंग होम येथील लेक्चर हॉलमध्ये घेण्यात येते.\nआजचे शांती नर्सिंग होम\nसमर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.\nलोक आमच्या बद्दल काय म्हणतात\n\"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं.\"\nडॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.\n'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालया��ा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'\n\"निसर्गरम्य परिसरात, भयग्रस्त झालेले, अंधश्रद्धेने पछाडलेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने 'जीवन स्वास्थ्य' मिळवून देणारे स्वत:चे घरच वाटावे इतके चांगले आहे.\"\nबाह्य रुग्ण विभाग (ओ.पी.डी.)\n© 2019 - शांती नर्सिंग होम - सर्व हक्क राखीव | रचना rtCamp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AA/all/page-4/", "date_download": "2019-07-16T10:12:01Z", "digest": "sha1:L7FCLR47HMX5QUJS4KZAVHSSHPKMPYDP", "length": 11485, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आप- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्��फोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO नरेंद्र मोदींना कुटुंब नसल्यामुळे त्याचं महत्त्व नाही, काँग्रेसची टीका\n'कुटुंबच नसल्यामुळे मोदींना घर काय असतं हे माहितच नाही. त्यामुळे कौटुंबिक मुल्यांविषयी आदरही नाही.'\n'अरविंद केजरीवालांना थप्पड लगावल्याचा मला प्रचंड पश्चाताप होतोय'\nVIDEO 'गरज पडली तर शिवसेना आणि नितीश कुमारही भाजपविरोधी आघाडीला साथ देतील'\nVIDEO : आपच्या उमेदवार आतिशी यांना गौतम गंभीरमुळे कोसळलं रडू\n'मी 47 वर्षं दिल्लीत राहते, तुम्ही 5 वर्षांपूर्वी आलात', प्रियांका गांधींचं मोदींना खुलं आव्हान\nकेजरीवालांच्या श्रीमुखात लगावणाऱ्याची पत्नी म्हणाली - मोदींविषयी वाईट ऐकू शकत नाही\nअरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला, 'आप'ने भाजपवर केला आरोप\n'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'\nसंजय राऊतांनी मानले मुस्लिम भगिनींचे मानले आभार, हे आहे कारण\n‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान\nआता अरविंद केजरीवालाच्या पत्नीवर ‘गंभीर’ आरोप\nगौतम गंभीरविरोधात FIR दाखल; केली मोठी चूक\n'वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढण्याची हिंमत प्रियंका गांधींनी दाखवली नाही'\nयुवकाला 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/2011/11/25/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/?replytocom=1031", "date_download": "2019-07-16T11:15:20Z", "digest": "sha1:ZL7K2KKOWMMVI5P7PRRARTTTEUQHMIAD", "length": 20972, "nlines": 174, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२ | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n← एक वेगळी , सुखद “पाऊलवाट”….\nजा री जा री ओ कारी बदरीया……. →\nमी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२\nआंतरजालावरील सर्व अभ्यासु / व्यासंगी सारस्वतांना नमस्कार,\nमी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती.\nस्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा. सूरू होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात देखील तेव्हा होईल. स्पर्धा पुर्ण होईपर्यंत स्पर्धेच्या घोषणेचा हा अधिकृत धागा असेल.\nस्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन महाजालावर/इंटरनेटवर पूर्वप्रकाशित नसावे\nएक लेखक जास्तीत जास्त ३ प्रवेशिका सादर करू शकतो.\nलेखनाचा प्रकार हा लघुकथा लेखन असा ठेवण्यात आला आहे. लघु / दीर्घकथा द्याव्यात, शब्द बंधन नसले तरी क्रमशः लेखन स्पर्धेत घेतले जाणार नाही. इतर विषय स्विकारले जाणार नाहीत.\nडाव्या बाजूला लेखन करा मध्ये लेखन स्पर्धा २०१२ हा विभाग या विभागामध्ये लेखन प्रकाशित करावयाचे आहे\nविजेत्यांची निवड करताना शुद्धलेखन व कथेची मांडणी यांचा विचार केला जाईल यांची नोंद घ्यावी.\nसर्व प्रवेशिकाचे परिक्षण लेखन क्षेत्रातील ३ मान्यवर व्यक्ती करतील, त्यांची नावे स्पर्धा चालू होईल त्या दिवशी येथे दिली जातील\nस्पर्धा १० डिसेंबर ते १० जानेवारी २०१२ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १४ फेब्रुवारी २०१२ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.\nस्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असतील. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. प्रथम क्रमांक :१२ पुस्तके (किमान किंमत ३०००.०० रु.), द्वितीय क्रमांक :८ पुस्तके (किमान किंमत १८००.०० रु.), तृतीय क्रमांक :५ पुस्तके (किमान किंमत १०००.०० रु.)\nस्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मीमराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.\nबक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुणे अथवा मुंबई येथे होईल. विजेत्यांनी बक्षीस स्वहस्ते घेणे आहे. बक्षीस वितरणासंबधीची घोषणा वेगळ्या धाग्यावर केली जाईल.\nस्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.\nसदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.\nप्रवेशिका सादर करण्याची पद्धत.\n१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.\n२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य घेता येते.\n३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. या निरोपात लेखकाचे मूळ नाव (स��पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.), प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेले लेखन मीमराठीवर स्पर्धा विभागात प्रसिद्ध करून त्याचा मीमराठीवरील दुवा, संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.\n४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.\n५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.\n६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक / परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\nपुढील सर्व बदल/घोषणा/ स्पर्धेची सुरवात या बद्दलची माहिती येथे अद्यावत केली जाईल.\nसर्व मायबाप मंडलींना नम्र विनंती आहे की सर्वांनी भरभरून भाग घ्या व हा धागा/ स्पर्धेची माहिती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.\nPosted by अस्सल सोलापुरी on नोव्हेंबर 25, 2011 in आवाहन\n← एक वेगळी , सुखद “पाऊलवाट”….\nजा री जा री ओ कारी बदरीया……. →\nOne response to “मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२”\nharis साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (27)\nसहज सुचलं म्हणुन…. (76)\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता\nमेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है\nदो नैना … और एक कहानी\n“तोच चंद्रमा नभात …”\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n307,218 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-union-leader-under-police-obeservation-18639", "date_download": "2019-07-16T11:13:20Z", "digest": "sha1:E7FTN24MPRC63V7LHYAOBR74FIS5PI7M", "length": 17830, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers union leader under police obeservation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर\nशेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nनाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (ता.२२) येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून नजरकैदेत राहण्यासंदर्भात सूचना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, नाशिक व धुळे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची आज सकाळी ९ वाजता पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा होत आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.\nनाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (ता.२२) येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून नजरकैदेत राहण्यासंदर्भात सूचना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, नाशिक व धुळे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची आज सकाळी ९ वाजता पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा होत आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.\nशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आंदोलक शेतकरी यांना नजरकैदेत राहण्याच्याबाबत संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना पोलिसांकडून शेतकऱ्यांना दूरध्वनी गेले असून लवकरात लवकर ताब्यात राहण्याबाबत सांगण्यात आले.\nनाशिक जिल्ह्यातील शेतकरी आंदोलक, मराठा आरक्षण आंदोलन, समृद्धी महामार्ग संघर्ष समिती आंदोलनातील दाखल कोणतेही गुन्हे मागे घेतले नाहीत. मुख्यमंत्री घोषणा करतात गुन्हे मागे घेण्याची फक्त. प्रश���न विचारणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीला मारक आहे. अहिंसेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनास परवानगी दिली पाहिजे. प्रत्यकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखले जाणे आवश्यक आहे. संविधानिक पद्धतीने होणाऱ्या आंदोलनास परवानगी दिली पाहिजे. पिंपळगाव येथे निदर्शने आंदोलनास इपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशन नाशिक यांच्या वतीने परवानगी मागितली आहे.\nआम्ही निवडणुकीच्या प्रचारात तालुक्याबाहेर व्यस्त आहोत. मात्र आम्हाला पोलिसांचे फोन आले. लवकरात लवकर नजरकैदेत राहण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आम्ही सूचनेप्रमाणे हजर राहू मात्र आमच्या जेवण व चहापाण्याची रीतसर सोय करावी. दिवसभर काळजी घ्यावी.\n- सुधाकर मोगल, जिल्हाध्यक्ष,\nनिवडणुका जवळ आल्यावर राजकीय पक्षनेते आश्वासन देतात. मत मिळवून घेतात. सत्तेत आल्यावर विसरतात. त्यांना आठवण करून देणे लोकशाहीत गुन्हा कसा ठरू शकते ज्यांनी फसवणूक केली त्यांना पोलिस जाब विचारत नाहीत. मात्र फसवणूक झालेल्या ना कायदा सांगितला जातो. निवडणुकीत दिलेले आश्वासन न पाळणाऱ्याना जाब विचारणे लोकशाहीत गुन्हा कसा\n- राजू देसले, कार्याध्यक्ष,\nअखिल भारतीय किसान सभा\nनाशिक nashik आंदोलन agitation नरेंद्र मोदी narendra modi शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions लोकसभा धुळे dhule मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा आरक्षण आंदोलन maratha quota stir समृद्धी महामार्ग महामार्ग मुख्यमंत्री अभिव्यक्ती स्वातंत्र्य पोलिस भारत\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/abcd/175664.html", "date_download": "2019-07-16T11:28:15Z", "digest": "sha1:5TGEYDTCDQAZMQ2FZTF3OZ6D3KWYB24I", "length": 19391, "nlines": 290, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra बकासन", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरा���ती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nप्रथम उभे राहून कंबरेतून पुढे वाकावे. दोन्ही हाताचे तळवे पावलांसमोर जमिनीवर टेकवावेत. नंतर हळूहळू डावा गुडघा डाव्या काखेच्या व दंडाच्या आतल बाजूला टेकवावा.\nहळूहळू हाताच्या तळव्यांवर पूर्ण शरीराचे वजन सांभाळून पावले वर उचलावीत व जुळवावीत. गुडघे ज्या स्थितीमध्ये ठेवले आहेत, तसेच ठेवावेत. मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी. हाताचे कोपरे ताठ ठेवावेत. श्वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ स्थिर राहाणे शक्य आहे, तेवढा वेळ आसनस्थिती टिकवावी. आसन सोडताना सावकाश पावले जमिनील टेकवावी व हळूहळू पूर्वस्थितीत यावे.\nहे थोडेसे अवघड आसन आहे. परंतु लहान मुलांच्या योगासन स्पर्धेच्या अभ्यासक्रमात याचा समावेश आहे. या आसनाच्या अभ्यासामुळे एकाग्रता वाढते. मनगट व हाताची ताकद वाढण्यास उपोगी. आत्मविश्वास वाढण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु सुरुवातीला सराव करताना योग्य मार्गदर्शनाखालीच करावा. एकट्याने सराव करताना पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच सराव करावा.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.oem-shopping-bags.com/mr/", "date_download": "2019-07-16T10:56:24Z", "digest": "sha1:LXHCZJDC7MSX4SJBKATH6SZSTIYSUV73", "length": 5730, "nlines": 189, "source_domain": "www.oem-shopping-bags.com", "title": "खरेदी बॅग, इको फ्रेंडली बॅग, प्रचारात्मक बॅग, गिफ्ट बॅग, थंड बॅग - CaiHongYe", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nOEM शेंझेन पुरवठादार promot भेट पिवळा packa ...\nआमच्या कंपनी, 1999 मध्ये स्थापना केली उत्पादन आणि खरेदी पिशव्या आहे, भेट पिशव्या, पर्यावरणाला अनुकूल पिशव्या, उटणे पिशव्या आणि इतर जाहिरात पिशव्या विविध प्रकारच्या पसंतीचा विशेष होते. मुख्य व्यवसाय बिगर विणलेल्या पिशव्या, कापूस पिशव्या, पॉलिस्टर पिशव्या, चादरी पिशव्या, थंड पिशव्या, वाटले पिशव्या, विकास प्रक्रियेचा उटणे bags.18 वर्षे आम्ही नाविन्यपूर्ण व्यवसाय, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, कार्यक्षम सेवा, सर्वात स्पर्धात्मक दर. उद्योग पर्यावरणाला अनुकूल उत्पादन, आम्ही सर्वात स्पर्धात्मक, सर्वोत्तम सेवा आणि स्पर्धात्मक किंमत, व्यावसायिक, Caihongye आपल्या लांब आणि सर्वोत्तम सहकारी भागीदार असतील.\nशेंझेन CaiHongYe बॅग उत्पादने को, लि\nआमची उत्पादने क���ंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/demonetisation-loss-due-to-narendra-modi-say-raj-thackeray-303086.html", "date_download": "2019-07-16T10:51:19Z", "digest": "sha1:K7FPRKUYWJW7FI6CHGVJJ6PHXEZJUYGO", "length": 4562, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एका माणसाच्या हट्टापायी नुकसान झाले,राज ठाकरेंची मोदींवर टीका–News18 Lokmat", "raw_content": "\nएका माणसाच्या हट्टापायी नुकसान झाले,राज ठाकरेंची मोदींवर टीका\nऔरंगाबाद, 30 आॅगस्ट : मी नोटबंदी नंतर चुकीचा निर्णय म्हणून पहिल्यांदा बोललो आता ते सगळे सत्य समोर आलंय. केवळ एका माणसाच्या हट्ट पायी सगळी नुकसान झाले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर एकच हल्लाबोल केला. मोदींनी नोटबंदी लागू गेली आणि आता त्यांचं सत्य बाहेर आलंय. रिझर्व्ह बँकेनंच पैसे किती परत आले याबद्दल उघड केलंय. हे मीही याआधी बोललो होतो फक्त एका माणसाच्या हट्टामुळे सर्वांचं नुकसान झालं अशी टीका राज ठाकरेंनी केली.\nमराठा आंदोलनादरम्यान वाळूज एमआयडीसीमध्ये परप्रांतीयांनी तोडफोड केली होती आणि हे पोलिसांनीही स्पष्ट केलं. त्यामुळे या तोडफोडीचा मराठा आंदोलकांशी काहीही संबंध नव्हता असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.माओवादी संबंधीत पाच जणांना अटकेबद्दल राज ठाकरेंनी भाष्य केलं. लोकशाही टिकवण्यासाठी वेगवेळ्या विचारांची आवश्यकता असावीच लागते अमर्त्य सेन म्हणतात ते खरे आहे भारताची लोकशाही अडचणीत आहेच आपल्याला आता विचार करावाच लागेल असंही राज ठाकरे म्हणाले. -----------------------------------------------------------------स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला \nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/07/blog-post_20.html", "date_download": "2019-07-16T11:15:22Z", "digest": "sha1:7CPNENIGIVNIMSEE2O62CSK2WZQH4KYO", "length": 10409, "nlines": 44, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘मी आण शाह र साबळे’", "raw_content": "\n‘मी आण शाह र साबळे’\nी १० ‘मी आ ण शाह र साबळे’ ‘शाह र साबळे’ येक मराठ मनात घर क न रा हलेलं नाव.. ‘जय जय महारा माझा’ अशी साद घालत यांनी उ&या महारा ाला वेड लावलं.. मराठ लोकगीतं आ+ण महारा ाची सम/ लोककला यांनी सातासम ृ ु1ापार पोहोचवल3.. मु4तना5य या ना5या6व कारा7या 8न9म:तीचं ेय यांनाच जातं.. ‘यमरा;यात एक रा=’, ‘नशीब फुटक सांधन ू Dया’, ‘बापाचा बाप’ अशी यांची अनेक हसनं व नाटकं लोकांनी अEरश: डो4यावर घेतल3.. ‘आंधळं दळतंय’ सारHया यां7या नाटकाने संपूण: महारा हलवून सोडला, मराठ माणसाला या7या IयाJय ह4कांची जाणीव क न दल3.. ‘शाह3रांचं हे नाटक Kहणजे 9शवसेने7या सूतीवेदना आहेत’ असे उLगार मोद नवलकर यांनी या काळात काढले होते.. शाह3र साबळे यांनी एकNकडे आपOया नाटकांमधन समाजाला आरसा दाखवQयाचं काम के लं तर द ू सर3कडे ु आपOया मुल3ं7या मदतीने ‘महारा ाची लोकधारा’ या नावाचं Rयासपीठ तSण कलाकारांना 9मळवून दलं.. मराठ शा हर3 परंपरा आ+ण लोककला पुढ7या 6पढ3पयTत पोहोचवQयाची मह वाची कामUगर3 ‘महारा ाची लोकधारा’ या काय:Vमाने के ल3.. शांत दामले, वजय कदम, भरत जाधव, अंकुश चौधर , के दार &शदे, 'कशोर शाहणे, संतोष पवार, *दपाल वचारे, अ+ण ं कदम या व अशा अनेक से9लWXट3जनी यां7या कारYकदZची सुSवात ह महारा ाची लोकधारा या काय:Vमापासूनच के ल3.. हे व असे अनेक कलाकार शा हर साबळे यां7याकडे पाहूनच 9शकले.. देशाचे संरEण मं=ी असलेले ‘यशवंतराव च,हाण’ यांनी ‘मोबाईल यु.न,ह&स0ट ’ असं Wब द दलेOया शा हरांनी कधीच कुणाला 9श य बनवलं नाह3 पण आज यांना गुS मानणारे अनेक कलाकर महारा भर पसरलेले आहेत.. आ+ण यां7यापैकNच 8तघांनी यां7या या गु ला गुSपौ+ण:मे ी य^य: मानवंदना Lयायची ठरवल3 आहे.. ३१ जुलै २०१५, गुSपौ+ण:मे7या पावन महुूता:वर ‘के दार 9शदे’, ‘संतोष पवार’ आ+ण ं ‘भरत जाधव’ घेवून येत आहेत, प23ी पुरcकाराने सIमा8नत, ‘महारा शाह3र कृ णराव Kedaar Shinde Productions | Anushka Motion Pictures & Entertainment 2 साबळे’ उफ: ‘शाह3र साबळे’ यां7या आठवणी पुIहा जागवणारा काय:Vम ‘मी आ ण शाह र साबळे’.. शाह3र साबळे यां7या जीवनातील काह3 मह वाचे संग, काह3 आठवणी, काह3 Yकcसे आ+ण यासोबत यां7या 9स/ लोकगीतांची आ+ण हसनं व नाटकांतील वेशांची मनोरंजना मक मेजवानी सादर करणार आहेत आजचे मराठ 9सनेमाचे आघाडीचे दdदश:क व शाह3र साबळे यांचे नातू‘के दार &शदे’ ं .. सोबत असतील मराठ रंगमंचावर3ल नामवंत दdदश:क व कलाकार ‘संतोष पवार’ आ+ण मराठ नाटक व 9सनेमातील सुपरcटार ‘भरत जाधव’. ;यांना शाह3र साबळे यां7या अजरामर गीतांसोबत साथ करतील मराठ तले आघाडीचे गायक : सेनजीत कोसंबी, रो*हत राऊत आ+ण सायल पंकज. झी मराठ वर साfरत झालेOया ‘झी ना5य गौरव’ या दमाखदार सोहgयात ह3च आदरांजल3 संhEiत Sपात सादर झाल3 होती आ+ण ेEकां7या पसंतीस उतरल3 होती.. आता शाह3र साबळे यां7या कIया ‘वसुंधरा साबळे’ यां7या लेखणीतून साकारलेल3, ‘बेला &शदें ’ (के दार 9शदे ोड4शन) आ+ण ं ‘नर56 'फरो*दया’ (अनु का मोशन 6प4चस: अँड एंटरटेIमmट) 8न9म:त ‘मी आ ण शाह र साबळे’ या काय:Vमा7या Sपात 8तच आदरांजल3 १ तास ४५ 9म8नटा7या द3घ: cव पात सादर के ल3 जाणार आहे. शाह3र साबळे यां7यावर 8नतांत ेम करणार3 महारा ातील सव:सामाIय जनता मोoया माणात या काय:Vमास हजेर3 लावेलच पण याच बरोबर3ने शाह3र साबळे यां7या सहवासातील अनेक कलाकार व ना5य – Uच=पट स ट3तील ृ मंडळी आपल3 6वशेष उपिcथती लावतील यात वादच नाह3.. या काय:Vमाचे तीन 6वशेष योग दमाखदार cव पात होतील खाल3ल ठकाणी.. ३१ जुलै २०१५ , दपार ४:३०, गडकर रंगायतन (ठाणे) ु १ ऑगFट २०१५ , राGो ८:३०, अGे रंगमं*दर (कIयाण) २ ऑगFट २०१५ , राGो ८:००, &शवाजी मं*दर (दादर)\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://arogyasindhu.com/", "date_download": "2019-07-16T11:16:56Z", "digest": "sha1:YYZFQ4HXLVAF2RVTZTHFS3JFWX7NPI2Q", "length": 6624, "nlines": 57, "source_domain": "arogyasindhu.com", "title": "आरोग्यधाम सिंधुदुर्ग योग पंचगव्य निसर्गोपचार केंद्र 0", "raw_content": "सिंधुदुर्ग योग पंचगव्य निसर्गोपचार केंद्र\nव्याधी अनेक उपचार केंद्र एक\nमुख्य पान आमच्या बद्दल उपचार संपर्क प्रश्न नोंदणी\nअखंड भारताची स्थिती पाहता संपुर्ण घरामध्ये एकातरी व्यक्तीला कोणत्यातरी आजारासाठी गोळी / औषधं घ्यावी लागतात. हे चित्र सार्वत्रिक आहे की जे सर्वांसाठी आदर्श नसून धोकादायक आहे. कोणत्याही रुग्णाला त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार व्याधी मुक्त करत त्या व्याधीमुक्तीसाठी स्वावलंबी बनवण्याचा संकल्प मनात रुजवण्याचे कार्य “आरोग्यधाम” करीत आहे..\nआरोग्यधाम- आ- आनंदी, रो- रोगमुक्त, ग्य- (ग+य)- ग- मनातील सकारात्मक विचारांची गती वाढवणारं, य- यम यातना कमी करणारं, धा- धारणाशक्ती वाढवणारं व म- मती स्थिर करणारं मंदिर म्हणजेच “आरोग्यधाम”.\nअपवाद सोडला तर जन्मलेलं तान्ह मुल हे आईचं जोपर्यंत दुध पितय व त्याला बाहेरील पदार्थांची आवडनिवड वृत्ती येत नाही तोपर्यंत 100% निरोगी असतं---- म्हणजेच सुमारे पहिले वर्षभर नंतर आहार व आहाराच्या आवडीनिवडीत गुंतलेलं मन त्याला आजारी बनवतं.\nशरीर व मनाने- काय, केव्हा, किती, कुठे, व कसं खावं प्यावं एवढ्या पाच गोष्टींवर आपलं रोगी- निरोगीपण (शरीर व मनाचं) अवलंबून असतं आणि म्हणूनच “रोगीपासून निरोगीपर्यंत, अस्वस्थापासून स्वस्थापर्यंत, रोग अनेक उपचार केंद्र एक” - आरोग्यधाम.\nउपचार व उपलब्ध सुविधा\nसंमोहन, रेकी व मेडीटेशन\nगर्भधारणा पूर्व व गर्भ संस्कार\nवजन कमी / जास्त करणे\nपुरुष व स्त्री वंध्यत्व\nॐ श्री सामंत 62, नेरुर कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र मधुमेह मे गँग्रीन व उसे पावको बचाना यह ना मुमकीन था जिसे आरोग्यधाम.. www.arogyasindhu.com मे मुमकीन कर दिया है दो माह मे गँग्रीन को सुधारकर ... पुढे वाचा\nमला BREAST CANCER होता OPERATION नंतर कोणतीही CHEMOTHERAPY घेतलेली नाही.नातेवाईक मित्रांच्या आग्रहाला न जुमानता स्वतःच्या निश्चयावर ठाम राहून आयुर्वेदाकडे वळले. आरोग्यधाम मध्ये आल्यावर आपल्या जीवनात ... पुढे वाचा\n- सौ स्वाती चोडणकर डिचोली गोवा\nताज्या घडामोडी व उपक्रम\nनाडी चिकीत्सा से रोग निदान शिबिर\nसिंधुदुर्ग योग पंचगव्य निसर्गोपचार केंद्र\nसंचालक: डॉ. सौ. रसिका विद्याधर करंबेळकर\nओम, २६५७, हिंदू कॉलनी, पाण्याच्या टाकीसमोर,\nकुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत ४१६५२०.\nमुख्य पान | आमच्या बद्दल | उपचार | संपर्क | प्रश्न | नोंदणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/indian-airforce-finalises-proj/184375.html", "date_download": "2019-07-16T11:22:56Z", "digest": "sha1:IGPADSJ7LKJWIOCHICBNGNDIFR3QIPJZ", "length": 21620, "nlines": 292, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra वायुदलाचा १७० विमानांच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया बुलढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासाला मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्ह���ची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nवायुदलाचा १७० विमानांच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब\nदिल्ली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय वायुदलाने १७० लढाऊ विमानांच्या दोन प्रकल्पांवर शिक्कामोर्तब केला आहे. यातील पहिला प्रकल्प ५६ दळणवळण करणाऱ्या विमानांचा आहे तर दुसरा प्रकल्प ११४ लढाऊ विमानांचा आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत १.५ लाख कोटी इतकी आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील लढावू विमानांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लवकरात लवकर वायुदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लढावू विमानांचा समावेश केला नाही तर येत्या काळात वायुदल पाकिस्तान आणि चीनला तोंड देण्यास असक्षम ठरेल. या पार्श्वभूमीवरच फ्रान्सशी ३६ राफेल विमानांचा करार करण्यात आला आहे. यापैकी ४ राफेल विमानं मे २०२०मध्ये वायुदलाच्या शस्त्रसाठ्यात दाखल होतील. वायुदलाची निकड पाहता टाटा एयरबसचा ५६ विमानांच्या प्रकल्पालाही वायुदलाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल. ११४ लढाऊ विमानांच्या प्रकल्पासाठी वायुदलाने निधी मंजूर केला आहे. पण या लढाऊ विमानांच्या प्रकल्पाचे काम सुरु व्हायला अजून ५ वर्षं लागू शकतात. ११४ लढाऊ विमानांसाठी भारत कोणत्या देशाशी करार करणार, कोणत्या कंपनीला कंत्राट दिले जाणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. राफेल निर्मिती करणाऱ्या कंपनीलाच या लढाऊ विमानांचे कंत्राट मिळू शकते अशी चर्चा आहे. २०२२ पर्यंत ३६ लढाऊ राफेल विमानं भारतीय वायुदलाच्या शस्त्रागरात दाखल होतील. तसंच ५६ एअरबसही त्या कालावधीपर्यंत वापरात येण्याची शक्यता आहे. पण ११४ लढाऊ विमानांची गरज भारत कशी भरून काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nलिफ्टने तयार केले मल्टिकॉप्टर\nवायुदलाचा १७० विमानांच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब\nगल्फ स्ट्रीमने बनवले सुपर सॉनिक खासगी जेट\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.navarashtra.com/news/know-how-google-s-password-che/184381.html", "date_download": "2019-07-16T11:24:50Z", "digest": "sha1:SEHHDWF5GYM4SD4DE2H56ZNKOGPKEOGS", "length": 20667, "nlines": 289, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Navarashtra पासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’", "raw_content": "\nनागपुर लखनऊ पुणे मुंबई\n मंगळवार, जुलै 16, 2019\n954367721 खबर भेजने क लिए\nमुंबई ठाणे नागपुर पुणे नासिक अमरावती अकोला वर्धा चंद्रपुर भंडारा गोंदिया ब���लढाना गड़चिरोली वाशिम यवतमाल\nमंगळवार, जुलै 16, 2019\nराहुलच राहणार काँग्रेसचा चेहरा\nवैष्णो देवीच्या यात्रेकरुंसाठी वंदे भारत एक्स्प्र..\nकर्तारपूर साहिबला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही\nपाकिस्तान हवाई क्षेत्रातली उठली बंदी\nअमेरिकेने भारताला दूर ठेवलं, शांती करार\nपूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू\nडेटा लीक प्रकरण, फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा ..\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nगुजरातमध्ये ९५९ कॉपीबहाद्दरांना पकडले\nदुचाकी आदळून महिला जखमी\nट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nक्रिकेटखेळगॉसिपटेनिसफुटबॉलवर्तमान मॅस्पेसइतर खेळअन्य ख़बरें\nका ठरला विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\nप्रो कब्बडी लीगला २० जुलैपासून सुरुवात\nभारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर\nअदानी उद्योग समूहाची भारतीय क्रीडापटूंना मदत\nइतरनिवेश, विमा, बँकिंगबजेटव्यापारशेअर मार्केटकॉर्पोरेट विश्व\nस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ठोठावला दंड\nविदेशी चलन कर्ज म्हणजे जोखीमच - राजन\nKia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos\nगॉसिपटेलीविजनफिल्म जगतबॉक्स ऑफिससमिक्षासेलिब्रिटीहॉलिवूडअन्य ख़बरें\nपूजा ठरली नवाबसाठी लकी\nSuper 30 : चित्रपट लोकप्रियतेकडे\nशिवानी बिग बॉसच्या घरी येणार येणार हो...\n''मिशन मंगल'', ''बाटला हाऊस'' आणि ''साहो'' एकाच ..\nखाना खजानाधर्म-आध्यात्मपर्यटनफॅशनब्युटीयोगावास्तू ज्योतिष्यसेकंड इनिंगहोम गार्डनिंगहोमडेकोर\nघरामध्ये वाघ, घार आणि कबुतरसारख्या प्राण्यांचे फो..\nजुन्या बसमध्ये स्विमिंग पूल\nमहालक्ष्मीचे जगातील सर्वात प्राचीन मंदिर कोल्हापु..\nपर्यटकांना खुणावतेय चिरनेरचे अक्कादेवी धरण\nआता मोबाईलवरून भरता येणार विजेचे बिल\nविद्यार्थ्यांनी तयार केले ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र\nखर्च वाचवण्यासाठी विमानतळावर रोबोट कामावर\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रश..\nपोलीस दलात तब्बल १३ हजार पदे रिक्त\nबिहारच्या युवकाला NASA चे निमंत्रण, सूर्यावर करणा..\nशिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तुटपुंजी..\nमाळढोकसह २१ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ३४ कोटी\nग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज\n‘पुलं’च्या साहित्यावर ‘स्टँड अप कॉमेडी’\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\n''वाढती असहिष्णुता आर्थिक विकासा���ा मारक''\nसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव होणार\nवकिलांच्या युक्तीवर संतापले सुप्रीम कोर्टाचे न्या..\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिं..\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nयुजरचा पासवर्ड हॅक झाला आहे का, हे ओळखण्यासाठी गुगलने ‘पासवर्ड चेकअप’ हे नवे टूल उपलब्ध करून दिले आहे. गुगल क्रोमच्या नव्या व्हर्जनमध्ये हे टूल वापरता येऊ शकते. गुगल सॉफ्टवेअरमधील सुरक्षा तंत्रज्ञात गडबड करून युजर्सचा डेटा हॅक करण्याच्या प्रकारात मध्यंतरी प्रचंड वाढ झाली होती. हॅक केलेल्या डेटामध्ये पासवर्ड आणि ‘युजर नेम’ याशिवाय युजरच्या खासगी माहितीचाही समावेश होता. गुगलने तयार केलेल्या ‘पासवर्ड चेकअप’ या नव्या टूलवरून पासवर्ड हॅक केला आहे की नाही, याची माहिती युजरला मिळवता येते. हे टूल गुगल क्रोमच्या नव्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. हे टूल वापरण्यासाठी इंटरनेट गरजेचे आहे. गुगल क्रोममध्ये उपलब्ध असलेल्या गुगल स्टोअरवरून ‘पासवर्ड चेकअप’ डाऊनलोड केल्यावर ‘अॅड टू क्रोम’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतरच हे टूल वापरणे शक्य होते. गुगल क्रोमवर ‘पासवर्ड चेकअप’ एकदा ‘अॅड’ केले की गुगलवरील चालू अकाउंटवर आपोआप देखरेख केली जाते. यानंतर सुरक्षा तंत्रज्ञानात काहीही गडबड झाली किंवा पासवर्ड लिक झाल्याचे या टूलच्या निदर्शनास आले, तर लगेचंच लाल रंगाच्या बॉक्समध्ये त्याविषयी सूचना येते. या सूचनेत पासवर्ड बदलण्यास सांगितले जाते आणि जोपर्यंत अकाउंटचा पासवर्ड बदलला जात नाही, तोपर्यंत हा लाल बॉक्स स्क्रिनवर येत राहतो. पासवर्ड पुन्हा सुरक्षित झाल्यावर या बॉक्सचा रंग बदलून हिरवा होतो.\nखडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस\nअंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार\nदौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड\nपाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत \nनात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार\n‘तळजाई’मुळे नगरसेवकांमध्ये पेटला वणवा\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nपासवर्ड चोरी ओळखणारे गुगलचे ‘टूल’\nमोबाइल गेम कमाईत पबजीचा स्ट्राइक\nपणजी महोत्सवात रशिया होणार भागीदार\nइफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत. बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nचिंचपोकळीत निघालेली साई पादुुका पालखी\nअंधेरीतील एस. व्ही. रोड फ्लायओव्हरची अवस्था\nएपीएमसीतील शिष्टमंडळाने घेतली विजय नाहटांची भेट\nकर्जतच्या शिशु मंदिरात एकादशीनिमित्त निघालेली दिंडी\nबोरीवलीत देविदास लेनला दिसणार पेव्हर ब्लॉक\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nपनवेल मध्ये चार जण वाचले\nमुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळली ; तिघांचा मृत्यू\nचंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड\nडोंगरीतील इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - मुंडे\nलोढा झाले मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष\nओबीसी वित्त, विकास महामंडळ डबघाईस\nतांत्रिक कारणास्तव चांद्रयान-२ मोहीम तात्पुरती स्थगित\nसदैव अपने पाठको के साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/page/3/", "date_download": "2019-07-16T11:16:58Z", "digest": "sha1:KUGJZMQ7OD7GMZTKPCHRGEHTHI7JCY7J", "length": 58695, "nlines": 219, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "माहीतीपर लेख | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\" | पृष्ठ 3", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\nसर्व प्रकारच्या राजकीय, अराजकीय घडामोडी, तसेच तत्कालीन घटनांवर,\nसामाजिक, आरोग्य संबंधीत बाबींवर प्रकाशझोत टाकणारे लेख.\n“The Debt” च्या निमित्ताने : पुर्वार्ध\nसन १९९७, इस्त्रायलमधील तेल अवीव्ह हे शहर. सारा गोल्ड नामक एका लेखिकेच्य�� पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाने चित्रपटाला सुरूवात होते. साराची आई ‘रेचेल सिंगर’ हिच्या पुर्वायुष्यातील एक थरारक मिशनवर हे पुस्तक आधारलेले आहे. थरारक मिशन तर रेचेल ही एक भुतपूर्व गुप्तहेर आहे, इस्त्रायलच्या कुख्यात की ख्यातनाम ‘मोस्साद’ची. ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ या नावाने कुख्यात असलेल्या एका नाझी डॉक्टरचे पुर्व बर्लिनमधून अपहरण करून त्याला इस्त्रायलमध्ये आणायचे आणि योग्य त्या शिक्षेसाठी त्याला न्यायासनासमोर उभे करायचे ही कामगिरी मोस्सादच्या इतर दोन गुप्तहेरांसोबत मिळुन रेचेलला पार पाडायची असते. खरेतर त्याला तिथेच बर्लिनमध्येच संपवता आले असते की पण ही मोस्सादची पद्धत नव्हेच. त्याला न्यायासनासमोर उभे करुन, त्याच्या पापांचा सर्व पाढा वाचून मगच त्याला देहदंड द्यायचा ही मोस्सादची पद्धत. म्हणजे देहदंड पक्का पण…..\nतर या डॉक्टरचे नाव (चित्रपटातील) आहे डिटर वोगेल. साराच्या पुस्तकाच्या पुरस्कारप्रदान कार्यक्रमात रेचेलला पुस्तकातील एक प्रकरण वाचून दाखवण्याची विनंती केली जाते.\nते प्रकरण, ज्यात या गुप्तहेरांच्या ताब्यातील तो कृरकर्मा एकट्या रेचेलला बघून तिच्यावर हल्ला करतो आणि पळून जायचा प्रयत्न करतो. या झटापटीत रेचेलला तिच्या चेहर्‍यावर आयुष्यभर साथ देइल अशी एक निशाणी मिळते. तशा जखमी अवस्थेतही रेचेल पळुन जाणार्‍या वोगेलला पाठीमागून एक गोळी घालून संपवते. बस्स संपली कथा \nनाही हो, संपते कसली, इथेच तर कथेला खरी सुरूवात होते. आपल्या लेकीच्या पुस्तकातील ते प्रकरण वाचता वाचता रेचेल अलगद भुतकाळात, त्या काळात जाऊन पोहोचते आणि दिग्दर्शक एक विलक्षण गुंतागुंतीच्या खेळाला सुरूवात करतो. तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय नेहमीचच तर आहे सगळं. पण सगळं दिसतं तसं नसतं हो….. मुळात त्या डॉक्टरने…, हो चक्क बर्लिनमध्ये सद्ध्या वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून सुविख्यात असलेल्या डॉक्टरने असे काय केलेय की त्याची गरज थेट मोस्सादला पडावी\nसाल १९६५, पुर्व बर्लिनमधला एक दिवस. रेचेल पुर्व बर्लीनमध्ये येवुन दाखल होते. इथे तिला अजुन दोन मोस्सादचे गुप्तहेर डेव्हिड पेरेट्ज आणि स्टिफन गोल्ड यांच्याबरोबर एका मोठ्या कामगिरीला यशस्वी करायचेय. आधीपासुनच बर्लिनमध्ये खोटे व्यक्तिमत्व (डु. आयडी ) धारण करून वास्तव्य��स असलेल्या डेव्हिड पेरेट्जची पत्नी म्हणून ती दाखल होते. मुल होत नसल्यामुळे तिला त्यावरील इलाजासाठी बर्लिनच्या विख्यात डॉक्टरकडून उपचार करुन घ्यायचेत. डेव्हिड तिला आपल्या मुक्कामी घेवुन येतो, जिथे तिची ओळख स्टिफनशी होते.\nइथे स्टिफन तिला डॉक्टर वोगेलबद्दल सांगतो, त्याच्या प्रयोगाच्या काही फोटोंचे अल्बम बघायला देतो.व्होगेलने नाझी छळछावणीतील कैद्यांवर विशेषत: लहान मुलांवर केलेल्या अघोरी प्रयोगाचे ते फ़ोटो रेचेल बरोबर आपल्यालाही शहारून टाकतात.\nकोण आहे हा डॉ. डिटर वोगेल\nडिटर वोगेलच्या काही प्रयोगांचे फ़ोटो…\nडॉ. डेटर वोगेल हे त्याचे चित्रपटातील नाव आहे. ते कदाचित आपल्याला नवीन असेल पण त्याचा भुतकाळ त्याला ‘सर्जन ऑफ बिर्कनौ” या नावाने गौरवतो () हे नाव ‘सर्जन ऑफ बिर्कनौ ‘ आपल्यापैकी बर्‍याच जणांना ऐकुन माहीत असेल. विकृत आणि अविचारी हिटलरचे शुद्ध रक्ताचे प्रेम आणि अशुद्ध रक्ताबद्दलची म्हणजे यहुदी (ज्यु) आणि जिप्सी लोकांबद्दलची पराकोटीची घृणा, तिरस्कार यांनी भारलेला तो काळ होता. जर्मनी हा पुर्णपणे शुद्ध रक्ताच्या आणि सुदृढ, निरोगी माणसांचा देश असावा या विलक्षण भावनेने व्यापलेल्या हिटलरने त्या पवित्र () हे नाव ‘सर्जन ऑफ बिर्कनौ ‘ आपल्यापैकी बर्‍याच जणांना ऐकुन माहीत असेल. विकृत आणि अविचारी हिटलरचे शुद्ध रक्ताचे प्रेम आणि अशुद्ध रक्ताबद्दलची म्हणजे यहुदी (ज्यु) आणि जिप्सी लोकांबद्दलची पराकोटीची घृणा, तिरस्कार यांनी भारलेला तो काळ होता. जर्मनी हा पुर्णपणे शुद्ध रक्ताच्या आणि सुदृढ, निरोगी माणसांचा देश असावा या विलक्षण भावनेने व्यापलेल्या हिटलरने त्या पवित्र () कारणावर संशोधन करण्यासाठी एका अनुवंशिकतेवर संशोधन करणार्‍या डॉक्टरची निवड केली होती. डॉ. जोसेफ मेंगेल. आपण हिटलरला कृरकर्मा म्हणतो पण हिटलरला कृरकर्मा ठरवताना त्या उपाधीचा खरा अधिकारी डॉ. जोसेफ मेंगेलला मात्र विसरतो. ऑशवित्झच्या छळछावणीत अनुवंशिकतेची लक्षणे आणि त्याचे परिणाम यावर संशोधन करायला म्हणून गेलेल्या जोसेफ मेंगेलची तिथली कारकिर्द प्रचंड रक्तरंजीत अशीच आहे. असो या भागाचा विषय जोसेफ मेंगेल नाही, त्याच्याबद्दल आपण पुढील भागात बोलुच….\nतर पुर्वाश्रमीचा हा कृरकर्मा सद्ध्याच्या बर्लीनमध्ये एक वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून प्रस���द्ध असतो. पण मोस्सादने आपल्या ज्यु वंशावर झालेल्या अत्याचाराचे, हत्याकांडाचे आरोपी शोधण्याचे काम आजही चालु ठेवलेले आहे. जगभरातुन अशी माणसे शोधून काढून त्यांना त्यांच्या दुष्कृत्याची शिक्षा द्यायची हे काम अव्याहतपणे चालू आहे. त्याच मिशन अंतर्गत रेचेल, डेव्हिड आणि स्टिफन बर्लिनमध्ये हजर असतात. डॉ. वोगेलला चक्क पळवून इजरायला नेवुन न्यायासनासमोर उभे करायचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आलेले असते. त्यानुसार रेचेल डॉक्टरला जावून भेटते. मुलाची आस असलेली एक स्त्री म्हणून त्याचे उपचारही चालु करते. अर्थात वोगेल सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. शेवटी तो तिच्यावर उपचार करायला तयार होतो. त्याचा फायदा घेवून मोस्सादचे हे तिघे एजंट त्याला पळवण्यात यशस्वी होतात. डॉ. वोगेलच्या किडनॅपींगचा हा प्रसंग खरोखर सुंदर चित्रीत झाला आहे. कुठलीही अतिशयोक्ती न करता, नायक्-नायिकेला सुपरमॅन न बनवता केवळ अक्कलहुशारीच्या जोरावर आखलेला हा किडनॅपींगचा प्लान खरोखर आपली दाद घेवुन जातो.\nया किडनॅपींगच्या वेळी डॉ. व्होगेलची प्रचंड घाबरलेली पत्नी रेचेलला विचारते, ” ते त्याला मारुन तर टाकणार नाहीत ना” त्यावेळी रेचेलच्या चेहर्‍यावर उडालेली खळबळ एका क्षणात तिच्या अभिनयाची दाद घेवुन जाते.\nपण ऐनवेळी ज्या रेलगाडीने त्याला बर्लिनच्या बाहेर घेवून जायचे असते तिथेच स्टेशनवर व्होगेलच्या धडपडीमुळे एका पोलीस अधिकार्‍याला संशय येतो आणि यांचा बर्लिनबाहेर पळून जाण्याचा बेत फसतो. त्यांना पुन्हा बर्लिनमध्येच, निदान पुढच्या संधीपर्यंत तरी भुमिगत आसरा घ्यावा लागतो. इथे ते तिघेही आळीपाळीने व्होगेलवर पहारा द्यायचे ठरवतात. इथुन पुढे हे मिशन फसायला सुरुवात होते.\nया तिघा एजंटसपैकी ‘स्टीफन गोल्ड’ हा एकटाच काय तो खरोखर निर्दय आणि कर्तव्य कठोर एजंट वाटतो. त्याच्या दृष्टीने फक्त आपले काम पुर्ण करणे हीच प्राथमिकता असते. बाकी दोघे मात्र अजुनही माणुसकीच्या, भावनांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात. त्याच दरम्यान कुठेतरी नकळत रेचेल आणि डेव्हिड एकमेकात गुंतत जातात. कित्येक वर्षे नाझी छळछावण्यांवर काम केलेला डॉ. व्होगेल, रेचेल आणि डेव्हिडची ही अवस्था बरोबर हेरतो आणि त्याच्यावर मानसिकदृष्ट्या दबाव वाढवायचा प्रयत्न करायला लागतो. रेचेल आणि डॉक्टर व्होगेलमधले संवाद आणि दृष्ये पाहताना क्षणभर आपल्यालाही व्होगेलच्या निर्दोषत्वाची खात्री पटायला लागते. तो डेव्हिडला भडकवून त्याचे मानसिक संतुलन बिघडवण्याचाही प्रयत्न करतो. भडकलेला डेव्हिड हातातल्या चिनीमातीच्या किंवा तत्सम प्लेटने त्याच्यावर हल्ला करतो. त्यानंतर एकदा रेचेल एकटी असताना व्होगेल त्याच प्लेटच्या तुकड्याचा वापर करुन स्वतःची बंधने सोडवून घेतो आणि तिच्यावर सरळ सरळ हल्लाच करतो. प्रेग्नंट असलेल्या रेचेलच्या पोटावर लाथ मारुन तिला जखमी करतो आणि सुटका करुन घेतो. जखमी रेचेल तशाही अवस्थेत आपल्या पिस्तुलातून पळुन जाऊ पाहणार्‍या डॉ.व्होगेलवर मागुन गोळी झाडतो आणि तो कोसळतो. मिशन संपतं…….\nपण व्होगेल खरोखरच संपलेला असतो का अहं… वोगेल आपली सुटका करुन घेण्यात पुर्ण यशस्वी झालेला असतो. पुढे काय करायचे\nव्होगेल पळून जाण्यात यशस्वी झाला हे सगळ्यांसमोर कबुल करायचे की …..\nपण आता ही गोष्ट जाहीर करणं म्हणजे आपलं अपयश कबुल करणं आणि पर्यायाने मोस्साद, इजरायचीही बेअब्रु होवू देणं. हे टाळण्यासाठी स्टीफन, डेव्हीड आणि रेचेलची समजुत घालतो, शेवटी ते दोघेही त्याच्या सांगण्यावरुन खोटे बोलायला तयार होतात. डॉ. व्होगेलने पळून जायचा प्रयत्न केला आणि रेचेलने त्याचा गोळी घालुन वध केला ही खोटीच यशाची बातमी इजरायला पोचते. यावेळची स्टीफनची काही वाक्ये मला प्रचंड आवडली. तो म्हणतो…\nआपल्या खोटेपणाचे समर्थन करण्यासाठी तो दोघांना सांगतो “The important thing is Justice.”\nमिशन संपल्यावर इजरायलमध्ये उतरताना…\nपण हे व्होगेल नावाचे भुत ३० वर्षानंतर पुन्हा थडगे फोडून बाहेर येते. सारा गोल्ड , रेचेलच्या मुलीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी रेचेलला पुन्हा एक वयस्कर गृहस्थ भेटायला येतो. दरम्यानच्या काळात बरीच स्थित्यंतरे झालेली असतात. डेव्हिड अचानक गायब होतो. आपण देशाची, आपल्या लोकांची फसवणुक केली आहे, करतोय हे त्याच्या पचनी पडत नाही. तो एकटाच गेली कित्येक वर्षे गायब झालेल्या डॉ.व्होगेलला शोधत असतो. साराच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी रेचेलला भेटायला आलेला तो वयस्कर गृहस्थ म्हणजे डेव्हिडच आहे हे आता आपल्या लक्षात येते. डेव्हिड तिला सांगतो की वोगेल अजुनही जिवंत आहे. युक्रेनमधील एका उपनगरातील एका छोट्याश्या नर्सिंग होममधील एक वृद्ध माणुस तो स्वतःच ‘डेटर व्होगेल’ असल��याचे जाहीर करतो. ही बातमी पेपर आउट होते आणि एक पत्रकार सत्य शोधुन काढायच्या मागे लागतो. दरम्यानच्या काळात ‘स्टीफन’ मोस्सादचा चीफ बनलेला आहे, त्याने आणि रेचेलने लग्न केलेले आहे, घटस्फोटही उरकुन घेतलेला आहे ;). डेव्हिड रेचेलला भेटून सत्य जगासमोर आणायची मागणी करतो, आपण खोटे बोललो होतो, इजरायलची फसवणुक केली होती हे कबुल करायची कल्पना तो तिच्यासमोर मांडतो. तो लज्जास्पद भविष्याच्या कल्पनेने प्रचंड घाबरलेला आहे.\nमिशननंतर ३० वर्षांनी भेटलेले डेव्हिड आनि रेचेल\nस्टीफन आपली शक्ती आणि अधिकार वापरून पद्धतशीरपणे डेव्हिडचा काटा काढतो. रेचेलला भेटुन परत जात असताना एका रोड अ‍ॅक्सीडेंटमध्ये डेव्हिड मारला जातो. आता पाळी रेचेलची असते…\nव्होगेलला मारल्याबद्दल गेली ३० वर्षे तिने इजरायलमधे प्रचंड मान सन्मान आणि प्रसिद्धी उपभोगलेली असते. तेव्हा आता स्वतःला व्होगेल म्हणवून घेणार्‍या त्या म्हातार्‍या गृहस्थाचा शोध घेणे आणि तो जर खरोखरच डॉ. डिटर व्होगेल असेल तर त्याला संपवणे हे तिचे कर्तव्य असते. किंबहुना तिचे ते इजरायल आणि मोस्सादप्रती ‘एक देणे’च असते. The Debt \nपण त्यावेळची तरुण रेचेल आता ३० वर्षाने वृद्ध झालेली असते. पुढे काय होते पन्नाशीतली रेचेल जेव्हा त्या नर्सिंग होममध्ये पोचते तेव्हा तिच्या लक्षात येते की हा गृहस्थ डेटर व्होगेल नसुन त्याचा तोतया आहे. त्यामुळी ती त्याला न मारताच परत फिरते. इथे मृत्युशय्येवर असलेल्या त्या तोतयाच्या सलाईनच्या बाटलीला विषाचे इंजेक्शन टोचताना मनातील कर्तव्य आणि सदसदविवेकबुद्धी या दोन भावनांचे प्रभावी द्वंद्व अभिनेत्री ’हेलेन मिरेन’ अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते.\nकर्तव्य आणि विवेक यांच्या कात्रीत अडकलेली रेचेल\nपण तिथुन जाताना स्वतःच्याच सदसदविवेकबुद्धीच्या दबावाने खचलेली रेचेल एका कागदावर, व्होगेलच्या तोतयाला भेटायला येणार्‍या पत्रकारासाठी एक पत्र लिहून ठेवते, त्यात तीने तो तोतया आहे हे तर लिहीलेले असतेच पण व्होगेलच्या ३० वर्षापुर्वी झालेल्या मृत्युची बातमी खोटी असल्याबद्दलची कबुलीही दिलेली असते. शेवटे आपल्या खांद्यावरील या देण्याचे ओझे उतरवल्याच्या आनंदात ती परत फिरते.\nपण हे ओझे खरोखर उतरते का व्होगेलचे प्रत्यक्षात काय होते व्होगेलचे प्रत्यक्षात काय होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘The Debt’ पाहायलाच हवा… \n२०१० मध्ये आलेल्या या अमेरिकन चित्रपटाचे मुळ आहे २००७ साली आलेल्या ‘The Debt’ याच नावाच्या मुळ इजरायली चित्रपटात. (Ha-Hov or HaChov, in Hebrew). The Debt पासुन ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ “Surgeon of Birkenau” या संकल्पनेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण मुळ २००७ च्या चित्रपटात त्याला ‘सर्जन ऑफ ट्रेंब्लिंका (“the surgeon of Treblinka.”) असे उल्लेखलेले आहे. ‘ट्रेंब्लिंका’ ही जर्मन नाझींनी उभ्या केलेल्या पहिल्या मृत्यु छावण्यापैकी एक छावणी होती. पण तिथे पाठवण्यात आलेले ज्यु कैदी, तसेच काही ‘जिप्सी’ कैदी यांना लगेच मारण्यात आले. मग तिथे एका सर्जनची आवश्यकता का पडली असेल कारण सर्जनचे काम असते शस्त्रक्रिया करणे. शस्त्रक्रिया ही माणसाचा प्राण वाचवण्यासाठी केली जाते. मग तिथे जर थेट ज्यु आणि जिप्सींच्या कृर हत्याच करण्यात आल्या असतील तर मग सर्जनची गरज का पडावी कारण सर्जनचे काम असते शस्त्रक्रिया करणे. शस्त्रक्रिया ही माणसाचा प्राण वाचवण्यासाठी केली जाते. मग तिथे जर थेट ज्यु आणि जिप्सींच्या कृर हत्याच करण्यात आल्या असतील तर मग सर्जनची गरज का पडावी जर ट्रेंब्लिंकाचाच कोणी सर्जन अस्तित्वात नसेल तर ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ ही कल्पनादेखील कपोलकल्पितच म्हणायची का\n ते एक अघोरी आणि कटु सत्य होते. त्याबद्दल आपण लेखाच्या उत्तरार्धात बोलुच.\nदोन्ही चित्रपटात नाही म्हणायला काही बदल केले आहेत. उदाहरणार्थ पात्रांची नावे बदलली आहेत.\nमुळ कथेत स्त्रीपात्राचे नाव आहे ‘रेचेल बर्नर’ ती इथे ‘ रेचेल सिंगर’ झालेली आहे, तर एहुद आणि झ्वीचे (Ehud and Zvi) डेव्हिड आणि स्टीफनमध्ये रुपांतर झालेय. मुळ चित्रपटातल्या कृर डॉक्टरचे नाव आहे मॅक्स रेनर (Max Rainer ) तो इथे डेटर व्होगेल (Dieter Vogel) झालाय. मुळ कथानकात रेचेल त्या घटनेनंतर एकटीच राह्ते आणि तिने स्वतःच ते पुस्तक लिहीलेले आहे, तर अमेरिकन व्हर्जन मध्ये ती स्टीफन बरोबर लग्न करते आणि त्यांची मुलगी रेचेलवर, त्या घटनेवर पुस्तक लिहीते. जुना चित्रपट जास्त स्पष्ट आणि वास्तवाशी तोल सांभाळणारा वाटतो तर नव्या आवृत्तीमध्ये रेचेलच्या आपल्या सहकार्‍यांबरोबरच्या प्रेम त्रिकोणावर बराच भर दिलेला दिसतो. व्होगेलला ताब्यात घेतल्यावर त्याला बर्लिनच्या बाहेर नेण्याचा बेत फसतो तो प्रसंग जुन्या चित्रपटात नाहीये. मुळ कथानकात रेचेल आणि एहुद दोघे मिळुन त्या तोत��ाच्या शोधासाठी युक्रेनला जातात, नव्या आवृत्तीत डेव्हिड आधीच मारला जातो. मुळ कथानकात व्होगेलबद्दलचा सगळा शोध एक पत्रकार घेत असतो, तर यात इजरायली सरकारबरोबर मोस्सादही त्याच्या मागे असते.\nनव्या चित्रपटात कलाकारांना त्यांचे अभिनयगुण दाखवायला जास्त वाव मिळाला असावा हे जाणवते. मध्ये तीस वर्षाचा काळ उलटून गेलेला असल्याने ही तिन्ही पात्रे दोन्ही काळात वेगवेगळे कलाकार तेवढ्याच समर्थपणे उभे करतात. पण कलाकार बदललेले असुनही कुठेही लिंक तुटत नाही हे कलाकारांचे यश म्हणावे लागेल.\nबाकी डॉ. व्होगेल अर्थात सर्जन ऑफ बिर्कनौ किंवा ‘सर्जन ऑफ ट्रेंब्लिंका’ हे व्यक्तीमत्व खरोखर अस्तित्वात होते का असले तर नक्की कसे होते असले तर नक्की कसे होते कोण होता तो कृरकर्मा\nडॉ. जोसेफ मेंगेल…… त्याच्याबद्दल आपण पुढील भागात बोलूच \nसद्ध्या फक्त त्याचे आंतरजालावर उपलब्ध एक छायाचित्र देतोय. हे पाहा आणि विचारा स्वतःलाच …\n“हा माणुस खरोखर एक क्रुरकर्मा होता असु शकेल\nPosted by अस्सल सोलापुरी on मे 3, 2012 in चित्रपट परीक्षण, माहीतीपर लेख\nएक म्याड, म्याड, म्याड असलेला शहाणा दोस्त…\n१९९६ सालची घटना असावी बहुदा. त्यावेळी पुण्यात नोकरी करत होतो. सुटीसाठी म्हणुन सोलापूरला गेलो होतो. रवीवारचा दिवस, सकाळची वेळ, मस्त पुस्तक वाचत पडलो होतो आणि ेप्राचीचा फ़ोन आला. प्राची उर्फ़ प्राची देशमुख माझी भाच्ची. एका मानसभगिनीचे ७ वर्षाचे उपद्व्यापी कन्यारत्न. जगात काही लोक तुम्हाला छळायचे या एकाच कारणास्तव जन्म घेतात यावर माझा विश्वास बसावयास भाग पाडणारी एक गोड छोकरी. अर्थात प्राचीचा छळवाद मला प्रचंड हवाहवासा वाटतो कारण त्यातुन ती माझ्या बुद्धीलाच आव्हान देत असते. तिचे प्रश्नही अफ़ाट असतात.\nउदा. तुला येते तशी दाढी मला का नाही देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात (चंपी हे ताईच्या कुत्रीचं नाव आहे. नंदुमामा जगातल्या यच्चयावत सर्वच लहान मुला��ना ’पिल्लु’ म्हणून हाक मारतो. आम्हीही अजुनही त्याच्या दृष्टीने लहानच आहोत)\nतर त्यादिवशी सकाळी सकाळी प्राचीचा फ़ोन आला.\n“माम्या, मी तुला ’मामा’ म्हणते, आईपण तुला ’विशुमामाच म्हणते, सौरभ (भावजींच्या धाकट्या बहिणीचा मुलगा) बाबांना मामा म्हणतो, मग आई बाबांना ’मामा’ का म्हणत नाही\n“मामा” या शब्दाशी तिने तिच्या आईचा आणि माझा लावलेला संबंध पाहून मी अवाक झालो, त्यात सौरभचा संदर्भ अजुन खतरा होता. सौरभशी स्वत:ला रिलेट करुन बापाला ’मामा’ बनवण्याचा तेही आईकडून तिचा हा उपद्व्याप माझ्या मात्र मस्तकाला झिणझिण्या आणुन गेला.\nमला काय उत्तर द्यावे तेच कळेना.\n“वेडुच आहेस बच्चा तू. अगं तो ’बाबा’ आहे ना, मग बाबाला ’मामा’ कसे म्हणेल आई\n“मग ती बाबा तरी कुठे म्हणते, योगेश म्हणते ना \n तिला म्हणालो, संध्याकाळी येतो तुला भेटायला तेव्हा आपण आईला विचारु.\nकुठलेतरी पुस्तक वाचत आमचे एकतर्फ़ी संभाषण ऐकणारा माझा धाकटा भाऊ विनू म्हणाला…\n“कोण रे ’पा’ होती का (आम्ही प्राची ला ’पा’ असेही म्हणतो, ती अगदी लहान असताना तिला नाव विचारले की ती तेवढेच सांगायची)\n“हो रे, असले एकेक भन्नाट प्रश्न विचारते आणि दांडी गुल करुन टाकते.”\nमी त्याला सगळा किस्सा ऐकवला. त्यावर विनू म्हणाला…\n“तुझ्या जागी लंप्या असता ना, तर म्हणाला असता….” प्राचीपण म्याडच आहे, अगदी १० गुणिले १० भागिले शंभर म्हणजे एक इतकी म्याड\nमी चमकलो.. आणि लगेच लहानपणीच्या आठवणीत मागे गेलो …\nविनुने हातातले पुस्तक माझ्याकडे दिले. ,” अगदी लंप्या म्हणतो तसा ““माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर मी. एकच\nप्र.ना. संतांचं ’वनवास’ होतं ते. मी जरा चाळून त्याला परत केलं, तुझं झालं की दे म्हणून सांगितलं.\n“तू वाच, मी तिसर्‍यांदा वाचतोय. मी जातो आंघोळीला नाहीतर मातोश्री फटकावतील”\nमी पुस्तक हातात घेतलं आणि पुन्हा एकदा लहान झालो. लंप्याची आणि माझी दोस्ती तशी फ़ार जुनी नाही, मुळात संतांनी आपलं पहिलं पुस्तक वनवास लिहीलं तेच मुळी १९९४ साली जेव्हा मी विशीत होतो, पण आता चाळीशी आली तरी ती दोस्ती मात्र अजुनही कायम आहे.\nतर ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील बाल-नायक खरेतर त्याला बाल म्हणणे त्याच्यावर अन्याय ठरेल, कारण प्रत्येक लहान सहान गोष्टींना तो लावत अस��ेलं भन्नाट लॉजिक भल्या भल्यांना वेड लावायला पुरेसं आहे. कारवार जवळच्या एका लहानश्या खेडेगावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा लंपन. आई वडील आणि त्याची छोटी बहीण जवळच्याच एका छोट्या शहरात राहतात. लंपनला त्याचे घडायचे वय म्हणुन त्याच्या आज्जी-आजोबांकडे शिकायला ठेवण्यात येते. लंपनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. एक वेगळेच लॉजिक आहे. आजुबाजुच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीला स्वतःचं लॉजीक लावत अठ्ठाविसशे एकोणावीस वेळा त्यावर विचार करायची त्याची सवय आपल्यालाही वेड लावते. त्याला एक मैत्रीण पण आहे, सुमी उर्फ मिस सुमन हळदीपुर. लंपनच्या प्रेमात पडण्यामागे त्याचं हे स्वतःचं असं , स्वतःच निर्मीलेलं निरागस विश्व तर होतंच पण त्याहीपेक्षा महत्वाचे असे आम्हा दोघातले दोन कॉमन पॉईट्स मला सापडले होते ते म्हणजे लंप्याची गाण्याची आवड आणि पुस्तकांचे वेड \nमनापासुन सांगतो आगदी सत्तेचाळीस हजार एकोणाविसशे अठ्ठावीस वेळा वाचलाय मी लंपन, पण प्रत्येक वेळी तो काही ना काही नवीन शिकवतोच. वपुंनी उभी केलेली व्यक्तीचित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली हे माझं वेड आहे. पण लंप्याच्या डोळ्यातून पाहीलेले नकादुचे खंडागळे, जुन्या गाड्या नव्यासारख्या करुन विकणारे हिंडलगेकर अण्णा, त्यांच्या सगळ्या गल्लीला वेड लावणार्‍या पोरी, सारखा केसांवर हात फिरवत बोलणारा, हिडलगेकर अण्णांच्या मुलीवर लाईन मारणारा एसक्या, गाणं शिकवणार्‍या आचरेकर बाई, हत्तंगडी मास्तर, शारदा संगीतचे म्हापसेकर सर, आचरेकर बाईंचा मानलेला मुलगा ‘त्ये म्याडहुन म्याड जंब्या कटकोळ हंपायर’, फुटबॉलचं वेड असणारा पण प्रत्यक्षात सायकल दुरुस्तीचं दुकान चालवणारा कासारगौड, दुंडाप्पा हत्तरगीकर, त्याच्या टांग्याचा दर दोन मिनीटाला थांबणारा घोडा, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी असे लंप्याचे मित्र, सुमी उर्फ मिस हळदीपूर अशी एकेक पात्रे जेव्हा डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागतात ना तेव्हा नकळत वपुंचाही विसर पडायला होतो.\nलंप्याच्या अफलातुन भावविश्वाबद्दल युपुढेही बरेच काही लिहायचेय, मी तर लिहीणारच आहे. पण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लंप्याला वाचलय, त्याला पाहीलय. प्रत्���ेकाने कधी ना कधी स्वतःमध्ये लंप्याला जागवलय. तुम्हाला काय वाटतं लंप्याची आठवण झाली की सगळ्यात आधी काय आठवतं. तुम्ही पण लिहा इथे प्रतिसादात, मी पण लिहीतो….\nमला लंप्याचं नाव काढलं की आठवतो तो प्र. ना. संतांनी सांगितलेला गोट्या खेळताना म्हणायचा एक अफलातुन मंत्र……\nपंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर\nमागे कधीतरी मिपावर श्रीं. नंदन यांनी लिहीलेल्या एका लेखात म्हटले होते…\n“लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. ”\nवनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ही चारच पुस्तके प्रकाश संतांनी लिहीली.\nदुर्दैवाने २००३ साली त्यांचे अकाली निधन झाले. पण या चारही पुस्तकांनी माझे आयुष्य समृद्ध करुन सोडलेले आहे. माझे लहानपण गेले ते गोट्या आणि सुमाच्या गोष्टी, फाफेचे कारनामे, टारझनची साहसे, विक्रम वेताळाच्या गोष्टी आणि हान्स अ‍ॅंडरसनच्या परिकथा वाचण्यात. दुर्दैवाने प्रकाश नारायण संतांनी लंपनची पहिली कथा वनवास लिहीली त्या वर्षी म्हणजे १९९४ साली मी माझे बालपण खुप मागे सोडले होते. पण लंप्याच्या या ओळखीमुळे कुठेतरी हरवलेले ते बालपण पुन्हा एकदा जगण्याचा निर्भेळ आनंद उपभोगता आला. पुढचे काही माहीत नाही पण आज एक मात्र मी खात्रीने सांगतो की किमान मरेपर्यंत तरी मी लहानच राहणार आहे, निदान लंप्याशी असलेली माझी दोस्ती निभावण्यासाठी तरी……\nलंपनशी असलेले तुमचे नाते, तुमच्या दोस्तीच्या त्या म्याड, म्याड आठवणी …..\nPosted by अस्सल सोलापुरी on मार्च 21, 2012 in माहीतीपर लेख, सहज सुचलं म्हणुन....\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीया��ील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (27)\nसहज सुचलं म्हणुन…. (76)\nती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता\nमेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है\nदो नैना … और एक कहानी\n“तोच चंद्रमा नभात …”\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n307,218 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-jee-advance-exam-chandrpurs-kartikey-stood-first-in-country/", "date_download": "2019-07-16T10:02:57Z", "digest": "sha1:HNZKBURFAITATQHWB52H6ASYPE422SKI", "length": 16447, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "जेईई ऍडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nट्रेड वॉरचा चीनला फटका\nकंगाल पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने ठोठावला 600 कोटींचा दंड\nPhoto : हिंदुस्थानी समलैंगिक जोडप्याचा धूमधडाक्यात विवाह सोहळा पार\nबलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा\nPhoto : अंगावर कोड असूनही ‘ती’ आहे जगातली टॉप मॉडेल\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\nमुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा\nविदेशी वंशाचे क्रिकेटपटू चमकले, इंग्लंडचे बहुराष्ट्रीय विजेतेपद\n‘हिटमॅन’ रोहित ‘गोल्डन बॅट’चा मानकरी\nएका धावेने केला घात गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी\nआजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’\nलेख – गुरुपौर्णिमा : फक्त ‘उत्सव’ नको\nमुद्दा : मानसिकता बदलावी\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n‘स्माइल प्लीज’ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये\nही मराठी जोडी घेणार ‘यु टर्न’\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये निवड\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\n मग रोज संध्याकाळी ढसढसा रडा \nरोखठोक: गोव्याचे क्रांतिवीर – मोहन रानडे\nचांद्रयान-2 : चंद्रावर स्वारीची पूर्वतयारी\nहरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय\nजेईई ऍडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला\nदेशात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱया जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत यंदा महाराष्ट्राने बाजी मारली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. महाराष्ट्राच्या कार्तिकेय चंद्रेश गुप्ता याने या परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवून देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला. कार्तिकेयने एकूण 372 गुणांपैकी 346 गुण मिळवले. तर शबनम सहाय ही 308 गुण मिळवून देशात मुलींमध्ये पहिली आली. मुंबईच्या तुलिप पांडे हिने देशात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.\nदेशातील 23 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाते. आयआयटी रुरकीच्या वतीने यंदा ही परीक्षा घेण्यात आली होती. 27 मे रोजी घेण्यात आली होती. 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील 38 हजार 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये 5356 मुलींचा समावेश आहे.\nकार्तिकेय हा मूळचा चंद्रपुरातील बल्लारपूर येथील असून प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत निवासी हॉस्टेलमध्ये दोन वर्षे स्थायिक झाला. जेईई मेन परीक्षेमध्येही त्याने 100 पर्सेंटाइल मिळवून पहिल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते.\nया प्रवेश प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास तर केलाच, पण मुंबई येथील ऍलन करीअर इन्स्टिटय़ूटमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. मला मुळातच गणित-विज्ञान विषयांची आवड असल्यामुळे माझ्यासाठी अभ्यास सोपा झाला. स्मार्टफोनचा उपयोग अभ्यासासाठी निश्चितच होऊ शकतो, मात्र त्याचे व्यसन लागल्यास अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. असे क��र्तिकेय गुप्ताने सांगितले आहे.\nकार्तिकेय गुप्ता (महाराष्ट्र), हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी (हैदराबाद), बत्तीपती कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम. (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली), शबनम सहाय (महाराष्ट्र)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी यांची विनंती\nपुढीलकागदातून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा, चित्रकार संगीता गुळेकर यांची किमया\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nचंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, दानवेंचा राजीनामा\nराणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता\n‘आम्हाला सुखाने जगू द्या’, भाजप नेत्याच्या नातीचा प्रेमविवाहानंतर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती\nदांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका\nटीम इंडियाला मिळणार नवीन कोच\n शिवसेनेने केला महादेवाला जलाभिषेक\nसविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला\nसिंहगड रस्त्यावर पोलिसाला मारहाण\nहिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद\n मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार\nपंजाबमध्ये गोशाळेचं छप्पर कोसळलं, 100हून अधिक गायी दबल्याची भीती\nमुंबई-गोवा महामार्ग आजही धोकादायक ; गेल्या तीन वर्षात 481 जणांचा अपघाती...\nPhoto : डोंगरीमध्ये इमारत कोसळली, मदतकार्य सुरू\n‘दबंग 3’मध्ये सई बनणार सलमानची नायिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/917941930947-92a93e932928?b_start:int=50", "date_download": "2019-07-16T10:28:17Z", "digest": "sha1:6IZCNYBNIOXOBVYB35PDNSINFP2UJVKJ", "length": 17415, "nlines": 233, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "गुरे पालन — विकासपीडिया", "raw_content": "\nमुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन\nया विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nगाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nरक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात.\nबाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.\nशारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे.\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nवासरांच्या जन्मापासून ते वयाच्या सहा ते आठ महिन्यांपर्यंतचा काळ हा अत्यंत आहे . या काळातील वासरांच्या व्यवस्थापनात दुर्लक्ष झाले तर त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होते.\nगोठ्यातील जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी. गोठ्यात जनावरांच्या अंगाखाली पसरलेला चारा, शेण, मूत्रामुळे जनावरांच्या पायाला चिखल्या, जखमा होऊ शकतात.\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nजनावरांमध्ये डेंगी हा आजार सर्वसामान्यपणे तीव किंवा तिवा या नावाने ओळखला जातो. या आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजारांसारखी असल्याकारणाने आजारी जनावरांवर लगेचच पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.\nमहाराष्ट्रातील जनावरांची उत्पादन व प्रजनन क्षमता यांच्या नोंदी ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र ऍ़निमल आयडेंटीफिकेशन ऍ़न्ड रेकॉर्डींग ऍ़थॉरिटी (MAIRA)’ ची स्थापना करण्यात आली.\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nदुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nदुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nजल व मृद संधारण\nशेती पुरक इतर व्यवसाय\nगुरांच्या जाती आणि निवड\nगुरांमधील वंध्यत्व व उपचार\nजनावरांचा तोंड व पायाचा रोग\nअझोला - पशुखाद्यासाठी वापर\nगाई, म्हशीतील 'कास दाह'\nदुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती\nनवजात वासरांना चीक पाजा...\nतापमान वाढ - पशू व्यवस्थापन\nगायीच्या जाती व वैशिष्ट्ये\nक्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा\nजनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे\nकृत्रिम रेतन - गर्भधारण क्षमता\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण\nअसे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन\nभारतीय गायींच्या विविध जाती\nलाळ्या खुरकूत रोगावर उपाय\nगाई, म्हशींचे आरोग्य जपा\nसुपारीच्या पानांचे पौष्टिक खाद्य\nउन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी\nरोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण\nवासरांमधील आजार ओळखा; उपचार करा\nजनावरांमध्येही दिसतो डेंगी आजार\nकासदाह लक्षात घ्या, वेळेवर उपचार करा\nजनावरांच्या खाद्यात मिसळा ऍझोला\nगाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे\nजनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा\nपैदाशीच्या \"नरास' पशुपालक पारखा\nपैदाशीसाठी हवा जातिवंत वळू\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nफुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...\nशास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास\nजनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण\nअशी आहे जनावरांची पचन संस्था\nगोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस\nजनावरांना हवे स्वच्छ पाणी...\nजनावरांना द्या प्रक्रियायुक्त चारा\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..\nयोग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक\nजनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट\nसदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार\nजनावरांतील संसर्गजन्य रोगांवरील उपचार व लसीकरण\nजांबच्या दुध डेअरीने पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे ...\nपत पुरवठा व विमा\nकृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)\nहवामानावर आधारित कृषी सल्ला\nशेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)\nबाजारपेठ, मार्केटिंग व्‍यवस्‍था व तंत्रज्ञान\nपिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान\nशेती पूरक इतर व्यवसाय\nमहिला व बाल विकास\nऊर्जा कशी व कुठे वापराल\nमाहिती अधिकार कायदा 2005 बाबत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डे���्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया , चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित : Sep 30, 2015\n© 2019 CDAC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/prank-of-sharad-pawar-1/", "date_download": "2019-07-16T10:52:07Z", "digest": "sha1:K3KGYRTCOY4XNY4ZLI3QRKY66GL6VKUL", "length": 13340, "nlines": 121, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank. - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome सिंहासन मुंबई दरबार शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.\nशरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.\nमहाराष्ट्रात पुलोद आघाडीच सरकार होत. तरूण शरद पवार त्यांचे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटलांच काँग्रेस सरकार पाडून पवार साहेबांनी स्वतःची वेगळी चूल मांडली होती. यात त्यांनी स्थापन केलेला समाजवादी काँग्रेस, शेकाप, जनता पार्टी,जनसंघ (भाजप चे त्याकाळातले नाव) अशी अनोखी आघाडी होती,\nआणि नाव होत “पुरोगामी लोकशाही आघाडी“.\nएकदा काय झालं की मुख्यमंत्री शरद पवार बंद गळ्याचा कोट अशा ऐटबाज पोशाखात मंत्रीमंडळाच्या बैठकीला आले. एवढच नव्हे तर राज्यशिष्टाचार मंत्री ज��वेद खान हे देखील सेम असाच बंद गळा कोट घालून आले होते.\nदोघांचा एक सारखा पोशाख बघून कोणीतरी पवारांना छेडल. मुंबई विमानतळावर कोणीतरी परदेशी राष्ट्रप्रमुख आले होते म्हणून त्यांच्या स्वागताला आम्ही दोघे गेलो होतो आणि तिथूनच थेट मंत्रीमंडळ बैठकीला आलो, असं पवारांनी सांगितलं.\n“मग तुमच्या दोघांचे कोट सारखे कसे\nजनसंघाच्या दोन मंत्र्यांना विशेष उत्सुकता होती. पवार साहेबाना त्यांची फिरकी घेण्याची लहर आली.\n“राजभवन कडून आम्हाला हा पोशाख मिळाला आहे.प्रत्येक मंत्र्याला तो दिला जातो. शपथविधी झाला की लगेच राजभवनचा अधिकृत शिंप्याला आपलं माप द्यायचं असतं. तुंम्हाला मिळाला नाही का कोट\nबिचारे ते दोघे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आले होते. सरकारी खर्चात एवढा सुंदर कोट शिवून मिळतोय आणि तो आपल्याला मिळत नाही म्हणजे काय दोघेही मंत्रीमहोदय तावातावात राजभवन कडे निघाले.\nराज भवनात गेल्यावर त्यांनी राज्यपालाच्या सचिवांना गाठले आणि राजभवनच्या अधिकृत शिंप्याला भेटायचे असल्याचे सांगितले. सचिवानी त्यांची शिप्याशी भेट घालून दिली. मंत्रीसाहेबांनी शिप्याला कोटाचे माप घेण्याचा आदेश दिला. बिचाऱ्या शिंप्याने पडत्या फळाची आज्ञा मानून दोघांचेही माप घेतले.\nतेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली हे होते. अचानक दोन मंत्री राजभवनवर आलेलं त्यांना कळाल. त्यांनी दोघांना चहापानाला बोलावून घेतलं. चहा घेता घेता त्यांनी मंत्र्यांना सवाल केला\nमंत्री म्हणाले, “राजभवनाकडून मिळणाऱ्या बंद गळा कोटासाठी माप द्यायला आलो आहे.”\nराज्यपालांना आश्चर्य वाटलं,”असे काही कोटबीट दिले जातात हे मला तर ठाऊक नाही.”\nतेव्हा जनसंघाच्या त्या मंत्र्यांना लक्षात आलं की मिश्कील मुख्यमंत्र्यांनी आपलं माप काढलं आहे. आपल्याला एप्रिल फुल बनवलय हे जाणवू न देता दोघांनी हळूच राजभवनातून काढता पाय घेतला.\nहे ही वाच भिडू.\n१९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.\nपवारांचा अर्थसंकल्प चुकला होता\nविलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.\nशरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं \nPrevious articleम्हणून तुम्हाला पाकिस्तान ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी बहाल करतोय”…\nNext articleमुख्यमं���्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला \nजेव्हा विलासरावांच्या मदतीला डी.के. शिवकुमार धावून आले होते..\nमहाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता \nब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.\nमुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.\nशरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का\nदिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार \nम्हणून शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देत नाहीत… - BolBhidu.com January 30, 2019 at 4:17 pm\nशरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण शिवसेनाच्या उभारीचं कारण ठरलं होतं. - BolBhidu.com May 31, 2019 at 11:26 am\n[…] शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा क… […]\nउत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-work-gram-purchase-be-final-maharashtra-17649", "date_download": "2019-07-16T11:06:54Z", "digest": "sha1:W72N2WSPXHWJ2UNKKKDO74ULP4XDUSAW", "length": 14701, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, work for gram purchase to be final, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी पूर्णत्वाकडे\nजळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी पूर्णत्वाकडे\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nहरभरा खरेदीसंबंधीदेखील कार्यवाही लवकरच सुरू होईल. खरेदीची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एप्रिलमध्येच खरेदीला सुरवात केली जाऊ शकते.\n- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन\nजळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची तयारी पूर्णत्वाकडे असून, नोंदणीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. ११ केंद्र सुरू करण्यासंबंधी कार्यवाही मार्केटिंग फेडरेशन करीत आहे.\nहेक्‍टरी ९.६० क्विंटल, हरभरा खरेदी केली जाईल. काबुली वगळता देशी, विजय, दिग्विजय, पीकेव्हीटू आदी प्रकारच्या हरभऱ्याची ४६२० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाईल. खरेदीसंबंधी पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, मुक्‍ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा येथे केंद्र सुरू होतील. तसेच पारोळा व यावल येथेही केंद्र मंजूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केल्याची माहिती मिळाली.\nहरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजारात ३७०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर हरभऱ्यास मिळत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे शेतकरी सतत करीत होते. १५ मार्चपासून हरभरा शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीला चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद यावल, पारोळा भागांतही मिळू शकतो म्हणून या भागातही खरेदी केंद्रासंबंधी कार्यवाही सुरू आहे.\nनोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र सुरू होऊ शकतात. हरभरा विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश दिले जातील. हे संदेश मिळाल्यानंतर सात दिवसांत केंद्रात हरभरा विक्री बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. हरभरा खरेदीची अंतिम मुदत अजून जाहीर झालेली नाही.\nजळगाव चाळीसगाव प्रशासन हमीभाव मुक्ता\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची ��ागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nनेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nरब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...\nसुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...\nमका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...\nरुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...\n‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...\nकडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2019-07-16T10:35:07Z", "digest": "sha1:MEBKXKNW52MPBHAB3JI6YHEWBHAFLDK3", "length": 9796, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्टशिस्ट आमिर खान आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे दिवाळीमध्ये रिलीज होत असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात प्रथमच एकत्र काम करणार आहे. मागील आठवड��यापासून या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.\nया चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर प्रदर्शीत केली आहे त्यामध्ये सर्व टीम एकत्र दिसत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अमीर खान, कतरीना कैफ, फातिमा सना शेख हे सारे स्टार प्रथमच एकत्र दिसत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआमिर खानने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हे पोस्टर पोस्ट केले. त्याचबरोबर त्याने त्या पोस्टमध्ये असे लिहले आहे की, ” मी स्वतःला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका पोस्टरमध्ये पाहणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही.”\nपीएम मोदींसाठी तिन्ही खान एकत्रित\n‘गुलाबो सिताबो’च्या लुक बद्दल अमिताभ म्हणतात…\nहार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात\nकतरिनाला बनायचेय ‘लेडी दबंग’\nग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल\n“पानीपत’च्या शूटिंग दरम्यान अर्जुन कपूर जखमी\nजेनिफर आणि ऍडमचा नेटफ्लिक्‍सवर विक्रम\n‘गुलाबो सिताबो’साठी अमिताभ यांचा नवीन लूक पाहिलात का\n#ICCWorldCup2019 : ‘म्हणून’ विश्वचषक स्पर्धा भारतात घ्या – अमिताभ बच्चन\nहृदयविकाराच्या झटक्‍याने निधन; अपघाती विम्यास अपात्र\nडोंगरी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश\nशोषणाविरुद्ध कठोर धोरणच हवे\nसोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदी\nसंसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची मोदी घेणार शाळा\nसलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार\nमी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\nगुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nव्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री\nलांडे, बनसोडे नव्या संधीच्या शोधात\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nआंबेगावच्या तहसीलदारांनी घेतली 1 लाखाची लाच\nसातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय\nIPL2020-21 : आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ\nअग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने\n“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले\nयंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार\n‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार\nकासच्या उंचीच्या कामाची थांबली घरघर\nप्रकल्पग्रस्तांन��� वर्ग एकची जमीन मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/told-what-every-human-should-do-every-day-1561110392.html", "date_download": "2019-07-16T10:28:30Z", "digest": "sha1:GL6NRB3AIA7FQFFJLVJ5VSE6EOXXLSZX", "length": 9696, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shri Krishna told what every human should do every day | अश्वमेधिक पर्वामध्ये श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले आहे की, मनुष्याने प्रत्येक दिवशी काय-काय करावे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअश्वमेधिक पर्वामध्ये श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले आहे की, मनुष्याने प्रत्येक दिवशी काय-काय करावे\nदान गुप्त पद्धतीने करावे आणि कधीही केलेल्या दानाचा हिशोब करू नये\nमहाभारतातील अश्वमेधिक पर्वामध्ये युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील संवादाविषयी सांगण्यात आले आहे. युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला विचारले होते की, कोणत्या लोकांचे आयुष्य नेहमी सुखी राहते, कोणते लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात किंवा मोक्ष प्राप्त करतात. भगवान श्रीकृष्णाने या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकाच्या माध्यमातून दिले. श्लोकानुसार जो मनुष्य हे 4 काम करतो त्याला निश्चितच स्वर्ग प्राप्त होतो.\nदानेन तपसा चैवसत्येन च दमेन च\nये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गगामिनः॥ (महाभारत - अश्वमेधादिकम् पर्व- अध्याय 106)\nदान करणे हिंदू धर्मात खुप पुण्याचे काम मानले जाते. अनेक ग्रंथांत दान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले आहेत. श्रीमद्भगवतः नुसार जो मनुष्य गरजु लोकांना नियमित दान करतो त्याला पुण्य प्राप्ती होते. मनुष्याने कधीच आपल्या दानाचा हिशोब ठेवू नये. गुप्त पद्धतीने दान करावे. दान केल्याचा दिखावा करु नये. जो दान संबंधीत या गोष्टींना लक्षात ठेवतो त्याचे सर्व पाप कर्म मिटतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते.\n2. मन नियंत्रणात ठेवणे\nमनुष्याचे मन खुप चंचल असते. मन प्रत्येक वेळी भटकत राहते. ज्या मनुष्याचे मन नियंत्रणात नसते तो खुप जास्त महत्त्वाकांक्षी असतो. असा मनुष्य आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी कोणतेही चुकीची कामे करु शकतो. त्याला आपल्या पाप कर्मामुळे नरकात जावे लागते. यामुळे स्वर्गाची इच्छा ठेवणा-यांना आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे खुप आवश्यक आहे.\n3. नेहमी खरे बोलणे\nखरे बोलणे मनुष्याच्या सर्वात खास गुणांपैकी एक आहे. ज्या मनुष्यात खरे बोलण्या���ा गुण असतो त्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळते. खोटे बोलणा-या किंवा खोट्याची साथ देणा-या माणसाला पापाचे भागीदार मानले जाते आणि त्याला नर्क यातना झेलाव्या लागतात. यामुळे, प्रत्येकाला खरे बोलणे आणि प्रत्येक परिस्थितीत ख-याची साथ देण्याचा गुण अवलंबवला पाहिजे.\nतप आणि देवाचे ध्याने करण प्रत्येकासाठी आवश्यक मानले जाते. अनेक लोक आपल्या व्यस्त जीवनामुळे देवाचे ध्यान करत नाही. अशा मनुष्यावर देवी-देवता नेहमी रुष्ठ राहतात. नियमित थोडा वेळ देवाच्या तपासाठी आणि ध्यानासाठी दिल्याने मनुष्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ति होते.\nमहाभारतानुसार निरोगी राहणे सर्वात मोठे सुख, अशाच इतरही 5 गोष्टींचे आजही खास महत्त्व\nदेवाला हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत, देवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत; जाणून घ्या कारण...\nपरंपरा : पूजन कर्मामध्ये करावा तांब्याचे ताट, फुलपात्र आणि कलशाचा उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-5000-crore-spended-500-rupees-new-notes-4222", "date_download": "2019-07-16T11:27:49Z", "digest": "sha1:FGKOLHX2ATFGIBGFTGLIGHKPBLHBIR4M", "length": 15117, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 5000 crore spended for 500 rupees new notes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाचशेच्या नोटा छापण्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च\nपाचशेच्या नोटा छापण्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nनवी दिल्ली ः नोटाबंदीनंतर नवीन पाचशे रुपयांच्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपये खर्च केले अाहेत, अशी लेखी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत दिली अाहे. नोटाबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत पाचशेच्या नवीन १,६९५.७ कोटी नोटा छापण्यात अाल्या अाहेत. यासाठी ४,९६८.८४ कोटी खर्च अाला अाहे, असे लेखी उत्तरातून स्पष्ट केले अाहे.\nनवी दिल्ली ः नोटाबंदीनंतर नवीन पाचशे रुपयांच्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपये खर्च केले अाहेत, अशी लेखी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत दिली अाहे. ���ोटाबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत पाचशेच्या नवीन १,६९५.७ कोटी नोटा छापण्यात अाल्या अाहेत. यासाठी ४,९६८.८४ कोटी खर्च अाला अाहे, असे लेखी उत्तरातून स्पष्ट केले अाहे.\nकेंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर करून चलनातील एक हजार अाणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या नोटांचे चलनातील प्रमाण ८६ टक्के होते. सुमारे ९९ टक्के रद्द नोटा अारबीअायला परत करण्यात अाल्या अाहेत. मात्र, नोटाबंदीनंतर नवीन नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला मोठा खर्च करावा लागला असल्याचे लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले अाहे.\nरिझर्व्ह बॅंकेने (अारबीअाय) नवीन दोन हजार रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटांची छपाई केली अाहे. या दोन हजारांच्या नोटांसाठी १,२९३.६ कोटी रुपये खर्च अाला अाहे. तसेच दोनशे रुपयांच्या १७८ कोटी नोटा छापण्यासाठी ५२२.८३ कोटी खर्च करण्यात अाला अाहे, अशीही माहिती वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दिली अाहे.\nनोटाबंदीनंतर १५.२८ कोटी चलन जमा\nअारबीअायने २०१५-१६ या वर्षात अतिरिक्त ६५,८७६ कोटी रुपये केंद्र सरकारने हस्तांतरित केले अाहेत. २०१६-१७ मध्ये ३०,६५९ कोटी रक्कम हस्तांतरित करण्यात अाली अाहे. नोटाबंदीनंतर रद्द करण्यात अालेले १५.२८ लाख कोटी रुपये चलन ३० जून २०१७ पर्यंत जमा झाले अाहे, असे वित्त राज्यमंत्र्यांनी दुसऱ्या एका लेखी उत्तरातून माहिती दिली अाहे.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले\nरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले.\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर सिंचन\nचंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे.\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय...\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी शुक्रवारी (ता.\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nनाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घ\nनांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर...\nनांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता.\nरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...\nगोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आ��े....\nनाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...\nपेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...\nजळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...\n`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...\nआदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...\nनवती केळी दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...\nरत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी ः जिल्ह्यात उशिरा पण...\nरत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nनगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...\nनाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...\nदक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\n‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...\nवृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nनांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\n...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे ः केंद्र सरकारच्या वतीने झिरो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/about-sanjay-ghodawat/", "date_download": "2019-07-16T10:57:43Z", "digest": "sha1:LDEGKQMGVP4T6BS4Z5WLRFHXAEIPO6J7", "length": 20034, "nlines": 112, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "तेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती.... - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरब��रमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome कट्टा तेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती….\nतेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती….\nमारूतीने नव्याने स्विफ्ट गाडीत कलर आणले होते. तेव्हा घोडावतांचा मॅनेंजर पुण्या मुंबईच्या शोरुम मध्ये जावून कलर बघायला गेला. शोरूम मधूनच त्यांनी फोन संजय घोडावतांना फोन लावला.\nसाहेब दहा बारा कलर आहेत, कुठला घेवू\nसाहेबांनी मॅनेंजरला सोबत येताना प्रत्येक कलरची गाडी घेवून यायला लावली. सांगली कोल्हापूरच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या कलरच्या स्विफ्ट गाड्या दिसायला लागल्या तेव्हा लोकांमध्ये वर सांगितलेल्या प्रसंगाची अफवा जोरात चालू होती.\nघोडावतांनी काहीही केलं की लोकांनी त्यामागे स्वत:ची एक स्टोरी रचलेली असायची. बऱ्याचदा या गोष्टी खोट्या असतात पण घोडावत हे नाव समोर जोडलं की खोट्या गोष्टी खऱ्या वाटू लागायच्या.\nसंजय घोडावत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे टाटा, बिर्ला, अंबानी. कधीकाळी M80 वरुन फिरणारा माणूस इतका श्रीमंत होवू शकतो हे अकल्पित होतं. म्हणूनच त्यांच्या नावासोबत बऱ्याचदा अशा अफवा रचल्या गेल्या.\nस्टारच साम्राज्य असणारा अब्जाधीश हा संजय घोडावत यांचा प्रवास.\nघोडावत हे मुळेच राजस्थानचे. मारवाडी कुटूंब. या पट्यातल्या तालुक्यांच्या ठिकाणी बऱ्याचअंशी मारवाडी कुटूंब स्थायिक झाले आहेत. मुळच्या गावकऱ्यांसोबत एकोप्याचे संबध ठेवून त्यांनी व्यापारात चांगलच यश मिळवल. घोडावत कुटूंब हे देखील असच. कोल्हापूरातल्या जयसिंगपूर गाव��त स्थलांतरित झालेलं. घोडावत घराणं हे घोड्यांच व्यापार करायचं म्हणून घोडावत हे आडनाव.\nतेव्हा चांगल्या बापाच बिघडलेलं पोरगं हि संजय घोडावत यांची ओळख होती. मारवाडी समाजातला एकमेव पोरगा जो बिझनेस मध्ये फेल जाणार, घर विकून कोळश्याचा व्यापार करणार या शब्दात जयसिंगपुरातल्या माणसांमध्ये या पोराची ओळख होत होती.\nघोडावत कुटूंब हे व्यापारीच होते. आजूबाजूच्या गावांमधील दुकानदारांना होलसेल भावात माल विकणं हे त्यांच काम. संजय घोडावत देखील तेच करु लागले. कधी मोटारसायकल तर कधी सायकल. गावागावात फिरायचं आणि पानमसाला विकायचा. सालापासून घोडावतांनी क्वालिटी कंपनीचा पान मसाला विकण्यास सुरवात केली. यातून बऱ्यापैकी पैसा मिळायचां. गावातला एक छोटामोठा व्यापारी अस त्यांच नाव होतच.\nपण संजय घोडावत हे क्रिऱ्यानिष्ट माणूस. शांत न बसता कायतर वेगळं करण्याचा किडा. त्यातूनच जन्म झाला तो स्टार गुटख्याचा. तेव्हा या भागात मावा सिस्टिम नव्हती. व्यसन असलच तर तंबाखूच. मार्केटमध्ये गुटख्याच्या कंपन्या होत्या पण त्या सगळ्या बाहेरच्या. वितरक म्हणून काम करण्यापेक्षा आपणच गुटख्याची कंपनी काढू म्हणून त्यांनी स्टार गुटख्याची आयड्या डोक्यात आली.\nझालं अस की कंपनीसाठी लागतं भांडवल. वडिलांकडून हे भांडवल गोळा झालं. आत्ता जसे बचत गट चालतात तशा प्रकारचं एक छोट गुटख्याच युनिट निघालं. अगदी घरगुती टाईप. पॅकिंगवर लिहलं होतं स्टार गुटखा.\nआपल्याच दुकानदारांना हा माल विकायचा म्हणून संजय घोडावत प्रयत्न करु लागले.\nपण नवीन ब्रॅण्ड कोण खाणार. माणसांनी सरळ सरळ हा गुटखा फाट्यावर मारायचं काम केलं. गुटखा काय विकत नव्हता. ज्यांच्याकडे माल ठेवून यायचे तेच दुकानदार हा माल परत करु लागले. थोडक्यात सांगायच झालं तर पोराने पाहिलेला बिझनेस पुर्णपणे पाण्यात गेला होता. फक्त त्यावर फेलचा शिक्का मारायची गरज होती. हा बिझनेस बुडतोय म्हणून मधल्या काळात कापड आणि अॅल्युमिनियमच्या व्यवसायात हातपाय मारून झालेले पण आगीतून उठून फुफाट्यात अशा प्रकारचा तो बिझनेस होता. शेवटी गुटखाच म्हणून संजय घोडावतनी जोर लावला. या काळात सायकल तर सायकलवरुन ते बाहेर पडायचे. सकाळी पिशव्या भरून स्वत:च्या कंपनीचा गुटखा विकायचे. सकाळी सात ते रात्री अकरा असा दिनक्रम असायचा. त्या काळात एक दुकानदार सोडला नाही. अगदी फुकट माल देण्यास सुरवात केली.\nहळुहळु लोकांनी ट्राय करायला काय जातय या धर्तीवर महाग पुडीपेक्षा स्टार बरा म्हणून स्टार गुटखा खाण्यास सुरवात केली. उंचे लोग उंची पसंत च्या रेसमध्ये लंबी रेस का घोडा आला. तंबाखू घ्या ती मळा, चुना घ्या यापेक्षा हे तयार मटेरियल बरय म्हणून लोकांनी गुटखा खाण्यास सुरवात केली. लोकांनी महाप्रसाद असल्यासारखा गुटखा खाण्यास सुरवात केली.\nसंजय घोडावत हे पक्के बिझनेसमॅन होते. कधीतरी गुटख्यावर बंदी येईल अशी जाणिव त्यांना असावी. गुटख्यातून बक्कल पैसे मिळल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात हातपाय पसरायला सुरवात केली. घोडावत अॅग्रो, फूड्स, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, एनर्जी, रियल इस्टेट, मायनिंग आणि आत्ता सुरू करण्यात आलेल्या स्टार एअरलाईन्स पर्यन्त घोडावत याचा प्रवास सुसाट चालू लागला. मीठ, खाद्यतेल असे वेगवेगळे बिझनेस निघाले. स्टारचं तेल देखील मिळू लागलं आणि अख्खा मसूर पण. त्या काळात स्टारच्या खाद्यतेल आणि मिठाची जाहिरात स्मृती इराणी करायच्या. आज देखील घोडावत हे नाव सर्वच क्षेत्रातल्या बिझनेसमध्ये क्रमांक एकवर आहे.\nदरम्यानच्या काळात घोडावत मोठ्ठे होतं गेले तसा त्यांनी सांगली कोल्हापूर दरम्यान एक बंगला बांधला. तो बंगला पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा बंगला असावा. जेव्हा या भागात नव्याने मल्टिमिडीया फोन आणि लॅपटॉप येत होते तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये त्यांच्या घरातले फोटो असायचे. असा तो बंगला. त्यांच्या घराचा पाहूणचार घ्यायला सलमान पासून अनेक सेलिब्रेटि येत असतात.\nपण घोडावत नाव चर्चेत असतं ते त्यांच्या गाड्यांसाठी त्यांच्याकडे रोल्स रायल्स ची फॅन्टम आहे, हमर आहे. २००६-०७ सालात सांगलीच्या कॉलेजच्या पोरांना हमर बघायला मिळायची ती घोडावतांमुळेच.\nआश्चर्यचकित करणारा प्रवास हा घोडावतांचा प्रवास म्हणून ओळखला जातो. म्हणून सर्वात जास्त अफवा त्यांच्याच नावाने पसरल्या. कासवांमुळे पैसा मिळतो अशी अंधश्रद्धा आली तेव्हा सगळ्यात मोठ्ठ कासव घोडावतांकडेच असणार अशा पुड्या सुटल्या कारण अंबानी, टाटा, बिर्ला अशी नाव फक्त ऐकून असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राने पहिल्यांदा एक मोठ्ठा बिझनेसमन पाहीला होता असो, असा अशक्य वाटणारा प्रवास करणं हे खायच काम नसतं.\nहे ही वाच भिडू.\nदहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.\nशेतकऱ्यांना मालक बनवणारा सतीश दादा आणि त्यांचा : मगर पॅटर्न.\nजगाच्या टेबलावर भारताची बाटली ठेवून जगदाळे गेले.\nतेव्हा एकवीस नख्यांच्या कासवामुळं आमच्या खात्यात कोटभर रुपये जमा होणार होते.\nPrevious articleरॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.\nNext articleगेल्या २२ वर्षांपासून गांगुलीचा हा विश्वविक्रम कोणीच मोडू शकलेलं नाही…\nत्यांच्या मते “संजय गांधी” त्यांचे वडील आहेत..\nएक करोडच्या प्रश्नासाठी त्याने लाईफलाईन म्हणून वडिलाना फोन केला आणि..\nबॉयफ्रेंडला मारून फासावर गेली पण इंग्लंडमधली फाशीची शिक्षाच बंद पडायला कारणीभूत ठरली.\nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nशरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..\nसगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि….\nकाळीज स्पेशलिस्ट May 18, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bolbhidu.com/aloknath-8-film-who-made-him-as-a-sanskari-pitashree/", "date_download": "2019-07-16T10:01:03Z", "digest": "sha1:ACCUQTEUM6SR3UIZ63VZTAKTOWCGWUYQ", "length": 15051, "nlines": 119, "source_domain": "www.bolbhidu.com", "title": "हे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले ! - BolBhidu.com", "raw_content": "\nखानाबदोश – अविनाश वीर\nनवा भि़डू नवं राज्य\nAllआपलं घरदारइलेक्शनदिल्ली दरबारमाहितीच्या अधिकारातमुंबई दरबार\nकाय होता, मानवत खून खटला…\nभारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.\nशस्त्र मिळवण्यासाठी घर सोडलेले आण्णा तब्बल दिड महिन्यांनी बंदुक घेवूनच घरी…\n५८ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पानशेत फुटलं होतं, काय झालं होत त्यादिवशी…\nAll“UNCENSORED”- अमोल उदगीरकरकाळीज स्पेशलिस्टखानाबदोश – अविनाश वीरगेम ऑफ थ्रोन्सग्यान की दुकाननजरियानवा भि़डू नवं राज्यमुव्ही मदारी\nगेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार\nगेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी…\nपाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.\nनवा भि़डू नवं राज्य\nपरदेशातील शिक्षणाच स्वप्न मारून घरासाठी धावलेला मुलगा ते आजचा CEO रोहित…\nHome थेटरातनं हे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले \nहे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले \nसासरा असावा तर आल��क नाथसारखा. उत्तम संस्कारी मुलगी तुमची पत्नी म्हणून घरी येणार याची शंभर टक्के गॅरेंटी. भाग्यश्री पटवर्धन, करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, महिमा चौधरी, काजोल, अमृता राव अशा कित्येक नट्यांना संस्कारक्षम मुली बनवण्यात बाबूजींचा हातखंडा.\nपण एक दिवशी माशी शिंकली. बापूजी #मीटूचा शिकार झाले. त्यानंतर बाबूजी दारू पिवून छळ करायचे, राडा घालायचे, सहकाऱ्यांच्या विरोधात सापळा रचायचे असल्या कहाण्या ट्विटरवर जाहिर होवू लागल्या. च्या गावात आणि बाराच्या भावात. बापूजी तर मुंबईचा राडा करणारा आलोकनाथ निघाले.\nदुख:दुख:दुख: त्रिवार दुख: झालं. आत्ता करायचं काय असाही प्रश्न पडला. बापाकडे बघून लग्न करणाऱ्या मुलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तुम्हाला जसे अनेक प्रश्न पडले तसेच आम्हाला देखील पडले की या आलोकनाथच करायचं काय.\nमग गाढ विचाराअंती आम्ही या निष्कर्षाला पोहचलो की, या माणसाला संस्कारक्षम बाबूजी कोणत्या सिनेमामुळं म्हणलं गेलं ते शोधून काढावं. मग लागलो कामाला आणि आमच्या हातात हे निवडक सिनेमे घावले.\nआधी हि लिस्ट बघा आणि मग ठरवा, मग पुढचं बोलू…\nसलमान खानचा हा पहिला सुपरहिट पिक्चर. यात भाग्यश्री रातोरात हिट झाली. भाग्यश्री गरिबाघरची पोरगी. पण संस्कारक्षम पोरगी. ती आपल्या वडल्यांच्या मित्राच्या घरी काही दिवस रहायला जाते तिथे ती सल्लूच्या प्रेमात पडते. प्रेम जरी केलं तरी जपून हा संस्कार पेरायला कारणीभूत होते बाबूजी.\n२.हम आपके है कौन.\nप्लर्ट कर आलोकनाथ सारखं. समोरासमोर बसलेलं आणि हळुच गाण्यातून बोल्लेलं.. आलोकनाथ पहिल्यांदा प्लर्ट करताना दिसले. ते हम आपके हैं कोन मधून. तरी देखील ते संस्कारांचे पुतळे होते. इथे हिरोंच्या काकाचा रोल त्यांनी केलेला. पण रेणुका शहाणे या सुनेला त्यांनी आपल्या पोरीसारखं संभाळलं. असो तर हा सिनेमा देखील त्यांना बाबूजी करुन गेला.\nप्रा. सिद्धांत शर्मा. काय नाव शोधलं होतं. एकतर प्रा. हि पदवी आणि नाव सिद्धांत आणि आडनाव शर्मा. मग खटिया सरकायलो करणारी मुलगी करिश्मा कपूर देखील असली तरी तिला संस्काराचा पुतळा करु शकतो माणूस. नावाच्या जडपणातून सुरू झालेला हा सिनेमा कित्येकांना नविन ओळख करुन देणारा ठरला असला तरी आपल्या आलोकनाथजींच्या बाबूजी पणावर शिक्का मारणारा होता.\nमहिमा चौधरीचा बाप. सॉरी वडिल. शाहरूख खानचा, अमरिश पुरी आणि तो मालिकेवाला हिरो अशा तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमातून बाबूजी पुन्हा इंडियातले संस्कारी माणूस झालेले.\n५.हम साथ साथ है.\nएकत्रित कुटूंब पद्धती. तीन मुलं एक मुलगी. त्यात मुहनीश बहलचा एक हात नेहमी खिश्यात. एक लडका औंर लडकी कभीं दोस्त नहीं हों सकते अस म्हणणारा मोहनीश बहल या सिनेमात चक्क ये तो सच हैं की भगवान हैं, धरती पें रुप मा बाप का वगैरे म्हणू लागला. या सिनेमात बाबूजींनी संस्कारक्षमतेचा गड चढला अस म्हणता येईल.\nऐश्वर्या राय बच्चन याचे पिता. संगीत गुरूजी. भोळेभाबडे दुनियादारी न समजणारे गुरूजी. ऐश्वर्या सारख्या देखण्या अभिनेत्रीचा बाप. बस की अजून काय कौतुक करायचं या सिनेमाचं.\n७.कभी खुशी कभी गम.\nकदाचित बाबूजी गचकलेला हा पहिला सिनेमा असावा. काजोलचे वडिल जातात आणि शाहरूख काजोल सोबत लग्न करतो. मग सगळा पिक्चर बच्चनचा. त्यामुळ बाबूजींचा रोल कमी होता. पण त्यांच्यामुळ कथा फिरते. शाहरूख सारखा बड्या बापाचा पोरगा घरदार सोडून काजोल सोबत जातो कारण एकच, संस्कार…\nलय दिवसांनी पाण्याला “जल” म्हणणारे बाबूजी दिसेल आणि अस वाटलं की साला जलसमाधी घ्यावी. सुरज बडजात्यानं हितं त्यांना अमृता रावच्या बापाच्या रोलमध्ये सर्वांच्या समोर आणलं होतं. तर जावायबापू होते शाहिद कपूर.\nहा तर मग आत्ता, आत्ता काय ट्विटरच बाबूजींना बघून घेईल.\nहे ही वाच भिडू.\nजेव्हा एका बी-ग्रेड सिनेदिग्दर्शकाने सलमान खानला ऑफिसमधून हाकललं होतं\nआत्तातरी धूममध्ये कुठल्या गाड्या होत्या ते समजून घ्या \nशाहरुख सिर्फ दो मिनिट..\nविवेक ओबेरॉय ना ऐश्वर्याचा झाला, ना सिनेमाचा \nPrevious articleना डावं ना उजवं, प्रेमवीरांची फक्त “इंडियन लव्हर्स पार्टी” \nNext articleभारताच्या इतिहासातील रहस्यमय ‘चपाती आंदोलन’, ज्याने ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं \nअंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.\nरॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.\nरणवीरने स्ट्रगलच्या काळात झाडू मारण्यापासून कास्टिंग काऊच पर्यन्त सगळं अनुभवलं आहे.\nलोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे “सत्या”नं सांगितलं.\nजिओ इन्स्टिटयूटचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी कितवी शिकलेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/deepika-padukone-madame-tussauds-london-bollywoodnew-297020.html", "date_download": "2019-07-16T11:00:13Z", "digest": "sha1:5UHDXZGUI6FBAJPLSJCZDGXDQBQUPURN", "length": 5248, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये–News18 Lokmat", "raw_content": "\nदिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये\nअभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली, 23 जुलै : अभिनेत्री दिपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. लहानपणी आई-वडिलांसोबत जे संग्रहालय पाहिलं त्यात आपला पुतळा बसविण्यात येणार असल्यानं मी खूप उत्साहित आहे अशी प्रतिक्रिया दिपीकाने व्यक्त केलीय. या पुतळ्याच्या कामासाठी संग्रहालयाच्या एका टीमने दिपिकाची लंडनमध्ये नुकतीच भेट घेतली. त्यावेळी दिपिकाची 200 मापं घेण्यात आलं. आणि खास फोटोशुटही करण्यात आलं. पुतळा हुबेहूब बनवण्यासाठी अशा प्रकारे अत्यंत काटेकोरपणे त्या व्यक्तिचा अभ्यास करून हे पुतळे बनविण्यात येतात. त्यामुळे या संग्रहालयाची किर्ती जगभर पसरली आहे.पद्ममावत हा दिपिकाचा चित्रपट वादामुळे प्रचंड गाजला होता. लवकरच तिचा शहारूखबरोबर झीरो हा चित्रपट येतोय. पुढच्या वर्षी दिपिकाच्या या पुतळ्याचं काम होणार असून नंतर तो लंडन आणि दिल्लीतल्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपट अभिनेते, राजकारणी, समाजकारणी, शास्त्रज्ञ अशा प्रसिद्ध लोकांचे मेनाचे पुतळे या संग्रहालयात बसवले जातात. ते इतके हुबेहूब असतात की त्या दोन व्यक्ती शेजारी उभ्या राहिल्या तर पुतळा आणि व्यक्तीला ओळखतानाही गोंधळात पडावं एवढा त्यात सारखेपणा असतो.\nमराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू\nजमावाकडून होणाऱ्या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा\nराहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार\nशाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या - धनंजय महाडिक\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nSBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील '���ा' 6 सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/you-may-get-almost-3-times-interest-in-indiabulls-consumer-finance-ncd-338586.html", "date_download": "2019-07-16T10:08:01Z", "digest": "sha1:WZXN3MIMGQEPC2IOILP5R6TZYVJVE2YC", "length": 12154, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेव्हिंग अकाऊंटपेक्षा तीन पट जास्त व्याज मिळण्याची संधी, जाणून घ्या आॅफर", "raw_content": "\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nLIVE UPDATE मुंबई: डोंगरी इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; 50 जण अडकल्याची भीती\nVIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nकार किंवा बाइक चालवताय मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच\nनागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं जबाबदार, झाली ट्रोल\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\n‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये\nमलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं\nमुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये\nपहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING\n...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून\nOnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...\nवर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट ��ंडिज दौऱ्याआधी मोठा फटका\nफक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nVIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी\nVIDEO: डोंगरीत इमारत कोसळली; म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nसेव्हिंग अकाऊंटपेक्षा तीन पट जास्त व्याज मिळण्याची संधी, जाणून घ्या आॅफर\nइंडियाबुल्स कंझ्युमर फायनान्सचा एनसीडी गुंतवणुकीसाठी खुला झालाय. जाणून घ्या त्याबद्दल\nया आठवड्यात तुम्ही बँकेच्या फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये जास्त व्याज मिळवू शकाल. इंडियाबुल्स कंझ्युमर फाइनॅन्स (Indiabulls Consumer Finance)ची एनसीडी गुंतवणूक खुली झालीय. या इश्यूमधून कंपनी 250 कोटी रुपये मिळवणार आहे. NCD व्याज दर 10.75 ते 11 टक्के आहे. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर बचत खात्यातून तुम्हाला तिप्पट व्याज मिळेल. इंडियाबुल्स कंझ्युमर फायनान्सचा एनसीडी 4 मार्चपर्यंत खुला असणार. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर ग्राहकांना फायदा मिळेल.\n तुम्हाला रेग्युलर इनकम हवा असेल तर हा पर्याय उत्तम आहे. NCD कंपनीनं घोषित केलेले बाँड आहेत. यावर व्याज दर ठरतात. कंवर्टिबल डिबेंचरच्या तुलनेत ते जास्त असतात. हे सिक्युर्ड किंवा अनसिक्युर्ड असतं. सिक्युर्ड म्हणजे गॅरंटीची गरज असते, अनसिक्युर्डला ती नसते.\nसिक्युर्ड रिमिडेबल नॉन कंवर्टबिल डिबेंचर इश्यू आहे. 4 फेब्रुवारीला तो ओपन झाला. 4 मार्चला तो बंद होईल. पण कंपनीची गरज पूर्ण झाली तर तो आधीही बंद होऊ शकतो.\nइंडियाबुल्स कंझ्युमर फायनॅन्स एनसीडीमधून 250 कोटींची गुंतवणूक करू इच्छितेय. कंपनीला 2750 कोटी रुपयेही मिळू शकतात. इथे 26 महिने, 38 आणि 60 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येते.\nएनसीडीत कमीत कमी 10 हजाराची गुंतवणूक करता येते. एनसीडीला केअरनं AA क्रेडिट रेटिंग दिलेत.\nNCDचा व्याजदर 10.40पासून 11 टक्के आहे. व्याज दर महिन्याला, वर्षाला किंवा मॅच्युरिटीला घेतलं जाऊ शकतं.\nयुवकाला 4 ते 5 जणांकडून संपवण्याचा डाव , हल्ल्याचा थरार CCTVमध्ये कैद\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nMIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज\n'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'\nविराट-अनुष्काचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आम्ही दु:खी आणि तुम्ही...\nदेशमनोरंजनWorld Cup 2019ब्लॉग स्पेस\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195524522.18/wet/CC-MAIN-20190716095720-20190716121720-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}