diff --git "a/data_multi/mr/2019-18_mr_all_0007.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0007.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0007.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,893 @@
+{"url": "http://www.dainikprabhat.com/actress-mausamy-chatterjee-filed-for-bjp/", "date_download": "2019-04-18T19:17:34Z", "digest": "sha1:6D6MUX5YASS5GMDWGUAHPXTSUW6BIWDS", "length": 9976, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेत्री मौसमी चॅटर्जी भाजपमध्ये दाखल - Dainik Prabhat", "raw_content": "\nअभिनेत्री मौसमी चॅटर्जी भाजपमध्ये दाखल\nनवी दिल्ली: हिंदी आणि बांगला सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये चॅटर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये मौसमी चॅटर्जी या भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2004 साली चॅटर्जी यांनी कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.\nयापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मौसमी चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याची अफवा पसरली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडले नव्हते. मूळच्या कोलकात्यातील असलेल्या मौसमी चॅटर्जी यांनी हिंदी आणि बंगाली सिनेमांमधून अभिनय केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्ट्रेस’\nअॅक्टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nनेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:21:08Z", "digest": "sha1:PU6D3PNUSU6EVKJM6YBONBEZQOFHBITD", "length": 14596, "nlines": 198, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नाशिक देशातील पहिली 'हायस्पीड' रेल्वे - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे-नाशिक देशातील पहिली ‘हायस्पीड’ रेल्वे\nसाडेसात हजार कोटी खर्च अपेक्षित : 220 कि.मी. प्रतितास वेग\nदोन तासांत होणार पुणे-नाशिक प्रवास\nपुणे – अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला गती मिळाली असून 231 किलोमीटरचा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. यातील 180 कि.मी चे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून उर्वरीत 51 कि.मी चे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होईल. यानंतर रेल्वेबोर्डासमोर हा आराखडा मांडला जाणार असून फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम सुरू होईल. ही रेल्वे देशातील पहिलीच हायस्पीड रेल्वे असेल, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nड्रोन सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण\nड्रोन सर्व्हेक्षणाचे काम बाकी\nपुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील\nकेंद्र सरकारच्या 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भारतीय रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम केले. मात्र, अभियांत्रिकी सर्व्हे सुरू असतानाच हा प्रकल्प नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल) हस्तांतरित करण्यात आला. महारेलने पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू केली आहे. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण देखील सुरू केले. या प्रकल्पाच्या दुहेरी ट्रॅकसाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार, असून त्यापैकी 1500 कोटी निधी राज्य आणि केंद्र मिळून उभारणार आहेत. तर उर्वरीत 4,500 कोटी रुपये वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांकडून कर्ज स्वरुपात उभे करण्यात येतील, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे बोर्डाच्या पिंक बुकमध्ये राज्यातील तीन मार्गांचा समावेश करण्यात आला असून यात पुणे-नाशिक मार्गाचा समावेश आहे. यामुळे प्राधान्याने हे काम पूर्ण करावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nऔद्योगिक, शेतीमाल वाहतुकीस चालना\nया मार्गाने पुणे-नाशिक हा प्रवास केवळ दोन तासांत पार करता येईल, असा दावा आढळराव पाटील यांनी केला. यामुळे पुणे ते नाशिक या मार्गावरील प्रवासी, औद्योगिक आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळून खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.\nपुणे-हडपसर-कोलवडी-वाघोली-आळंदी-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-जांबूत-साकूर-अंबोरे-संगमनेर- देवठाण-दोडी-सिन्नर-मुढारी आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला.\n18 ठिकाणी मोठे भुयारी मार्ग\n99 छोटे भुयारी मार्ग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ म��कला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T18:59:18Z", "digest": "sha1:JOR6AEWUA3YQXARP7HCWQUOOENLFVFCE", "length": 10024, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात - Dainik Prabhat", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात\nओतूर- येथील सावित्रीबाई फुले विद्यालय व सिताबाई तांबे कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभाताई पवार प्रशाला यांच्या संयुक्त विद्यामाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी तीन दिवस विविध गुणदर्शन कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गजानन महाराज शिक्षण मंडळाचे संचालक के. एस. पाटील, माजी विद्यार्थीनी शर्मिला घोडे, सुवर्णा धरमुडे, तेजस तांबे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तेजस तांबे हिने विद्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी 25 हजार, तर माजी विद्यार्थीनी सखुबाई बुळे यांनी पाच हजार जाहीर केले. याप्रसंगी संस्थेचे सच���व वैभव तांबे हे म्हणाले की, स्व विलास तांबे यांनी लावलेले एवलेसे रोपटे आज आम्ही वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. त्यांनी चालविलेला हा शिक्षणाचा वसा असाच पुढे चालू ठेवू. यावेळी संस्थेच उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, विघ्नहर कारखान्याच्या संचालिका निलम तांबे, ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, स्मिता डुंबरे, आशिष शहा, नितीन पन्हाळे, गुलाब डुंबरे, बाळासाहेब डुंबरे, विस्तार अधिकारी संजय जाधव, केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर, प्राचार्य बी. जी. शेख उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sawaimansingresort.com/about-us.php", "date_download": "2019-04-18T19:18:15Z", "digest": "sha1:B4FSO7JOZMAW67RTS5UBZVQNNCZR4ZES", "length": 5064, "nlines": 44, "source_domain": "www.sawaimansingresort.com", "title": "Hotel in Amba, Holiday Resort in Amba near Kolhapur | Sawai Mansing Resort", "raw_content": "\n\" सवाई मानसिंग रिसोर्ट \" कोल्हापूरातील एक राजेशाही आणि खानदानी घराणे म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते, अशा मा. श्री. उदयसिंह गायकवाड यांच्या परिवारातील उद्योगाचा एक भाग आहे. मा. श्री. उदयसिंह गायकवाड यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार या नात्याने २५ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच या परिसरामध्ये एक निष्णात शिकारी अशी त्यांची ओळख आहे. साधारण १९५० ते १९८० या कालखंडातील त्यांच्या अनुभवावर त्यांनी शिकार तसेच संवर्धन या विषयावर \" ट्रॉफिज \" हे पुस्तक लिहिले आहे.\nमा. श्री. उदयसिंह गायकवाड यांनी राजेशाही थाटाचा \" सवाई मानसिंग रिसोर्ट \" हा प्रकल्प सुरु केला आहे. यांचा स्वतःचा \" स्टड फार्म \" ही आहे. रिसोर्टमधील रूम जुन्या काळातील डेकोरेटिव्ह फर्निचरने उत्कृष्ट पद्धतीने सजविलेल्या आहेत. गायकवाड कुटुंबाची स्पेशालिटी असलेल्या मटन / मासे लोणचे, परसुंदी, पांढरा रस्सा , वडे, काळा रस्सा, कोळंबी, धनसक, कबाब आणि भरपूर शाकाहारी पदार्थ अशा लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेता येईल.\nगायकवाड कुटुंबाच्या जेवणाची बऱ्याच राजेशाही घराण्यांनी दिली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, महाराज ऑफ वानकानेर, राजकोट, स्वेद, पन्ना, सातारा आणि फलटण या घराण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर स्वर्गीय पंतप्रधान मा. श्री. राजीव गांधी आणि कृषिमंत्री मा. श्री. शरद पवार यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेवून जेवणास पसंदी दिलेली आहे. इथे आपणांस घोडेस्वारी, अत्याधुनिक बंदुकांच्या सहाय्याने नेमबाजी आणि विशेष प्रसंगी जंगल सफारीचा आनंद घेता येईल. रिसोर्टमध्ये आपणांस छोट्या/मोठ्या, पार्टीज्, वाढदिवस, स्वागत समारंभ, गेट टुगेदर, छोट्या सभा किंवा ऑफिस मीटिंग्ज आयोजित करता येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC/", "date_download": "2019-04-18T19:14:24Z", "digest": "sha1:YYLZQCUTUGQH6NCT54ZC6WFSN3TYBVLG", "length": 3280, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगजेब Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार���यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nअसा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा : उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- औरंगजेबाच्या बेडर आणि निधड्या छातीचे माप किती, औरंगजेबाची छाती किती इंचाची या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण देशातील मुसलमानांनीच नव्हे तर...\nशिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर\nछत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T18:51:09Z", "digest": "sha1:GYROIUP4OANW5L472ELKD7WEEQBIGOP7", "length": 2532, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nन्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज\nअहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:40:34Z", "digest": "sha1:UFSMYDTANPPEAT2FZL5IWBJ7FKRDIUWY", "length": 2621, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रमिला मुकुंद कांबळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्���ा हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - प्रमिला मुकुंद कांबळे\nआठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद,करमाळा नगरपरिषदेला ठोकले कुलूप\nकरमाळा- करमाळा शहराला गेल्या 8 दिवसांपासून एक थेंब ही पाणीपुरवठा झालेला नाही. दोन वेळा दुरुस्ती होऊन ही केलेली दुरुस्ती दर्जाहीन कामामुळे कुचकामी ठरली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:41:20Z", "digest": "sha1:HWMGY3SGHXUBSBKQ2JCWCO2IEIEEV2QS", "length": 2539, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लालसू कुडयेटी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - लालसू कुडयेटी\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nगडचिरोली – भामरागड तालुक्यातील ताळगाव पोलिस स्थानक हद्दीतील कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी व लालसु मासा कुळयेटी या तिघांची पोलिस खबरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:48:50Z", "digest": "sha1:ULBALHZZC7RKUW673YWANXBF6TWUWYI2", "length": 4594, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्यमेव जयते Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सत्यमेव जयते\nदुष्काळाचे निवारण करण्यासाठी सिनेअभिनेता ‘अमीर खान’ पुन्ह�� सज्ज\nमुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी सिनेअभिनेता अमीर खान गेले तीन वर्षे पाणी फाउंडेशनच्या वतीने ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा...\nकाही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना\nपुणे : काही लोकांना काही करायचं नसत किंवा दाखवायचं नसत त्यामुळे ते बोलघेवड्या सारखे बोलतात, लोकांची सभा जिंकायची असते आणि निघून जायचं असं चालत नाही, म्हणत माजी...\n६० वर्ष सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला , राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांना सवाल\nपुणे : पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप विजेत्या गावांना आज गौरवण्यात आल. पुण्यातील बालेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी बोलताना मनसे...\nमराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….\nटीम महाराष्ट्र देशा : जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे याची बॉलीवूड मध्ये दमदार एन्ट्री. झी मराठी वरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेला चेहरा म्हणजे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/disaster-farmers-face-trials-went-year-22675", "date_download": "2019-04-18T18:48:17Z", "digest": "sha1:TAY63J5RJFWDGGR7C64KGSWVY2RWGRLO", "length": 16383, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "disaster the farmers face trials went year संकटांचा सामना करीतच सरले शेतकऱ्यांचे वर्ष | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसंकटांचा सामना करीतच सरले शेतकऱ्यांचे वर्ष\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nनुकसानीची भरपाई मिळेना; शेतमालाचे भावही पडलेलेच\nलातूर - सुरवातीला दुष्काळी स्थितीमुळे पिके गेली, त्यानंतर अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला, सहा महिने उलटूनही शासनाकडून मदत मिळेना, त्यात बाजारात पडलेले भाव अशा सर्व संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वर्ष सरले. वर्षाअखेरीस रब्बी मात्र हाती आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nनुकसानीची भरपाई मिळेना; शेतमालाचे भावही पडलेलेच\nलातूर - सुरवातीला दुष्काळी स्थितीमुळे पिके गेली, त्यानंतर अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला, सहा महिने उलटूनही शासनाकडून मदत मिळेना, त्यात बाजारात पडलेले भाव अशा सर्व संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वर्ष सरले. वर्षाअखेरीस रब्बी मात्र हाती आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nलातूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्य�� तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळत आहे. त्यात या वर्षी दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत्या. त्यामुळे रब्बीचे पीक हातून गेले. त्यानंतर पावसाळ्यात जूनच्या सुरवातीला जिल्ह्यात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने खंड दिला. त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस झाला. याचा परिणाम खरिपात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख तीन हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असताना प्रत्यक्षात मात्र सहा लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीयोग्य क्षेत्र दोन लाख ७४ हजार हेक्टर असताना पेरणी मात्र चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली होती. या वर्षी कधी नव्हे ते पीक जोमात राहिले. हे पीक हाताशी असतानाच जिल्ह्यात एकूण एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरीस चार-पाच दिवसांतच पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांतील हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसला. पीक, जमिनी वाहून गेल्या. या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार ४०७ शेतकऱ्यांना बसला. पाच लाख चार हजार ७३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात पाच लाख तीन हजार ३८२ जिरायत, एक हजार २३५ बागायती, तर फळपिकांचे ११४ हेक्टरचा समावेश आहे. दुष्काळात ही पिके होरपळली आहेत. या दोन्हींची नुकसान भरपाई शासनाने अद्यापही दिलेली नाही.\nत्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगाम मात्र चांगला जात आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र एक लाख ७१ हजार हेक्टर असताना दोन लाख ९५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. १७१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बीचे पीकही चांगले आहे. हा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आहे.\nया वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. खरिपात दोन लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र असताना चार लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. सध्या येथील अडत बाजारात ४० हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक होत आहे. पण भाव मात्र पडलेलेच आहेत. तीन हजार रुपये क्विंटलवर भाव जात नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.\nपालकमंत्र्यांचा फोन जाताच आनंदवाडीमध्ये मतदान सुरू\nचाकूर (जि. लातूर) : सलग तीन वर्षापासून प��कविमा मिळत नसल्याने आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घातला...\nकारणराजकारण : इथे उमेदवारचं पोचले नाहीत\nपुणे : उध्दवस्त झालेले संसार सावरायला मतदान करणार का, असे विचारल्यावर त्यांच्यापर्यंत अद्याप उमेदवारच पोचले नसल्याची माहिती समोर आली. कालवा फुटीमुळे...\nगारपीट, वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले\nपुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता....\nशंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचा विवाहसोहळा\nचाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nLoksabha 2019 : लातूरमध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा\nलातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला आज (गुरुवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-04-18T18:39:07Z", "digest": "sha1:IDTMY3YDGQQLNNCV5DB3W627G5PAFVV7", "length": 24043, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस - Dainik Prabhat", "raw_content": "\nफुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस\nकेंद्राकडे पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही\nशिरवळ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विचाराने मी मार्गक्रमण करीत असून नायगावच्या विकासासाठी श���सन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे विचार जगामध्ये पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असून त्याचा पाठपुरावा करत भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nनायगाव येथे कौशल्य विकास योजनेला मंजुरी देत, पर्यटनाला चालना, सावित्री सृष्टी आयटीआय यासारखे प्रकल्प उभारणार असून खंडाळा तालुक्याचे नागरिकांचे स्वप्न असलेल्या मांढरदेव रस्त्याला मंजुरी देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत असे सांगताना नीरा देवघर कालव्यावरील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन तत्पर असून निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल कमी करत 19 टक्केच यापुढे भरावे लागणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुणे येथील भिडे वाड्याची पहिली शाळा पुननिर्माण करत राष्ट्रीय स्मारक उभारणार आहे. कटगुण येथील प्रस्तावही सादर केलेला मंजूर केला असून निधी कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नायगाव, ता. खंडाळा याठिकाणी सातारा जिल्हा परिषद, नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे होते.\nयाप्रसंगी जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनीषा चौधरी, आमदार शंभूराज देसाई, आमदार छगन भुजबळ, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, नीता केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी चिंचवड महापौर राहुल जाधव, कर्जत नगराध्यक्ष नामदेव राऊत, खंडाळा पंचायत समिती सभापती फुले दांपत्याला भारतरत्न देण्याची शिफारस मकरंद मोटे, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, दिपाली साळुंखे, खंडाळा पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्रांताधिकारी संगीता चौगुले, गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसिलदार विवेक जाधव आदी उपस्थित होते.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा आणि अविस्मरणीय आहे. भारत देशामध्ये ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तन आणले. त्याचप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते जर नसते तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून होऊ शकला नसता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी समाजामध्ये सुधार काय असतो हे दाखवून दिले.\nभारत देश हा त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी समाजाला वंचित ठेऊन 50 टक्के फळी असणाऱ्या महिला भगिनींना जगण्याचा अधिकार नाकारला व शिक्षणाचा अधिकार नाकारला. त्या समाजामध्ये जातीभेदाची मोठी फळी निर्माण करत समाजाला वंचित ठेवले. त्यावेळेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी लढा उभारला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचे राज्य स्थापित करण्याचा निर्णय घेतला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला. सनातनवाद्यांकडून वाईट वागणूक मिळत असताना त्याची तमा न बाळगता खऱ्या अर्थाने पुरोगामित्व रुजवण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी केले.\nछगन भुजबळ म्हणाले, नायगाव ही विचारांची खाण असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेत परदेशी नागरिक त्यांच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी येत असताना शासनाने या गोष्टीकडे लक्ष देत सर्व सुविधा पुरवण्यासाठी तत्पर राहणे आवश्यक आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे मनुवादाच्या विचारप्रणालीविरुद्ध कार्यरत होते. मात्र, ब्राम्हण समाजाविरुद्ध त्यांनी कधीही कार्य केले नाही म्हणून आजच्या शिक्षणाची खरी देवता क्रांतिज्योती स���वित्रीबाई फुले या आहे.\nआज पुन्हा मनुवाद पुढे येत असून विज्ञान पुढे जात असताना मनुवादाला थोपवण्याचे काम बहुजनांनी एकत्रित येऊन करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वानी प्रमुख बनणे आवश्यक आहे. प्रा. कविता म्हेत्रे, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, नामदेव राऊत, सविता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे गौरी शिंदे यासह अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन करत शिल्पश्रुष्टीची पाहणी केली. यावेळी निर्भया पथकाने त्याठिकाणी पथनाट्य सादर केले. यावेळी चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी नायगाव ग्रामस्थांच्यावतीने सकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने सावित्रीच्या लेकी दर्शनासाठी जन्मभूमीमध्ये आल्याने नायगावला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी सूत्रसंचालन दशरथ ननावरे, पोपट कासुर्डे यांनी केले तर प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे , निखिल झगडे यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.\nखंडाळाकरांचे 39 वर्षाचे स्वप्न पूर्ण\nखंडाळा तालुक्यातील शिरवळहून नायगाव, लोहोम, लिंबाचीवाडी मार्गे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई मंदिराकडे जाण्यासाठी गेल्या 39 वर्षांपासून खंडाळकर नागरिक शासनाकडे साद घालत होते. यासाठी खंडाळा पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंगत लक्ष्मणराव भागुडे पाटील यांनी जीवापासून प्रयत्न करीत असताना आत्याच्या निधनानंतर सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीनकुमार भरगुडे पाटील यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना आदेश दिल्याने वडिलांचे व तालुक्यातील नागरिकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण केल्याचे समाधान कार्यक्रमस्थळी दिसून आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांढरदेव रस्त्याची मंजुरी देत असल्याची घोषणा करताच नितीन भरगुडे पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/in-the-spontaneous-response-to-the-audience-patil-crusade/", "date_download": "2019-04-18T19:09:15Z", "digest": "sha1:YV3JMRD5F4U75DA66MM7ESX2WOSUUYN3", "length": 11785, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात \"पाटील' ची घोडदौड - Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात “पाटील’ ची घोडदौड\nकथानक दमदार असेल आणि त्याची मांडणी उत्कृष्टरीत्या केली असेल तर प्रेक्षक त्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतात. कथानकातले वेगळेपण त्याची आशयघनता आणि योग्यरितीने केलेली मांडणीमुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “पाटील’ या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, या शहरात प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात चित्रपटाची घौडदौड सुरु आहे.\nशिवाजी पाटील या व्यक्तीची संघर्षगाथा घेऊन “पाटील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संकटांवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी कौतुकोद्गार काढले आहेत. संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, “पाटील संघर्ष… प्रेम आणि अस्तित्वाचा’ चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nस्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि “ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल, दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. 4 जानेवारीपासून “पाटील’ चित्रपटराज्यातल्या इतर शहरांतूनही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्ट्रेस’\nअॅक्टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nनेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/property-websites-might-also-under-rera-161259", "date_download": "2019-04-18T18:47:03Z", "digest": "sha1:BNRCOOYAFXAK4HWTIJFSTUTOEDYHJN6L", "length": 14367, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Property Websites might also under in RERA मालमत्ता संकेतस्थळेही आता \"रेरा'च्या कक्षेत? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमालमत्ता संकेतस्थळेही आता \"रेरा'च्या कक्षेत\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nमुंबई : \"नाईंटी नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) \"रेरा' कायद्यानुसार इस्टेट एजंट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल (नरेडको) आणि सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकण्याचा निर्णय \"महारेरा'ने घेतला आहे.\nमुंबई : \"नाईंटी नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) \"रेरा' कायद्यानुसार इस्टेट एज��ट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल (नरेडको) आणि सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकण्याचा निर्णय \"महारेरा'ने घेतला आहे.\nमॅजिक ब्रिक्स डॉटकॉम, प्रॉपर्टी डॉटकॉम यांच्यासारख्या अनेक प्रॉपर्टी वेब पोर्टलवरून ग्राहकांना घरांबाबत माहिती मिळते. इंटरनेटवरील ही संकेतस्थळे इस्टेट एजंटसारखे काम करीत असतात. \"महारेरा'ने साध्या इस्टेट एजंटांनाही रेरा (रिअल इस्टेट नियमन व विकास) कायद्याच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे या वेब पोर्टलनाही \"रेरा'चे कठोर नियम लागू व्हावेत का, हा मुद्दा \"महारेरा'च्या विचाराधीन आहे. याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने अर्ज केला आहे.\nया मुद्द्याची सुनावणी \"महारेरा'चे विजय सतबीर सिंग व भालचंद्र कापडणीस यांच्या पीठासमोर सुरू आहे. यापूर्वी ग्राहक पंचायतीने म्हणणे मांडले आहे. त्यानंतर या चार मालमत्ताविषयक वेब पोर्टलचे म्हणणे ऐकण्याची प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या \"नरेडको'ने या प्रकरणात बाजू मांडण्याची परवानगी मंगळवारी मागितली. त्यामुळे सर्व संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देण्याचा निर्णय \"महारेरा'ने घेतला.\nत्यानुसार \"महारेरा'तर्फे तशी जाहीर नोटीस दिली जाईल व सर्व संबंधितांना 11 जानेवारीला म्हणणे मांडण्यास सांगितले जाईल. त्यानंतर 23 जानेवारीला या प्रकरणावर पुढील सुनावणी होईल.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/court-denies-celebration-in-shanivar-wada-119011100027_1.html", "date_download": "2019-04-18T18:51:38Z", "digest": "sha1:4KB5JTLEKDQZTIDJHS3W2NZMP4FXMBH7", "length": 11117, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "न्यायालयाकडून शनिवारवाड्यात कार्यक्रमाला नकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nन्यायालयाकडून शनिवारवाड्यात कार्यक्रमाला नकार\nराजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्याच्या शनिवारवाड्यात आयोजित कार्यक्रमाला परवानगी देण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुणे पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने योग्य ठरविला.\nयाचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. विश्वजित सावंत यांनी, या कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारित एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण पुढे करत पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.\nआर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षणाला न्यायालयात आव्हान\nमराठा आरक्षणाविरोधात एमआयएमकडून याचिका दाखल\nन्यायाधीशाला भर कोर्टात सरकारी वकिलाने कानशिलात लावली, हे आहे कारण\nदत्ताचे 24 गुरु, त्यांपासून काय बोध घेतला जाणून घ्या\nइगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\n निवडणुकीविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही- ...\nदेशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी ...\nभाजपा प्रवक्त्याला पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला हे आहे ...\nभाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत एकाने बट फेकून मारल्याचा ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आ��ा जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:55:53Z", "digest": "sha1:N4SZTX7FLQUFTMGCQGDCFG45Y6U5EY5U", "length": 14761, "nlines": 50, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: उत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nउत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत\nसांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जयवंत मोरे यांनी पीक बदल करून त्यातून सोनेरी प्रगती साधली आहे. सोयाबीनऐवजी बटाटा, उसात कांदा, त्यानंतर कलिंगड वा ढोबळी मिरची आदी विविध पिकांच्या प्रयोगांतून मोरे यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे. कष्टाला अभ्यास, नियोजनाची जोड देत मोरे यांनी बदलत्या शेतीचा वेध घेत व पीक उत्पादनाचे लक्ष्य ठेवीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.\nनोकरीच्या मागे लागलेली तरुणाई असे चित्र दिसणाऱ्या सध्याच्या काळात शेती क्षेत्र निवडून त्यात करिअर करणे विशेष बाब आहे. रेठरे हरणाक्ष येथील जयवंत मोरे यांनी इचलकरंजी येथून टेक्स्टाईल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु घरच्या शेतीतच राबण्याचा त्यांनी निर्णय घेतला.\nसाखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन योजनेत सहभागी होऊन त्यांनी उसाचे उत्पादन वाढवले आहे. त्यातून एकरी सरासरी 40 टन उत्पादन त्यांनी 75, 80, 90 अशा टप्प्याने दहा वर्षांच्या प्रयत्नांतून शंभर टनांवर नेले. उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत चांगला राहावा व आर्थिक उत्पन्नही वाढावे यासाठी पीक पद्धतीत त्यांनी सतत बदल केला.\nमोरे पूर्वहंगामी उसाची (को-86032, फुले-265) लागवड करतात. त्याआधी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीनसाठी शेत तयार केले. मात्र सोयाबीनच्या दराचा विचार केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी-पुणे) येथील माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोयाबीनच्या ऐवजी बटाटा लागवडीचा निर्धार केला. बटाटा हे पीक या भागात प्रथमच केले जाणार होते. निमसोड येथून खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी केले. कंपनीच्या नियमानुसार करारपत���र भरून दिले. त्यामध्ये उत्पादित केलेला बटाटा प्रति किलो दहा रुपये दराने कंपनी विकत घेणार होती. (बाजारात त्या वेळी सात ते आठ रुपये दर बटाट्याला होता) बटाटा लागवड करताना साडेचार फुटाची सरी सोडून गादीवाफे तयार केले. त्यावर सहा इंच अंतरावर बेणेप्रक्रिया करून बटाटा टोकला. या शेतात आधी सबसरफेस पद्धतीचे ठिबक केले होते. बटाट्यासाठी बेसल डोस म्हणून 10-26-26 च्या तीन बॅग, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत पाच बॅगा यांचा वापर केला. ठिबक सिंचनातून 12:61:0, 0:52:34, 0:0:50 ही खते गरजेप्रमाणे दिली. चांगल्या वातावरणामुळे बटाट्याचे पीक चांगले फोफावले. बटाटा पिकात करपा रोगाचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्याच्या नियंत्रणासाठी अधिक भर दिला. बटाटा पीक परिसरात प्रथमच असल्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. बटाटा काढणीयोग्य झाल्यानंतर बैलांच्या अवजाराने काढणी केली. एकरी सुमारे आठ टन उत्पादन झाले. कंपनी कराराप्रमाणे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यावर प्रति किलो अडीच रुपये बोनस मिळाला. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न सुमारे 80 दिवसांत मिळाले. खर्च वजा जाता 59 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बटाट्यावर कंपनी प्रक्रिया करून चीप्ससारखे उत्पादन तयार करते. बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन खर्च एकूण 13,100 रुपयांपर्यंत येतो. प्रति एकर सरासरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांमधील दर पाहिला तर तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पन्न 24 हजार रुपये धरल्यास खर्च वजा जाता 11,900 रुपये इतके उत्पन्न मिळते. त्या तुलनेत बटाट्याचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे मोरे यांनी सांगितले.\nऊस व कांद्याचे आंतरपीक मोरे यांनी त्यानंतर उसात कांदा ही आंतरपीक पद्धती वापरली. बटाटा पिकानंतर उसाची रोपवाटिका केली. एक डोळ्याच्या उसाची रोपे लावली. बटाट्याच्या जागी गादीवाफ्यावर कांदा लावला. आंतरपीक कांद्याचे पाच एकरात 35 टन उत्पादन मिळाले. सहा ते आठ रुपये किलोला दर मिळाला. ऊस लागवडीचा बहुतांश खर्च त्यातून निघाला. पिकाचे उर्वरित अवशेष उसाच्या मुळाशी बुजवून टाकले. त्याचा उसाला चांगला फायदा झाला.\nयांत्रिकीकरण व ठिबक मोरे यांनी काळाची गरज ओळखून 40 एकर शेतीवर पूर्णपणे ठिबक केले आहे. त्यातील 15 एकर क्षेत्रावर सबसरफेस पद्धतीचे ठिबक आ���े. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देताना पालाकुट्टी करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याचबरोबर खोडकी तासणे, बगला फोडणे आदी कामे करणारे यंत्र त्यांच्या भावाने विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने कामे केली जातात.\nपीक पद्धतीतील बदल ठरला महत्त्वाचा मोरे यांनी सतत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग केला. त्यातून पूर्वी हळद, आले घेतले. खोडवा गेल्यानंतर नगदी पिके करण्याचे त्यांचे नियोजन असते. थोडक्यात, ही पिके बोनस म्हणून घेतात. त्यांनी अशाच पद्धतीने तीन एकरात कलिंगड घेतले. त्यातून एकरी किमान 20 टन उत्पादन घेतले. सध्या पावणेतीन एकरावर ढोबळी मिरची आहे. अडीच एकरात दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 15 टन विक्री झाली असून किलोला 22 रुपये दर मिळत आहे. कोलकत्याचे व्यापारी जागेवरून माल नेत आहेत. पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी मालाची विक्री केली. मॉलसाठीही मालाला मागणी आहे. उन्हाळ्यात मिरचीचे पीक सुकून जाऊ नये म्हणून साडीचे शेड उभारून त्यात मिरची जगवली. ऐनवेळचा गरजेनुसार घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. अन्य शेतकऱ्यांचे प्लॉट वाळून गेले तेथे मोरे यांचा प्लॉट चांगल्या अवस्थेत होता.\nमोरे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये\n* चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले.\n* गेली दहा वर्षे पालाकुट्टी व पाचट कुजवून त्याचा शेतात वापर करतात.\n* संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी देतात.\n* यांत्रिकीकरणावर भर. गरजेनुसार विविध यंत्रे भावाच्या साह्याने बनवली.\n* एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी नेहमी धडपड. त्यात यशही मिळाले.\nखोडव्याचेही एकरी 70 ते 80 टनांपर्यंत उत्पादन\n- नेहमी शिकण्याची वृत्ती. शास्त्रज्ञांचे सतत मार्गदर्शन घेतात.\n- पिकांचा सविस्तर अभ्यास करून दर्जेदार, कमाल आणि लक्ष्य ठरवून उत्पादनाचे प्रयत्न\n- परिसरात जी पिके होत नाहीत ती घेण्यावर अधिक भर\nपरिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. कृषी मंडळाची स्थापना.\nLabels: ऊस, बटाटा, बटाटा उत्पादन, वांगी\nआधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले\nनेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची\nउत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1034", "date_download": "2019-04-18T18:38:55Z", "digest": "sha1:FBHH5DMOTLO72ANUTAV4H5FII3QK3COY", "length": 6879, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | चव्हाण खून प्रकरणी आरोपींना पाच दिवसांची कोठडी", "raw_content": "\nचव्हाण खून प्रकरणी आरोपींना पाच दिवसांची कोठडी\nस्टेप बाय स्टेप अन चंदनकुमारच्या शिकवण्या सुरु, संख्या घसरली\nऋषिकेश होळीकर, किशोर पुलकुर्ते 3263 Views 03 Jul 2018 टॉप स्टोरी\nलातूर: मराठवाड्यात गाजत असलेल्या स्टेप बाय स्टेप शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील पाच आरोपींना पुन्हा पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. आज त्यांची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आलं. एका गाडीतून तिघांना आणि दुसर्या गाडीतून दोघांना आणण्यात आलं. सगळ्या आरोपींना काळे बुरखे घालण्यात आले होते. मुख्य न्याय दंडाधिकारी लोखंडे यांच्या कोर्टात ही सुनावणे झाली. सरकारी विधिज्ञ तिडके यांच्या युक्तीवादानुसार या सर्वांना आणखी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. आरोपीत प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, किरण गहेरवार, अक्षय शेंडगे, मध्यस्थ महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे यांचा समावेश आहे.\n२४ जूनच्या मध्यरात्री झालेल्या या खुनात वापरण्यात आलेले पिस्टल हस्तगत झाले आहे. केजच्या रमेश मुंडेकडून हे पिस्टल विकत घेण्यात आले होते. त्यालाही अटक करुन काल सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान तीस जूनपर्यंत शिकवणी गल्लीकडे कुणी फिरकले नाही. रविवारी एक जुलैपासून हळूहळू शिकवण्या सुरु झाल्या. चव्हाण यांच्या स्टेप बाय स्टेप आणि चंदनकुमार यांच्याही शिकवण्या सुरु झाल्या आहेत. काही वर्गातील संख्या मात्र रोडावली आहे. बहुतांश अकरावी बारावीचे विद्यार्थी कॉलेजात फक्त प्रात्यक्षिकांना हजर असतात. बाकी त्यांचं शिक्षण खाजगी शिकवण्यातूनच होत असतं.\nअविनाश चव्हाण खून प्रकरणातील काही बाबी आणखी उघड व्हायच्या आहेत, काही लागेबांधेही उघड व्हायचे आहेत अशी चर्चा न्यायालय परिसरात ऐकायला मिळाली. आज नेमकं काय होतं याची मोठी उत्कंठा असल्याने न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी होती. या खून प्रकरणामुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा डागाळल्याची भावना व्यक्त होत आहे.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ ब��जार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/drunken-truck-drivers-panic-many-people-clash-in-aurangabad-city-after-flowering/1286/", "date_download": "2019-04-18T18:23:42Z", "digest": "sha1:GUNYUABM4MPCD5GKFBK62XQW5XPHORPB", "length": 16814, "nlines": 123, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले | Mahabatmi.com", "raw_content": "\nमद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले\nमद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले\nऔरंगाबाद – सिल्लोडहून सुसाट निघालेला एक ट्रक फुलंब्रीपासून वाहनचालक, पादचाऱ्यांना उडवत औरंगाबाद शहरात घुसला. हर्सूलपासून पुन्हा वाहनचालक, हातगाडीचालकांना उडवत शहरातील चेलीपुरा भागातील चौकात पोहोचेपर्यंत या ट्रकने पाचहून अधिक रिक्षा, आठपेक्षा अधिक दुचाकी आणि काही पाणीपुरी हातगाडीचालकांना उडवले. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मद्यपी ट्रकचालकाने हा धुमाकूळ घातला. चेलीपुरा भागात कसाबसा हा ट्रक जमावाने थांबवला, पण तोवर काही किलोमीटर अंतरात या ट्रकच्या अनियंत्रित वेगाने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तर एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ३० ते ४० जण जखमी झाले आहेत.\nमिल कॉर्नर भागात राहणाऱ्या शेख मोहसीन शेख आमीन (२६) याचा यात मृत्यू झाला. प्रवीण मोरे असे ट्रकचालकाचे नाव असून त्याच्या सहकाऱ्याचे नाव अविनाश शिंदे (रा. आष्टी, बीड) असे आहे.\nराज्यातील ‘लालपरी’ LNG वर धावणार, 1 हजार कोटींची बचत होणार\nनाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इत�� 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीव���शैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुं��ई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:23:26Z", "digest": "sha1:D45TTFIPVLBFMCGPJ2CT7PGBJ5PK5KY7", "length": 4792, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६० मधील जन्म\n\"इ.स. १७६० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nक्लोद जोसेफ रूगे दि लिल\nरिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nashik-city-police-article-on-commissioner-of-police-ravinder-singal/", "date_download": "2019-04-18T19:07:12Z", "digest": "sha1:NWYTHCUGQORQ2XOM24KAPGUMIK4SXEYF", "length": 28246, "nlines": 302, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी.. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण���यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक नाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..\nनाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..\n26 ऑगस्ट 2018 रोजी फ्रान्समधील विची शहरात नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला.\nआदर्श कोण, एक बाप का मुलगी हेच ठरवणे काही वेळेला कठीण होऊन जाते. डॉ.रवींद्रकुमार सिंगल आणि त्यांची कन्या रविजा सिंगल हे दोघेही बाप-लेक तमाम भारतीयांसाठी आदर्श ठरले आहेत. केवळ 18 व्या वर्षात हाफ आयर्न लेडी होण्याचा मान रविजा हिने मिळवला आहे. त्यामुळे तिचाच आदर्श घेऊन वडील डॉ. सिंगल यांनी प्रेरणा घेत आयर्न मॅनचा ध्यास घेतला.\nरविजाचेच प्रशिक्षक डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला आणि स्पोर्ट्समेडचे डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची एक दिनचर्या निश्चित करून रोज नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे आणि किमान 25 ते 50 कि. मी. सायकलिंगचा कि. मी. सराव सुरू केला आणि स्पर्धेची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांनी तयारीचाच एक भाग म्हणून पुणे ते गोवा 650 कि.मी.ची ‘डेक्कन क्लिफहँगर’ ही स्पर्धाही पूर्ण केली. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला गेला.\nविशेष बाब : या स्पर्धेसाठी डॉ. रवींद्रकुमार सिंगल (51) आणि त्यांची कन्या रविजा सिंगल (17) या केवळ दोनच भारतीयांनी भाग घेतला होता. परंतु, यातील सायकलिंग या स्पर्धेत रविजा सिंगल केवळ 5 मिनिटे मागे राहिल्याने ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. परंतु, या बाप-लेकीने या स्पर्धेत भाग घेऊन जगभरात नाव प्रसिद्ध केले आहे. किंबहुना एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.\nडॉ. रवींद्रकुमार सिंगल, आज तरी नाशिकमधील एक आदर्श अस व्यक्तिमत्त्व आहे. सन 2003 या सिंहस्थ काळातील त्यांच्या कारकिर्दीची सुयोग्य दखल घेऊन शासनाने 2014 च्या सिंहस्थ काळात त्यांची खास नेमणूक केली. हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान तर होताच, शिवाय त्यांच्यावर असीम विश्वास दर्शवत होता.\nकुंभमेळ्यात त्यांचे नाशिक शहराशी नाते अधिकच दृढ होत गेले आणि लोकांना आपलसे करून घेतल्याने आम्हा नाशिककरांना सिंगलसर कधी परके वाटलेच नाहीत. गत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी नाशिककरांना ��ोबत घेऊन अनेक उपक्रम राबवले. शासकीय सेवेतील अधिकारी आणि शहरवासियांना शिस्तबद्धचे वस्तुपाठ घालून दिल्याचे श्रेय डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे जाते.\nत्यांच्या या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रमांचा धडाका लाऊन आम्हा नाशिककरांना जागृत केले आहे. सलग दोन वर्षे नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करताना त्यांनी अनेक नाशिककरांना स्वत:बरोबर जोडले असून नाशिक शहराला मॅरेथॉनचे शहर म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे,\nयाची जाणीव आम्हा समस्त नाशिककरांना असून त्यांच्यासोबतीने नवनवीन सामाजिक कार्य करण्यासाठी नाशिककरांमधे अहमहमिका सुरू असते, ही बाब आपल्या सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि आश्वासकच होय. समस्त नाशिककरांतर्फे त्यांना हा मनाचा मुजरा\n– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त\n– एन.सी. देशपांडे, नाशिक\nपोहणे : 3.86 कि. मी. 1 तास 50 मिनिटे 17 सेकंद पोहणे ते सायकलिंग : 14 मिनिटे आणि 30 सेकंद सायकलिंग : 180.25 कि. मी. 7 तास 12 मिनिटे आणि 59 सेकंद सायकलिंग ते धावणे : 9 मिनिटे आणि 39 सेकंद धावणे : 42.195 कि.मी. 5 तास 45 मिनिटे आणि 57 सेकंद एकूण 16 तासांऐवजी केवळ 15 तास 13 मिनिटे एवढ्या कमी वेळात म्हणजेच 47 मिनिटे शिल्लक असतानाच पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब पटकावला.\nहेल्मेट, सिट बेल्टचा वापर\nआदर्श रिक्षा चालकांचा सत्कार\nछोटा पोलीस अभिनव उपक्रम\nज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप\nपोलीस आयुक्त चषक क्रिकेट स्पर्धा\nसायबर फ्रेंडस् सायबर क्लब\nपर्यटन पोलीस पथक-टूरीस्ट पोलीस व्हॅन\nमहिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन व चेंजिंग रुम\nमोबाईल फॉरेन्सिक लॅब व फिंगर प्रिंट युनिट\nस्मार्ट पेट्रोलिंग व्हाया क्यू आर कोड सिस्टिम\nकॉम्पॅक्टर फॉर किपिंग रेकॉर्ड\nस्पर्धा परीक्षापूर्व तयारी कार्यशाळा\nमंथन आणि भरारी लायब्ररी\nPrevious articleध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व\nNext articleमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: ले. कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फ��कून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Ankai-Trek-A-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:02:48Z", "digest": "sha1:QRR2KUUP3OAJES65YJYZD3JUKK373VSV", "length": 23647, "nlines": 31, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ankai, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nअंकाई(अणकाई) (Ankai) किल्ल्याची ऊंची : 3170\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nअंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.\nअंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. टंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.\nअनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.\nअंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फूट उंच चौकोनी वीरगळीवर खालच्या पट्टीवर चारही बाजूंना शिल्प कोरलेली आहेत. त्यात रानडुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्या बांधलेल्या आहे. पायर्यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. लेणी दोन स्तरांवर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १० ते १५ पायर्या चढुन गेल्यावर ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. दुसर्या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला यक्षाची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसर्या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.\nलेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. ओबडढोबड पायर्यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत.दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर पाहारेकर्यांसाठी असलेल्या देवड्या दिसतात. पुढे थोड्या पायर्या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.\nडाव्या बाजुला अंकाई किल्ल्याच्या दिशेने वळल्यावर एक वास्तु दिसते. पूर्वीच्या काळी या वास्तूचा वापर कचेरी म्हणुन होत असावा. किल्ल्यावर जाण्याचा परवाना इथे दिला जात असावा. इतर कामांसाठी आलेल्यांना किल्ल्यावर न जाउ देता इथुनच परत पाठवले जात असावे. या वास्तु जवळुन एक वाट लेण्यांकडे जाते. इथे एक ब्राम्हणी (हिंदु) लेण आहे. लेण्याच्या आत गर्भगृह कोरलेल आहे. या लेण्याची प्रचंड झीज झाल्यामुळे गाभार्याच्या बाहेरच्या भिंतीवर कोरलेल्या जय आणि विजय यांच्या मुर्ती सोडल्यास कुठल्याही मुर्ती ओळखता येत नाहीत. ���ेण्याच्या बाजुला एक टाक आहे. या लेण्याच्यावर चढुन गेल्यावर एक मोठ पाण्याच खांब टाक आहे. त्याच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत, पण त्यात झाड झाडोरा वाढल्यामुळे ती पटकन दिसत नाहीत. लेणी पाहुन पायर्यांच्या मार्गावर आल्यावर आपण किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर कातळात खोदलेल्या (८० अंशाच्या कोनात) पायर्यांनी आपल्याला उभा चढ चढावा लागतो. काही पायर्या चढुन गेल्यावर तिसरे प्रवेशव्दार येते. त्यापुढे चौथे प्रवेशव्दार येते. ही तीनही प्रवेशव्दारे एका पुढे एक सरळ रेषेत आहेत. या तीन प्रवेशव्दारांमधे दरीच्या बाजुला उंच तटबंदी आणि दुसर्या बाजुला उंच कातळकडा आहे. हा कातळ कोरुनच पायर्या बनवलेल्या आहेत. चौथ्या प्रवेशव्दारा पर्यंत येइ पर्यंत आपली दमछाक झालेली असते. या प्रवेशव्दारा नंतर जीना काटकोनात वळतो.याठिकाणी थोडा उघडा भाग आहे. तिथुन समोरचा टंकाई किल्ला पूर्ण दिसतो. त्याच्या अर्ध्या उंचीवर असणार्या गुहा आणि टाक इथुन स्पष्ट दिसतात. टंकाई चढताना या टाक्यांचा अंदाज येत नाही.\nपाचवा आणि झीज झालेले दगड असलेला सहावा दरवाजा ओलांडल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. येथे डाव्या बाजुला एक इमारत आहे. त्याच्या पुढे थोड्या पायर्या चढुन गेल्यावर डाव्या बाजुस एक व उजव्या बाजुस एक अशी दोन पाण्याची टाकी लागतात. त्या मधिल पायवाटेने थोडे चढुन गेल्यावर आपण सीता गुंफेपाशी पोहोचतो. गुहे बाहेर आणि गुहेच्या आत अशी दोन पाण्याची टाक आहेत. स्थानिक लोक या गुहेत गुर बांधतात, त्यामुळे ही गुहा राहाण्या योग्य नाही. गुहे पासुन थोडे पुढे गेल्यावर अगस्ती मुनींची गुहा आहे. त्याच्या आधी गुहेच्या वरच्या बाजुला एक पाण्याच टाक आहे. ते खालुन दिसत नाही. त्यासाठी ४ फुट चढुन जाव लागत. अगस्ती गुहेत काही साधु राहातात. गुहा आणि त्याच्या आजुबाजूचा भाग लाद्या बसवुन आधुनिक केलेला आहे. येथे पेढे, हार आणि पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात.\nगुहा पाहुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. इथे एक कातळ कोरीव तलाव आहे त्यास \"काशी तळे\" म्हणतात. स्थानिक लोक या तलावात आंघोळ करुन अगस्तींच्या आश्रमात जातात. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे अस मानतात. याशिवाय तलावाच्या काठी अजुनही काही समाध्या आहेत. तलावाच्या समोर दुरवर आपल्याला एक मोठी वास्तू दिसते. त्या वास्तुकडे जाताना आपल्याला दोन तलाव दिसतात. वास्तू भव्य असुन तिच्या मधोमध एक बांधीव पण कोरडा तलाव आहे. या वाड्याचे छत कोसळले असुन फक्त कमानी उरल्या आहेत. वाड्याच्या रचनेत एक चौकोनी बुरुजा सारखा भाग आहे. (वाड्यात शिरल्यावर डावीकडे) त्यात एकमेव खोली पाहायला मिळते. वाड्याच्या एका टोकाला पांढरा रंग देउन पीराची स्थापना करण्यात आली आहे. वाडा पाहुन अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. टेकडी चढताना उजव्या बाजुला खाली प्रचंड मोठा बांधीव पण कोरडा तलाव दिसतो. टेकडीवर ध्वज स्तंभ सोडल्यास कुठलाही अवशेष नाही. या सर्वोच्च स्थानावरुन पूर्वेला टंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ले दिसतात. सर्वोच्च माथ्यावरुन सीता गुहेकडे उतरता येते. इथे आपली गडफेरी पूर्ण होते. अंकाईच्या गडफेरीला १ तास लागतो.\nअंकाई गावातून अंकाई किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.\nमनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे. मनमाड औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरुन १ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.\nअंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोइच आहे.\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.\nमनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.\nकिल्ल्यावर पाण्याची सोय नाही.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: A\nअजमेरा (Ajmera) आजोबागड (Ajoba) अकलूजचा किल्ला (Akluj Fort) अलंग (Alang)\nअंमळनेर (Amalner) आंबोळगड (Ambolgad) अंजनेरी (Anjaneri) अंकाई(अणकाई) (Ankai)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T19:14:06Z", "digest": "sha1:UK5UMQIXMLYWA43M472CO7K6D7NHSHGW", "length": 23618, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कालानुरुप बदलाची आवश्यकता | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्��िल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर��मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान अग्रलेख कालानुरुप बदलाची आवश्यकता\n राज्याच्या काही भागात धूळवड आणि काही भागात रंगपंचमी साजरी केली जाते. तीव्र दुष्काळामुळे या सणांचा रंग यंदा काहिसा फिका पडण्याचा संभव आहे. काल सर्वत्र होळी साजरी झाली. तथापि ‘यावेळच्या होळीला मागच्यासारखी मजा आली नाही’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत होती.\nमाणसाच्या मनातील उल्हास आणि आनंदालाही दुष्काळाच्या मर्यादा पडल्या आहेत. हे वास्तव असले तरी आहे त्या परिस्थितीत आनंद मानून घेण्याचा मनुष्य स्वभाव आहे. चालत आलेला पायंडा म्हणून उपलब्ध साधनानिशी छोट्या प्रमाणात का होईना; पण सण व उत्सव साजरे जातात. आजही तशीच धूळवड खेळली जाईल. रंगपंचमीलाही रंगांची उधळण होईल. माणसाच्या साचेबद्ध वेळापत्रकाला सण मनाला हुरुप वाढवणारे वळण देतात. विपरित परिस्थितीही आनंद मानायला शिका, असा संदेश देतात. सण साजरे करण्याच्या निमित्ताने माणसे एकत्र येतात.\nसुख-दु:खांची देवाणघेवाण होते. सर्वांच्या जीवनात घटकाभर आनंद निर्माण होतो. क्षणभरासाठी का होईना, पण माणसे आपले दु:ख विसरतात. यानिमित्ताने ऋतुमानानुसार सण साजरे करण्यामागचा विधायक उद्देश लक्षात येतो. त्याच दृष्टिकोनातून आजची धूळवड आणि चार दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाईल. तथापि यंदाची तीव्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या सणांचा अमर्याद उत्साह काहिसा मर्यादित होऊ शकेल का याचा जनतेने केला पाहिजे. रंगपंचमीला होणारा पाण्याचा वारेमाप वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nदुष्काळाची दाहकता यंदा मोठी आहे. गावेची गावे तहानलेली आहेत. शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच सरकारला काही गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. ऑक्टोबरअखेर सरकारने 151 ताल��क्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यावेळीच 112 तालुके गंभीर दुष्काळी होते. उष्णतेचा पारा वाढत आहे तसतशा दुष्काळाच्या झळा तीव्र होत जातील. त्यामुळे यंदाची धूळवड आणि रंगपंचमी कोरडीच साजरी करणे व पाणी वाचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरावे. मुद्दा फक्त यंदाचा दुष्काळ आणि कोरड्या रंगांच्या उधळणीपुरता मर्यादित राहू नये.\nहवामान लहरी होत आहे. त्याचे चटके माणसाला बसू लागले आहेत. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सणांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सण साजरे करण्याच्या पद्धतीत पर्यावरण आणि निसर्गपूरक बदल व्हायला हवेत. पर्यावरणपूरकतेचे गांभीर्य भावी पिढीच्या लक्षात आणून त्यांना निसर्गाशी मैत्रीचा वारसा सोपवणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य ठरते. त्याची सुरुवात धूळवड आणि रंगपंचमीनिमित्ताने करून कालानुरुप पायंडा पाडला जाईल का\nNext articleमुलांनी खेळावे तरी कुठे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nअसे वकील भाग्यानेच भेटतात\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/eknath-gaikwad-hits-the-park-to-meet-voters/1613/", "date_download": "2019-04-18T18:27:34Z", "digest": "sha1:AQEE22RZWSE6AVEW5R4AG5LJYH4KR2TE", "length": 26881, "nlines": 135, "source_domain": "mahabatmi.com", "title": "अर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड | Mahabatmi.com", "raw_content": "\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nबारा हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ७२ हजार रूपयांपर्यंतची मदत देण्याची काँग्रेस अध्यक्ष ��ाहुल गांधी यांनी केलेलीघोषणा ही अत्यंत चांगली असून सध्याच्या परिस्थितीत अशा योजनेची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी व्यक्तकेली आहे. मा. गायकवाड हे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असून आपल्या मतदारसंघात या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या या घोषणेचे स्वागत करताना मा. गायकवाड म्हणाले की, या योजनेमुळे गरीब आणि सर्वसामान्य व्यक्तीला एकनिश्चित उत्पन्नाची हमी मिळेल. त्यामुळे नाईलाजास्तव अर्धपोटी रहावे लागणाऱ्या गरीब कुटुंबाला समाधानाचे चार घास खाता येतील. ही अत्यंत चांगलीयोजना असून या योजनेमुळे गरजू आणि गरीब व्यक्तीचे जीवन आनंददायी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या योजनेचा सर्वाधिक फायदामाझ्या मतदारसंघात होणार आहे असे सांगत मा.\nगायकवाड म्हणाले की, माझ्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर, सायनकोळीवाडा, वडाळा, आणि माहिम या भागात गरीब वस्त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील ७० टक्के जनता ही या योजनेसाठी पात्रठरू शकते. काँग्रेस पक्षाने नेहमीच गरीब आणि सामान्य व्यक्तीचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न केला असून रोहयो किंवा अन्नसुरक्षा कायदा सारख्यायोजना त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.\nया योजनेचा देशातील २५ कोटी लोकांना फायदा होणार असून आता गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूतगरजांसाठी इतरांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. शिवाय कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसची परंपरा राहिल्याचा दावाकरताना मध्यप्रदेशात आम्ही दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अवघ्या दोन दिवसांत पुर्ण केल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T19:02:57Z", "digest": "sha1:KIP5ABM5FT6MJHLZ4QCVR3YXWYZJGZFQ", "length": 8367, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "अशी रंगली 'बोगदा' सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > अशी रंगली ‘बोगदा’ सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\nअशी रंगली ‘बोगदा’ सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\nसिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्टपद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक प्रतिकूल परीस्ठीतीतून त्यांना मार्ग काढावे लागतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शीत ‘बोगदा’ या सिनेमाच्या चीत्रीकरणादरम्यान असाच एक किस्सा समोर आला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. त्यादरम्यानच्या एका सीनसाठी पडद्यामागील कलाकारांची मेहनत खूप कामी आली.\nतो सीन म्हणजे, वेंगुर्ला गावातील एका जुन्या मंदिराच्या तलावात मृण्मयीला नृत्य करायचे होते. परंतु, हे मंदिर खुप जीर्ण आणि निर्मनुष्य असल्याकारणामुळे, पाण्यात उतरण्यासारखी या तलावाची अवस्था नव्हती. शिवाय, शेवाळी आणि मातीचा तवंग साठलेल्या या तलावात विषारी सापांचे वास्त्यव्यदेखील होते. ‘बोगदा’ सिनेमाच्या कथानकासाठी, या तलावात चित्रीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याकारणामुळे या तलावातील पाणी पूर्णतः स्वच्छ करण्याचे अभियान तिथे सर्वप्रथम राबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करताना ‘बोगदा’ सिनेमाचे छायाचित्रकार प्रदीप विघ्नवेळू यांनी स्वतः पाण्यात उतरत तलावाची पाहणी केली. सापाचा कोणताही धोका नसल्याची खात्री बाळगत त्यांनी मृण्मयीला पाण्यात उतरण्यास सांगितले. मृण्मयीनेदेखील मनात कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता, तलावातील आपला सीन वन टेक पूर्ण केला.\nयेत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा नुकताच ७५ व्या वेनिस अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतिम निवडप्रक्रीयेपर्यंत पोहोचला होता. जागतिक पातळीवरील दर्जेदार दिग्दर्शकांच्या आणि चित्रपटांच्या सन्मानप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवामध्ये ‘बोगदा’ सिनेमाने भारतातील सर्वोत्कुष्ट प्रादेशिक सिनेमांच्या निवडप्रक्रियेत इतर चित्रपटांना चुरशीची लढत दिली होती. शिवाय, याबाबत वेनिस अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी मेंबरकडूनदेखील ‘बोगदा’ सिनेमा प्रशंसनीय असल्याचे सांगण्यात आले आहे. या सिनेमाचे लेखन, पटकथा आणि संवाद, दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच लिहिली असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद या तिकडींसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे.\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%B2._%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:38:30Z", "digest": "sha1:E7BBZRSOIYHIX53ZUROA6726T6TG7INT", "length": 5246, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एल. भैरप्पा - विकिपीडिया", "raw_content": "\nसांतेशिवारा, हासन जिल्हा, कर्नाटक, भारत\nएस.एल. भैरप्पा (जुलै २६, १९३४ - हयात) हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबर्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंतु’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबर्यांनीही मराठी वाचकांनाही आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो’ यांसारखे वैचारिक ग्रंथही इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. भैरप्पा यांना अभिजात भारतीय संगीत आवडते. त्यावरही त्यांनी कादंबरी रचली आहे.\nसाहित्य अकादमी पुरस्कार (१९७५) - 'दाटु'ह्या कन्नड कादंबरीसाठी\nसरस्वती सन्मान (इ.स. २०११)- 'मंद्र' या कादंबरीसाठी के.के. बिर्ला फाउंडेशनकडून.\nज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक\nइ.स. १९३४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१८ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/marbat-ritual-in-nagpur/", "date_download": "2019-04-18T18:38:12Z", "digest": "sha1:JKHBERCYH6E2PDSBT6URN4WFHIOBYMK4", "length": 19325, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : \"मारबत\" प्रथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा स��� : “मारबत” प्रथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nप्रत्येक गाव त्यातील एखाद्या खास आणि अनोख्या गोष्टी साठी प्रसिद्ध असते. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर प्रसिद्ध आहे हिवाळी अधिवेशन, आंबटगोड संत्री, वऱ्हाडी पाहुणचारासाठी तसेच झणझणीत सावजी जेवणासाठी नागपुरच्या अजूनही काही गोष्टी प्रसिद्ध आहेत परंतु आज आपण जाणून घेणार आहोत नागपूर मधल्या अनोख्या “मारबत” ह्या प्रथेविषयी\nबळीराजाचा प्रामाणिक मित्र ,जो त्याच्या बरोबरीने शेतात उन्हातान्हात राबतो असा शेतकऱ्याचा लाडका ढवळ्या, पवळ्या, सर्जा राजा म्हणजेच बैल शेतकऱ्यांचा जिवलग मित्र असतो. त्याच्याप्रति कृतज्ञता म्हणून आपण पोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा करतो.\nनागपूरमध्ये किंबहुना संपूर्ण विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करतात.\nलहान मुलांचा हा सण आहे. मोठ्या माणसांप्रमाणे बैलांना सजवणे, त्यांची पूजा करणे, त्यांना फिरवणे हे लहान मुलांना शक्य नाही. म्हणून त्यांच्या हौसेसाठी लहान मुलांना छान डौलदार लाकडी बैल घेऊन देतात.\nलहान लहान मुले त्यांचे लाकडी बैल छान सजवून त्यांना हार घालून घरोघरी नेतात. ह्या लहान मुलांना घरोघरी दक्षिणा दिली जाते व खाऊ दिला जातो.\nकाही ठिकाणी ह्या लाकडी बैलांचा मेळावा भरतो. लहान मुलांसाठी बैलांची सजावट व स्पर्धा आयोजित केल्या असतात. ज्याचा बैल सर्वात सुंदर असतो त्या मुलाला बक्षीस मिळते. लहान मुले मोठ्यांच्या साथीने त्यांच्या लाकडी बैलांची मिरवणूक सुद्धा काढतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळापासून हा सण साजरा करणे सुरू झाले.\nतान्ह्या पोळ्याच्या दिवशी अजून एक मोठी मिरवणूक नागपूर मध्ये निघते. “मारबत व बडग्या” ची ही जगातील एकमेव मिरवणूक फक्त नागपूरमध्ये बघायला मिळते. इंग्रजांच्या शासनात बांकाबाई ही इंग्रजांना जाऊन मिळाली. तिचा निषेध म्हणून बांकाबाईचा कागद व बांबू वापरून मोठा पुतळा तयार करतात .\nबांकाबाईच्या नवऱ्याने सुद्धा तिच्या कृत्याला विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवतात. हाच तो बडगा होय\nत्याचीही मारबतीबरोबर वाजतगाजत मोठी मिरवणूक काढून नंतर तिचे दहन करतात अशी ही अनोखी प्रथा केवळ नागपूर येथेच बघायला मिळते.\nह्या मारबत व बडग्याच्या मिरवणुकीला अलोट गर्दी लोटते व “समाजातील वाईट प्रथा आपल्याबरोबर घेऊन जाय गे मारबत” अश्या घोषणांच्या आवाजात तिचे व बडग्याचे दहन केले जाते.\nनागपूरमध्ये काळी व पिवळी मारबत अश्या दोन मारबती असतात. ही मिरवणूक बघायला नागपूर मधील तसेच नागपूरच्या आजूबाजूच्या गावांतील अनेक लोक येतात. ह्यावेळी नागपूरला जत्रेचे स्वरूप असते. समाजातील व्यंग, वाईट चालीरीती, कुप्रथा, उणिवा, रोगराई तसेच ज्वलंत प्रश्न ह्यांचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे मारबत होय.\nमारबतचा संदर्भ पुतनामावशीशी सुद्धा जोडला जातो. ही परंपरा मूळ आदिवासींची आहे जी नागपूरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली.\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने ही प्रथा सुरू झाली.\nतान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात.\nमारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात.\nबडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते. जागनाथ बुधवार चौकातील पिवळी मारबत ही मानाची मारबत असते.\n१८८५ पासून ही पिवळी मारबत दहन करण्याची प्रथा सुरू झाली. ह्या मारबतीमागूनच इतर मारबतींची मिरवणूक सुरू होते. १९८५ साली ह्या पिवळ्या मारबतीला १०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा ह्याचा शतक महोत्सव अतिशय दणक्यात साजरा करण्यात आला होता.\n१८९५ साली रविवार बारदान चौकात नेहरू पुतळ्याजवळ काळी मारबत तयार करण्यात आली होती.\nकाळ्या मारबतीची मिरवणूक निघाली की ती पिवळ्या मारबतीला येऊन भेटते आणि मग पुढे जाते. पूर्वी मारबतींची उंची कमी असायची पण आता १२ फुटांपेक्षाही जास्त उंचीच्या मारबती असतात. शंभर वर्षांपूर्वी स्वर्गीय गणपतराव दसराजी रोडे ह्यांनी हे भव्य पुतळे बनवण्यास सुरुवात केली होती.\nशहरात वाजतगाजत ह्या मारबतींची मिरवणुक काढल्यानंतर नाईक तलावाजवळ त्यांचे दहन केले जाते. मिरवणुकीत मारबतीला “आला बला, इडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत” अश्या घोषणा दिल्या जातात. ह्यातील काळी मारबत म्हणजे बांकाबाईचे प्रतिकात्मक ���्वरूप आहे तर पिवळी मारबत म्हणजे ब्रिटिश लोक होते.\nआता मारबत म्हणजे समाजातील सर्व वाईट गोष्टींचे रूपक समजले जाते आणि म्हणूनच तिचे सार्वजनीक दहन करतात आणि तिने जाताना आपल्याबरोबर सर्व वाईट गोष्टी घेऊन जावे असे आवाहन मारबतीला केले जाते.\nतेली व कोष्टी बांधव ह्या मारबतीची मिरवणूक काढतात व इतर सर्व नागपूरकर ह्यात हिरीरीने भाग घेतात. हा सोहळा बघण्यासाठी हजारो लोक आवर्जून जमतात.\nनागपूर मधील शाळा, तालमी,आखाडे ह्या मिरवणुकीत भाग घेतात. ह्यात तलवारबाजी तसेच दांडपट्टा ह्यांची प्रात्यक्षिके दाखवली जातात.\nआमच्या नागपूरची ही आगळीवेगळी व फक्त ह्याच शहरात जोपासली जाणारी परंपरा म्हणजे आमच्या नागपूरचे भूषणच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा” →\nपोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर\nअविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nशोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर\n“IMDb” चित्रपट नामांकनाची सर्वोत्कृष्ठ वेबसाईट: तंत्रज्ञान आणि जिद्द एकत्र आली तर हे होऊ शकतं\nब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला\nइस्लाम की स्व-धर्म: पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\n“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nइंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपतीचे चित्र असण्यामागे हे अभिमानास्पद कारण आहे\nदेहू गावांत विठ्ठल आपल्याला तुकोबांच्या रूपात दर्शन देतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १६\nरक्तदानाचे असे फायदे जे पाहून तुम्हाला नियमित रक्तदान करावेसे वाटेल \nहॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्ही जास्त खर्च करावाच म्हणून ‘या’ चलाख युक्त्या वापरल्या जातात\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\nछत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास\nघरगुती सफाईसाठी केमिकल्स वापरताय याच्या परिणामाची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील\nथंडीत फिरायला आवर्जून गेलंच पाहिजे अशी महाराष्ट्रातील ही १० ठिकाणं\nविमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nशाहजहानची शेवटची इच्छा “काळा ताजमहाल” का नाही बनू शकला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/short-film-based-on-pm-narendra-modi-will-show-in-maharashtra-school-1748831/", "date_download": "2019-04-18T19:00:33Z", "digest": "sha1:MCXTDRJPWG7XIKDVDXPONOBLIKJFNMNI", "length": 11473, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "short film based on PM Narendra Modi will show in maharashtra school | मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निवडणूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nमोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा\nमोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा\nशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे.\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे.\nमंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. काही जिल्ह्य़ातील केंद्रप्रमुख, ���िक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी elearning. parthinfotech.in या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.\nविशेष म्हणजे, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nलघुपटाची सक्ती केलेली नाही किंवा तसे लेखी पत्रही नाही. मात्र, ‘शिक्षण विभागाचा कारभार हा हल्ली बहुतांशी व्हॉट्सअॅपवरूनच चालतो. त्यावरून वरिष्ठ सूचना देतात तेव्हा त्या शाळांना पाळाव्याच लागतात,’ असे एका शिक्षकांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nVideo : कोटलाच्या मैदानावर उतरलं हार्दिकचं हेलिकॉप्टर, पोलार्डनेही केलं कौतुक\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:17:42Z", "digest": "sha1:3URLKN2LMYPWRWGYRTEBIIMSUPD7A6EO", "length": 12424, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित - Dainik Prabhat", "raw_content": "\nकर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित\nमुंबई: बॅंकाचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आज अखेर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयने “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले आहे. या कायद्यातील नव्या सुधारणेनंतर फरार घोषित केलेला विजय मल्ल्या हा पहिला गुन्हेगार ठरला आहे.\nफरार आर्थिक गुन्हेगार कायदा 12(1) नुसार मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमएस आझमी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. मल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी ईडीची याचिका फरार आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने स्वीकारली आहे. यामुळे मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणेने पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. जप्तीच्या या कारवाईवर याच न्यायालयात येत्या 5 फेब्रुवारीपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. कारण मल्ल्याची बरीचशी संपत्ती ही बॅंकाकडे तारण आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवीन कायद्यांतर्गत ज्यांना “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडीने जप्त केली जाते. गुन्हा केल्याबाबत त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले जाते. त्यास “फरार आर्थिक गुन्हेगार’ ठरवले जाते. या अध्यादेशांतर्गत 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.\nदरम्यान, “किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बॅंकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/closing-23-schools-solapur-district-163041", "date_download": "2019-04-18T19:02:06Z", "digest": "sha1:NP3UWVEANVM5Y4NCZQIPZNM73IWRUJHG", "length": 12603, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Closing of 23 schools in Solapur district सोलापूर जिल्ह्यातील 23 शाळा बंद | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसोलापूर जिल्ह्यातील 23 शाळा बंद\nरविवार, 30 डिसेंबर 2018\n- साडेसात हजारांनी घटली पटसंख्या\n- 230 शिक्षक झाले अतिरिक्त\nसोलापूर : मागील दोन-तीन वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. 2016-17 च्या तुलनेत यंदा साडेसात हजारांनी पटसंख्या घटल्याने 23 शाळा कमी झाल्या असून, 230 शिक��षकांना अतिरिक्त व्हावे लागले आहे.\nविद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षण हा पाया असतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वर्ग-1चे अधिकारी झाले आहेत. तसेच अनेक जणांना शासकीय नोकरीही मिळाली आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस नियोजनाची अपेक्षा आहे. जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पालकांना खात्री होईल आणि पटसंख्या वाढेल. मात्र, ब्लेझर की ड्रेसकोड यामध्येच प्रशासनाला रस असल्याचे मागील काही महिन्यांपासून पहायला मिळाले. दरम्यान शिक्षक व प्रशासन यांच्यातील वादही लोकांनी पाहिला.\nगतवर्षीच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सुमारे सात हजारांनी घटली असून, ही चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता आगामी वर्षात ठोस नियोजन करण्यात येईल. जेणेकरून शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येणार नाही. - संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक\nजावे त्यांच्या देशा गेले काही आठवडे आपण विविध देशातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी या लेखमालेतून माहिती घेत आहोत. फिनलंड या देशाविषयी चर्चा...\nशालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने...\nदुष्काळाने निवडणुकीचा माहोल थंड\nनाशिक ः सिन्नरपासून देवळ्यापर्यंतच्या दुष्काळी पट्ट्यात मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उरला असला, तरीही लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार...\nनोकरीअभावी जुळेनात शिक्षकांचे विवाह\nइगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त...\nनोकरीअभावी जुळेनात भावी शिक्षकांचे विवाह\nइगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त...\nगृहपाठ हा स्वाध्याय असायला हवा\nबालक-पालक मुलांना शाळेतून गृहपाठ का दिले जात ते भले आवश्यक असतील पण मुलांना ते नको असतात त्याचं काय ते भले आवश्यक असतील पण मुलांना ते नको असतात त्याचं काय ‘पालकत्व’मध्ये सुमन करंदीकर या संदर्भात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-municipal-mayor-selection-19595", "date_download": "2019-04-18T18:58:27Z", "digest": "sha1:BUWZQHBLWV7NZF72OUSMSPYH7FXMVPOV", "length": 14919, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad municipal mayor selection महापौर निवडीचे गुऱ्हाळ सुरूच | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमहापौर निवडीचे गुऱ्हाळ सुरूच\nशनिवार, 10 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - उमदेवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाही भाजपामध्ये उमेदवार कोण या विषयावरून चर्चेचे गुऱ्हाळ शुक्रवारी (ता.नऊ) रात्रीपर्यंत सुरुच होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी (ता.दहा) सायंकाळी पावणेसहापर्यंत आहे. यामुळे इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.\nऔरंगाबाद - उमदेवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाही भाजपामध्ये उमेदवार कोण या विषयावरून चर्चेचे गुऱ्हाळ शुक्रवारी (ता.नऊ) रात्रीपर्यंत सुरुच होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी (ता.दहा) सायंकाळी पावणेसहापर्यंत आहे. यामुळे इच्छुकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.\nभाजपकडून महापौरपदासाठी राजू शिंदे, बापू घडामोडे, विजय औताडे, ऍड. माधुरी अदवंत, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, रामेश्वर भादवे या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांचा गट यात ओढाताण सुरु असल्याची माहिती मिळाली. रावसाहेब दानवे हे विजय औताडे किंवा राजगौरव वानखेडे यांच्यासाठी तर हरिभाऊ बागडे हे राजू शिंदे यांच्यासाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे.\nऔरंगाबाद, मुंबई, नागपूरमध्ये बैठका होऊन कोणाची महापौरपदी वर��णी लावायची याचा काथ्याकुट झाला, मात्र नावावर एकमत होत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी राहिल्याने वरिष्ठांना निर्णय घ्यावा लागणार आहे.\nमहापौर पदावर राजू शिंदे, बापू घडामोडे की अन्य कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने पदाधिकारी जाहीर करताना नव्यांना संधी दिली होती. भाजपानेही हेच सूत्र लागू केले तर विजय औताडे, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. शिवसेनेने उपमहापौरपदी महिलेला संधी दिली. भाजपनेही महिलेला संधी देण्याचा विचार केला तर इच्छुकांमध्ये ऍड. माधुरी अदंवत यांना संधी मिळेल. पक्षातील ज्येष्ठतेचा विचार केला तर बापू घडामोडेंना आणि विधानसभाध्यक्षांचे म्हणणे मान्य झाले तर राजू शिंदे यांना महापौरपदाची संधी मिळू शकते. संधी आपल्यालाच मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, उलगडा मात्र शनिवारी (ता.दहा) होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/challenge-to-the-supreme-court-in-the-10-percent-reservation-bill/", "date_download": "2019-04-18T18:42:27Z", "digest": "sha1:LVBEF3VLA52I6WES4TXWRB2BK5LXG4R3", "length": 11044, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सवर्णांना 10 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Dainik Prabhat", "raw_content": "\nसवर्णांना 10 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nनवी दिल्ली: खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला काल रात्री राज्यसभेनेही मंजूरी दिली. मात्र या विधेयकाला आज लगेचच सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानही देण्यात आले आहे. आरक्षणासाठी आर्थिक मागासपणाचा निकष लागू होत नाही, असा आक्षेप घेऊन “युथ फॉर इक्वॅलिटी’ आणि कौशल कांत मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही. तसेच या विधेयकामुळे राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या आरक्षणाच्या मूलभूत तत्वाचाही भंग होत असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबुधवारी रात्री राज्यसभेमध्ये झालेल्या मतदानामध्ये 165 विरुद्ध 7 मतांनी आर्थिक मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यापूर्वी लोकसभेमध्येही हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी ���्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-18T19:01:56Z", "digest": "sha1:GXVISOX2NZ2Q6KXXLGQRK6ED62SPLJEE", "length": 6102, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे ��ाले थाटात आगमन - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन\nशुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन\nलग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमातील हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई – चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.\nफ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असून डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील भूमिका आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे.\nPrevious अक्षय कुमारला मिळाले ‘बर्थ डे गिफ्ट’ झाला पून्हा एकदा नंबर वन सुपरस्टार \nNext अगडबम नाजुकाचे ‘अटकमटक’ गाणे प्रदर्शित\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%B8_(%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80)", "date_download": "2019-04-18T18:25:45Z", "digest": "sha1:BGJBUYOCOLKALEJG76VBMYZ76NUDFETE", "length": 4491, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोल्स-रॉइस (कार कंपनी) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरोल्स-रॉइस ही आलिशान गाड्या (Luxury Cars) उत्पादक कंपनी आहे. १९९८ साली ती बीएमडब्ल्यू या कंपनीला विकण्यात आली पण तिचे चिन्ह व नाव कायम राहिले. कंपनी समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांनाच गाड्या विकतात\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:42:33Z", "digest": "sha1:KUIPDWLRXII3QDNNRNPO7SH5PH4K6XKI", "length": 6437, "nlines": 273, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर अमेरिका - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► उत्तर अमेरिका खंडातील देश (१ क)\n► उत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे (२ क, २० प)\n► कॅनडा (५ क, ११ प)\n► कॅरिबियन (११ क, ३३ प)\n\"उत्तर अमेरिका\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका\nसेंट पियेर व मिकेलो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T19:12:12Z", "digest": "sha1:7XKLFO22AIXBHQX7E4HZQPX5Q5IKWT6X", "length": 7332, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या 'हॉटेल' थीममध्ये असणार एकापेक्षा एक सरस स्किट्स - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या ‘हॉटेल’ थीममध्ये असणार एकापेक्षा एक सरस स्किट्स\n‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या ‘हॉटेल’ थीममध्ये असणार एकापेक्षा एक सरस स्किट्स\nभन्नाट, विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ने आठवड्यातील चार दिवस राखीव ठेवले आहेत. आठवड्याची सुरुवात धमाल पध्दतीने करणारा या कार्यक्रमाचा पहिला फॉरमॅट म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’. या फॉरमॅटमध्ये गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या थीमवर आधारित कॉमेडी स्किट्स कलाकारांनी सादर केले आणि या कार्यक्रमाचे जज महेश कोठारे यांनी देखील हे स्किट्स एन्जॉय करत कलाकारांच्या विनोदी अभिनयाला दाद दिली.\nआता पुढील आठवड्यात या फॉरमॅटमध्ये म्हणजेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी खास पाहुणे कलाकारांच्या उपस्थितीत ‘हॉटेल’ या थीमवर कलाकार स्किट परफॉर्म करणार आहेत. या थीममध्ये ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याचा नेमका काय संबंध आणि अन्न बचत करणारी खानावळ, हर हर भोजनालयची मुलाखत अशा ब-याच धमाल करणा-या स्किट्स प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या आगामी मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले या कार्यक्रमात उपस्थितीत राहणार असून ते हास्यजत्रेत हसत-हसत सामिल होणार आहेत. एका नवीन कलाकाराच्या छोटाशा परफॉर्मन्समुळे सिध्दार्थने भावूक होऊन त्याचा करिअर मधला पहिला अनुभव या मंचावर सर्वांसोबत शेअर केला.\nसमीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स यांच्या परफॉर्मन्सला ‘वाह वाह कमाल…’ अशी दाद सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी दिली. हास्याचे डबल डोस देणारी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ची मजा लुटा फक्त सोनी मराठीवर.\nPrevious प्रतीक्षा संपली ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nNext Shimmgga : आठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\n��ध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/multi-starer-film/", "date_download": "2019-04-18T18:26:05Z", "digest": "sha1:ZWIKLPVACW33Q2GI7RJB5UYM3M3H53JH", "length": 20696, "nlines": 153, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Multi Starer Film – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Multi Starer Film | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग हो��ार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा ��सा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nकरण जोहर निर्मित कलंक सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होती. या मल्टीस्टारर सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र सिनेमा पाहुन प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.\nKalank Song Tabaah Ho Gaye: 'तबाह हो गए' गाण्यातील माधुरी दीक्षित हिचा बहारदार डान्स आणि दिलखेचक अदा प्रेक्षकांचे मन जिंकेल (Video)\nमल्टीस्टारर सिनेमा 'कलंक' मधील नवे गाणे 'तबाह हो गए' आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहा गाण्यातील माधुरी दीक्षित हिचा सदाबहार डान्स...\nKalank Trailer वर सोशल मीडियात फनी मीम्स व्हायरल\nकलंक सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्यावरील मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.\nKalank Trailer: वरुण धवन-आलिया भट्ट यांच्या अतूट प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nबहुचर्चित मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भ���टीला आला असून ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवतो.\nKalank Teaser: आलिया भट्ट, वरुण धवन यांच्या 'कलंक' सिनेमाचा टीझर आऊट; 21 वर्षांनंतर माधुरी दीक्षित-संजय दत्त ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार (Video)\nमल्टीस्टारर सिनेमा कलंक मधील सर्व कलाकारांचे लूक समोर आल्यावर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nKalank New Poster: 'कलंक' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर 'आदित्य रॉय कपूर'चा भावुक लूक\n'कलंक' या मल्टीस्टारर सिनेमातील वरुण धवनची पहिली झलक शेअर केल्यानंतर आता आदित्य रॉय कपूरचा सिनेमातील फर्स्ट लूक समोर येत आहे.\nKalank First Look: 'कलंक' या मल्टी स्टारर सिनेमातील वरुण धवन याचा जबरदस्त लूक आऊट\n'कलंक' या मल्टीस्टारर सिनेमातील वरुण धवनचा दमदार लूक करण जोहरने सोशल मीडियात शेअर केला.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2019-04-18T18:20:18Z", "digest": "sha1:NRHZ25TXYSY72MTMB6NEMU2PU73RFQEV", "length": 9529, "nlines": 279, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे\nवर्षे: १९८५ - १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० - १९९१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nडिसेंबर २१ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.\nफेब्रुवारी १३ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nएप्रिल २८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.\nजून २७ - फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.\nजुलै ३ - अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने ईराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.\nजुलै ६ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.\nजुलै ३१ - मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.\nऑगस्ट ८ - म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.\nऑगस्ट १० - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.\nऑगस्ट १७ - विमान अपघातात पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.\nजानेवारी १६ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.\nमार्च ८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.\nऑगस्ट १४ - आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.\nऑगस्ट १७ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.\nइ.स.च्या १९८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/kader-khan-condition-serious-162915", "date_download": "2019-04-18T18:52:00Z", "digest": "sha1:M3FR2BNJ3VTBHLYNFPI5AYTHHN74RBXH", "length": 10818, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kader Khan condition serious कादर खान यांची प्रकृती गंभीर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकादर खान यांची प्रकृती गंभीर\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nमुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.\nमुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील रुग्णालयात दाखल क��ण्यात आले आहे. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.\nकादर खान काही वर्षांपासून मुलगा आणि सुनेसोबत कॅनडात वास्तव्याला आहेत. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना न्युमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती मुलगा सरफराज आणि सून शाहिस्ता यांनी दिली. कादर खान यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.\nत्यांनी \"दाग' या चित्रपटापासून अभिनयाला सुरवात केली. 'कुली', \"होशियार', \"हत्या' आदी चित्रपटांचे त्यांनी लेखन केले असून, 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.\n'गोविंदाने कधी केली कादर खान यांची चौकशी\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते कादर खान या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा...\n‘जिंदगी में आदमी दोइच टाइम इतना जल्दी भागता है, ऑलम्पिक का रेस हो, या पुलिस का केस हो...’’ मनमोहन देसाई यांच्या सुपरडुपर हिट ‘अमर अकबर अँथनी’...\nज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते कादर खान यांचे निधन\nमुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान (वय 81) यांचे कॅनडातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ...\nकादर खान यांच्या निधनाची अफवा\nनवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते व संवाद लेखक कादर खान यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले आहे. मात्र ही अफवा असून, निधनाबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/05/", "date_download": "2019-04-18T18:26:04Z", "digest": "sha1:DAYXZUBD4NIWRM5UHESEBLUO47VVNDLP", "length": 4683, "nlines": 41, "source_domain": "mahabatmi.com", "title": "05/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nअंतरिक्ष ठाकूर हाउसमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय\nम��ंबई – अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका ‘स्पा’वर छापा मारत सात जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने केली असून, यात पाच...\nमनसे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत प्रवेश करणार\nपुणे: लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 2009 मध्ये मनसेचे तेरा आमदार होते. मात्र 2014...\nमला ट्रोल करणाऱ्यांना ठोका-प्रकाश आंबेडकर\nमुंबई : मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आता मी भूमिका बदलणार आहे. सुपारी घेऊन ट्रोल करणाऱ्यांना...\nमुंबई- कुर्ल्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बिल्लाला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुर्ल्यातील विनोबा...\nपुलवामा.. रात्रभर चालली चकमक\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात मंगळवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सूत्रांनुसार, त्राल भागात दहशतवादी लपल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना ११० कोटी देणारा व्यक्ती, कोण आहे जाणून घ्या\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी देशभरातून मदतीचे प्रस्ताव येत आहेत. उद्योग आणि खासगी क्षेत्रांसह नोकरीपेशातील व्यक्ती सुद्धा आपल्या कमाईचा काही भाग या शहीदांच्या कुटुंबियांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%AC-%E0%A4%9C-%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%A0-%E0%A4%95-%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:17:13Z", "digest": "sha1:XHQJPSOOUYT5EX4JNB342R6WXEMFLD3L", "length": 1433, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " बाजिंद मराठी कादंबरी.pdf - Free Download", "raw_content": "\nबाजिंद मराठी कादंबरी फकिरा कादंबरी Pdf फकीरा कादंबरी डाउनलोड धना कादंबरी Download फकीरा कादंबरी Pdf Download मराठी निबंध संदर्भ मराठीत सेबी मराठी माहिती डॉक्टरांना बरोबर काम करणारे खाजगी चिटणीसाची मुलाखत दुकानदराची मुलाखत विकिपीडिया मराठी राजभाषा नीित एवं उसका कायार् वयन राजभाषा कायर्श मराठीत माहिती संद��्भ मानव तस्करी दंड सामान्य हिंदी जल प्रदूषण मराठी माहिती किराणा दुकानदाराची मुलाखत भागीदारी संस्थेची कार्यपद्धती प्रकल्प किमतपत्रकांची माहिती उद्दिष्टे मराठीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=b1a588c3-6a4f-4837-881b-e396785b7a39", "date_download": "2019-04-18T18:49:46Z", "digest": "sha1:YPTC5CPRZKDB7F5M4KNZIIIIR367P4SO", "length": 7514, "nlines": 139, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\n1 लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१८ 24/12/2018 0.79\n2 विभागीय परीक्षा-2016 निकाल - मुखपृष्ठ 14/02/2017 0.46\n3 विभागीय परीक्षा-2016 निकाल - १ 14/02/2017 0.92\n4 विभागीय परीक्षा-2016 निकाल - २ 14/02/2017 0.89\n5 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ३ 14/02/2017 0.88\n6 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ४ 14/02/2017 0.85\n7 सेवा अहर्ता विभागीय परीक्षा २०१८ चा निकाल 11/01/2019 0.61\n8 लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा -२०१७ 01/02/2018 1.32\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/prasnacinha-trust-yin-youth-initiative-18358", "date_download": "2019-04-18T18:58:52Z", "digest": "sha1:42HGDN4QVZSWIJVDJJ742WOZS3GHUPLX", "length": 16794, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prasnacinha trust '' yin youth initiative प्रश्नचिन्ह'च्या मदतीसाठी ''यिन'च्य��� तरुणाईचा पुढाकार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nप्रश्नचिन्ह'च्या मदतीसाठी ''यिन'च्या तरुणाईचा पुढाकार\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nसामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी साधला संवाद\nसामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी साधला संवाद\nमुंबई : फासेपारधी समाजावर लागलेला चोरीचा कलंक पुसून टाकण्याचे व्रत सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी घेतले आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या\"प्रश्नचिन्ह' शाळेची कथा, त्यांची धडपड आणि त्या शाळेतील मुलांनी गायलेली गाणी ऐकून यिन कार्यशाळेतील उपस्थित भारावून गेले. विशेष म्हणजे भोसले यांच्या या डोंगराएवढ्या कार्याला \"यिन'च्या तरुणाईने यथाशक्ती साह्य जाहीर केले. यशवंतराव चव्हाण केंद्रात सोमवारी (ता.29) भोसले यांनी कार्यशाळेच्या निमित्ताने तरुणाईबरोबर संवाद साधला. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या फासेपारधी आणि अन्य समाजांतील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर\"प्रश्नचिन्ह'नावाने शाळा सुरू केली, असे मतीन भोसले यांनी सांगितले. \"प्रश्नचिन्ह'नामागील गुपित उघड करताना त्यांनी सांगितले की, शाळेसाठी \"भीख मॉंगो'मोहीम सुरू केली. मित्र आणि मान्यवरांनी शाळेसाठी विविध महापुरुषांची\nनावे सुचविली. परंतु शाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याने अखेर शाळेला \"प्रश्नचिन्ह' हे नाव दिले.\nकार्यशाळेतील प्रश्नचिन्हमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार कवितांवर उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.\"यिन'च्या जिल्हा प्रमुखांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या\nतिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भोसले यांनी जीवनसंघर्ष कथन केला. शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी समाजसेवेची कास धारली. पारधी समाजातील मुलांना शिक्षण\nमिळावे, यासाठी त्यांनी शाळा काढण्याचे ठरवले. भीक मागणारी मुले, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना एकत्रित करून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेशर तालुक्यातील मागरूळ चव्हाळ या गावी पत्र्यांच्या शेडमध्ये शाळा सुरू केली.\nत्यामध्ये 188 विद्यार्थी दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. कार्यशाळेत\"प्रश्नचिन्ह'मधील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. रोशनी पवार या पाच वर्षीय विद्यार्थिनीने आई विषयावरील कविता सादर केली. आई माझी मायेचा सागर... या ओळींनी उपस्थित महाविद्यालयीन युवक-युवतींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यापाठोपाठ गोपाळ पवार या विद्यार्थ्याने मुजरीमना\nकहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा समाज है... हे गीत सादर केले. या गीताचेही उपस्थितांनी कौतुक केले. मतीन यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनीही शाळेतील मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला. यिनचे प्रमुख तेजस गुजराथी यांनी \"प्रश्नचिन्ह'मधील पाच विद्यार्थ्यांना वर्षाला हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण\nदेण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांना केली. \"यिन'च्या जालना टीमने या शाळेला दान स्वरूपात पुस्तके घेऊन ती शाळेला देण्याचे आश्वासन दिले.\nत्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचे ओमप्रकाश शेटे यांनीही त्यांच्या वेतनातील रकमेतून शाळेसाठी संगणक देण्याचे जाहीर केले.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/1-lady-dies-gas-cylinder-blast-thane-162324", "date_download": "2019-04-18T18:45:08Z", "digest": "sha1:IUWGKFCINZ6MUOMDZ4VVRZRPSLRP7YIH", "length": 12414, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "1 lady dies in gas cylinder blast in Thane घरगुती गॅस सिलेंडरचा भडका, एका महिलेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nघरगुती गॅस सिलेंडरचा भडका, एका महिलेचा मृत्यू\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी येथील आंबेडकर रस्ता भागात मंगळवारी सकाळी संदीप काकडे यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भडका उडुन लागलेल्या आगीत दुर्दैवाने कांताबाई वानखेडे या महिलेचा मृत्यू झाला.\nस्फोट झाल्यानंतर कांताबाई यांच्या अंगावर भिंत पडली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत संदीप काकडे (वय 40), हिमांशु काकडे (वय 12), वंदना काकडे (वय 50), ललिता काकडे (वय 35) हे गंभीर जखमी झाले. जखमींना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी येथील आंबेडकर रस्ता भागात मंगळवारी सकाळी संदीप काकडे यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भडका उडुन लागलेल्या आगीत दुर्दैवाने कांताबाई वानखेडे या महिलेचा मृत्यू झाला.\nस्फोट झाल्यानंतर कांताबाई यांच्या अंगावर भिंत पडली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत संदीप काकडे (वय 40), हिमांशु काकडे (वय 12), वंदना काकडे (वय 50), ललिता काकडे (वय 35) हे गंभीर जखमी झाले. जखमींना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंज��र; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nRahulWithSakal : 'सकाळ'शी महत्त्वपूर्ण, आनंददायी चर्चा : राहुल गांधी\nनवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या...\n48 मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान\nअमरावती : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप...\nशेवडी जहांगिर येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला\nमानवत : मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थामध्ये वाद उदभवला...\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1008", "date_download": "2019-04-18T18:26:30Z", "digest": "sha1:R5STREYWN4LLR7W62W3FWCKMWR574Q2W", "length": 9529, "nlines": 77, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अभिमन्यू पवारांचा दरबार, महाराष्ट्राचा गौरव, प्लास्टीक बंदी धडाक्यात, मनसेचा प्लास्टीक बंदीला विरोध, शहिदांच्या पत्नीना जमीन, प्लास्टीक बंदीविरोधात पुण्यात बंद.......२४ जून २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद��या\nअभिमन्यू पवारांचा दरबार, महाराष्ट्राचा गौरव, प्लास्टीक बंदी धडाक्यात, मनसेचा प्लास्टीक बंदीला विरोध, शहिदांच्या पत्नीना जमीन, प्लास्टीक बंदीविरोधात पुण्यात बंद.......२४ जून २०१८\n* मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी भरवला लातुरात जनता दरबार\n* पवार यांनी जाणून घेतल्या जिल्हाभरातील जनतेच्या अडचणी\n* पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू- अभिमन्यू पवार\n* स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केला महाराष्ट्राचा गौरव\n* आज पंतप्रधानांची ‘मन की बात’ ४५ वा कार्यक्रम\n* दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल\n* प्लास्टीक बंदीच्या नियमात कसलीही सवलत नाही, ठिकठिकाणी धाडी, दंडही वसूल\n* पीक कर्ज वाटपाला गती द्यावी मुख्यंत्र्यांची केंद्राला विनंती\n* राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यातही काही जिल्ह्यात झाला पाऊस\n* भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांची पतीकडूनच कुर्हाडीने हत्या\n* मनसेनं मुंबईत लावले प्लास्टीकबंदीला विरोध करणारे पोस्टर्स\n* प्रवीण तोगडीया आज अहमदाबादेत नवी संघटना स्थापन करणार\n* मुंबईतील अनेक मॉल्समध्ये प्लास्टीक विरोधी कारवाई\n* २०१८ अखेर सोनिया आणि राहूल गांधी जेलमधील असतील- सुब्रमण्यम स्वामी\n* आषाढी एकादशी निमित्त ३७८१ ज्यादा बसेस सोडणार\n* अमेझॉनचे सर्वेसर्वा बेजोस महाराष्ट्राच्या दौर्यावर, अजिंठा-वेरुळला भेट\n* शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही मिळणार दोन हेक्टर जमीन\n* सौदीमध्ये आजपासून महिलांना वाहन चालवण्याचा परवानगी\n* अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील रामदास रहाणे या गुंडाला खंडणीविरोधी पथकाकडून अटक\n* शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भगवी पाकीटं विकत असल्याचा शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा दावा\n* मुंबई: वांद्रे येथील शासकीय वसाहतीत एकाच कुटुंबातील चार जणांची\n* औरंगाबादेत मनपाने प्लास्टिक बंदीची कसलीच कारवाई केली नाही\n* प्लास्टिक बंदीच्या नावाखाली चुकीची कारवाई पुण्याचे व्यापारी पळणार बेमुदत बंद\n* नागपुरात प्लास्टिक विक्रेत्यांना ०१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड\n* अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील रामदास रहाणे या गुंडाला खंडणीविरोधी पथकाकडून अटक\n* राजस्थान: पंडित जवाहरलाल नेहरु यांच���या पुतळ्याची विटंबना; पुतळ्याचा गळ्यात अडकवला टायर\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/bjp-somaya-pattaya-loksabha-election/1558/", "date_download": "2019-04-18T19:17:13Z", "digest": "sha1:OR75T2AHJ2IDBUQEUZQTKNDXWBJMR3MV", "length": 32224, "nlines": 137, "source_domain": "mahabatmi.com", "title": "किरीट सोमय्या त्रासदायक वाटतात म्हणून त्यांचा पत्ता कट | Mahabatmi.com", "raw_content": "\nकिरीट सोमय्या त्रासदायक वाटतात म्हणून त्यांचा पत्ता कट\nकिरीट सोमय्या त्रासदायक वाटतात म्हणून त्यांचा पत्ता कट\nमुंबई: ईशान्य मुंबईतून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी जाहीर करण्यास मुद्दाम विलंब लावला जात आहे. सोमय्यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे म्हटले जात असले तरी ते अर्धसत्य असून, भाजपमधीलच काही मंडळींना किरीट सोमय्या त्रासदायक वाटतात म्हणून त्यांचा पत्ता कट करण्यासाठी सोमय्या विरोधी गट सक्रिय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आणखी चार-पाच दिवस हा विषय तापवून शे��टी सोमय्यांचा पत्ता कट केला जाईल व १ किंवा २ एप्रिल रोजी ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे समजते.\nभाजपने राज्यातील आपल्या उमेदवारीची पहिली यादी आठ दिवसापूर्वी म्हणजेच २१ मार्च रोजी जाहीर केली. पहिल्याच यादीत मुंबईतील अनुक्रमे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, मागील पाच वर्षात आपल्या खासदार निधीचा १०० टक्के वापर करणा-या सोमय्यांचे नाव जाहीर करणे टाळले. सोमय्या वगळता मुंबईतील भाजप- शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यांनी जोमाने प्रचाराला सुरूवातही केली आहे. मात्र, ईशान्य मुंबईचे घोंगडे भाजपने मुद्दाम भिजत ठेवले आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला मुंबईतील एका केंद्रीय मंत्र्यांचा विरोध आहे. या केंद्रीय मंत्र्याचे मोदी-शहा यांच्याशी सख्य आहे. त्यांनी किरीट सोमय्याविरोधात पक्षनेतृत्त्वाकडे तक्रारी केल्याचे कळते. त्यामुळे सोमय्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे.\nकिरीट सोमय्यांना दिल्ली दरबारी सध्या तरी गॉडफादर राहिलेला नाही. सोमय्या हे मूळचे अडवाणी-सुषमा गटाचे म्हणून ओळखले जायचे. मात्र, मोदी- शहांचे युग भाजपात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी जमवून घेतले. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच किरीट सोमय्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. मात्र, आता मोदी- शहा यांनीच शिवसेनेशी जुळवून घेतल्याने त्यांनीही सोमय्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करणे पसंत केले आहे.\nकिरीट सोमय्यांनी मधल्या काळात नितीन गडकरी यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे गडकरींही दिल्ली दरबारी त्यांच्याबाबत फार आग्रही राहिले नसल्याची माहिती समोर येत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर जहरी टीका करणे सोमय्यांना आता नुकसानीचे ठरत आहे. नितीन गडकरी यांनी त्यावेळी सोमय्यांना माध्यमांसमोर जाऊन वाचाळगिरी करू नये अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी सोमय्यांनी गडकरींचा सल्ला धुडकावून लावला होता. आता मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मित्र असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याचा सोमय्यांना विरोध असल्याने मुख्यमंत्र्यांनीही शांत राहणे पसंत केले आहे. तसेच पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा सुरू आहे.\nईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ईशान्य मुंबईत भाजपने कोणाला तिकीट द्यायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा, शिवसेनेत व शिवसैनिकांत सोमय्या यांच्याबाबत नाराजी जरूर आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी ‘माफिया’ म्हटल्याचे आम्ही विसरलो नाही. मात्र, सोमय्यांना तिकीट देण्याचा किंवा न देण्याचा निर्णय सर्वस्वी भाजपचाच आहे. संपूर्ण राज्यात युती आहे त्यामुळे युतीचा धर्म सर्वत्र पाळला जाणार आहे. त्यामुळे उद्या ईशान्य मुंबईतही आम्हाला हा युतीधर्म पाळावाच लागणार आहे. जालन्यात युतीत तिढा होता, अन्यत्रही वाद होते, आताही आहेत. काही वाद सोडवले गेले व काही जाणीवपूर्वक ठेवले गेले असल्याकडे सेनेच्या या नेत्याने लक्ष वेधले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर हा वाद काही तासात सुटेल पण मुख्यमंत्र्यांकडून तसे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणी भाष्य करणे टाळले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणा-या संजय राऊतांनी सोमय्यांच्या विरोधात मोहिम उघडल्याचे कळते. त्याचमुळे त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांनी सोमय्यांना तिकीट दिल्यास अपक्ष निवडणूक लढवू अशी धमकी दिली आहे. अर्थात हे ठरवून सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपमधील मंडळी शिवसेनेच्या आडून सोमय्यांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सोमय्यांची नाराजी परवडणारी नाही याची जाणीव असल्याने भाजपमधील मंडळींचा पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात सोमय्यांविरोधक मंडळींना यश मिळते का ते पुढील दोन-तीन दिवसात समोर येईलच.\nअशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या ३० टक्के नेत्यांचे सनातनशी संबंध : प्रकाश आंबेडकर\nबीडचे पोलीस आणि जिल्हा प्रशासन भाजपच्या कार्यकर्त्यां सारखे काम करत आहेत -धनंजय मुंडे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिल��� मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाज��चे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca01and02may2017.html", "date_download": "2019-04-18T18:37:18Z", "digest": "sha1:P2QEOT44YURJBD57E2R23HCW7FYCHONN", "length": 20861, "nlines": 135, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ०१ व ०२ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ०१ व ०२ मे २०१७\nचालू घडामोडी ०१ व ०२ मे २०१७\n५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा\n५४ व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 'दशक्रिया' सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.\nबबन अडागळे (एक अलबेला), अमन विधाते (डॉ. रखमाबाई राऊत) या चित्रपाटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शन क��. साहेबमामाऊर्फ फत्तेलाल पारितोषिक, ५०००० रुपये व मानचिन्ह त्यांना जाहीर करण्यात आले.\nतसेच उत्कृष्ट बालकलाकारसाठी आर्य आढाव (दशक्रिया) आणि ओंकार घाडी (कासव) यांना कै. गजानन जहागिरदार पुरस्कार, ५०००० रुपये व मानचिन्ह जाहीर करण्यात आले.\nसर्वोत्कृष्ट पटकथा - संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)\nसर्वोत्कृष्ट संगीत - अमितराज (दशक्रिया)\nसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - स्वप्नील (दशक्रिया)\nसर्वोत्कृष्ट कथा - राहुल चौधरी\nलोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रच घ्याव्यात\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी प्रचार-मोडवर जाणारे राजकीय नेते आणि यामुळे येणारे व्यत्यय टाळण्यासाठी दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्याची शिफारस निती आयोगाने केली आहे.\nदोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांची २०२४ पासून अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही आयोगामार्फत करण्यात आली आहे.\nनिती आयोगाचा हा प्रस्ताव लागू करायचा झाल्यास काही विधानसभांचा कार्यकाळ वाढवावा लागेल, तर काही विधासभांचा कार्यकाळ कमी करावा लागणार आहे. यासंबंधीचा रोड मॅप तयार करण्याचे आणि याबाबत सूचना देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.\n'रेरा' कायद्याची 1 मेपासून अंमलबजावणी\nबहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) १ मेपासून अंमलबजावणी होत असून देशातील १३ प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे.\nकेंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम (रेरा) कायदा अधिवेशनात मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिनाच्या म्हणजेच १ मेच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.\nया कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवडाभरात होणार आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. मुख्यालय मुंबईत असेल.\nदेशातील काही राज्यांमध्ये बांधकाम व्यवसाय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले नाही. त्यामध्ये गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.\nरेरा कायद्याअंतर्गत प्रत्येक विकसकाला नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nया कायद्यानुसार इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी कराव�� लागेल.\nकोणतीही बाधित व्यक्ती प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवू शकेल. मात्र ज्याची प्राधिकरणाकडे नोंदणी झालेली असेल, अशाच प्रकल्पाबाबत तक्रार करता येईल. विकसकाला प्रकल्पाची सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर टाकावी लागेल.\nनॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा 'हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर ९-२ असे मोडून काढले.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमीतने बाजी मारली. अभिजितला 'महाराष्ट्र केसरी' पाठोपाठ \"हिंदकेसरी' लढतीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nजगविख्यात गिर्यारोहक उली स्टेकचा ‘माऊन्ट एवरेस्ट’ चढताना मृत्यू\nजगातील सर्वोच्च शिखर दोन वेळा यशस्वीरित्या पार केलेल्या स्वित्झर्लंडचा सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेकचा माऊंट एव्हरेट चढताना अपघाती मृत्यू झाला.\nउली स्टेकने याआधी २०१२ आणि २०१५ साली यशस्वीरित्या 'एव्हरेस्ट' सर केला होता. तेही ऑक्सिजन पुरवठ्याविना त्याने ही कमाल केली होती. अतिशय सहजपणे पर्वत रांगा सर करणाऱ्या स्टेकला 'स्विस मशीन' या नावाने ओळखले जायचे.\n४० वर्षीय स्टेक यावेळी एव्हरेस्ट शिखर तिसऱ्या नव्या मार्गाने सर करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान ३२८० फूट उंचीवर असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. स्टेकचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काठमांडू येथे आणण्यात आला.\nमुहम्मद अनस, कऱ्हाना यांची सुवर्ण कामगिरी\nराष्ट्रीय विक्रमवीर धावपटू मुहम्मद अनस आणि गोळाफेकपटू ओम प्रकाश कऱ्हाना यांनी आशियाई अॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पध्रेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली. या दोन पदकांसह भारताची पदकसंख्या आठ झाली आहे.\nअनसने येथे ४५.६९ सेकंदांची नोंद करून सत्रातील पहिले आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक पटकावले. मात्र त्याला जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठीची ४५.५० सेकंदांची पात्रता वेळ गाठण्यात अपयश आले. व्हिएतनामच्या चाँग लीच (४६.६६ से.) व कझाकस्तानच्या मिखल लिटव्हीन (४७.०३ से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कां���्यपदक जिंकले.\nपुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कऱ्हानाने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम १९.५८ मीटर अंतर गाठून सुवर्ण कमाई केली. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. चीनच्या वू जिक्सिंग (१९.२१) आणि इराणच्या अली समारी (१८.६८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.\nमनप्रीत कौर (महिला गोळा फेक), टिंटू लुका (८०० मी.), जिन्सन जॉन्सन (पुरुष ८०० मी.) आणि द्युती चंद (१०० मी.) यांनी आपापल्या गटात रौप्य, तर नीरज चोप्रा (भालाफेक) आणि एमआर पूवाम्मा (महिला ४०० मी.) यांनी आपापल्या गटात कांस्यपदक जिंकले. भारताने या स्पध्रेत एक सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.\nभारतात सुरू होणार ‘अॅपल’चे ऑनलाइन स्टोअर\nमोबाइल निर्मिती क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी अॅपल मोबाइल भारतात लवकरच आपले पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे.\nअॅपलच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये सुरूवातीला 'आयफोन एसई'ची विक्री होईल. याची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. त्यानंतर आयफोनच्या दुसऱ्या मॉडेल्सचीही भारतातच निर्मिती केली जाईल. काही कालावधीनंतर ऑनलाइन स्टोअरची व्याप्ती वाढवली जाणार आहे.\nअॅपलचे जून २०१७ पासून बेंगळुरूमधून आयफोनचे असेम्बलिंग युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे.\nदहशतवादविरोधी लढय़ात तुर्कस्तानचा भारताला पाठिंबा\nतुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीप एर्दोगन यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली. तुर्कस्तानचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.\nमोदी आणि एर्दोगन यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी तीन करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतच्या कराराचाही समावेश आहे.\nसुकमा जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध करून एर्दोगन म्हणाले की, दहशतवादाशी मुकाबला करताना तुर्कस्तान पूर्ण ताकदीनिशी भारताच्या बाजूने उभा राहील आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने रक्तपात घडविला आहे तेच त्यांच्याबाबत केले जाईल, असेही एर्दोगन म्हणाले.\nकाश्मीर प्रश्न व्यापक चर्चेद्वारे सोडवून शांतता प्रस्थापित करावी, काश्मीरमध्ये आणखी बळी जाण्याच्या प्रकारांना आळा घातला पाहिजे, व्यापक चर्चा करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो, असे एर्दोगन यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.\nUPSC नागरी सेवा ���रीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca25and26MAy2017.html", "date_download": "2019-04-18T18:54:11Z", "digest": "sha1:M6MCIO5A5Z7JRZHRM6QV52UWIVXPO2RQ", "length": 16813, "nlines": 123, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २५ व २६ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २५ व २६ मे २०१७\nचालू घडामोडी २५ व २६ मे २०१७\nराज्यसरकारतर्फे वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल 'ऍप'अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल 'ऍप'चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\n'गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि.' या कंपनीने बनविलेले Ambulance.run हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित 'ऍप' आहे. या 'ऍप'व्दारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने रुग्णसेवेचे आरक्षण करू शकतात.\n'गोल्डन हवर सिस्टीम्स' ही औद्योगिक नीती तथा संवर्धन विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया प्रोग्रामद्वारे आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शिफारस केलेली कंपनी आहे.\nआता दिव्यांगांना मिळणार 'युनिक कार्ड'\n'डिजिटल इंडिया' कडे वाटचाल करताना पारदर्शकता यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, बोगस अपंग लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी आता दिव्यांगांना लवकरच रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nराज्यात अनेक ठिकाणीही बोगस अपंगांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगा���च्या विविध सवलती लाटणाऱ्यांवर शासनाने आता टाच आणली आहे.\nअपंगांसाठीच्या सवलती लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा, यासाठी युनिक कार्ड तयार करून देत कार्डधारक अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे.\nतसेच यासाठी लवकरच दिव्यांगांचा शासनातर्फे नव्याने सर्व्हे करण्यात येणार असून, खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना या 'युनिक कार्ड'च्या माध्यमातून बाहेर काढले जाणार आहे. यासाठी देशभरातील दिव्यांगांच्या संख्येची माहिती एकत्रित केली जात आहे.\nभारत हा जगात दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक\nइंटरनॅशनल स्टेनलेस स्टील फोरम (ISSF) च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१६ मधील भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश म्हणून समोर आला आहे.\n२०१६ साली भारतात पोलाद उत्पादन वाढून ३.३२ दशलक्ष टनांवर (९% वाढ) पोहचले आहे.\nचीन हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे. तिसर्या स्थानी जपान आहे.\nपंतप्रधानांच्या हस्ते आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या ५२ व्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२-२६ मे २०१७ दरम्यान गांधीनगर, गुजरात येथे आयोजित आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन करण्यात आले.\nभारतात AfDB ची वार्षिक बैठक आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. .ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सैन्य, मनुष्यबळ, सांस्कृतिक आदी क्षेत्रांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून भारत-आफ्रिका संबंध राखले जात आहे. सध्या विकासाच्या दृष्टीने भारताच्या परदेशी व आर्थिक धोरणासंदर्भात आफ्रिका खंडाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.\nभारत हा आफ्रिकेतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. सन २०१०-११ ते सन २०१४-१५ या काळात भारत-आफ्रिकेमधील व्यापार दुप्पटीने वाढून $७२ अब्जवर पोहोचला होता. मात्र सन २०१५-१६ मध्ये हा व्यापार $56 अब्जवर घसरला.\nभारत-फ्रान्स ने स्थापन केलेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) च्या दृष्टीने आफ्रिका एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे, कारण ISA सोबत जुळलेल्या २४ सदस्य राष्ट्रांमध्ये अर्ध्याहून अधिक राष्ट्रे आफ्रिका खंडातील आहेत.\nआफ्रिकन डेव्हलपमेंट बँक ग्रुप (AfDB) ही आफ्रिकन देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देण्यासाठ��� लास्टोन एम. द्वारा स्थापित एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे. याचे मुख्यालय ट्यूनिस, ट्युनिशिया येथे आहे. यात ७८ देशांची सदस्यता आहे.\nAfDB ची १० सप्टेंबर १९६४ रोजी स्थापना झाली आणि त्यात तीन संस्थांचा समावेश आहे. ते आहेत - आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आफ्रिकन डेव्हलपमेंट फंड आणि नायजेरिया ट्रस्ट फंड. १९८३ साली भारत AfDB मध्ये सहभागी झाले.\nआश्विन ठरला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू\nभेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिलेल्या स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन याला सीएट क्रिकेट रेटिंगच्या (सीसीआर) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले.\nभारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि आरपीजीचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते आश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nयंदाच्या मोसमात भारताने घरच्या मैदानावर १३ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये आश्विनने प्रतिस्पर्धी संघांना आपल्या तालावर नाचवले. या दीर्घ मोसमामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ सामन्यांपैकी १० सामन्यांत बाजी मारली.\nविशेष म्हणजे आश्विनने गेल्या १२ महिन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करताना ९९ बळी घेण्याचा पराक्रम केला.\nलेनिन मोरेनो यांनी इक्वाडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली\nलेनिन मोरेनो यांनी इक्वाडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.\nपुढील चार वर्षांसाठी त्यांनी राफेल कोरिया यांच्याकडून पदभार घेतला.\nWHO चे नवीन महासंचालक: डॉ. टेडरोस अदानाम गिब्रेयेसस\nजागतिक आरोग्य संघटना (WHO) चे नवीन महासंचालक म्हणून डॉ. टेडरोस अदानाम गिब्रेयेसस यांची निवड करण्यात आली आहे. ते डॉ. मार्गारेट चॅन यांच्या जागेवर पदभार घेतील.\nडॉ. गिब्रेयेसस यांचे इथियोपिया सरकारने नामांकन दिले होते आणि ते १ जुलै २०१७ पासून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ सांभाळतील\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.socialism.in/index.php/10847/", "date_download": "2019-04-18T19:08:27Z", "digest": "sha1:44QP36B4TRBTCI32EWQAWZMRLSW3YDLA", "length": 13904, "nlines": 80, "source_domain": "www.socialism.in", "title": "पंचनामा विकासाचा -", "raw_content": "\nवेळ आली आहे पंचनामा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची. ‘देश महासत्ता होत आहे’ असा जोरदार प्रचार आपले राज्यकर्ते करत आहेत. कधी कोणी ‘इंडिया शायनिंग’च्या बाता मारतं तर कोणी ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ची डायलॉगबाजी. पण प्रत्यक्षात डोळे उघडून अवतीभवती पाहिलं तर काय दिसतं डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्���नेची गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची विकास म्हणजे काय विकासाच्या नावाखाली राबवली जाणारी धोरणं खरंचंच देशाचा विकास करणारी आहेत का तसं नसेल तर मग याला पर्याय काय तसं नसेल तर मग याला पर्याय काय काय आहे पर्यायी विकासाची संकल्पना\nएखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील –\nउपलब्ध मनुष्यबळ व त्याचा दर्जा\nशिक्षण, आरोग्य, बँकिंग यासारख्या सामाजिक, आर्थिक व्यवस्था व त्यांचा दर्जा\nया घटकांवर अवलंबून असतो. जपान, कॅनडा यासारख्या देशांकडे तरुण मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्यांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तितक्याच महत्वाच्या आहेत विविध सामाजिक, आर्थिक व्यवस्था. कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया एकप्रकारे त्या देशातील शिक्षण व्यवस्था असते. त्या जोरावरच एक कुशल मनुष्यबळ व जबाबदार नागरिक देश घडवू शकतो. त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासात बँकिंग व्यवस्थेची महत्वाची भूमिका असते.\nआधुनिक काळात राजेशाही जाऊन लोकशाहीचा स्वीकार केला गेला. लोकशाही प्रणालीत शासन हे जनतेला जबाबदार असते व तिच्या विकासाला कटिबद्ध असते. त्याबदल्यात जनता शासनास काही विशेष अधिकार बहाल करते. देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, विविध सामाजिक, आर्थिक व्यवस्था यांवर एकप्रकारे शासनाचे नियंत्रण असते व त्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारही शासनास असतात.\nविकास : एक राजकीय प्रक्रिया –\nया अधिकारांचा वापर करून शासन देशाचा, समाजाचा विकास करू शकते. पण….पण जर ते संपूर्ण समाजाच्या विकासाला बांधील असेल तर आणि तरच. देश किंवा समाज सपाट असत नाही. ‘आम्ही सारे भारतीय’ असे म्हणायला कितीही गोड गोड वाटले तरी (दुर्दैवाने) प्रत्यक्षात तसे असत नाही. समाजात विविध जाती, विविध गट, वर्ग असतात व अनेकदा त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. व्यापारी आणि शेतकरी यांचे हितसंबंध एक असत नाहीत; ना कारखान्याच्या मालकांचे व कामगारांचे हितसंबंध एक असतात. समाजातील प्रबळ घटक हे सातत्याने शासनयंत्रणेवरील आपला प्रभाव बळकट करत त्या माध्यमातून आपले हितसंबंध पुढे रेटण्याचे राजकारण करत असतात. त्या अर्थाने विकास ही केवळ आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय प्रक्रिया नसून ती प्रामुख्याने एक राजकीय प्रक्रिया आहे.\nआपल्या देशावरील ब्रिटीश राजवटीचे उदाहरण घेऊया. या राजवटीत देश कं��ाल झाला, तो भिकेला लागला हे खरंच आहे. पण देश भिकेला लागला म्हणजे सगळेच भिकेला लागले का येथील शेतकरी, शेतमजूर, कारागीर हे उद्ध्वस्त झाले तरी याच धोरणांनी येथे जमीनदार, सावकारांचा एक नवा वर्ग तयार झाला तर व्यापारी जातींतील अनेकांनी इस्ट इंडिया कंपनीचे एजंट म्हणून आपला परमउत्कर्ष, विकास साधला. त्यांची ही समृध्दी ही सरळ सरळ येथील जनतेला लुटण्यात ब्रिटीश सरकारबरोबर केलेल्या भागीदारीतून आली होती. म्हणूनच भारतीय समाजातील हे वर्ग ब्रिटीश राजवटीचे खंदे समर्थक राहिले. म्हणजेच ब्रिटीशांची जी धोरणे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या लुटीची होती ती मात्र व्यापारी, जमीनदार यांच्या ‘विकासा’ची होती. थोडक्यात, विकास ही प्रामुख्याने एक राजकीय प्रक्रिया असते. लोकशाहीच्या सत्ताकारणात थेट भाग घेणारे विविध पक्ष हे रंगमंचावरील कलाकार वाटत असले तरी प्रत्यक्ष पडद्यामागून समाजातील प्रबळ गट त्यांच्यावर प्रभाव टाकत, नियंत्रण ठेवत आपल्या हितसंबंधाचे राजकारण करत असतो. हे समजून घेतले तरच आपल्याला विकासाच्या प्रक्रियेची चिकित्सा करता येईल व मुख्य म्हणजे पर्यायी विकासाच्या दिशेने पावले टाकता येतील.\nपेट्रोल दरवाढीचे खरे गुन्हेगार\n१ मे : दुष्काळग्रस्तांसाठी कामगारांचा लढा\nमhaaहामंदी पश्चात भारतीय अर्थकारणाचा वेध\nNext Postआजच्या आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/entertainment-news/bhabhiji-is-in-congress-shilpa-shinde-to-enter-congress-today-evening/931/", "date_download": "2019-04-18T18:51:43Z", "digest": "sha1:XC6FNQS537PTVD7O4VKK3T2KWU27WOY2", "length": 18512, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "भाभीजी' काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश | Mahabatmi.com", "raw_content": "\nभाभीजी’ काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश\nभाभीजी’ काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश\nमुंबई – बिग बॉस या प्रसिद्ध रियालिटी शोची विजेती आणि भाभीजी घर पर है.. मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शिंदे आज सायंकाळी संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.\n1999 पासून दूरदर्शन वाहिनीवरुन शिल्पाने आपल्या कारकिर्दीला ���ुरुवात केली. ती अनेक टीव्ही सिरियल्समध्ये दिसली. ‘भाभीजी घर पर है’ या सीरियलमधून तिला विशेष ओळख मिळाली. मात्र नंतर काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली. पण नंतर बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आणि पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेली\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nअभिनेते रमेश भाटकर यांचे निधन\nनाशिक : मार्च संपता संपता उन्हाळ्याचे तीव्र चटके जाणवू लागल्याने आता पाण्यासाठीही वणवण सुरु झाली आहे. उन्हासोबतच पाण्याचे दुर्भिक्ष ही एक मोठी समस्या अनेक ठिकाणी भेडसावते आहे. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित ‘H2O कहाणी थेंबाची’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असे म्हटले जाते, की तिसरे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. पण, जर आपल्याला भविष्यात होणारी ही भीषण स्थिती थांबवायची असेल तर आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणा-या ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटामधून शीतल अहिरराव पाण्यासाठी लढा आणि पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणार आहे.\nमैत्री, प्रेम यापलीकडे होणार तरुणाईचे स्वप्न साकार,\nश्रमदानातून मिळणार 'जीवनाला' आकार…\nH2O कहानी थेंबाची… टिझर ..\n१२ एप्रिल पासून पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…. pic.twitter.com/vp2OKJimV7\n‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’, ‘हंगामा’, ‘दिवाणा तुझा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल यांसारख्या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेला चेहरा म्हणजेच शीतल अहिरराव. शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसेल. शिवाय ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’ आणि ‘सलमान सोसायटी’ हे शीतलचे आगामी चित्रपट असून लवकरच या ही चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.\nपर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभी राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग���दर्शित ‘H2O कहाणी थेंबाची’ १२ एप्रिलपासून आपल्या भेटीस येणार आहे.\nमूळची नाशिकची शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘H2O’ चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तमरीत्या मांडली होती. स्क्रिप्ट वाचताच माझ्या अंगावर शहारेच उमटले. आपण जर पर्यावरणाचा असाच -हास करीत राहिलो तर भविष्यकाळ बिकट असल्याचे मला जाणवलं. मी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटाच्यानिमित्ताने माझ्या हातून समाजप्रबोधन घडेल जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला उमगल्या खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासात मला खूप छान अनुभव घेता आले. या अनुभवाची ठेव आयुष्यभर माझं जगणं समृध्द करणारी आहे.\n‘H2O’ चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. एक कलाकार म्हणून आपणही समाजाचे काही ना काही देणं लागतो ह्याची तिला पुरेपूर जाण असल्यामुळे तिने ‘H2O’ सारखा गंभीर विषय निवडला. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.\nभाजपाविरोधात मतदान करण्याचा सिने कलाकरांचा आवाहन\nमुंबई: देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलंय. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nभाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय ��सं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.\nप्रियांका चोप्रा पतीसोबत रोमँटिक मूडमध्ये\nप्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनवर प्रियांकासोबत तिचे जेठ-जाऊ, जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्यासोबतच दोन्ही दीरदेखील आहेत. प्रियंकाने आपल्या इंस्टाग्रामवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज शेयर केले आहेत. या फोटोजमध्ये प्रियांका ब्लॅक बिकिनीमध्ये 10 वर्षे लहान पती निकसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली.\nप्रियांकाने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ती होणारी जाऊ सोफी टर्नरसोबत मोटर बोटची रेस लावतानाही दिसली. प्रियांकाचे तिच्या जावेसोबत चांगले नाते आहे. दोघी बऱ्याचदा सोबत टाइम स्पेंड करताना दिसतात आणि एकमेकींचे फोटोजही सोशल मीडियावर शेयर करतात. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच फिल्म ‘द स्काय इज पिंक’ ने बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या फिल्ममध्ये ती फरहान अख्तरसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. सोनाली बोसच्या डायरेक्शनमध्ये बनणारी ही फिल्म याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-04-18T18:23:55Z", "digest": "sha1:GU56C4NXL6JQMDT6XWMT3PRIGS6T7WA5", "length": 5129, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुसरे चीन-जपान युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nदुसरे चीन-जपान युद्ध हे जुलै ७, १९३७ पासून सप्टेंबर ९, १९४५ दरम्या चीन व जपान यांमधील युद्ध होते. यात १९३७ ते १९४१ पर्यंत चीनला जर्मनीची, १९३७-१९४१ पर्यंत सोवियेत संघाची तर त्यानंतर अमेरिकेने मदत केली. पर्ल हार्बर वरील हल्ल्यानंतर हे युद्ध दुसऱ्या महायुद्धाचा भाग झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/born-to-ride-firm-in-mumbai/", "date_download": "2019-04-18T18:29:55Z", "digest": "sha1:A25WCITJ5IASULUOVBY5665NCXHBL6Y2", "length": 13631, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता फिकर नॉट! रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nरोजच्या धावपळीत, कामाच्या रामरगाड्यात, बस, ट्रेनच्या गर्दीत धक्का बुक्की करत प्रवास करताना असे वाटते की ब्रेक घ्यावा आणि पळून जावे कुठेतरी.. जिथे एकांत असावा, शांतता असावी आणि मनात येईल तिथे फिरता यावे. अनोळखी रस्त्यांवर जाऊन नवनवीन ठिकाणे बघावी आणि रोजचा सगळा स्ट्रेस विसरून जावे.\nकधी कधी आपण सगळं व्यवस्थित प्लान करतो. सुट्ट्या, मित्र, ठिकाण पण आपल्याकडे प्रवास करता येईल अशी ढासू बाईक नसते आणि बाईकशिवाय फिरणार कसंम्हणून सगळा प्लान कॅन्सल व्हायची वेळ येते. अशा वेळी वाटतं की कोणी बाईक भाड्या��े देत असतं तर बरं झालं असतंम्हणून सगळा प्लान कॅन्सल व्हायची वेळ येते. अशा वेळी वाटतं की कोणी बाईक भाड्याने देत असतं तर बरं झालं असतं गोव्याला तर बाईक भाड्याने घेऊन फिरणे ही नॉर्मल गोष्ट आहे. पण मुंबईत गोव्याला तर बाईक भाड्याने घेऊन फिरणे ही नॉर्मल गोष्ट आहे. पण मुंबईत मुंबई मध्ये अशा बाईक मिळत असत्या तर अनेक लोकांचे ट्रीपचे प्लान्स कॅन्सल झाले नसते.\nलोकांचा हाच प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत आहे मुंबईची Born To Ride नावाची एक फर्म.\nही फर्म बाईकप्रेमींसाठी त्यांच्या आवडीच्या बाइक्स घेऊन आली आहे. Born To Ride मधून तुम्ही तुमच्या आवडीच्या बुलेट पासून ते Duke आणि Triumph Bonneville सुद्धा भाड्याने घेऊ शकता. जी बाईक घेणे अनेकांचे स्वप्न असते, शोरूम मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ह्या बाईकला हात लावावा की नाही असा विचार करता किंवा जी बाईक विकत घेण्यासाठी तुम्ही दर महिन्याला सेव्हिंग करता ती बाईक जर भाड्याने का होईना तुम्हाला चालवायला मिळत असेल तर तुमच्यासाठी यापेक्षा आनंददायी गोष्ट दुसरी कोणतीही नसेल नाही का\n तुमच्यापैकी काही जणांना असेही वाटत असेल की ज्या बाईक घेणे आपल्याला स्वप्नात सुद्धा परवडू शकत नाही त्या बाईकचे भाडे सुद्धा असेच आपल्या खिशासाठी हानिकारक असेल, तर तुमची ही समस्या सुद्धा Born To Ride ने सोडवली आहे. त्यांनी ह्या बाइक्स चे भाडेदर अगदी सामान्य व्यक्तीला परवडेल असेच ठेवले आहेत\nआणि अनेकांची ड्रीम बाईक Triumph Bonneville चे एका दिवसाचे 4000 रुपये\nअसे भाडेदर ठेवले आहेत.\nआहे कि नाही खिसा फ्रेंडली बाईकसोबतच तुम्ही हेल्मेट आणि जॅकेट सुद्धा तुम्ही भाड्याने घेऊ शकता. बाईक भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला फार काही कष्ट घेण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही तुमची बाईक बुक करू शकता. फक्त कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन Pick- Up आणि Drop –Off ची माहिती टाकायची आणि तुमच्या प्रवासाचा अंदाज घेऊन किती दिवसांचे किती भाडे द्यावे लागेल ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची आवडती बाईक बुक करू शकता.\nचला तर मग विचार कसला करताय बाईक बुक करा, बॅग भरा , मित्रांना बरोबर घ्या आणि निघा अनोळखी रस्त्यांवर नवीन जागांच्या शोधात\nहे देखील वाचा : (भारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← युधिष्ठि��ाने आपल्याच आईला (कुंतीला) शाप का दिला \nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nएका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nआता लायसन्स आणि आरसी स्वतःकडे बाळगण्याची गरज नाही\n : लाडक्या ताईसाठी भावाने जमा केली ६२,००० रुपयांची चिल्लर\nभारत सौदी अरेबिया मैत्री : भारताने कौशल्याने यशस्वी केलेली तारेवरची कसरत\nभारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते\nदेशासाठी हुतात्मा झालेले हे ६ “मराठी” जवान, छ. शिवरायांचे खरे शिलेदार आहेत\nआपण बालाकोटचा जिहादी तळ पूर्वीसुद्धा उद्धवस्त केला होता : वाचा २०० वर्ष जुना शौर्य-इतिहास\nदारूचा जन्म कसा झाला माहितीये वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी \nमोदी सरकारचे हे २ निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास:\nपाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू \nजाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\n“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…\nत्यांचे मेंदू सत्र्यांच्या आकाराएवढे होते म्हणे, शोध लागलाय एका नव्या मानवी प्रजातीचा \nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nभावेश जोशी : सर्वांनी नकारात्मक रिव्ह्यूज दिलेला, परंतु आवर्जून बघायलाच हवा असा\nसाखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत\nभटाब्राह्मणांना बोलावून, खर्चात पडून पितृपक्ष का पाळायचा : एक असाही दृष्टिकोन\n‘ह्या’ गोंडस मुलाचं वय किती असेल याचा आपण अंदाजही लाऊ शकत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/arms-market-in-pakistan/", "date_download": "2019-04-18T18:18:05Z", "digest": "sha1:SL7FXCTV3BWFWVICV4MCE2Z7VAFUL2GE", "length": 6749, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "arms market in pakistan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तानामध्ये मोबाईल फोन्सपेक्षा कमी किंमतीत मिळतात AK-47\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === लेखाचं शीर्षक वाचून अनेक जण आश्चर्यचकित झाले असतील.\nभारतीय सैन्याचा, दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ संपवण्याचा हा रोमांचक इतिहास विस्मरणात जाऊ नये\n‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे\n७२ तासात तब्बल चार हजार लोकांचा बळी घेणारी भारताच्या इतिहासातील अज्ञात दंगल\nसुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक टाळायचीय मग या खबरदाऱ्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजेत\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nही १० ‘हास्यास्पद’ भाकिते कधीच प्रत्यक्षात आली नाहीत, येण्याची शक्यताही नाही\nसमाजवादाच्या हट्टापोटी व्हेनेझुएलाची भयंकर आर्थिक दैना: भारतीय समाजवादी ह्यातून शिकतील\nआता चंद्रावरही लागणार आहे 4-G नेटवर्क\nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nभारतीय रुपयाच्या चिन्हाविषयी माहित नसलेल्या ५ रंजक गोष्टी\nब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nचेकवर दिसणाऱ्या या लांबलचक नंबरमागचे लॉजिक तुम्हाला माहित आहे का\nह्या भारतीय जातीच्या गाईं समोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत\nखवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच कसे ते जाणून घ्या..\nमुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का\nभारतातील इंटरनेटचा स्पीड इतका कमी असण्यामागचं कारण अगदीच स्वाभाविक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70602162115/view", "date_download": "2019-04-18T18:59:26Z", "digest": "sha1:WCJNL7LYZLZIZGRT2ZPS4M2XAS5AR5ZW", "length": 12561, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - कोण एके दिवशी विनोदाने हर...", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nम��ी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - कोण एके दिवशी विनोदाने हर...\nकोण एके दिवशी विनोदाने हरीसी बोले रुक्मीणी कृपा करुनी आधी सांगती विडा देती मग करुनी ॥ तुम्ही थोरांचे आहा परंतु काळे काहो मी गोरी ॥धृ॥\nशामसुंदरा बोल-मंजुळा तुळसी माला जड झाल्या माता पित्याने फिरुनी आणीला भ्रतार नाही गड्या मनाजोगा ॥१॥\nकृष्ण म्हणूनी सुत गवळ्याचा मजवर भार त्रीभुवनाचा शिशुपाल हा वरतो हेरीला मी नाही तुझ्या कामाचा ॥३॥\nएके दिवशी नंदराणीने काळे लावीले गालाला-पुसले नाही तसेच राहीले भक्त गुंतले कामाला ॥४॥\nक्रोध आला भिमकबाळीला जमीनीवरती ती लोळे श्रीकृष्णाला करुणा आली कुरुळे केस सावरले ॥५॥\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:30:57Z", "digest": "sha1:4GGWTN42RGRVUCE7KE4DB2FGOHCUDQZD", "length": 7069, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "अक्षय कुमारला मिळाले ‘बर्थ डे गिफ्ट’ झाला पून्हा एकदा नंबर वन सुपरस्टार ! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > अक्षय कुमारला मिळाल�� ‘बर्थ डे गिफ्ट’ झाला पून्हा एकदा नंबर वन सुपरस्टार \nअक्षय कुमारला मिळाले ‘बर्थ डे गिफ्ट’ झाला पून्हा एकदा नंबर वन सुपरस्टार \nबॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच वाढदिवस होता. वाढदिवशी आपल्या कुटूबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी खिलाडी कुमार ठरला आहे.\nआपल्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजच्यावेळी अक्षय कुमार 14 भारतीय भाषामधल्या मुख्य 125 वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.\nह्या आकडेवारीनूसरा, अक्षय 87 गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला. तर अमिताभ बच्चन 82 गुणांसह दूस-या स्थानावर आणि सलमान खान 71गुणांसह तिस-या स्थानावर राहिले. अभिनेता ऋषि कपूर चौथ्या स्थानी तर युवापिढीचा लाडका वरुण धवन पाचव्या स्थानी होता.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “अक्षयच्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजनंतरही अक्षय आपल्या सामाजिक कार्यामूळे सतत चर्चेत होता. वर्तमानपत्रात त्याच्या फॅमिली हॉलिडेपासून ते सिनेमांच्या रिलीज आणि आणि फिटनेसबद्दल जे काही लिहून आले त्यामूळे तो सर्वाधिक चर्चिला गेलेला बॉलीवूड स्टार ठरला.”\nअश्वनी कौल पूढे म्हणतात, “14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nPrevious लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन\nNext शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्श���स निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T18:25:35Z", "digest": "sha1:TPFT6HQLGGZXVI4D5ZGGDAXHSO4FE5FH", "length": 4419, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १३५२ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १३५२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३५० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-728/", "date_download": "2019-04-18T18:37:01Z", "digest": "sha1:JB6OG772ONVAW2RBHHMUKHJN3DQZXUFZ", "length": 24460, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "# Video # भुसावळकरांनी अनुभवली बहारदार संगीत मैफिल/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करता���ना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra # Video # भुसावळकरांनी अनुभवली बहारदार संगीत मैफिल\n# Video # भुसावळकरांनी अनुभवली बहारदार संगीत मैफिल\nमराठे कुटुंबीय आणि स्वर निनाद सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम\n प्रतिनिधी : येथील मराठे कुटुंबीय आणि स्वर निनाद सांस्कृतिक मंडळातर्फे २३ मार्च रोजी सायंकाळी एका बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते कै. सतीश मराठे यांच्या सहाव्या पुण्यतिथीचे.\nकै. सतीशजी मराठे हे स्वतः एक उत्तम ट्रंपेट वादक होते. कलेचे निस्सीम उपास क व कलाकारांवर नितांत प्रेम करणारे असे हे एक दिलदार व्यक्तिमत्त्व होतं. सतीशजींच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी, मुले, इतर कुटुंबीय व सर्व कलाप्रेमी भुसावळकर मंडळी मिळून दर वर्षी हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ करतात. ह्या वर्षी आयोजित केलेल्या ‘स्वर सुमनांजली’ कार्यक्रमात डोंबिवली येथील तरूण आघाडीचे कलाकार समीर अभ्यंकर ह्यांना पाचारण केले होते.\nकार्यक्रमाची सुरुवात समीर अभ्यंकर ह्यांनी राग केदारने केली. त्यात ‘बन ठन कहा’ हा विलंबित एकतालातील ख्याल समीरजींनी अप्रतिम रंगवला. त्यापुढे समीरजींनी ह्याच रागातील ‘गोरी हट जी न करीये’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सुंदरतेने नटवली. त्यानंतर बसंत बहार रागात ‘आयी ऋत बसंत की’ ही द्रुत एकतालातील एक बंदिश श्री. समीर अभ्यंकर ह्यांनी सादर केली. ही रचना पं. रघुनाथ भागवत ह्यांची आहे.\nबसंतबहारच्या अतिशय तडफदार पेशकशीला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा एक लोकप्रिय अभंग समीरजींनी सादर केला. त्यात रसिक श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर होळीच्या पाश्वर्भूमीवर समीरजींनी देस रागात ‘रंग रसिया’ ही एक होरी सादर केली.\nह्या प्रभावी सादरीकरणानंतर कार्यक्रमाच्या शेवटी समीर अभ्यंकर ह्यांनी परमपूज्य नाना महाराज तराणेकर ह्यांच्यावर रचलेली भैरवी रागातील रचना ‘नाना दर्शन दिजो’ अतिशय भावपूर्णतेने सादर केली. ह्या उत्तरोत्तर रंगलेल्या मैफिलीत समीरजींनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर करून कार्यक्रमाची सांगता केली.\nह्यावेळी मनोज कुळकर्णी (तबला) व जितेश मराठे (संवादिनी) ह्यांनी समीरजींना अतिशय अप्रतिम साथसंगत केली. उत्तम कलाकाराला तितक्याच ताकदीची संगत मिळाली तर काय बहार येते ह्याचा अनुभव ह्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांना मिळाला. तसेच तानपुऱ्यावर जितेश मराठे ह्यांच्या शिष्या प्रियांका पाटील ह्यांनी छान साथ केली.\nनीटनेटक्या आयोजनाबरोबरच ध्वनी व्यवस्था देखील खूप छान होती. तसेच ब्राह्मण संघाने ह्या कार्यक्रमासाठी त्यांचा हॉल देउन मोलाची मदत केली. असा कार्यक्रम दर वर्षी व्हावा असा मानस मराठे कुटुंबियांनी ह्यानिमित्ताने व्यक्त केला.\nPrevious articleचौकीदार हि चोर हे वेबसाईटसाठी आमचे डिझाइन चोरले’\nNext articleमुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/technews-twitter-is-testing-new-subscribe-to-conversation-feature/", "date_download": "2019-04-18T19:06:54Z", "digest": "sha1:2YHSGAHAFSUSGCRSFM5XGFAXGD2DUICX", "length": 21583, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लवकरच ट्विटरमध्ये सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत लवकरच ट्विटरमध्ये सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर\nलवकरच ट्विटरमध्ये सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर\nमुंबई : सोशल मीडियावर प्रभावशाली माध्यम म्हणून ओळखले जाणारे ट्विटर आपल्या ग्राहकांना वेगवेगळे फीचर्स देत असते. ट्विटर काही दिवसांपूर्वीच ट्विट एडिट करणारे फिचर देणार असल्याचे म्हटले होते. त्यातच आता लवकरच ट्विटर सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर आणणार आहे. युजरला या फिचरमुळे कोणालाही फॉलो न करता त्यांच्या ट्विटचे नोटिफिकेशन मिळणार आहे.\nग्राहकांना या फीचरनंतर कोणत्याही ट्विटला लाईक आणि रिप्लाय न करताच त्यासंबंधी अपडेट घेऊ शकणार आहेत. युजरला यासाठी केवळ सब्सक्राईब बटनवर क्लिक करावे लागणार आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर या फिचरचे सध्या टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या अधिकृत लाँचिंगची घोषणा अद्याप झालेली नाही. यासंबंधी ट्विटरने एक ट्विट प्रसिद्ध केले आहे.\nदरम्यान लवकरच एडिट फिचर देखील येणार असल्याची माहिती ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीत सांगितली होती. पण त्यांनी किती वेळासाठी ट्विट एडिट करता येणार यासंबंधी माहिती दिलेली नव्हती. या शिवाय कंपनी टेक्स्ट फॉरमॅटमध्ये SMS फिचर देण्याच्याही तयारीत असल्याचे समजते. मात्र सेंड केलेल्या मॅसेजला बॅक घेता येणार नाही.\nPrevious articleमहाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; नाशिक, दिंडोरीत साडेपस्तीस लाख मतदार\nNext articleनाशिकला काही नको, मात्र आहे ते काढून घेऊ नका : छगन भुजबळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nआता गुगल पेवरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार\nपत्रानंतरच्या जीमेलचा पंधरा वर्षाचा प्रवास\nएमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/aquarius-yearly-rashifal-2019-118121400016_1.html", "date_download": "2019-04-18T18:50:04Z", "digest": "sha1:4UQTKCPPGUPKFSZC444KY3BHKOR3EWAE", "length": 25154, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुंभ राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुंभ राशी भविष्यफल 2019\nकुंभ राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार वर्षभर मिळणारी दशमस्थानातील गुरूची साथ व इतर अनुकूल ग्रहस्थितीमुळे येत्या वषर्शत तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. कुंभ ही शनीची वायू तत्वाची रास आहे. उत्तम बुद्धिमत्ता लाभलेली, वैचारिक पातळीवर नेहमीच न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरणारी, समंजसपणा, दयादृष्टी राखून न्यायाचा चौकटीत जगणारी आणि अन्यायाचा बीमोड बुद्धीच्या जोरावर करून तितक्याच आत्मीयतेने स्वत:चं पापभीरू मन जपणारी रास आहे. वर्षभर शनीची कृपादृष्टी या राक्षला लाभणार आहे. तसेच वर्षभराच्या सुरुवातीला रवी, राहू आणि शुक्राचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. मात्र मंगळ गुरूकडून निर्माण होणारा विरोध फारसा विपरीत परिणाम करू शकणार नाही. पण गुरूच्या प्रेरणेतून मिळणारा संयम आणि प्रोत्साहन कुठेतरी हरवल्यासरखे वाटेल. पण जीवन प्रवासात आणि विशेषत. ग्रहांच्या या पुढेमागे होणार्या फेर्यात असे घडणार हे गृहीत धरावे लागेल.\n29 जानेवारीला लाभात येणारा शुक्र अडचणी सोडवून त्यातून सोपा मार्ग काढतील. मात्र मंगळाच्या या नीतीचा राग करून कुणाशीही सूडभावनेने वागू नका. त्यामुळे शत्रूंची संख्या वाढून मनस्तापात भर पडेल. पंचमातील राहूचे राश्यांतर घरगुती समस्या, मुलांचे शिक्षण, नातेवाईकांच्या अपेक्षा असा गुंता निर्माण करेल. सांसारिक जीवनातील ताणतणाव हळूहळू कमी होतील. पूर्वी ठरलेले शुभसमारंभ जानेवारीपर्यंत पार पडतील. फेब्रुवारी ते जून या दरम्यान खर्च वाढतील. जूननंतर एखादी चांगली घटना घडेल, पण व्यक्तिगत जीनवात एकाकीपणा जाणवेल. हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असेल. कौटुंबिक जीवन सामान्य असेल.कुटुंबात कुठला क्षण असा येईल जो कधी ही आपण विसरू शकणार नाही. नातेवाईक घरी येतील. त्याच येण जाण चालू असेल. वैवाहिक जीवनात कसले त्रास उत्पन्न होणार नाहीत. मार्च नंतर परिस्थिति आणखी चांगली होईल.\nया वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सुदृढ आणि उत्साही असाल. तुमच्यात खूप उत्सुकता, तळमळ आणि प्रचंड उर्जा राहील. या वर्षी आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. पोटा वर लक्ष द्यावे. या वर्षी स्वास्थ्य आणि शंतता मिळणे दुरापास्त होईल. शुक्राचा प्रवास ख���पच आनंदी, उत्साही असेल पण मंगळाच्या अष्टमातील प्रवेशातून वेगाने वाहन चालवणे, रस्त्यातून चालताना मोबाइलवर बोलणे या गोष्टी टाळाव्यात. तसेच प्रवासात आरोग्याची काळजी घ्या.\nया वर्षात तुमच्या करिअरला उंची प्राप्त होईल. तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या निर्णयांमुळे तुमचे करिअर अधिक चांगेल होईल. तुम्ही तुमच्या उत्तम निर्णायमुळे तुमच्यासाठी चांगल्या संधी तयार कराल. तुमचे आर्थिक आयुष्य उत्तम राहील. या वर्षी तुमची प्रोफेशनल लाइफ खूप उत्तम राहणार आहे. तुम्हाला किती तरी नवीन अवसर मिळतील. तुमच्या करियर साठी खूप छान वेळ आहे. तुम्ही आपल्या क्षेत्रात\nआपले नाव लौकीक करताल. व्यापारा साठी चांगली वेळ आहे. व्यापारी वर्गाला चांगली डील मिळू शकते. भरपूर पैशे काम्व्ताल. चांगला नफा होईल. कुठली मोठी डील करू शक्ताल. कुठल्या नवीन जागी किंवा देशात आपला व्यापार वाढवू शक्ताल. पार्टनरशिप मध्ये काम करण्याचे योग उत्पन्न होत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास आणि चांगले यश संपादन करण्यास उत्तम वर्ष आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशीही जाता येईल. कलाकार खेळाडू व राजकारणी व्यक्तींना स्वत:ची प्रतिमा निर्माण करता येईल.\nया वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला धनप्राप्ती झाल्याने तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. त्याचप्रमाणे या वर्षभरात संपत्ती संचय उत्तम प्रकारे कराल. मार्च महिन्यानंतर आर्थिक परिस्थितीत उत्तरोत्तर सुधारणा होत जाईल. उत्पन्नाचे विविध मार्ग असतील आणि आर्थिक आघाडीवर तुम्ही समाधानी असाल. या वर्षी आर्थिक स्थिति तुमची उत्तम असेल व बचत देखील होईल. बैंक बैलैंस वाढेल. स्टॉक किंवा गोल्ड मध्ये निवेश करू शकताल व या पासून खूप पैसा कामवताल. सट्टा लावून देखील पैशे चांगले कमवताल. जुलै ते सप्टेंबर हा कालावधी खर्चिक पण तुमच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल. नवीन कामात गती येईल. तुमचे एखादे स्वप्न साकार होईल. सप्टेंबरनंतर तुमच्या कामाला नशिबाची जोड लाभल्यामुळे आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढेल. मात्र द्वितीय स्थानात येणारा मंगळ आर्थिकबाबतीत अडचणी निर्मार करेल. त्यात दिलेला शब्द पाळताना काहीशी कसरत करावी लागेल.\nया वर्षी तुमचे शृंगारिक आयुष्य अधिक चांगले राहील. २०१९ या वर��षाच्या राशी भविष्यानुसार या वर्षाची सुरुवात काहीशी संथ असेल. मार्चपर्यंत तुमच्या शृंगारिक आयुष्यात चढ-उतार अनुभवाल. असे असले तरी या कालावधीत तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. तुमच्या साठी हे पूर्ण वर्ष उत्तम असेल. सिंगल लोकांना या वर्षी त्यांचे प्रेम मिळेल. पूर्ण वर्ष प्रेमाच्या आनंदात व्यतीत होईल. मार्च महिन्या नंतर थोडे सावध राहण्याची गरज आहे. गैरसमज उत्पन्न झाल्या मुळे नात तुटण्याची संभावना आहे. कुठल्या विधवा किंवा तलाकशुदा महिला बरोबर शरीरिक संबंध बनू शकतील. तरुणांनी विवाहाचे बेत सप्टेंबरनंतर योजावेत.\nआपल्या कुळ दैवताची पूजा करावी. दररोज सकाळी 20 मिनट ध्यान आणि प्राणायाम जरूर करावे.\nमीन राशी भविष्यफल 2019\nमेष राशी भविष्यफल 2019\nवर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/biggest-punishment/", "date_download": "2019-04-18T19:01:57Z", "digest": "sha1:YOXDWOJPJSAUBFQUQCBLS5LLV4QGIATO", "length": 5386, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Biggest Punishment Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते\nअशी आहे भारतातील सर्वात मोठी शिक्षा आणि त्या शिक्षेचे नियम.\nआपलं विश्व असं आहे – भाग १\nवाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nनेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता\nTest Batting चे नविन चार शिलेदार\n“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा\n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nखिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…\n“उरी”वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार\nपद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये\nकवटीतून पाणी पिणाऱ्या कापालिक साधूंचं धक्कादायक वास्तव\nमिडिया समोर येताना आरोपींचा चेहरा झाकण्यामागे ही कारणं असतात\nतुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना\n“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार\n“रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान हे पहा शास्त्रीय उत्तर\nसेट मॅक्स वर सतत सूर्यवंशम का दाखवतात – ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे\nविज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा \n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nहे हॉटेल हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांकडून पैसे घेत नाही.\nहे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:55:27Z", "digest": "sha1:JJB2HSLLY74EU72KEBAWS35M74GHBI5S", "length": 5969, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.एस. सेंत-एत्येन - विकिपीडिया", "raw_content": "\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सें���-एत्येन • तुलूझ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑक्टोबर १७, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from September 2013\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१५ रोजी ०१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:56:02Z", "digest": "sha1:7XRNNUM3BNQIBDF4VC5BKXHHNDJA5U5C", "length": 5237, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनुका - विकिपीडिया", "raw_content": "\nमनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, ताशी गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:19:58Z", "digest": "sha1:RC7R6TNLLLTLUAH6EU5CSEKK5KUO72BT", "length": 11397, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात अफगाणिस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nअफगाणिस्तान राष्ट्रीय ऑलिंपिक समिती\nअफगाणिस्तानने सर्वप्रथम १९३६च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अफगाणिस्तानने ५ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अफगाणिस्तानने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.\nआत्तापर्यंत अफगाणिस्तानला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये दोन कांस्य पदके मिळाली आहेत.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामोआ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\n१३ उन्हाळी ऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/ncp-parth/1498/", "date_download": "2019-04-18T18:26:40Z", "digest": "sha1:4ONATNL366MVFPQHUFCPC5LXEU2YTEBQ", "length": 22990, "nlines": 127, "source_domain": "mahabatmi.com", "title": "भाषण, मीडियापासून दूर राहा - पार्थला कुटुंबीयांकडून तंबी | Mahabatmi.com", "raw_content": "\nभाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी\nभाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी\n मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला.\nयात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले. पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजून�� असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:03:26Z", "digest": "sha1:CGWZFZVLQCITCEJQ5ZR265PHBUZADDZE", "length": 2597, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अश्विनी कवडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अश्विनी कवडे\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा – आ. प्रणिती शिंदे\nसोलापूर – महानगरपालिका अथवा कोणत्याही शासकीय शाळांच्या तुलनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही न्याय मिळावा, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:38:34Z", "digest": "sha1:F43DABSP7COGUVPF7TXQPOWFOJBG7ZPX", "length": 2609, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपा-शिवसेना सरकार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - भाजपा-शिवसेना सरकार\nफडणवीस सरकार देणार होते भिडे गुरुजींना ‘पद्मश्री’पुरस्कार\nटीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नावाची २०१५ मध्ये राज्यातील भाजपा-शिवसेना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2019-04-18T18:42:04Z", "digest": "sha1:AE6BTSSZJDU7P25VSOYGC5Q34E5XGQCU", "length": 3955, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान\nमोदींच्या काळात संविधान धोक्यात : शरद पवार\nमुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या...\nजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद\nमुंबई – जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे...\nमराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले,चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी\nटीम महाराष्ट्र – मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/italy/", "date_download": "2019-04-18T18:59:23Z", "digest": "sha1:KIV4NKAYL4TJHZL6D6HK4XMFH6RXL5QU", "length": 6956, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Italy Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nया कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे\nभटकंती मुसाफिर हूं यारो\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी\nभारताचा चेहरामोहरा बदलून टाकू शकण्याची ताकद असलेल्या महत्वाकांक्षी सप्तयोजना\nब्लेडचा आकार, बदलत्या रूपाचा इतिहास आणि छिद्रामागचं गुपित\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nतुम्ही चुकीच्या प्रकारे चार्जिंग करत आहात\nभारतातलं एक खेडेगाव इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे\nगरज मराठी शाळांसाठीच्या चळवळीची\nपेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\n भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती\nस्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभरतीचे बचावकार्य: शिवभावे देवभूमीसेवा\nआर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय\nआजही रहस्य बनून राहिलेल्या ‘राणी पद्मावती’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nनवाझुद्दीनच्या बाळासाहेबांवरील चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती\n…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\nगेम ऑफ थ्रोन्स : पहिल्या ५ सिझन्सचा रिकॅप\n“उरी” घाव – मस्तकी बलुचिस्तान\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\nचक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:15:39Z", "digest": "sha1:3L7EA2IBRGHKZNMXGFHJPJSSGFICA76F", "length": 11864, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांच्या हस्ते उभारली काळी गुढी - Dainik Prabhat", "raw_content": "\nसरकारच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांच्या हस्ते उभारली काळी गुढी\nआज बाजार बंदची हाक, धनगर समाज उपोषणाचा दुसरा दिवस : अनेक संघटनांचा पाठिंबा\nराहुरी विद्यापीठ: धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात समावेश करून घ्यावा व त्यानंतरच मेगा भरती करावी या मागणीसाठी यशवंत सेना व धनगर समाजाच्या वतीने राहुरी तहसील समोर सोमवार (दि.10) पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक संघटनांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणाला पाठिंबा दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेवून उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु त्यांची विनंती उपोषणकर्त्यांनी फेटाळून लावत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषणातून उठणार नाही असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तृतीयपंथीयांच्या हस्ते तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.\nआज राहुरीचा आठवडे बाजार बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे आवाहन उपोषणकर्ते विजय तमनर यांनी केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांनी या दिवशी काम न करण्याचीही भूमिका यावेळी व्यक्त केली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, आरपीआय, निळवंडे पाटपाणी कृती समिती आदिंनी या उपोषणस्थळी येवून पाठींबा दर्शविला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस् ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघड��� डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/airplane-facts/", "date_download": "2019-04-18T18:44:11Z", "digest": "sha1:DRL6DWXPUNWZIHW4VE7GS37DHOA6SS63", "length": 7202, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "airplane facts Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === बऱ्याचदा, जास्तकरून घड्याळ्याच्या दुकानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की\nविमानाच्या काचा गोल का असतात\nविमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला. हवेच्या अति दाबासमोर काचा तग धरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या परिणामी विमान खाली कोसळले.\nआर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय\nअर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे\nलोक “संजू” वर भांडताहेत, तिकडे संजुबाबाचे हे तब्बल १४ चित्रपट येऊ घातलेत\n” कर्नाटकचे मुख्यमंत्री फोनवर “ऑर्डर” देतानाचा व्हिडीओ व्हायरल\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nइतिहासातील “पहिलं नोंद झालेलं महायुद्ध” भारतात घडलं होतं\nसामान्य घरातील मुलाची ��ुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nह्या गावातल्या ग्रामस्थांनी पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र टाकून धूम ठोकायला लावली होती\n“दहशतवाद कसा संपवता येईल”: डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे\n‘ह्या’ १० देशांत आपला भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत असल्याचा ‘फील’ करून देईल\nरॉबर्ट मुगाबे बद्दल जगाला माहिती नसलेल्या महत्वाच्या गोष्टी\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nकाजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित\nसौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले ‘काही’ कल्पनेपलीकडील कठोर नियम\nवरुथीणी एकादशी : मोदींचा आत्मक्लेश\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\nसुभाषचंद्र बोसांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड गांधीजींच्या जिव्हारी का लागली होती\nUSB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय\nराज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता\n‘दयावान अमर’ ची अनपेक्षित एक्झिट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:56:09Z", "digest": "sha1:QM7SJTBDM6P43ZEOTTYIKPBGB4UCYISF", "length": 9069, "nlines": 96, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातूर: मतदारांनो कोणत्या पक्षाला धडा शिकवायचाय त्याला शिकवा. पण सरकार काय आवाहन करतंय ते वाचा भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला. जगातील ...\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा...\nलातूर: भारत निवडणुक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ साठी मतदारांना मतदान करताना मतदार ओळखपत्राशिवाय इतर ११ पुरावे ग्राह्य मानले आहेत. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी ११ पुराव्यापैकी किमन ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nलातूर: मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्विप अंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा...\nलातूर : गेली पाच वर्षे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अराजकता माजवून देशाला नाजूक वळणावर आणून सोडले आहे़. त्यामुळे संपूर्ण देशभर परिवर्तनाचे वारे वाहू ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा...\nलातूर: देशात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकांना देश चालवण्याचा नुभव नाही. खोटी आश्वासने देत राहतात. मोदी सरकारला आता बाय बाय करावे लागेल. त्यांना घरची वाट दाखवा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद...\nलातूर: लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांनी ग्रामदैवत, महापुरूषाचे पुतळयांचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. प्रचारांच्या निमीत्ताने ग्रामबैठक, मतदारांची प्रत्यक्ष भेट, व्यापारी उदयोजक, व्यवसायीक, वकील ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट...\nलातूर प्रतिनिधी : आज बाभळगाव येथील निवासस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लोकसभा निवडणुक प्रचाराच्या संदर्भाने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेतली. आमदार ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान...\nलातूर प्रतिनिधी : लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपञ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वितरीत आले. यावेळी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटलात्मक कार्यास ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा...\nबाळ होळीकर, लातूर: मतदानातून जन्माला येणारे नेते मस्तवाल निघाले तर त्यांना दर पाच वर्षाने मातीत लोळवायचे, मताचे अमोघ शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बहाल केले आहे, त्यामुळे देशातल्या मतदारांनी ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश...\nलातूर: लातूर तालुक्यातील मौजे गादवड येथील सरपंच सौ. कौशल्याताई अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेकांनी भाजपा नेते रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात आणि केंद्रात ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 826\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात प्लांटरने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nट्राफीक पीआय राख ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:24:16Z", "digest": "sha1:SFHW7JL6H44I3TZZDUPQRD4G3XDLDWNR", "length": 13112, "nlines": 290, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रसायनशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nरसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे\nरसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो.\nरसायने हे अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात.\nरसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे म्हटले जाते कारण हे मूलभूत पातळीवर मूलभूत आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पति रसायनशास्त्र (वनस्पतिशास्त्र),अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र) , आणि गुन्हेगृहाच्या (फॉरेनिक्स) डीएनए पुरावा कशा गोळा कराव्यात.\nरसायनशास्त्राचा इतिहास फार पूर्वीपासून ते आजपर्यंतचा काळ असतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून, संस्कृती तंत्रज्ञानाचा वापर करीत होते जे अखेरीस केमिस्ट्रीच्या विविध शाखांचा आधार बनवेल. उदाहरणे आहेत खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवून, बीयर आणि वाइन आंबवणे, औषध आणि सुगंध वनस्पती पासून रसायने काढत, साबण मध्ये चरबी, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्या��च्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले, परंतु, प्रयोग करून आणि परिणामांचे रेकॉर्डिंग करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील रसायनशास्त्रापासून अलौकिक पेक्षा वेगळे होते तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल चििमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषत: विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे. [5]\nसाबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत.\nसोसायटी फॉर द हिस्टरी ऑफ अल्केमी अँड केमिस्ट्री (रसायनशास्त्र इतिहास समाज) - रसायनशास्त्राच्या इतिहासाविषयी कार्य करणार्या समाजाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१९ रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trend-setters-real-estate-jitendra-thakkar-article/", "date_download": "2019-04-18T18:23:39Z", "digest": "sha1:T3JYD724BWBBW67HOVFPWKTGF7BLHD2F", "length": 34674, "nlines": 270, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा ���क मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभा��ून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक वुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nवुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nगृहकुलाचे स्वप्न पूर्ण करताना ग्राहक आपली आयुष्यभराची पुुंजी खर्ची घालतो. घर म्हणजे केवळ निवाराच नव्हे तर तिथे भावनाही निगडीत असतात. कारण घर असते आयुष्यभराची साथ आणि सुखद स्वप्नपूर्ती. पैसा आणि भावना याची गुंतवणूक ज्या घरांमध्ये ग्राहक करतात त्याच्या पैशाचा योग्य मोबदला मिळावा, विश्वासार्हता अबाधित राहावी म्हणून ‘दर्जा आणि गुणवत्ते’शी कधीही तडजोड करणार नाही हा मूलमंत्र घेऊन अनेकांच्या गृहकुलांचे स्वप्न साकारणारे आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटना बांधून त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे जितेंद्र ठक्कर यांच्या यशोबांधणीचा हा प्रेरणादायी प्रवास.\nजितेंद्र ठक्कर यांचे वडील रिअल इस्टेट व्यवसायतले. आपल्या मुलांनी या व्यवयासात येऊ नये, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्याकाळी या व्यवसायाला इतकी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता नव्हती. मुंबईत तर काही ‘डॉन’ हा व्यवसाय करत असे. त्यामुळे जितेंद्र ठक्कर हे प्रथम कापड व्यवसायात उतरले.\nसन 1976 मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे ‘रिअल इस्टेट’मध्ये प्रचंड मंदी आली. जितेंद्र ठक्कर यांच्या वडिलांनी ज्या ग्राहकांना प्लॉट विकला, ज्यांनी प्लॉट खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले त्यांना खरेदीखत देण्यासाठी कायद्याने बंधने आली. ज्यांच्या जमिनी विकत घेतल्या त्या जमिनी नावावर करता येत नव्हत्या. अशा परिस्थितीत वडिलांना मदत करता यावी म्हणून जितेंद्र ठक्कर हे रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश करते झाले.\n‘आमच्या वडिलांनी ज्या लोकांना प्लॉट विकले होते त्यांच्या चेहर्यावरील समाधान पाहून आपणही या व्यवसायात यावे ही प्रेरणा मिळाली. त्यावेळी वडिलांची इच्छा नसतानाही मी त्यांना मदत व्हावी म्हणून बांधकाम व्यवसायात उतरलो. प्रारंभी प्लॉ��� विक्रीसह नंतर 1978 मध्ये शिंगाडा तलाव परिसरात मनोहर मार्केट हा 150 फ्लॅट आणि 60 दुुकानांचा व्यावसायिक म्हणून पहिला प्रकल्प साकारला आणि पूर्णवेळ बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रवास सुरू केला.\nआज ठक्कर डेव्हलपर लि. ही एक पब्लिक लि. कंपनी झाली असून अनेक मोठे निर्माण बांधण्याचे समाधान आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी गृहस्वप्नपूर्तीचे भाग्य मिळाले याचे समाधान मोठे आहे’.\n‘जो व्यक्ती स्वत:चे गृहकुल घेतो त्याची आयुष्यभराची पुंजी त्यासाठी लावतो. शिवाय आयुष्यभर पुरेल असे कर्जही काढतो. त्यांना तू कधीही फसवू नकोस. प्रामाणिकपणे काम कर’ हा वडिलांचा सल्ला शिरोधार्य मानून जितेंद्र ठक्कर यांनी बांधकाम व्यवसायात अनेक प्रकल्पांसह स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाची बांधणी केली.\n‘निवारा’ ही ग्राहकांची अत्यंत मूलभूत गरज पूर्ण करणार्या या व्यवसायाला प्रतिष्ठा, विश्वासार्हता नव्हती. घरासाठी कजर्र् देणार्या बँका, अर्थसंस्था जेव्हा ग्राहकांना घरासाठी कर्ज देण्यासाठी वाटाघाटी करत तेव्हा बिल्डर-डेव्हलपर यांना बाहेर बसवत इतकी विश्वासार्हता रिअल इस्टेट व्यवसायात घसरली होती.\nएकीकडे मार्केटमध्ये बँकांचा हा दृष्टिकोन तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांत बांधकामासाठी परवानगी, नोंदणीसाठी गेल्यास तिथेही अत्यंत नकारात्मक वातावरणाची स्थिती होती. यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायला हवे असे ठक्कर यांना वाटले. त्याविषयी बोलताना ते सांगतात, त्याकाळी आम्हाला बांधकाम परवाने मिळवताना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागे.\n‘तुम्ही मूळ मालकांच्या नावाने बांधकामाची परवानगी घ्या, असे शासकीय अधिकारी सल्ले देत. अशी परिस्थिती बदलण्यासाठी, बांधकाम क्षेत्राला प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी जाणीव पहिल्यांदा झाली. बिल्डर आणि गृहखरेदी करणार्या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका संघटित संस्थेची गरज होती. रिअल इस्टेट व्यवसायाला विश्वासार्हता यावी म्हणून त्याकाळात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नावाची संस्था काम करत होती. ती केवळ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन होती.\nत्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून बिल्डर, विकासक यांचा समावेश नव्हता. म्हणून आम्ही त्यातच ‘बिल्डर सेल’ सुरू केली. दरम्यान, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पुण्यात प्रमोटर बिल्डर असोसिएशन संस्था सुरू झाली होती. म्हणून नाशिकमध्येही बिल्डर असोसिएशन ऑफ नाशिकची पायाभरणी झाली. अशा संस्थांचे जाळे अल्पावधीतच राज्यभर पसरले.’\nजितेंद्र ठक्कर एकीकडे बांधकाम व्यवसायात स्थिरावतानाच या क्षेत्रातील लोकांसाठी संघटित रूपात काम करण्याची त्यांची उमेद स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे राष्ट्रभर अवाका असलेली बांधकाम व्यवसायांकाची संघटना काढावी, असे त्यांना वाटले. ते सांगतात ‘सन 1988 मध्ये राम जेठमलानी नगरविकासमंत्री असताना ‘नॅशलन हाऊसिंग पॉलेसी’चा मसुदा तयार होत होता.\nत्यावेळी त्यांना भेटून सर्वांसाठी गृह योजना हा मुुद्दा घेऊन आम्ही प्रमोटर बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र याच्या सहकार्याने दिल्लीला एक परिषद घेतली. त्यावेळी रिअल इस्टेट, गृह बांधकाम क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यावेळी देशातील मुख्य बिल्डर-डेव्हपर्सची समिती स्थापन करून आम्ही नाशिकला आमंत्रित केले आणि तिथे ‘क्रेडाई’ ही बांधकाम व्यावसायिकांची पहिली संस्था नाशिकमध्ये नावारूपाला आली. नंतर हे संघटन देशातील मुख्य शहरांत पसरले.\nबांधकाम व्यवसायात स्वत:चा वेगळा ‘ट्रेंड’ निर्माण करणार्या ठक्कर बिल्डर्सफने बसस्टॅण्ड बांधून देण्याचा प्रयोंग इतर शहरांसाठी पथदर्शी ठरला. ‘सन 2004 यावर्षी ‘बसस्टॅण्ड’चा विकास ही संकल्पना आम्ही राज्य शासन आणि एसटी महामंडळाला प्रथम दिली. महामंडळाची जागा घेऊन आम्ही ती विकसित करून दिली. नाशिकला पहिल्यांदा बसस्टॅण्डचा प्रयोग यशस्वी झाला. तिथे साडेसहाशे दुकाने आणि बसस्टॅण्ड हा प्रकल्प केल्यानंतर राज्यात 19 ठिकाणी आम्ही बसस्टॅण्ड उभारले.’ असे ठक्कर अभिमानाने सांगतात.\nअरविंद इनामदार पोलीस संचालक असताना नाशिकमध्ये 1997 मध्ये राणेनगर येथे पोलीस कॉलनीत पोलिसांसाठी घर बांधण्याचा प्रकल्प जितेंद्र ठक्कर यांना मिळाला. ही सर्वार्थाने वेगळी घटना होती. शासनाच्या कुठल्याही प्रकल्पात सर्वात कमी दर असलेल्या बिल्डर्सच्या निविदा स्वीकारल्या जाऊन त्यांनाच कंत्राट दिले जाते. परंतु जितूभाईंच्या निविदांचा दर सर्वाधिक असूूनही हा प्रकल्प केवळ बांधकामातील गुणवत्ता आणि दर्जा यामुळे त्यांना मिळाला होता.\nघर घेण्याचा विचार आणि प्रत्यक्ष घर घेणे यामधील दरी भरण्याचे काम ‘क्र��डाई’ने केले असे सांगताना जितेंद्र ठक्कर गेल्यावर्षी आलेल्या ‘रेरा’ आणि ‘महारेरा’ कायद्याबद्दल बोलताना म्हणातात, ‘या कायद्याने अधिक पारदर्शकता आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे’ असे सांगून ते या कायद्याचे स्वागत करतात.\nठक्कर बिल्डर्स यांचा दिंडोरीरोडवर म्हसरूळ परिसरात मध्यमवर्गीयांना परवडणार्या घराचा प्रकल्प आकाराला येत आहे. नाशिकमध्ये पर्यटन व्यवसायात भरपूर संधी आणि वाव असल्याने त्यांची कंपनी पर्यटन क्षेत्रातही उतरत आहे. गंगापूररोडवर गंगावरे परिसरात ठक्कर्स यांचा रिसॉर्ट उभारण्याचा मानस आहे. यासह गंगापूररोडवर आकाशवाणीजवळ एक व्यावसायिक प्रकल्प पूर्णत्वाला येत आहे.\nएखाद्याने उद्योजकतेत यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे, असे विचारताच जितूभाई सांगतात, ‘तरुणाईला हल्ली सर्व गोष्टी तात्काळ आणि आज, आता इथेच हव्या असतात. परंतु यश ही दीर्घकाळाने मिळणारी गोष्ट आहे. एखाद्या व्यवसाय, धंद्यात किमान स्थिर व्हायला 5 वर्षांचा काळ लागतोच. त्यासाठी सातत्यपूर्णपणे चिकाटी, प्रामाणिकपणा आणि तत्त्वाने जग जिंकता येतेच हा संदेश ते देतात. जो त्यांच्याही यशाचे गमक आहे.\nPrevious articleवाळूचा ढीग कोसळून मजूर ठार; दोन जखमी\nNext article# Breaking # 15 दिवस बाकी असतांनाच जळगावच्या प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://devmamledar.com/Suvichar.php", "date_download": "2019-04-18T18:54:56Z", "digest": "sha1:MWDR3LC4MEBYXRRF6L3L5C2ISNVJVOS7", "length": 10634, "nlines": 60, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे सुविचार ||\n\"आपल्याकडे याचक म्हणुन येतात आणि आपण त्यांना याचक म्हणुन तृप्त केले की ते याचक म्हणुनच त्यांच्या मार्गाने निघुन जातात. ते कोण आहेत हे मनात आणु नये.\"\n\"अध्यात्म हे तुमच्या दैनंदिन व्यवहाराला, जीवनाला मारक नसुन ते प्रेरक आहे.\"\n\"राग धरायचा तर आपल्यातील सुप्त अवगुणांचा धरावा, मार द्यायचा तर तो कामक्रोधाला द्यावा. विकृत नजरेला द्यावा, म्हणजेच कणकणातील नारायण आपल्याला सर्व ठिकाणी सारखाच दिसेल कुठे जास्ती नाही की कुठे कमी नाही सगळीचकडे ओतप्रोत भरलेला \n\"बुध्दी, शक्ती, युक्ती व भक्ती सत्कारणी लावा. मत्सराने एखाद्या व्यक्तीवर विजय मिळवुन क्षणिक आसुरी आनंद मिळवण्यापेक्षा सात्विक प्रेमाने संपुर्ण जग जिंकून अक्षय्य आनंद मिळवावा. त्यासाठीच हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे.\n\"नारायणा, परोपकारासाठी बदलीच काय पण नोकरीतुन मुक्तता देखील स्वीकारण्याची बुध्दी मला होवो.\"\n\"हे परम पवित्र गोदामाते, मलाही तहानलेल्यांची तहान भागवित, भुकेल्या जीवांना अन्न देत, निराश्रितांना अन्न देत, जो जे वांच्छिल ते त्याला देत अनंतकोटी ब्रम्हांडानायकाच्या स्वरुपात लीन होण्याची शक्ती दे.\"\nअखंड भेटी मजला तयाची\nपरंपदी संगम पूर्ण झाला\nविसरु कसा मी गुरु पादुकांला \"\n\"नियम कायदा, शिस्त या सर्वांचा अंतिम उद्देश तरी काय सुव्यवस्था हाच ना सुव्यवस्थाच अडचणीत आली आहे. नियम हे साधन आहे, साध्य नव्हे साधनाला चिकटुन बसल्याने साध्यच धोक्यात येत असेल तर साधन बाजुला सारले पाहिजे\"\n\"जेथे नाम तेथे देव जेथे देव तेथे भाव\"\n\"तुम्ही कुठेही असा, देशकाल, परिस्थिती परत्वे बाह्य बदल झाला तरी कर्मयोग, कर्तव्य, देव, अध्यात्म, विश्वधर्म, विश्वबंधुत्व, जीवब्रम्ह सेवा यांना बाधा येण्याचे कारण नाही. हे अध्यात्मिक सत्य सर्व जगाला पटविण्यासाठी मी जीवन जगेन.\"\n\"अनंताच्या इच्छेनुरुप आपण राहावे योगाने हरखुन जाऊ नये. व वियोगाने दुःख पावू नये कामात राम पहावा आणि रामनामात काम करावे म्हणजेच सर्वच दुःखातुन सुटका होते.\"\n\"चमत्कार देव देवता व अदृश्य दैवते करतात. आपण काय भक्ती करतो. भक्तीचे फळ मिळते. या जगात प्रत्येक कृतीला परिणाम असतो. तेच फळ असते. जसे कर्म तसे फळ फलदाता भगवान नारायण व इतर दैवते आपल्या दृष्टिने अदृष्य साधन मार्गानी फळे देतात. ते आपल्या चर्मचक्षुला दिसत नाही व बुध्दीला गम्य होत नाहित म्हणुन त्यांना चमत्कार म्हणावे लागते इतकेच.\"\n\"संत, साधु, योगी यांच्या पावित्र्यामुळे व त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामुळे अनेक दैवते व पवित्र आत्मे हे अदृष्य रुपाने तेथे नेहमी असतात. साधुसंताकडे लोक जातात व प्रार्थना करतात. कधी कधी असे होते की, संत प्रार्थनार्थीला तुझे काम होईल असा आशिर्वाद देतात. हा आशिर्वाद आपल्याला काम करण्याची आज्ञा आहे असे एखादे दैवत मानते व लगेच कामगिरीवर निघते व काम करुनही टाकते. त्याची इतरांना म्हणजे माणसांना जाणीव नसते.\"\n\"आपल्या सर्वांवर प्रभुची कृपा असते. द्वारकाधीश पैठणला एक नाथ महाराजांकडे गेले. ते कृपा नव्हे सेवा म्हणुन. आई मुलाकडे धावुन जाते, तसा प्रभु भक्ताकडे जातो. कोणते तरी कारण काढुन भक्त आपली प्रेमाची हौस फेडुन घेत असतो.\"\n\"प्रभो आज आम्ही कृतार्थ झालो, कितीदा तरी आपण वैकुंठ सोडुन आम्हा क्षुद्र जीवांसाठी कष्ट घेतले. सेवा केली. धन्याने चाकरी करावी असा उलटा न्याय होतो.\"\n\"षडरिपुवर विजय मिळवुन सदासर्वकाम सर्वठायी परमेश्वर पाहीलात तर मग तो कसाही कुठेही आला तरी आपल्याकडुन त्याची पुजाच होते. अनादर होऊ शकत नाही.\"\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/02/08/", "date_download": "2019-04-18T18:25:53Z", "digest": "sha1:33T33JAGYP2ECNXLPL2WIH3OTKCTALSC", "length": 2637, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "08/02/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nमाढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह\nपुणे – मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीवर...\nमहिलेच�� छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल\nजळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महिलेची छेड काढल्यावरून दोन गटात दंगल उसळली. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे.\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nमुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल होत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/lunar-eclipse/", "date_download": "2019-04-18T18:18:00Z", "digest": "sha1:G6EUVVI724PRA3LGKBNCSTMV3Q6VNUIS", "length": 6725, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "lunar eclipse Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nभारतीय लोक अशा अंधश्रधांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत.\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nभारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे.\nलक्षद्वीपच्या निळ्याशार समुद्रावरून आता तुम्ही घेऊ शकणार उड्डाण, तयार होत आहे नवीन रनवे\nशंभू राजे आणि कवी कलश ह्यांची हृद्य मैत्री जगासाठी एक वस्तुपाठ आहे\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मुलाखतीत विचारले जातात हे ९ अफलातून प्रश्न \nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\nभाषण, सादरीकरण यशस्वी होण्यासाठीच्या ५ खास पायऱ्या..\nपुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी\nअमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का\nपिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल किती उपयोगी आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही\nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nFIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं\nजाणून घ्या NEFT आणि RTGS मध्ये काय आहे नेमका फरक\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\nदेवगिरी साम्राज्याच्या खुणा असलेलं ‘५२ दरवाजाचं शहर’ : ऐश्वर्यसंपन्न ‘औरंगाबाद’\nभारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही\n“आचारसंहिता” म्हणजे काय रे भाऊ\nह्या “बिग्गेस्ट लूजर” तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही\nघरगुती सफाईसाठी केमिकल्स वापरताय याच्या परिणामाची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2019-04-18T19:08:16Z", "digest": "sha1:YHOZUIYLSQA35M63OXFUUD5CID2IYWAZ", "length": 24856, "nlines": 135, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १६ & १७ फेब्रुवारी २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १६ & १७ फेब्रुवारी २०१७\nचालू घडामोडी १६ & १७ फेब्रुवारी २०१७\nएस. स्वामिनाथन यांना MRSI-ICSC पुरस्कार प्रदान\nमटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या (MRSI-ICSC) वतीने देण्यात येणारा 'उच्च वाहकता आणि पदार्थ विज्ञान' वार्षिक पुरस्कार यंदा नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्राचे (CeNTAB) संचालक एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला.\nमुंबईतील IIT येथे आयोजित MRSI-ICSC संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश दास यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला.\nस्वामिनाथन हे सास्त्र विद्यापीठाच्या प्रायोजित संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहत आहेत.\nस्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी 'सास्त्र' नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्रामध्ये (CeNTAB) केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nपलानीस्वामींनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी अण्णा द्रमुकचे नवनिर्वाचित नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान झाले आहेत. पलानीस्वामी यांनी राजभवनात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली\nतत्पूर्वी १२४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र पलानीस���वामी यांनी दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बेहिशेबी संपत्तीप्रकरणात जयललिता यांच्या संभाव्य वारसदार आणि अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. शशिकला दोषी असल्याचा निकाल दिला. मंगळवारी न्यायालयाचे न्या. पी. सी. घोष व न्या. अमित्व रॉय यांच्या द्विसदस्यीय पीठाने जयललिता, शशिकला व व्ही. एन. सुधाकरन, एलावरासी यांच्याविरोधात निकाल दिला होता.\nजयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण १९ वर्षे जुने होते. शशिकला या बुधवारी शरण आल्यावर बंगळुरूतील तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.\nबीएसएफ जवानांना मिळणार सवलतीच्या दरात पतंजलीची उत्पादने\nपतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या लष्करी छावणीतील दुकानाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे बुधवारी करण्यात आले आहे. येत्या काळात अशा अनेक दुकानांचा शुभारंभ होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केलेल्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री आता लष्कर छावण्यांच्या परिसरात होणार आहे.\nलष्करी छावण्यांच्या कॅंटीनमधून किरकोळ वस्तूंची आणि उत्पादनांची विक्री होते. या उत्पादनांची विक्री सवलतीच्या स्वरुपात होते. बाकी बाजारभावापेक्षा कॅंटीनमध्ये विक्रीसाठी असलेल्या वस्तू स्वस्त मिळतात.\nया ठिकाणी विविध कंपन्यांची उत्पादने ठेवली जातात. पतंजलीची उत्पादने या कॅंटीनमध्ये या आधीच आली आहेत परंतु यावेळी मात्र पतंजली उत्पादनांसाठी वेगळे दुकानचंं सुरू करण्यात आले आहे.\nयेत्या काही दिवसांमध्ये किमान १२ दुकाने या संघटनेतर्फे उघडण्यात येणार असल्याचे बीएसएफने सांगितले. ज्या ठिकाणी बीएसएफचे तळ आहे त्या ठिकाणी ही दुकाने उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया करारानुसार भारतातील विविध बीएसएफ तळांवर ही दुकाने उघडण्यात येणार आहेत. सर्व उत्पादनांवर १५ ते २८ टक्क्यांदरम्यान सवलत मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nलॉरेस जागतिक पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडुंची निवड\nक्रीडा विश्वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्ट सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.\nखेळामधील 'ऑस्कर' म्हणून या पुरस्कारांची ओळख आहे. बोल्टने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी बोल्ट २००९, २०१० आणि २०१३ मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. बोल्टला सर्वकालिक सर्वोत्तम धावपटू मायकेल जॉन्सनच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nटेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनीही हा पुरस्कार यापूर्वी चार वेळा पटकावला आहे.\nबोल्टप्रमाणेच ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारी सिमोनी बिलेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदके मिळविली.\nऑलिंपिकमधील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पुनरागमनाच्या स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली.\n'फॉर्म्युला वन' मधील जगज्जेता निको रॉसबर्ग यालदेखील 'ब्रेक थ्रू ऑफ दि इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये उपविजेता राहिल्यानंतर गेल्यावर्षी रॉसबर्गने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती.\nभारताचा पहिला पिकलबॉल संघ सज्ज\nगेल्या काही वर्षांमध्ये चांगल्याप्रकारे प्रसार झालेल्या पिकलबॉल या अनोख्या क्रीडाप्रकाराने भारतात आपला मजबूत जम बसवला आहे.\n२००७ साली भारतीयांना ओळख झालेल्या या खेळाचा पहिला आंतरराष्ट्रीय संघ सज्ज झाला असून १८ व १९ फेब्रुवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी २३ सदस्यांचा भारतीय संघ १७ फेब्रुवारीला बँकॉक (थायलंड) येथे रवाना होणार आहे.\nबँकॉक येथील सँटीसुक इंग्लिश स्कूलच्या वतीने 'बँकॉक खुल्या पिकलबॉल' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेसाठी भारतातील २३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.\nविशेष म्हणजे, भारताच्या या पहिल्या वहिल्या संघामध्ये ५ मुंबईकरांचा समावेश असून राजस्थानचे सर्वाधिक १० खेळाडू भारतीय संघात आहेत. बिहारच्या रंजन कुमार गुप्ताकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून तो पिकलबॉल राष्ट्रीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे.\nस्मार्टफोन विक्रीत सॅमसंगला मागे टाकत अॅपल नंबर १\nसॅमसंगला मागे टाकत अॅपलने जागत���क स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल स्थान काबीज केले आहे. दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच अॅपलने सॅमसंगला मागे टाकले आहे.\nअॅपलने चौथ्या तिमाहीमध्ये ७ कोटी ७० लाख ४ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. तर सॅमसंगने गेल्या तिमाहीत ७ कोटी ६७ लाख ८ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. गार्टनर या संशोधन संस्थेने याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nसध्या अॅपलकडून जगभरातील स्मार्टफोन बाजारपेठेचा १७.९% हिस्सा नियंत्रित केला जातो. तर सॅमसंगचा स्मार्टफोन बाजारपेठेतील हिस्सा १७.८% इतका आहे.\nगॅलेक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचा फटका सॅमसंगला बसला आहे. तर आयफोन ७ प्लसला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाचा फायदा अॅपलला झाला आहे.\n४ कोटींहून अधिक स्मार्टफोनची विक्री करत हुवाईने सॅमसंग आणि अॅपलला काही प्रमाणात धक्का दिला आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत हुवाईने अॅपल आणि सॅमसंगनंतर तिसरे स्थान पटकावले आहे.\nड्रोनच्या मदतीने परागीभवनाची क्रिया शक्य\nकीटकांच्या आकाराचे ड्रोन जपानी वैज्ञानिकांनी तयार केले असून त्यांना घोडय़ाचे केस व चिकट जेल लावल्याने त्यांचा वापर पिकांच्या परागीभवनासाठी करणे शक्य होणार आहे. एरवी परागीभवनातून पिकांच्या उत्पादनास मदत करण्याचे काम मधमाशा करीत असतात पण आता त्यांची संख्या घटत आहे.\nएक प्रकारे हे ड्रोन म्हणजे कृत्रिम परागीभवनकारक आहेत त्यात घोडय़ाचे केस व चिकट जेल वापरले असल्याने परागकण या केसांना चिकटून पसरतात. एका फुलापासून ते दुसऱ्या फुलावर जाऊन पडतात त्यामुळे जैवविविधता साधली जाते. संशोधकांच्या मते या ड्रोन्सचा वापर कृषी उत्पादन वाढीसाठी करता येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होईल.\nनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्सड इंडस्ट्रीयल सायन्स अँड टेक्नॉलॉजी व नॅनोमटेरियल रीसर्च इन्स्टिटय़ूट या जपनमधील संस्थांचे प्रमुख वैज्ञानिक एजिरो मियाको यांनी ही माहिती दिली.\nरोबोटिक पॉलिनेटर्सना परागीकरणाचे मार्ग शिकवण्यासाठी जीपीएस व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईळ, २००७ पासून विद्युत वाहक म्हणून काम करणाऱ्या द्रवांचा ते शोध घेत होते त्यातून हेअर वोक्स हा चिकट पदार्थ तयार करण्यात आला पण तो त्यांनाच उपयोगी वाटला नाही. नंतर त्यांनी मधमाशा व घरमाशा, मुंग्या यां���्या अभ्यासातून त्यांनी परागकण उचलू शकणारे चिकट केस तयार केले.\nअपघातानेच हा शोध लागला असे श्वेतलान चेचेतका यांनी सांगितले. त्यांनी प्रथमच मुंग्यांना चिकट पदार्थ लावून त्यांना टय़ुलिरच्या शेतात सोडले नंतर त्यांच्या पायाला परागकण चिकटलेले दिसले.\nनंतर त्यांनी १०० डॉलर खर्चाचे ड्रोन तयार करून त्याला घोडय़ाचे केस व चिकट पदार्थ लावला त्यामुळे जास्त परागकण त्याला चिकटू लागले, त्यात विद्युत भार निर्माण होऊन ते केसांवर टिकू लागले म्हणजे पडून जात नव्हते. त्यांनी या ड्रोनचा वापर जपानच्या लिलियम जापोनिकम या गुलाबी पाने असलेल्या फुलांवर केला. त्यातून परागीभवन होऊ शकते असे स्पष्ट झाले.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AA-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T19:10:34Z", "digest": "sha1:VOWNQNQYQ2M6PEFEBBNSVBGK45LKLVUW", "length": 2043, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना.pdf\nमुलाखत प्रश्नावली व्यकतीगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना मराठी वाहतुकीचे प्रस्तावन व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रश्न व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठीत व्यक्तिगत व्यापारी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्���कल्प प्रस्तावना व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ शुची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे व्यत्किगत व्यापाराची मुलाखत व्यत्किगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी किरकोळ दुकानदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/logic-behind-four-colours-dots-on-newspapers/", "date_download": "2019-04-18T19:00:51Z", "digest": "sha1:AHYMCCZ7SL63KFW7CGGEDDM6FI2JNF36", "length": 12676, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "वर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nवर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nवर्तमानपत्र म्हणजे काहींचा जीव की प्राण सकाळी सकाळी चहाचे सिप घेत वर्तमानपत्र वाचण्याची मजाच काही और सकाळी सकाळी चहाचे सिप घेत वर्तमानपत्र वाचण्याची मजाच काही और अश्या लोकांना जर वेळेवर वर्तमानपत्र नाही मिळालं तर त्यांच्या दिवसच सुरु होत नाही. असो, सध्या ई पेपरच्या जमान्यात कागदी वर्तमानपत्र काहीशी कमी झाली असली तरी आपल्या देशात आणि खासकरून महाराष्ट्रात आजही नियमित वर्तमानपत्र वाचणारा वर्ग मोठा आहे. आपल्यापैकी बरेच जण कधी समोर दिसलं की वर्तमानपत्र वाचत असतील.\nबरं तुम्ही या वर्तमानपत्रावर खालच्या बाजूस वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब (कलर डॉट) पाहिलेत का हो पाहिलेत… त्याचा अर्थ माहितेय का तुम्हाला आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.\nअजून हे लक्षात आलं नसेल तर कोणतही वर्तमानपत्र पहा त्यात तुम्हाला प्रत्येक पानावर हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब दिसतील. यांना कलर रजिस्ट्रेशन मार्क्स म्हणतात.\nहे रंग अनुक्रमे असतात- निळा, गुलाबी, पिवळा आणि काळा अर्थात Cyan, Magenta, Yellow, Black (CMYK)\nतुमच्या मनात शंका येण्याआधीच स्पष्ट करतो की काळा अर्थात Black रंग K म्हणून दर्शवला जातो.\nCMYK हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. यातील एक्सपर्टना त्याबद्दल वेगळ्याने सांगायची गरज नाही. हे बेस कलर आहेत. वर्तमानपत्रामध्ये तुमच्या नजरेस पडणारा कोणताही रंग घ्या तो याच चार कलरच्या कॉम्बीनेशनने बनवला जातो. प्रिंटींग करताना प्रिंट योग्य जागी आणि एका रेषेत आहे ना हे जाणून घेण्यासाठी या चार कलरची मदत होते.\nवर्तमानपत्र छपाईसाठी ऑफसेट प्रिंटींग टेक्नोलॉजी वापरतात ज्यामध्ये प्रत्येक रंगासाठी ठराविक प्लेट्स किंवा फिल्म्स वापरून त्यांची प्रत्येक पानावर स्वतंत्र्यरित्या प्रिंटींग केली जाते. रंग एकमेकांमध्ये मिसळू नये तसेच स्वच्छ आणि अचूक प्रिंट (फुल कलर फोटो) यावी यासाठी या चार रंगाच्या चार प्लेट्स/फिल्म्स पानावर एकाच ठिकाणी समांतर रांगेत असणे गरजेचे असते. प्रत्येक प्लेट/फिल्मवर स्वत:चा एक मार्क (खुण) असते.\nजर कधी तुम्हाला एखादा रंग वेगळा वाटला, तसेच रंगसंगती काहीशी वेगळी वाटली तर तुम्ही या चार कलर रजिस्ट्रेशन मार्क्सचा संदर्भ घेऊ शकता. ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणता रंग त्या ठिकाणी वापरण्यात आला आहे.\nया कलर डॉट्सचा प्रकार देखील वेगवेगळा असतो. कधी तुम्हाला ते गोलाकारात दिसतील, कधी हार्ट शेप मध्ये. कधी स्टारच्या आकारात दिसतील, तर कधी चौकोनी आकारातही दिसतील.\nपण या सगळ्यांमागचं कारण मात्र एकच आहे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← गेट टॉवर बिल्डींग: एक अशी बिल्डींग ज्यामधून हायवे जातो\nशेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती\nसोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का\nभारतीय स्वातंत्र्याची “जागतिक” नोंद: कुठे कर्जाची उजळणी तर कुठे मृत्युमुखी पडलेल्यांची आठवण\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nमंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार\n“पुश-अप” चे चाहते ह्या ११ चुका करतात आणि परिणाम जन्मभर भोगतात\nमोदींच्या “हर घर बिजली” चे खरे आकडे डोळ्यांसमोर अंधारी आणणारे आहेत\nबॉलपेनच्या शोधामागची रंजक कथा – जाणून घ्या…\nह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत\n“पद्मविभूषण” शरद पवारांच्या चातुर्याची एक अजब कथा\nअवघ्या १७ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या मराठमोळ्या महिलेची यशोगाथा\nफेसबुक आपल्याला फसवतंय – इंटरनेट न्युट्रलिटी वाचवा – Save The Internet\nरहाटगाडग्यात अडकलेल्यांसाठी सुखाची किल्ली – आनंद तरंग \nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\nचहाबाज मंडळींनी आवर्जून समजून घ्यावे असे : चहाचे साईड इफेट्स\nइंटरनेटवरील “कुकी” फाईल्स काय असतात त्याने काय होतं\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nआजवरचे जगातील टॉप श्रीमंत गँगस्टर\nब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला\nफोर्ड कंपनी मध्ये झालेला अपमान आणि रतन टाटांनी त्याची केलेली ‘पद्धतशीर’ परतफेड\nलंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय \nत्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-04-18T18:54:00Z", "digest": "sha1:7CAMN7AAC3R3CEGA4A3A5FQUMKOTMOZA", "length": 7229, "nlines": 75, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’ ! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > रोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’ \nरोहित-जुईलीने केलं त्यांचं पहिलं मॅशअप, ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’… तेजस्विनी म्हणाली ‘यु रॉक्ड इट’ \nरोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. ह्या दोघांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट गाजवल्या असल्या तरीही रोहित-जुईलीने कधीही एकत्र पार्श्वगायन केले नव्हते. त्यामूळेच गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती. चाहत्यांची ही इच्छा आता ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’ ह्या रोहित-जुईलीच्या मॅशअपमूळे पूर्ण झाली आहे.\nरोहित राऊत ह्याविषयी सांगतो, “जुईली आणि मी नुकतेच सोशल मीडियावरून एक लाइव सेशन केले होते. ह्या लाइव सेशनमध्ये ब-याच चाहत्यांनी तुम्ही एकत्र येऊन गावे, असा आग्रह धरला. त्यामूळेच मग एका इम्प्रॉम्पटिव्ह सेशनमधून हे गाणे आकाराला आले.”\nतोळा-तोळा हे गाणे संजय जाधव ह्यांच्या ‘तूहिरे’ सिनेमामध्ये तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरने गायले होते. सोशल मीडियावर रोहितचे गाणे येताच तेजस्विनीने त्याला एका व्हिडीयोव्दारे शुभेच्छा दिल्यात.\nतेजस्विनी म्हणते, “ तूहिरे आणि तोळा तोळा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्यासाठी आणि सईसाठी ‘गाणं गायचं’ हा एक टास्कच होता. आता त्या आठवणींना रोहित-जुईलीच्या ह्या मॅशअपमूळे उजाळा मिळाला आहे. एन्ड एज युजवल यु रॉक्ड दिस साँग एज वेल”\nजुईली जोगळेकर म्हणते, “तेजस्विनीने आम्हांला व्हिडीयोव्दारे शुभेच्छा देणे ही आमच्यासाठी खूप मोठी कॉम्पलिमेन्ट आहे. त्यासाठी मी तिची खूप खूप आभारी आहे. हे गाणे आमच्या चाहत्यांनाही आवडेल अशी माझी अपेक्षा आहे.”\nTola-Tola Dil Diya Gallan Tola-Tola Dil Diya Gallan Movie तेजस्विनी तेजस्विनी पंडित तोळा तोळा-दिल दिया गल्ला रोहित राऊत सई ताम्हणकरने\t2018-07-10\nNext पुष्करच्या पुढाकाराने मिटला वाद – सई, मेघाला पुष्करने घातली मैत्रीची साद\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/father-killed-2-sons-vaijapur-163349", "date_download": "2019-04-18T18:48:44Z", "digest": "sha1:3M7S7H3SIAZ4ANTX2KBBKQIAEMSBGPZR", "length": 15618, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "father killed 2 sons in vaijapur 'त्या' दोघांना पित्यानेच ढकलले विहिरीत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'त्या' दोघांना पित्यानेच ढकलले विहिरीत\nमंगळवार, 1 जानेवारी 2019\nवैजापूर : तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत शनिवारी (ता. 29) दोन बालकांचे मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. दोन्ही बालकांना पित्यानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.\nविहिरीत मृतावस्थेत आढळलेली दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (वय तीन) व गणेश संतोष वाळुंजे (वय पाच) अशी आहेत. पोलिसांनी संशयित पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.\nवैजापूर : तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत शनिवारी (ता. 29) दोन बालकांचे मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. दोन्ही बालकांना पित्यानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.\nविहिरीत मृतावस्थेत आढळलेली दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (वय तीन) व गणेश संतोष वाळुंजे (वय पाच) अशी आहेत. पोलिसांनी संशयित पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.\nवैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथील बापूसाहेब पवार यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी (ता. 29) दुपारी दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मुलांच्या शर्टावरील प्लेग्रुप जेऊर या नावावरून ही मुले त्या शाळेतील आहेत का याचा तपास करण्यात आला. मात्र, या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले. वाळुंजे कुटुंब औरंगाबाद रस्त्यावरील गल्लेबोरगाव येथे राहत होते व संतोष वाळुंजे हा औरंगाबाद येथे काम करत होता. पत्नीशी कडाक्याचे भांडण झाल्याने दोही मुलांना घेऊन तो सावखेडगंगा परिसरात आला व त्याने दोन्ही मुलांना निर्दयीपणे विहिरीत ढकलून संपवले. याबाबत माहिती मिळताच वीरगाव पोलिसांच्या पथकाने संतोष वाळुंजे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.\nसावखेडगंगा परिसरात आल्यानंतर संतोष वाळुंजे याने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन, असे धमकावले होते. या व्यक्तीला दोन्ही मुले विहिरीत सापडल्याचे कळताच त्याने त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्याने तपासाला गती मिळाली.\nदोन्ही मुलांची ओळख पटली असून कृष्णा व गणेश अशी त्यांची नावे आहेत. ते कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील आहेत. खुनाबाबत पोलिस तपास करत आहेत.\n- हरीश बोराडे, सहायक पोलिस निरीक्षक, वीरगाव\nतडजोड शुल्क आकारू नका - उच्च न्यायालय\nपुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात ���ेणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क...\n#WeCareForPune जंगली महाराज रस्त्यावर बाधंकामाचा राडारोडा पडून\nपुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी...\nLoksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर\nनगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील...\nऑनलाइन कंपन्यांमुळे मिळतोय रोजगार\nगोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा...\nLoksabha 2019 : नगरच्या दुष्काळमुक्तीसाठी संग्रामला लोकसभेत पाठवा - शरद पवार\nनगर - 'राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्न वेगळे आहेत. येथील दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल...\nLoksabha 2019 : काहीही झाले तरी \"साकळाई' करणार - फडणवीस\nनगर - 'इथे कोणालाही पोपटपंची करू द्या; पण काहीही झाले तरी साकळाईचे काम करणारच. ज्यांनी दहा वर्षांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:53:42Z", "digest": "sha1:6VIXHWUR3EYWAAV7LNGM7EFQAGK52UEL", "length": 4021, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकन मुत्सद्दी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अमेरिकन मुत्सद्दी\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०११ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपल��्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/leopard-captured-ratnagiri-released-domicile-181105", "date_download": "2019-04-18T19:03:34Z", "digest": "sha1:YTV7E5QAHBCGR6LE2F7SFPWQCYILRSXL", "length": 13908, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leopard captured in Ratnagiri released in Domicile रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nरत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका (व्हिडिओ)\nगुरुवार, 4 एप्रिल 2019\nरत्नागिरी तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या.\nस्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्यात घेऊन सोडले नैसर्गिक अधिवासात.\nनर बिबट्याचे वय तीन वर्ष होते. उंची 67 सेमी. लांबी 153 सेमी\nरत्नागिरी - तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. फासकी कोणी लावली, याचा शोध वनविभाग घेत असून जमिन मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.\nकोतवडे-लावगणवाडी येथे बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती उपसरपंचांनी वन विभागाला दिली. याची माहिती वार्यासारखी पसरल्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. बिबट्या गर्दी पाहुण अधिकच आक्रमक झाला. अंगावर धाऊन येत होता. त्याला पकडण्यासाठी वन विभागाने आखणी केली. विभागाचे अधिकारी विजयराज सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली वनपाल एल. भी. गुरव, राजापूरचे वनपालन श्रीमती कीर, लांजा वनपाल पी. जी. पाटील, परमेश्वर डोईफोडे, राहुल गुंठे, मिताली कुबल, श्री. गावडे, वी. द. कुंभार, दिनेश चाळके आदींनी बिबट्याला पिंजर्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.\nबिबट्याला एकच पाय फासकीत अडकल्यामुळे तो अंगावर येत होता. सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात तो थकला होता. अखेर वन विभागाने पिंजरा पाठीमागून पुढे-पुढे सरकवत बिबट्याजवळ नेला आणि बिबट्याला पिंजर्यात घेतले. या प्रकारामध्ये बिबट्या किरकोळ जखमी झाला होता. परंतु सुरक्षित होता. त्याची तपासणी करून त्याला नैसर्गित अधिवासात सोड���े.\nनर बिबट्याचे वय तीन वर्ष होते\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nछत्तीसगडमध्ये आमदाराच्या हत्येत सहभागी असलेला नक्षलवादी ठार\nरायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nनेतृत्व असं आणि तसं...\n‘मू र्ख आहात तुम्ही. तुम्हाला पदवी कुणी दिली’ ‘लायकी तरी आहे का तुमची नोकरी करण्याची,’ ‘सांगतो तेवढं करा. स्वतःची अक्कल पाजळू नका.’ ‘मला...\nजनतेचा जाहीरनामा-शासनाच्या योजना सपशेल फेल, स्वस्त धान्य दुकाने गहू, तांदूळ विकण्यापुरतेच\nनाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/predicted-rain-two-days-state-183272", "date_download": "2019-04-18T19:05:56Z", "digest": "sha1:GAJYDRJDBYCP6VHSMYK44G5EWL5NPCP5", "length": 12828, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "predicted to rain in two days in the state राज्यात आणखी दोन दिवस पाऊस | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्���िल 19, 2019\nराज्यात आणखी दोन दिवस पाऊस\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nमध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागांत सोमवारी (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nपुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागांत सोमवारी (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातही चोवीस तासांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, वादळी वाऱ्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पुण्यात १.४ मिलिमीटर पाऊस झाला.\nमुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, साताऱ्यासह राज्याच्या बहुतांश भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. विदर्भात मात्र उष्णतेची लाट निर्माण होईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.\nपुण्यात आकाश ढगाळ असले, तरीही कमाल तापमानाचा पारा ३९.९ अंश सेल्सिअस नोंदला गेला. लोहगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शहरात दुपारी अतिनील किरणांचा निर्देशांक ४.७ अंश सेल्सिअसवर होता. संध्याकाळी शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता, कात्रज, मांजरी, केशवनगर, मुंढवा, मयूर कॉलनी, कोथरूड या भागांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. दरम्यान, सोमवारी (ता. १५) शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प��रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/loksabha-2019-kolhapur-lok-sabha-constituency-prof-sanjay-mandlik-fill-form", "date_download": "2019-04-18T19:16:42Z", "digest": "sha1:AS2VD7KSTNXTF7TU6GFEAOXX3QU4RR4D", "length": 15107, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha 2019 Kolhapur Lok Sabha Constituency Prof Sanjay Mandlik fill form Loksabha 2019 : कोल्हापूरमधून प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : कोल्हापूरमधून प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nकोल्हापूर - महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी आज मिरवणूकीने अर्ज दाखल केला. जयलक्ष्मी सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक निघाली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.\nकोल्हापूर - महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी आज मिरवणूकीने अर्ज दाखल केला. जयलक्ष्मी सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक निघाली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.\nमिरवणुकीचे अंतर कमी असले तरी कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह मिरवणुकीचे वैशिष्टय ठरले. जयलक्ष्मी सभागृहामध्ये प्रमूख नेत्यांना अभिवादन करून मंडलिक अकराच्या सुमारा��� अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले. नेत्यांसह त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा जथ्था होता.\nतालुक्यातून आलेल्या नेत्यांसोबत मंडलिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. हलगीच्या कडकटामुळे मिरवणूकीत उत्साह संचारला, महावीर गार्डनच्या कोपऱ्याला पोलिसांनी लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ता अडविला होते. तेथून मोजक्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देण्यात आला.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव. आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. शहाजी कांबळे, आमदार प्रकाश आबिटकर यांनी हात उंचावून विजयाची खूण केली. मंत्री पाटील बाहेरूनच त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. संजय पवार, क्षीरसागर, प्रा. मंडलिक, महेश जाधव यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. सुमारे वीस मिनिटांच्या अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेनंतर ते बाहेर आले.\nमहावीर गार्डनमध्ये युतीचे कार्यकर्ते थांबून होते. तेथे मंडलिक यांनी जाऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.\nआमदार चंद्रदीप नरके, संजय घाटगे. डॉ. प्रकाश शहापूरकर, समरजितसिंह घाटगे, बाळासाहेब कुपेकर. अशोक चराटी, बी. एस. देसाई.हिंदुराव शेळके, सदाशिव चरापले संग्रामसिंह कुपेकर, आदि उपस्थित होते.\nनिवडणूक जनतेने हाती घेतली\nही निवडणूक जनतेने हाती घेतल्याचे प्रा. मंडलिक यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण सर्वपक्षीय उमेदवार असून जनभावना ध्यानात घेऊन साधेरपणाने अर्ज भरल्याचे नमूद केले.\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nLoksabha 2019 : 'स्वाभीमानी'च्या सांगली जिल्हाध्यक्षांचा युतीला पाठींबा\nशिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व...\nपेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन\nरमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्य केवळ पेन्सिलीच्या हलक्याशा फटकाऱ्यानिशी...\nLoksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nको���्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे...\nLoksabha 2019 : तरुणाईला चौकीदार नाही; मालक बनवायचंय - शरद पवार\nकोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला...\nतासगाव फाटानजीक अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार\nकोल्हापूर - पंढरपूर येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. मंगळवारी मध्यरात्री मिरज पंढरपुर रोडवरील तासगाव फाटा नजीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2015/02/blog-post_17.html", "date_download": "2019-04-18T18:47:33Z", "digest": "sha1:C75MZ45OS6A6XJHV3TNHVMCASIYHLBPN", "length": 16267, "nlines": 58, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: काकडीच्या लागवडीचे नियोजन", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nपाण्याचे नियोजन, मेहनत व अनुभवाच्या जोरावर दैठणे गुंजाळ (ता. नगर) येथील सुभाष अहिलाजी गुंजाळ यांनी डाळिंबात काकडीचे आंतरपीक घेऊन हा प्रयोग चांगलाच यशस्वी केला आहे.\nनगर शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर व आदर्शगाव हिवरेबाजारच्या उशाला दैठणे गुंजाळ हे गाव आहे. येथील सुभाष गुंजाळ यांची वडिलोपार्जित २३ एकर व आदर्श गाव हिवरेबाजारच्या परिसरात दहा एकर अशी ३३ एकर शेती आहे. त्यातील बहुतांश शेती माळरान व खडकाळ आहे. मुळात नगर व पारनेर तालुक्यात पाण्याचे कायम दुर्भिक्ष. गुंजाळ यांची शेती असलेल्या भागात पावसाळ्यातही पर्जन्यमान अल्प असते, त्यामुळे या भागातील\nशेती पावसावरच अवलंबून असते. बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, कपाशी, फार तर तूर अशी पावसावर येणारीच पिके प्रामुख्याने घेतली जातात. गुंजाळ गेल्या अठरा वर्षांपासून वेगळ्या व फायदेशीर पिकांचा शोध घेऊ लागले. स्वतः निरक्षर असले तरी पुणे, सातारा, कोल्हापूर आदी भागांत शेतीत वेगळा प्रयोग करणा-या शेतक-यांच्या शेतीला त्यांनी भेटी दिल्या. पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, उत्पादित केलेल्या मालाला बाजार कोठे व कसा मिळवायचा आदींची माहिती त्यांनी घेतली. प्रयोगशील शेतक-यांच्या प्रयोगांतूनच त्यांना प्रगतीची वाट सापडली. सुरुवातीला संत्रा- मोसंबीची लागवड त्यांनी केली. खडकाळ जमिनीतूनच ते नवी वाट शोधत राहिले.\nगुंजाळ तसे सुमारे ११ वर्षांपासून काकडीचे पीक घेतात. एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. काही वेळा त्याहून अधिक उत्पादनही त्यांनी घेतले आहे. यंदाची परिस्थिती मात्र दुष्काळी होती, पीक जगवणेही मुश्कील होते, तरीही मागील अनुभव पणास लावून काकडीचे नियोजन गुंजाळ यांनी केले. डाळिंबाची लागवड करायची होतीच, त्यातच काकडीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीत सुरुवातीला तीन एकर शेताची नांगरट करून रोटाव्हेटर फिरवल्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप अंथरले. आठ ब्रास शेणखत, दोन क्विंटल डीएपी, एक क्विंटल यूरिया, दोन क्विंटल पोटॅश, दोन क्विंटल सूक्ष्म अन्नद्रव्य घटकयुक्त खत, चार क्विंटल निंबोळी पेंड टाकली. त्यानंतर बेड तयार केले. त्यावर ठिबक पसरून डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर आंतरपीक म्हणून चार दिवसांनी काकडीच्या बियाणांची लागवड केली.\nलागवड झाल्यानंतर सुमारे चाळीस दिवसांनी काकडी तोडणीसाठी आली. वाढीसाठी सुरुवातीला १९-१९-१९ हे विद्राव्य खत दिले. फुले व कळी येऊन ते पोसण्यासाठी १२- ६१-० हे खत ठराविक दिवस दिले. तोडणी सुरू असतानाही पुढे अन्य विद्राव्य खतांचा वापर सुरू ठेवला.\nउन्हाळ्याचे दिवस असल्याने काकडीला पुरेसे पाणी\nमिळावे, भर उन्हात गारवा कायम राहावा, यासाठी\nसुरुवातीला महिनाभर सकाळी आठ वाजता ठिबकच्या\nतीन एकराला एक तासात दिवसाला साठ हजार लिटर पाणी दिले जायचे. काकडीची तोडणी सुरू झाल्यावर सकाळी- संध्याकाळी असे तीन तास पाणी दिले जायचे. पूर्ण पीक हाती येईपर्यंत पाणी किती लागेल याचे गुंजाळ यांनी नियोजनच केले होते. काकडीवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीडनाशकांच्या फवारण्याही केल्या. एकूण नियोजनातून गुंजाळ यांनी दुष्काळात माळरानावर काकडी फुलवली.\nउत्पादन व उत्पन्न- डाळिंबाची झाडे लहान असेपर्यंत का��डीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यादृष्टीने तीन एकरांवर काकडी घेताना प्रारंभी नांगरटीला ३००० रु., रासायनिक खते १८ हजार, शेणखत २० हजार रु., जैविक खते- कीडनाशके १३ हजार रु., रोटाव्हेटर, बेड तयार करणे, लागवड व इतर मजुरीला ४०,००० रुपये असा खर्च आला. बियाणाच्या एका पॅकेटचा दर ४५० रुपयांप्रमाणे १० हजार ८०० रुपये खर्च आला. तीन एकरांत काकडीचे पीक हाती येईपर्यंत वाहतुकीसह एकूण खर्च सुमारे एक लाख १० हजार रुपये झाला. तीन एकरांत सुमारे ५५ टन काकडीचे उत्पादन\nनगरच्या बाजारातच मागणी गुंजाळ यांनी रासायनिक खतापेक्षा शेणखताच्या वापरावरच भर दिला. प्रत चांगली असल्याने नगरच्या बाजारातच काकडीला चांगली मागणी राहिली. प्रति किलो सरासरी 12 रुपये दर मिळाला. यंदाच्या दुष्काळात अन्य ठिकाणी मालाचे शॉर्टेज असल्याने दर चांगला मिळाला. किमान दर 11 रु., तर कमाल दर 22 रुपये मिळाला. तीन एकरांत सहा लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वाया जाता साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. एकरी नफा सुमारे एक लाख 83 हजार रुपये मिळाला. उन्हाळ्यात काकडीला अधिक मागणी असते हे हेरूनच घेतलेले काकडीचे पीक गुंजाळ यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले. शेतात तोडणी होत होती तशी लगेच बाजारात विक्री होत राहिली. लग्न व अन्य समारंभातील जेवणावळीसाठी थेट गुंजाळ यांच्या शेतातूनच अनेकांनी काकडीची खरेदी केली.\nसव्वादोन कोटी लिटरचे शेततळे उन्हाळ्यात पाणीटंचाईशी तोंड द्यावे लागत असताना पिके पाण्यावाचून वाया जातात, हा गुंजाळ यांचा अनुभव असल्याने त्यांनी सव्वा एकरावर सव्वादोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे, त्यासाठी 16 लाख 76 हजार रुपयांचा खर्च केला. पावसाळ्यात विहिरीतून सलग दीड महिन्यात विद्युतपंपातून पाणी सोडून शेततळे भरून घेतले. त्याच पाण्याचा यंदाच्या उन्हाळ्यात वापर करून काकडीसह डाळिंब, संत्रा अशी फळबाग जगवली. दोन विहिरी व तीन बोअरही त्यांच्याकडे आहेत, त्याचेही काही पाणी उपयोगी ठरले.\nतेवीस एकर फळबागेला ठिबक सिंचन गुंजाळ यांच्याकडे असलेल्या तेवीस एकर डाळिंब, संत्र्याच्या फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. त्यांच्याकडील शेततळ्यातून फळबागेला ठिबकच्या माध्यमातून दिवसाला किती लिटर पाणी लागेल याचा आराखडाच तयार केलेला आहे. त्याच नियोजनातून ते पिकांना पाणी देतात. त्यांचे बंधू राजू गुंजाळ हे देखील त्यांच्या निर्णयानुसार नियोजन करतात.\nपरिसरातील शेणखताची खरेदी शेणखताचा वापर केला तर शेतीमालाची गुणवत्ता सुधारते, त्याला मागणीही राहते. याची कल्पना असल्याने शेणखताचा वापर करण्यावर गुंजाळ भर देतात. आपल्याकडे एवढ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध नसल्याने दैठणे गुंजाळ, हिवरेबाजार व परिसरातील गावात कोणी शेणखत विक्री करत आहे का, याचा शोध घेत ते खरेदी करतात.\nऍग्रोवन वाचून घेतो माझ्या घरी दररोज ऍग्रोवन येतो. मी स्वतः निरक्षर आहे; मात्र आदर्श शेती, शेतकऱ्यांच्या यशकथा \"ऍग्रोवन'मधून दररोज प्रसिद्ध होतात. मला वाचता येत नसले तरी त्यातील यशकथांची तसेच फळबागांविषयीची माहिती माझ्या मुलांकडून माहीत करून घेतो. ऍग्रोवनमधील मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे.\nगुंजाळ यांचा शेतकऱ्यांना सल्ला - पाणीबचतीतून, कमी पाण्यावर चांगले\nउत्पादन व उत्पन्न मिळेल अशा नियोजनावर भर हवा.\n- पावसाळ्यात पाण्याची साठवण करण्यावर भर द्यावा.\n- ठिबकचा वापर करत पाणीबचतीचे सूत्र स्वीकारावेच लागेल.\n- दोन तास विद्युत मोटार चालली तर ठिबकवर दोन एकर डाळिंब,\nपाच एकर सीताफळ, तीन एकर संत्रा, दहा एकर आंबा जगू शकतो.\nसंपर्क - सुभाष गुंजाळ - 9422187617\nदैठणे गुंजाळ (ता. नगर)\n१२ गुंठ्यांत वर्षभर पालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/drunk-girl-dances/", "date_download": "2019-04-18T18:43:21Z", "digest": "sha1:PC4HYFE5EXVUDAN23GNQ42NNOUK4QDKR", "length": 2565, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "drunk-girl-dances Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nनवा व्हिडीओ ; धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा राडा \nटीम महाराष्ट्र देशा- ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते,याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आणि आपल्याला माहितच आहे ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1112881/", "date_download": "2019-04-18T18:21:10Z", "digest": "sha1:3576RRMU3SJL4SL5RH4PQQKQS4EDBZFJ", "length": 3021, "nlines": 79, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Cine Style हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 21\nसिकंदराबाद मधील Cine Style फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 21)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_16.html", "date_download": "2019-04-18T18:21:51Z", "digest": "sha1:AOGJUSPITJTJLXR42WMOWHK6C2VDAJTF", "length": 29854, "nlines": 199, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: ऊस लागवडीची सुधारित पद्धत", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nजानेवारी महिन्यात सुरू उसाची लागवड केली जाते. ऊस लागवडीसाठी शेतकर्यांची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. सध्याची पाण्याची उपलब्धता व जमिनीचा प्रकार पाहून ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत फायदेशीर ठरू शकते. यांत्रिकीकरण व आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बेणे प्रकारानुसार डोळा पद्धतीचाही अवलंब करता येईल. ऊस पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी, उसाची कोणती जात निवडावी, बेण्यांची निवड, बेणे छाटणी, बेणे प्रक्रिया, लागवड पद्धत आदींविषयी माहिती देणारा हा लेख…\nऊस लागवडीसाठी १ मीटर खोली असलेली, मध्यम ते भारी पोताची निचरायुक्त जमीन निवडावी. हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. १० टन जमीन तयार करताना व १० टन लागवडीच्या वेळी द्यावे. चोपण जमिनीसाठी ५-१० टन जिप्सम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. हेक्टरी ४०-६० किलो युरिया, ५० टक्के ७५ किलो एसएसपी व ५ किलो जिवाणू खत द्यावे.\nलागवड हंगाम व उसाच्या जाती (वाण)\nपूर्व हंगाम (ऑक्टोबर त��� नोव्हेंबर) -\nकोसी ६७१, कोसी ८०१४, कोसी ८६०३, कोसी ७८१९, कोसी ७४०, कोसी ९४०१\nसुरू हंगाम (जानेवारी ते फेब्रुवारी) -\nकोसी ८९०३, कोसी ६७१, कोसी ७५२७, कोसी ७४०, कोसी ९४०१२, कोसी ४३४\nआडसाली (जुलै ते ऑगस्ट) -\nकोसी ८६०३२, कोसी ८०१४, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०\nकोसी ८६०३२, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०\n* उसाचे बेणे जाड, रसरशीत, जोमदार असावे.\n* ऊस लागवडीच्या वेळी, बेण्याचे वय १०-११ महिने असावे.\n* बेणे रोग व कीडमुक्त असावे.\n* मुळ्या फुटलेला, पांग फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.\n* डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण झालेली नसावी) व डोळे फुगीर असावेत.\n* खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.\n* डोळे जास्त जुने व निस्तेज नसावेत. जास्त वयाचे बेणे वापरणे भाग पडत असेल तर बुडाकडील जुन्या कांड्या काढून टाकाव्यात. कारण त्याचे डोळे कठीण व तपकिरी रंगाचे झालेले असावेत. हिरवट रंगाचे डोळे असलेला उसाचा वरचा भाग घ्यावा.\nऊस बेण्यांची घ्यावयाची काळजी\n* पाचट काढू नये.\n* बेणे तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने तोडावे व कोयता अधूनमधून फिनेलच्या द्रावणात बुडवून निर्जंतूक करावा.\n* शिळे झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात लागणीपूर्वी २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.\n* बेण्याची उगवण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते. खर्चात बचत होते.\n* तोडणीच्या वेळी वजनदार उसाची एकरी संख्या ४५,००० ते ९०,००० पर्यंत राहते.\n* खत, पाणी व मशागतीस ऊस चांगला प्रतिसाद देतो.\n* दोन डोळ्यांच्या बेणे टिपर्या धारदार कोयत्याने कराव्यात.\n* बेणे टिपरी तयार करताना बुडक्याकडील बाजूच्या डोळ्याचा खालचा भाग २/३ ठेवावा व शेंड्याच्या बाजूच्या डोळ्याचा वरचा भाग १/३ ठेवून बेणे टिपरी तोडावी.\n* लागवडीपूर्वी ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.\n* एक किंवा दोन डोळ्याची टिपरी १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम (बाविस्टीन/नेकेस्टीन) १०० लिटर पाण्यात व ३०० मि. लि. मॅलॉथियान द्रावणात मिसळून १०-१५ मिनिटे बुडवून लावावीत.\n* ५० लिटर पाण्यात + ५ किलो बायोबा मिसळून रबडीयुक्त द्रावण करावे. (एक टन बेण्यासाठी)\nमध्यम ते भारी जमिनीत २ ते ३ इंच खोल व योग्य अंतरावर टिपरी लावून मातीने झाकून घ्यावे. नंतर २ ते ३ वेळा हलके पाणी द्यावे.\n* बेणे योग्य खोलीवर व अंतरावर लावता येते.\n* उगवण १०-२० दिवसांत पूर्ण होते.\n* लवकर उगवणीने कोंब जोरदार येतो.\n* एकरी उसाची संख्या ४५,००० राखण्यास मदत होते.\n* उत्पन्नात वाढ होते.\nहलक्या जमिनीत अशी लागवड करावी. सरीमध्ये पाणी देऊन पाण्यातच सरीच्या चळीत २-३ इंच खोलीवर बेणे टिपरी दाबून लावावी.\nबेणे डोळा लागवड पद्धत\nउसाच्या संख्येचा विचार करता १ चौरस फुटात १ ऊस असावा.\n१ एकर = ४३,५६० चौरस फूट, एकरी ४३५६० = ४५०००\nतीन डोळा टिपरी (पारंपरिक पद्धत)\nया पद्धतीत बेणे जास्त लागते. खर्च जास्त येतो. एकरी ४५००० ऊस संख्या राखता येत नाही. ऊस जाडीस लहान पडतो, उत्पन्नात घट येते.\nदोन डोळ्याच्या टिपर्याची लागण करताना दोन टिपर्यांतील अंतर ६ ते ८ इंच (१५ ते २० सें. मी.) ठेवावे व बेणे टिपरीचे डोळे वरंब्याच्या बाजूस राहतील असे मातीत दाबावे. पट्टा पद्धतीत- एकरी ७००० ते ८५०० टिपरी.\n* ३३ टक्के बेणे व खर्चात बचत होते.\n* दर एकरी अपेक्षित उसाची संख्या राखता येते.\n* सर्व लागवड हंगामात लागणीस योग्य.\nलागण १ फूट व १.५ फूट अंतरावर सरीस आडवी करावी. आडसाली व पूर्व हंगामासाठी ही पद्धत योग्य आहे. सुरू हंगामात जास्त तापमान, पाण्याची कमतरता व खोड किडीचा प्रादूभार्र्व यांमुळे नांग्या पडून उत्पन्नात भर पडते. एकरी ९,००० एक डोळा बेणे लागते. फुटवे वाढविण्यासाठी जाड कोंब दीड महिन्यांनी मोडावा.\n* ६६ टक्के बेणे लागते व खर्चात बचत होते.\n* काळजी घेतल्यास एकरी ४५,००० ऊस संख्या मिळते.\n* ऊस जाडीस चांगला पोसतो व उत्पन्नात वाढ होते.\n* टिपरी तयार करताना जास्त काळजी घ्यावी लागते.\n* नांग्या पडण्यास न भरल्यास उत्पन्नात वाढ\nलागवडीपूर्वी १ ते १.५ महिने अगोदर एक डोळा बेणे वरीलप्रमाणे तयार करून लागवडीच्या वेळी ४५ रोपांची, खत दिलेल्या सरीत पुनर्रोप लागवड करावी. जमिनीत करावयाच्या आराखड्यानुसार ऊस लागण करावी. पारंपरिक पद्धतीत दोन सरीतील अंतर २.५ ते ३ फूट ठेवून कट वाफा (७ बाय ७/१० बाय १० मीटर) पद्धतीने वाफे तयार करून लागण करतात.\n* पाण्याचा जास्त वापर करावा लागतो.\n* आंतरपीक घेण्यास अयोग्य, घेतल्यास उत्पन्नात घट येते.\n* पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.\n* दोन सर्यांतील अंतर ४ ते ४.५ फुटांपर्यंत ठेवावे.\n* लांबी ४०-६० मीटर ठेवावी.\n* पाणी देताना २-० सर्यांना एकत्र पाणी द्यावे.\n* पिकास आवश्यक तेवढेच पाणी देता येते.\n* पिकाची वाढ जोमदार होते, उत्पन्नात वाढ होते.\n* जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते.\n* यांत्रिकी���रणास ही पद्धत योग्य आहे.\nपट्टा पद्धत/जोड ओल पद्धत (२.५ बाय ५ फूट) (३ बाय ६ फूट)\nएक किंवा दोन सरी आड पट्टा ठेवून उसाची लागवड करावी. रिजर अथवा ट्रॅॅक्टरच्या सहाय्याने तीन फूट अंतरावर सर्या सोडाव्यात. ऊस लागण करताना दोन सर्यात लागण करावी व एक सरी मोकळी सोडावी. सरीचा पट्टा सहा फूट रुंदीचा राहतो, तो आंतरपीक लागवडीसाठी वापरता येतो.\n* भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळते.\n* आंतरपिकाचे बोनस उत्पन्न मिळते.\n* ठिबक सिंचन पद्धतीसाठी योग्य.\n* पाटाने पाणी दिल्यास पाण्यात बचत होते.\n* रिकाम्या जागेमुळे पीक संरक्षण चांगले होते.\n* तणाचा प्रादूर्भाव कमी होते.\n* यांत्रिकीकरणासाठी योग्य पद्धत.\n* खोडवा ठेवल्यास पाचट आच्छादनासाठी योग्य पद्धत.\nदोन सरीतील अंतर ५ फूट ठेवावे व सरीची लांबी ४० ते ६० मीटर ठेवावी. दोन डोळा किंवा एक डोळा पद्धतीची लागण करावी.\n* सरीतील अंतर जास्त असल्याने ऊस भरण्याचे प्रमाण कमी असते.\n* वाढ जोमदार होते.\n* उत्पन्नात वाढ होते.\nऊस लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी बाळ बांधणी करावी. अवजाराने किंवा मजुराच्या सहाय्याने उसाच्या बुडाला ३ ते ४ इंच माती लावावी.\n* फुटवे वाढण्यास मदत होते.\n* खताचा दुसरा हप्ता माती आड करता येतो.\n* खोड किडीचे व तणाचे नियंत्रण करता येते.\nलागणीनंतर चार ते साडेचार महिन्यांनी उसाच्या बुंध्याशी असलेली वाळलेली रोगर पाने उशिरा आलेले फुटवे काढून टाकावेत. सरीत शिफारशीतील खताची शेवटची मात्रा देऊन काढलेले पाचट सरीआड पसरावे.\n* खताच्या मात्रा मातीआड करता येतात.\n* फुटवे कमी करण्यास मदत होते.\n* जुनी मुळे काढली जातात, नवीन मुळांची वाढ चांगली होते.\n* जमिनीत हवा खेळती राहते.\n* तण नियंत्रण होते.\n* ऊस तोडण्याचे प्रमाण कमी होते.\nभुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, पाखड, राई, कोथिंबीर, मेथी, कांदा ताग\nकोबी, फूलकोबी, कांदा, बटाटा, हरभरा, गहू, पालक, मेथी, ताग\nभुईमूग, सोयाबीन, पालक, गवार, ताग, काकडी, कलिंगड इत्यादी आंतरपिके घ्यावीत.\nआंतरपीक हे ४ महिन्यांच्या आत निघणारे असावे. जास्त उंचीचे व जास्त पसरणारे नसावे. मुख्य पिकाव्यतिरिक्त खताच्या मात्रा द्याव्यात. आंतरपिकास व ऊस पिकास योग्य त्या तणनाशकाची निवड करून वेगवेगळ्या फवारण्या कराव्यात.\n* आंतरपिकाचे पूरक उत्पन्न मिळते.\n* जमिनीचा ओलावा पुरेपूर वापरला जातो.\n* तणांचा बंदोबस्त करण्यास मदत होते.\n* बांधणीच्या वे���ी आंतरपिकाचा पालापाचोळा गाडावा, सेंद्रिय खत म्हणून वापरावा.\nऊस पिकासाठी साधारणतः हेक्टरी २० टन किंवा कम्पोस्ट खताचा वापर करावा. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी १० टन शेणखत शेतात पसरून नांगरट करून चांगले मिसळावे. नंतर ऊस लागणीअगोदर राहिलेले हेक्टरी १० टन शेणखत व रासायनिक खताचा पहिला हप्ता द्यावा.\n* सेंद्रिय खतामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते.\n* जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.\n* निचरा सुधारतो. जिवाणूंची वाढ होते.\n* रासायनिक खताचा कार्यक्षमतेने वापर होतो. याशिवाय हिरवळीची खते, प्रेसमककेक, कोंबडी खत, बार्पोकम्पोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी, पाचटाचे आच्छादन होते.\n* गांडूळ खत २ टन प्रति एकर, शेणखतात मिसळून वापरावे.\nशास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खताचा वापर केला जात नाही. किफायतशीर वापर होण्यासाठी खताचे योग्य प्रकार निवडावेत. नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.\nऊस पिकास दुसर्या व तिसर्या खताच्या हप्त्याच्या वेळी फक्त नत्रयुक्त खते द्यावीत. मिश्रखते, ऊस लागणीच्या वेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी देणे योग्य आहे. युरिया, एस. एस. पी. आणि एम. पी. यांसारखी खते योग्य प्रमाणात मिसळून घ्यावीत. खारवट व चोपण जमिनीसाठी सरल खतांची निवड करावी.\nपहिली फवारणी १० व्या आठवड्यात एकरी ५०० मि. लि. २०० लिटर पाण्यात करावी.\nदुसरी फवारणी १५ व्या आठवड्यास करावी.\nतिसरी फवारणी २० व्या आठवड्यास करावी.\nउगवणीसाठी मुळाच्या व अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फूरद व पालाश ५० टक्के या प्रमाणात द्यावे. फुटवे फुटताना व वाढीसाठी ६ ते ८ आठवड्यांना ४० टक्के नत्र, १२ ते १४ आठवड्यांना १० टक्के नत्र, मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के नत्र द्यावे. खोडवासाठी तोडणीनंतर १५ दिवसांच्या आत ३० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश, ६ ते ८ आठवड्यांनी ३० टक्के नत्र, मोठी बांधणीसाठी ४० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश द्यावे.\nखते जमिनीवर पसरून द्यावीत. जमिनीतून देणे फायदेशीर आहे. युरिया व निंबोळी पेंडीची भुकटी ६ः१ या प्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे व मिश्रण चांगले घुसळून घ्यावे. नत्रीकरण मरगतीने होते व त्यातील नत्र पिकास योग्य प्रमाणात हळूहळू उपलब्ध होते. २५ टक्के युरियाची बचत होते. स्फूरद खते मुळाच्या सान्निध्य���त किंवा कम्पोस्ट खतात मिसळून द्यावीत. सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत.\nपाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व व्यवस्थापन करावे. योग्य प्रमाणात पाणी वापरून कमीत कमी पाण्यात व खर्चात जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता कायम ठेवून अधिकाधिक उत्पादन कसे मिळविता येईल हे पहावे. ऊस पिकास पाणी देण्याची पद्धत, पाणी केव्हा द्यावे व प्रत्येक भरणीच्या वेळी किती पाणी द्यावे, या तीन बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.\nहलकी जमीन असल्यास सर्यांची लांबी ३० मीटर, मध्यम जमिनीत सर्यांची लांबी ५० मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत पाणी लवकर मुरते. त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी करावे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एका वेळी एकाच सरीत पाणी न देता दोन ते तीन सर्यांमध्ये प्रवाह सारख्या प्रमाणात विभागून द्यावा. बाष्पीभवन विरोधी आच्छादनाचा (उसाचे पाचट/पालापाचोळा हेक्टरी ८ ते १० टन) वापर केल्यास बाष्पीभवन कमी होते. लेओबीन (१४ टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाच्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. उन्हाळ्यात ८-१० दिवसांनी, हिवाळ्यात १२-१५ दिवसांनी, तर पावसाळ्यात १५-२० दिवसांनी फवारण्या कराव्यात.\nठिबक सिंचन पद्धतीचे फायदे\nउत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. पाण्याची ३५ ते ५५ टक्क्यांपर्यंत, तर खताच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादूर्भाव कमी व पर्यायाने खुरपणीचा व तणनाशकांचा खर्च कमी होतो. रान बांधणीची आवश्यकता नाही. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापीक होण्याची शक्यता नाही.\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_29.html", "date_download": "2019-04-18T18:54:57Z", "digest": "sha1:PNTAHTYWAXIXQHBPSCJKLPNLA22NOOIL", "length": 13527, "nlines": 69, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: करा आडसाली ��स लागवडीची पूर्वतयारी", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nआडसाली हंगामात लावलेले ऊस पीक हे जोमदार वाढते, कारण उगवणीपासूनच या पिकास अनुकूल हवामान मिळते. तसेच पीकवाढीच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळतो. त्यामुळे सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिने असल्यामुळे जमिनीची निवड व पूर्वमशागतीला विशेष महत्त्व आहे. तेव्हा त्याची पूर्वतयारी वेळेत करणे आवश्यक आहे.\nऊस उत्पादनाच्या दृष्टीने जमिनीची निवड आणि नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, एक ते दीड मीटर खोलीची, मध्यम काळी, 60 टक्केपेक्षा जास्त जलधारणाशक्ती असलेली तसेच सुपीक जमीन उसासाठी योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5, क्षारांचे प्रमाण 0.5 टक्क्यापेक्षा कमी व चुनखडीचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी आणि सेंद्रिय कर्ब किमान 0.5 टक्का असावा.\nउसासाठी निवडलेल्या जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. पूर्वमशागतीमध्ये नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमिनी सपाट करणे, सऱ्या काढणे, रान बांधणी करणे याचा समावेश होतो. पूर्वीचे पीक काढल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी आडवी नांगरट करावी. नांगरणीमुळे जमीन मोकळी होऊन पाणी जमिनीत सहज मुरते, हवा खेळती राहते, पाण्याचा चांगला निचरा होतो, पूर्वीच्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन सेंद्रिय पदार्थांची भर पडते. नांगरणीनंतर जमीन उन्हात तापू द्यावी. त्यानंतर जमिनीत ढेकळे असल्यास कुळवाने चालवून फोडावीत. त्यामुळे सरी चांगली पडते. ऊस पिकाला समप्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमीन समपातळीत करून घ्यावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर आणि भारी जमिनीत 1.20 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमीन सपाट असल्यास (0.3 टक्क्यापर्यंत उतार) 40 ते 60 मीटर अंतरावर आडवे पाट पाडून लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा. पाण्याची बचत व ऊस पिकास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी रिजरच्या साह्याने 2.5 किंवा तीन फूट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यांत लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे 2.5 त�� पाच फूट किंवा तीन ते सहा फूट अंतरावर जोडओळीची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते. ऊस लागणीपूर्वी सेंद्रिय खताचा दुसरा हप्ता हेक्टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत सरीमध्ये टाकावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताग/ धैंचा हिरवळीची पिके घेऊन पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.\nजमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी आडसाली उसाला प्रति हेक्टरी अनुक्रमे 30 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्यावेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा किंवा प्रेसमड केक हेक्टरी सहा टन किंवा गांडूळखत हेक्टरी पाच टन वापरावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध\nनसल्यास उन्हाळ्यात ताग/ धैंचा पीक घेऊन तो फुलावर येताच (45-50 दिवस) ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत गाडावा. जमिनीस शेणखत/ कंपोस्ट खत अगर हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय पदार्थांची भर पडून सूक्ष्म जिवाणूंची वाढ भरपूर होऊन जमिनीची जलधारणा शक्ती\nवाढते. जमीन भुसभुशीत होते.\nआडसाली ऊस लागणीचा योग्य कालावधी जुलै/ ऑगस्ट असून तोडणी पुढील वर्षाच्या नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये केली जाते. आडसाली ऊस पीक साधारणपणे 15 ते 17 महिने शेतात उभे असते. यासाठी मध्यम पक्व होणाऱ्या को-86032 (नीरा) व को.एम. 0265 (फुले 265) या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.\nलागवडीसाठी बेण्याची निवड -\nऊस उत्पादनवाढीसाठी बेणे मळ्यातील ऊसच लागवडीसाठी वापरावा. या बेण्याचा वापर केल्याने ऊस उत्पादनात दहा टक्के वाढ होते. प्रथम शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शिफारशीत वाणांची निवड करावी. त्यानंतर त्या वाणाच्या बियाण्याची उपलब्धता पाहावी. ऊस बेण्याची निवड करताना\nपुढील बाबी विचारात घ्याव्यात.\n1) सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविरहित बेणे निवडावे.\n2) बेणे रसरशीत असावे, कांड्या लांब आणि जाड असाव्यात.\n3) कांड्यांची वाढ चांगली झालेली असावी. डोळे फुगीर असावे.\n4) बेणे रोग आणि कीडमुक्त असावे.\n5) 10 ते 11 महिने वयाचे बेणे असावे. बेणे ताजे असावे. 24 तासांच्या आत लागण करावी. याप्रमाणे आडसाली उसाची पूर्वतयारी केल्यास उसाची वेळेत लागवड होऊन बेण्याची उगवण चांगली होते. त्यामुळे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.\n(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Daulatmangal-Trek-D-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:17:03Z", "digest": "sha1:B4DBFLH2WSBT2BGV7BBCXP2PQNUQRX5N", "length": 15313, "nlines": 30, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Daulatmangal, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : पुणे श्रेणी : सोपी\nपुणे - सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला \"दौलतमंगळ गड\" हे नाव पडले असावे.\nपुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.\nपौराणिक आख��यायीके नुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होउन येथुनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादवांनी केली.\n१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशाहाच्या पदरी राहाण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले. युध्दाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावने पुण्यावर हल्ला करुन पुणे उध्वस्त केले. त्यावरुन गाढवाचा नांगर फ़िरवला.\nमुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.\nपुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.\nस्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे - हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.\nगडाचा /मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nयवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:51:48Z", "digest": "sha1:MP6TDTYZGBNQJNRSO7OKDWP6PD7OTOEJ", "length": 3892, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धावचीत - विकिपीडिया", "raw_content": "\nधावचीत होणे हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रिकेट खेळात फलंदाज बाद होण्याचे प्रकार\nझेल · त्रिफळाचीत · पायचीत · धावचीत · यष्टिचीत · हिट विकेट · हँडल्ड द बॉल · हिट द बॉल ट्वाइस · क्षेत्ररक्षणात अडथळा · टाईम्ड आउट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B1-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T19:03:02Z", "digest": "sha1:BNBPOQB7UB2BZ3XL4AHOMCFDFN4WQCWK", "length": 2114, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प व्यक��तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत गरज व महत्व व्यक्तिगत व्यापारी व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प Pdf व्यक्तिगत व्यापारी किरकोळ दुकानदार व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत व्यत्किगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रश्न व्यक्तिगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठीत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ शुची व्यत्किगत व्यापाराची मुलाखत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/videomasters/1318257/", "date_download": "2019-04-18T18:48:49Z", "digest": "sha1:QW7MNXULXQ2ET5DB4C36AJCMH5TQTIYB", "length": 2910, "nlines": 75, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Cine Style Videos हे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nलग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 15\nसिकंदराबाद मधील Cine Style Videos व्हिडिओ शूटिंग करणारे\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधी व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2 months\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 15)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T19:01:37Z", "digest": "sha1:PB74FS7I2ZYDI7W77NYMMWHZMCV7PY3X", "length": 11421, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवटच्या दिवशी चौघांचे सहा अर्ज - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेवटच्या दिवशी चौघांचे सहा अर्ज\nशेवटच्या दिवशी छाननीमध्ये दोन अर्ज अवैध\nजगन्नाथ क���ंभारांना श्रद्धांजली म्हणून भाजपची माघार\nफलटण – फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12अ च्या पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारजणांचे सहा अर्ज दाखल झाले होते. आज दाखल अर्जांची छाननी होवून 2 अर्ज वैध तर 2 अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली.\nप्रभाग क्रमांक 12अ मधील राष्टवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारजणांचे सहा अर्ज दाखल होते. आज दाखल अर्जांची छाननी झाली. त्यात संदीप जाधव आणि कॉंग्रेसचे प्रवीण अडसूळ यांचे अर्ज अवैध ठरले. हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागातून राष्टवादी कॉंग्रेसने दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या पत्नी रंजना कुंभार यांना उमेदवारी दिली आहे. राष्टीय कॉंग्रेसने माजी नगरसेवक राजेश आनंदराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदोघात आता दुरंगी सामना होत आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी असून जर कोणी अर्ज मागे घेतला नाहीतर 27 जानेवारीला मतदान आणि 28 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले असून दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजली म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n���िरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/mumbai-pune-nashik/", "date_download": "2019-04-18T18:59:37Z", "digest": "sha1:ZVIHWW6F76JVN7MPVB24QRRQLPK5G2IO", "length": 10902, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मुंबई पुणे नाशिक | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली...\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात...\nमुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार...\n���ुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरात सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून या सर्वअपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल...\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nपुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं...\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nमुंबई : मध्य रेल्वेवरील स्थानकांवर यापुढे खुल्या सरबतांची विक्री करण्यात येणार नाहीये. कुर्ला स्थानकावर एका कामगाराने अस्वच्छ पद्धतीने बनवलेल्या लिंबू सरबतच्या व्हायरल व्हीडिओनंतर मध्य रेल्वेने हा निर्णय...\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nमुंबई : भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’ असे शेलार यांनी ट्विट करत ‘चौकीदार के...\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\nकळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी...\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\n लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nमुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604122841/view", "date_download": "2019-04-18T18:48:07Z", "digest": "sha1:7UU5NWDJGMTRDOMIDVTZUSIEUFOTG3CE", "length": 18800, "nlines": 182, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - शिव रात्री शिव दिन माऊली ...", "raw_content": "\nजानवे म्हणजे नेमके काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्य��� मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - शिव रात्री शिव दिन माऊली ...\nशिव रात्री शिव दिन माऊली शिव प्रसन्न झाला उद्धरला पारधी बंध हरणीचा सोडविला ॥धृ॥\nअसो कर्माला कोणे एके दिवसी आली महाशिवरात्र शिकारीला चालला पारधी धनुष्य बाण घेऊनी हाती शिकारीला चालला पारधी धनुष्य बाण घेऊनी हाती शंख भैरव नाना तर्हेचे वाद्ये वाजली शंख भैरव नाना तर्हेचे वाद्ये वाजली पार्वती वल्लभ हरिहर महादेव गर्जना करिती पार्वती वल्लभ हरिहर महादेव गर्जना करिती महादेवाला शंकराला महापूजा येती महादेवाला शंकराला महापूजा येती गंध अक्षदा पुष्प पत्रिका देवाला वाहती ॥ असे पारध्याने पाहिले शंकरा काय धोंडा बोलेल शंकरा गंध अक्षदा पुष्प पत्रिका देवाला वाहती ॥ असे पारध्याने पाहिले शंकरा काय धोंडा बोलेल शंकरा शिव हर बोलरे शंकरा शिव हर बोलरे शंकरा पारध्यासी नवल वाटले शंकरा पारध्यासी नवल वाटले शंकरा लोकाला वेड लागले शंकरा लोकाला वेड लागले शंकरा हरहर म्हणतो मुखामध्ये चाळा लागला हरहर म्हणतो मुखामध्ये चाळा लागला असे करमीला पुढे पारधी शिकारीसी गेला ॥१॥\nपंचवटीचे वन होते महादारूण त्या वनाच्या ठाई तळे एक भरले पाण्याने पाणी पाहूनी शिकार साधावया रमला येऊनी त्या वनाच्या ठाई तळे एक भरले पाण्याने पाणी पाहूनी शिकार साधावया रमला येऊनी बेलाचे वृक्ष असे बहू दाट त्यावर बसला येऊनी अडचण मुकच्या फांद्या खाली टाकी तोडोनी बेलाचे वृक्ष असे बहू दाट त्यावर बसला येऊनी अडचण मुकच्या फांद्या खाली टाकी तोडोनी महादेवाला शंकराला महापूजा घडली अनेशानी महादेवाला शंकराला महापूजा घडली अनेशानी बेलाचे वृक्ष घनदाट शंकरा बेलाचे वृक्ष घनदाट शंकरा त्याखाली लिंगाकार शंकरा बेल तोडूनी टाके त्यावर शंकरा मुखी बोले हरी ओम शंकरा मुखी बोले हरी ओम शंकरा त्यासी घडे रात्री जागरण शंकरा त्यासी घडे रात्री जागरण शंकरा सर्वसाधन साधूनी घडूनी आले पहा पारध्याला पापाच्या खाईमध्ये केवळ महाअग्नी शिरला ॥ शिवरात्री ॥२॥\nतान्ही बाळी लेकुरवाळी हरणी पाण्यापाशी आली पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली लाविला धनुष्य बाण कानडी कडकडूनी ओढली लाविला धनुष्य बाण कानडी कडकडूनी ओढली तेव्हा संकट वाचा देवाने हरणीला दिली तेव्हा संकट वाचा देवाने हरणीला दिली नका मारू स्वामी राया अर्जीं केली नका मारू स्वामी राया अर्जीं केली घरी बाळ माझे उपवसी शंकरा मी पाजूनी येते त्यासी शंकरा घरी बाळ माझे उपवसी शंकरा मी पाजूनी येते त्यासी शंकरा पारघी बोले हरणीसी शंकरा पारघी बोले हरणीसी शंकरा खरे न लटके बोलू असे म्हणती पारध्यासी कळवंतनीचा बट्टा लागेल बेचाळीस कुळीसी खरे न लटके बोलू असे म्हणती पारध्यासी कळवंतनीचा बट्टा लागेल बेचाळीस कुळीसी पहिली हरिणी तिची बहिण बाळाजवळ गेली पहिली हरिणी तिची बहिण बाळाजवळ गेली या बाळानो लवकर या मन अर्जी केली या बाळानो लवकर या मन अर्जी केली बाळ म्हणते हे काय न लगे काळोखी चढली बाळ म्हणते हे काय न लगे काळोखी चढली अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली खरच सांगशील तरच पिऊ हरिची आण केली खरच सांगशील तरच पिऊ हरिची आण केली तिची बहिण दुसरी हरिणी पाण्याजवळ आली तिची बहिण दुसरी हरिणी पाण्याजवळ आली पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली लाविला धनुष्यबाण कडकडूनी ओढी तेव्हा संकट वाचा देवाने हरिणीसी दिली लाविला धनुष्यबाण कडकडूनी ओढी तेव्हा संकट वाचा देवाने हरिणीसी दिली नका मारू स्वामी राया मन अर्जी केली नका मारू स्वामी राया मन अर्जी केली आज चौथा दिवस मजशी ऋतू प्राप्त झाली आज चौथा दिवस मजशी ऋतू प्राप्त झाली पती रायाशी भेटूनी येते मन अर्जी केली पती रायाशी भेटूनी येते मन अर्जी केली पारधी बोल हरिणीशी शंकरा पारधी बोल हरिणीशी शंकरा तुम्ही भयालीगे मरणाला शंकरा तुम्ही भयालीगे मरणाला शंकरा ती रंभा मी उर्वशी शंकरा ती रंभा मी उर्वशी शंकरा लागला विषयाचा छंद इंद कोपला लागला विषयाचा छंद इंद कोपला झाला ऋषीचा शाप म्हणूनी आम्ही आलो जन्माला ॥३॥\nदुसरी हरिणी तिची बहिण मृगाजवळ गेली या पतिराया लवकर या मन अर्जी केली या पतिराया लवकर या मन अर्जी केली पती म्हणे हे काय न लगे काळोखी चढली पती म्हणे हे काय न लगे काळोखी चढली अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली खरच सांगशील तर भेटू हरिची आण केली खरच सांगशील तर भेटू हरिची आण केली तेव्हा संकट हरिणीचे नेत्र पाण्याने भरली तेव्हा संकट हरिणीचे नेत्र पाण्याने भरली काय सांगू पती राया शंकरा काय सांगू पती राया शंकरा मी गेले पाणी पिया शंकरा मी गेले पाणी पिया शंकरा जोडीला बाण माराया शंकरा जोडीला बाण माराया शंकरा मी जाणूनी तुमच्या समया शंकरा मी जाणूनी तुमच्या समया शंकरा मी आले भेटूनी जाया शंकरा मी आले भेटूनी जाया शंकरा लागा बांधा तागा स्वामी आज माझा सरला लागा बांधा तागा स्वामी आज माझा सरला मृग म्हणतो शिर देवूनी सोडवूनी तुजला ॥४॥\nदोन हरिण्य दोन बाळे मृग पाच जण आले सर्व पारध्याजवळ कळप दंग झाला पारधी पाहून आले सर्व पारध्याजवळ कळप दंग झाला पारधी पाहून हरिण्या म्हणती आम्हा परती न्या जा मारुन हरिण्या म्हणती आम्हा परती न्या जा मारुन दोन बाळे तिसरा मृग द्या तुम्ही सोडून दोन बाळे तिसरा मृग द्या तुम्ही सोडून बाळ म्हणते केवळ मांस खा जा मौजेन बाळ म्हणते केवळ मांस खा जा मौजेन माता पिता आजाब वस्तू द्या तुम्ही सोडून माता पिता आजाब वस्तू द्या तुम्ही सोडून मृग म्हणतो हे बरोबर नव्हे द्या तयाना सोडून मृग म्हणतो हे बरोबर नव्हे द्या तयाना सोडून ताजा पिता बखळ खाजा न्यायला मारुन ताजा पिता बखळ खाजा न्यायला मारुन गळाले हातचे बाण शंकरा गळाले हातचे बाण शंकरा गज बजले सारे रान शंकरा गज बजले सारे रान शंकरा गजबजले त्रीनयन शंकरा देव निघाले पिंडीतुन शंकरा गजबजले त्रीनयन शंकरा देव निघाले पिंडीतुन शंकरा महापूजा मांडीली त्याने शंकरा महापूजा मांडीली त्याने शंकरा त्यानी नेले उद्धरुनी शंकरा विमान बोलावूनी शंकरा त्यानी नेले उद्धरुनी शंकरा विमान बोलावूनी शंकरा आत सर्वाना बसवूनी शंकरा आत सर्वाना बसवूनी शंकरा गेले कैलासी घेऊनी शंकरा आज कोण भक्त येऊनी शंकरा त्यासी नेले उद्धरुनी शंकरा हे अनंत रायाचे गाणे शंकरा गेले कैलासी घेऊनी शंकरा आज कोण भक्त येऊनी शंकरा त्यासी नेले उद्धरुनी शंकरा हे अनंत रायाचे गाणे शंकरा माघ माशी चतुदर्शीच्या दिवशी उद्धार हरिणीचा केला ॥५॥\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1991&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:45:26Z", "digest": "sha1:FBSRWF2LVSBHX4I4WZ5WN72XZ4O7FYNG", "length": 7905, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | समृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे", "raw_content": "\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे\n-डॉ. शिवलिंग शिवलिंग शिवाचार्य महाराज\nलातूर: आपले जीवन सुखी, समृध्द करण्यासाठी माणसाने स्वतःला मोह, अहंकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, असे प्रतिपादन शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. लातूर शहरातील राजर्षी शाहू उद्यान, शाहूनगर, विवेकानंद चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सत्संग सोहळ्याच्या संयोजक डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या प्रमुख सौ. लताताई मुद्दे या होत्या. तर आयोजक महेश यशवंतराव तत्तापूरे, कैलास तत्तापूरे, शैलेश तत्तापूरे, उमाकांत बापूराव तत्तापूरे, सूर्यकांत त्र्यंबकराव तत्तापूरे, ओमप्रकाश भीमराव तत्तापूरे, शशिकांत बळवंतराव तत्तापूरे, सौ. सुमन यशवंतराव तत्तापूरे व समस्त तत्तापूरे परिवार हे होते. या सत्संग सोहळ्याचे आयोजन डॉ. यशवंतराव ग्यानोबा तत्तापूरे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. आपल्या आशिर्वचनात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, आजच्या कलियुगात नामाला, नामस्मरणाला फार महत्व आहे. नाम आणि रूप हे अगदी जगाच्या आरंभापासून चालत आलेले आहे. आजच्या घडीला मनुष्य प्राणी मोह-मायेच्या जाळात गुरफटलेला पाहावयास मिळतो. मनुष्याला अज्ञानरूपी अंधकारात घेऊन जाण्याचे काम माया करत असते. अहंकार हे मायेचेच स्वरूप आहे. घर-परिवार, सोने-नाणे, पैसा-अडका मुले-बाळे हे प्रापंचिक मायेचे प्रकार आहेत. मानवी जीवनात सुख-दुःखाचे भोग हे माणसाला अटळ असतात. आपआपल्या कर्म, प्रारब्धाप्रमाणे माणसाला ते भोगणे क्रमप्राप्त असते. संसारिक जीवनात व्यावहारिक ज्ञानाला अनन्यसाधारण असे महत्व असते. आपली नित्यकर्मे करताना प्रत्येकाने आपले अस्तित्व ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. या विश्वात विश्वालाही नियंत्रित करणारी अतींद्रिय शक्ती चैतन्य रूपाने कार्यरत असते. मानवी जीवनात आत्मचिंतनासाठी प्रत्येकाने थोडाफार वेळ काढलाच पाहिजे. जीवनात भगवंताच्या नामस्मरणास अनन्यसाधारण असे महत्व असते. ईश्वराच्या भक्तीशिवाय जीवनाला कांहीच अर्थ नाही. शिवायनमः च्या जपात एवढी मोठी शक्ती आहे की,त्याचा अंदाज लावणे सहज सोपे काम नाही. माणसाला राग, वाईट विचारांपासून दूर ठेवण्यास���ठीही नामस्मरण आवश्यक असल्याचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितले.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/understanding-the-truth-about-casteism/", "date_download": "2019-04-18T18:31:46Z", "digest": "sha1:TVGJKQZXA2ATTWY3UCI4GSO5PBQKTSAX", "length": 17703, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "माझे \"माळी\", \"इंगळे\", \"कुलकर्णी\", \"पवार\", \"कांबळे\" - हे मित्र आणि जातीयवाद", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमाझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n“माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे”\nडिजीटल मार्केटिंग ही प्रोफेशनल स्ट्रेंग्थ आणि मराठी लिखाण ही पॅशन – ह्या दोन्हींचा मिलाफ होऊ शकेल आणि त्यामुळे खूप मजा येणारं काम करत मजबूत पैसा छापता येईल ह्या विचाराने डिजिटल मीडिया व्हेंचर सुरू केलं. (पैसे अजूनतरी दिसत नाहीयेत, पण मजा मात्र मजबूत येतीये असो.) पण त्यासाठी केवळ हे २ स्किलसेट पुरेसे नव्हते.\nवेबसाईटचं डोमेन विकत घेण्यापासून – वेबसाईट उभी करून तिचा लोगो तयार करण्यापर्यंत कित्येक गोष्टींत मी कच्चा होतो. अजूनही आहे. वेबसाईटच्या जन्मापासून आज पर्यंत – अनेक टेक्निकल गोष्टीं, ग्राफिक डिझाईन अशा असंख्य गोष्टींत मन लावून मदत करणारे, दिवसभरची नोकरी करून रात्र रात्र जागून माझ्या अडचणी दूर करणारे असंख्य हात माझ्या नशिबाने मला दिले.\nत्यातील काही ठळक आडनावं वर दिली आहेत.\nही सर्व मित्र मंडळी जॉब करत असताना लाभलेली. कुणीच बालपणाचे सवंगडी न���हीत. सर्वजण फेसबुक, WhatsApp भरपूर वापरतात. न्यूज वाचतात. माझं आडनाव, बोलणं-चालणं ह्यावरून माझी जन्माधिष्ठित जात ओळखणं सोपं जाईल इतकी बुद्धिमत्ता असलेले हे सर्व लोक.\nनावांवरून दिसतंच की कुलकर्णी शिवाय इतर अनेक ब्राह्मणेतर – आणि अदरवाईज “ब्राह्मणाला मारायला उठलेले” – लोक त्या यादीत आहेत.\nगेल्या आठवड्याभरात काही ब्राह्मण मित्रांनी फेसबुकवर मेसेज केला. “सगळे लोक” फक्त आडनाव बघून खूप द्वेष करतात म्हणून व्यथित आहेत, टेन्शनमध्ये आहेत. हे ठराविक कालखंडात परत परत घडत रहातं.\nनवी पिढी फेसबुक जॉईन होते, इकडे पसरलेला चिखल बघते, घाबरून जाते किंवा चिडून उठते.\nआपल्याला नेहेमीच वाईट काम करणारा, गलिच्छ बोलणारा एक माणूस दिसतो आणि लक्षात रहातो. पण आपल्याशी प्रेमाने वागणारे, मानवी स्वभावानुसार सहज मदत करणारे शेकडो मित्र-मैत्रिणी नजरेआड होतात. हे फेसबुक-WA वर अधिकच होतं. द्वेष करणारे अनेक आहेत, ती मोठी समस्या आहे आणि त्यावर उपाय योजना करत राहायला हवी हे सत्यच आहे.\nपण ही मूठभर मंडळी आपले आपापसात असलेले सौहार्दाचे संबंध तोडू शकतात की नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे\n“एका वाईट माणसामुळे इतर शेकडो चांगल्यांकडे मी काणाडोळा करणार नाही” असं मनात पक्कं ठसवून घेतलं आणि त्यानुसार कृती करत राहिलो तर तो जातीय द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे मनसुबे उधळण्याचा शुअर शॉट मार्ग ठरेल.\nमाझे जवळचे स्नेही मागे बोलता बोलता बोलून गेले की केवळ “जोशी” आहेत म्हणून अनेक महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर रात्रंदिवस काम करूनसुद्धा बक्षिसं मात्र इतरांनाच दिली गेलीत. जातीय द्वेष खाजगी क्षेत्रात, इव्हन आय टीमध्येपण शिरलाय हे आता उघड गुपित आहे.\nत्यामुळे ही समस्या अधिकच बिकट, अधिक धारदार होत जातीये.\nअसा जातीयवाद उलट दिशेने सहन करणारेही काही मित्र असू शकतात. जातीयवाद काही एकाच जातीची मक्तेदारी नाही. एखादा जोशी मुद्दाम कुणा कांबळेला त्रास देऊ ही शकतो. मुद्दा तो नाही.\nसामान्य माणसाने – विशेषतः तरूणांनी – ह्या प्रश्नाला कसं हाताळायचं हे समजून घेणं फार फार आवश्यक आहे. जातीयवादाची कीड ही विशिष्ठ जातीला लागलेली नसते तर विशिष्ठ माणसांना लागलेली असते.\nत्यात ही दोन प्रकारचे लोक आहेत – जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर जातीयवाद पोसणारे व पेरणारे आणि दुसरे म्हणजे अश्या जातीयवाद पेरणाऱ्या लोकांच्या ��पप्रचाराला बळी पडून डोक्यात घग घेऊन फिरणारे.\nआपल्या समोरची जातीय व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे हे ओळखता यायला हवं. पहिल्या प्रकारातील व्यक्तीच्या तोंडी सामान्य माणसाने लागू नये. उपयोग होत नाही. कारण त्याने ठरवून, स्वतःच्या स्वार्थासाठी हा अजेंडा ठेवला आहे.\nदुसऱ्या प्रकारच्या सर्व लोकांशी शक्य तितका सुसंवाद साधावा. जर ते शक्य नसेल – तर किमान – “असे मोजकेच आहेत…चांगले लोक कितीतरी अधिक आहेत…” – हे सतत स्वतःला सांगत रहावं.\nलढावं लागणारच. फक्त तो लढा “एक जात/समाज विरुद्ध इतर” असा नसून “जातीयवादी विरुद्ध इतर आपण सर्व” – असा असणार आहे.\nजो पर्यंत गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये, एखाद्या वृद्धाला त्याची जात नं बघता/विचारता आपण होऊन सीट दिली जाते,\nजो पर्यंत रस्त्यावर अपघात झाल्यावर, क्षणार्धात मदतीला धावण्याआधी गाडीवर “जय भीम” आहे की “जय परशुराम” आहे हे बघितलं जात नाही –\nआणि जो पर्यंत –\nमला मदत करणारे जसे सर्वजातीय मित्र आहेत, तसे तुम्हाला ही आहेत — तो पर्यंत घाबरून जाण्याचं, “सर्व काही संपलंय” असं वाटून घेण्याचं काहीच कारण नाही.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← हिटलरने आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह म्हणून भारतीय “स्वस्तिक” का निवडले\nपांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४ →\nOne thought on “माझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद”\nश्रीमती सुषमा बा पवार\nजातीयवादी विरुद्ध आपण सर्व इथपासून आपण सर्व एक आहोत पर्यत प्रयत्न करूया.\nलेख वाचल्यावर वाटलं संपलं काहीच नाही.\nही तर चांगल्याची सुरवात आहे .\nसरकारची भाषासक्ती आणि धगधगते दार्जीलिंग\nभारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात\nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nमॉडेलिंगपासून सुरुवात करून अभिनयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या तापसी पन्नू\nगंगा नदी व गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा\n“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही ���मान्य आहे\nमेस्सी आणि रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा अज्ञात पहारेकरी गवसलाय\nएटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nकश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे\nयेथे पित्याशीच लावले जाते मुलीचे लग्न\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nहिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अचाट, अज्ञात “जादूगार”\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\nभारताने काढून टाकलेल्या कबड्डीच्या प्रशिक्षकाने इराणच्या संघाला बनवले आशियाई चॅम्पियन\nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1046", "date_download": "2019-04-18T18:51:32Z", "digest": "sha1:RZRWQJ2PWC775LSUT35HYSX5L5BX2NQT", "length": 6095, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आधी चार दिवसाला, मग दोन दिवसाला नंतर रोजच पाणी देऊ!", "raw_content": "\nआधी चार दिवसाला, मग दोन दिवसाला नंतर रोजच पाणी देऊ\nस्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांची ग्वाही, दिलेला शब्द पूर्ण करु\nऋषिकेश होळीकर, किशोर पुलकुर्ते 1475 Views 05 Jul 2018 टॉप स्टोरी\nलातूर: आम्ही निवडणुकीत शब्द दिला होता त्या प्रमाणे लातुरकरांना पाणी पुरवणार आहोत. मेकॅनिकलचं टेंडर मंजूर झाल्यानंअतर काही दिवस चार दिवसाला, नंतर दोन दिवसाला आणि मग एक दिवसाला पाणी देऊ अशी ग्वाही मनपाच्या स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी दिली. आधीच्या स्थायी समितीनं काय केलं आणि तुम्ही काय करणार या प्रश्नावरील मुलाखतीत ते बोलत होते.\nआधीच्या स्थायी समितीत अनेक विषय चर्चेत आले, त्यातून काही ठराव मंजूर झाले, काही प्रलंबित पडले तर काही नाकारले गेले. आता राहिलेल्या कामांची जबाबदारी माझ्यावर आहे. मनपाच्या कामांवर अंकुश ठेऊन हा गाडा नीट हाकणं हे स्थायी समितीचं काम आहे. आधीच्या सभापतींनी चांगली कामे केली. त्या��� काही त्रुटी राहून गेल्या, काही कामे राहून गेली ती आम्ही पूर्ण करुन घेऊ. अमृत योजनेतलं मेकॅनिकलचं एक मोठं टेंडर आहे. मागचे सभापती ते मंजूर करण्यास तयार नव्हते, तरीही त्याला मंजुरी मिळाली पण तांत्रिक कारणांमुळे ते रद्द करावं करावं लागलं. ते आता पुन्हा काढण्यात आलं आहे. मंजुरीनंतर दोन महिन्यात आम्ही शहरवासियांना चार दिवसांना, नंतर दोन दिवसांना आणि पुढे दररोज पाणी देऊ. मलनि:सारणाचंही मोठं काम बाकी आहे. त्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते टेंडर मंजूर झाल्यास मलनि:सारणाचं महत्वाचं काम मार्गी लागेल असा विश्वास गोजमगुंडे यांनी व्यक्त केला.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:23:43Z", "digest": "sha1:5JRR5YAJQFP6I5VQ43CJSCTHWHTSQ66T", "length": 12225, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन व्हावे - Dainik Prabhat", "raw_content": "\nमेडिकल कॉलेजचे भूमिपूजन व्हावे\nसातारा – मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक जागेचा प्रश्न सुटला आहे. ना.गिरीष महाजन यांच्याकडील वैज्ञकीय शिक्षण व जलसंपदा या दोन्ही खात्यांचा समन्वय साधला गेला आणि त्यामुळेच कृष्णा खोरे महामंडळाची जागा सहा महिन्यांपुर्वी मिळाली. मात्र, त्यानंतर मेडीकल कॉलेजचे घोडे पुढे सरकताना दिसून येत नाही आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरून प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून देखील गांभिर्याने पाठपुरावा होत नाही. परिणामी पुन्हा एकदा मेडीकल कॉलेजचा विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची वेळ आली आहे.\nमाहितीनुसार, साताऱ्यातील मेडीकल कॉलेजचे काम वेळेत सुरू झाले नाही अन इंडियन मेडीकल कौन्सिलने मान्यता रद्द केली. तद्दनंतर तो प्रस्ताव नव्याने तयार करून मान्यतेसाठी कौन्सिलकडे पाठविण्यात आला आहे. तर, मेडीकल कॉलेजचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यानंतर कौन्सिल मान्यता देणार आहे, अशी दुसरी माहिती पुढे येत आहे. त्याबाबत अद्याप शासनाच्यावतीने येथील जनतेला अधिकृत माहिती सांगण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच आता विषयाचा छडा लावण्याची गरज आहे. कारण, शासकीय रूग्णालयांमध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या पाहता रूग्णांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्याचाच परिणाम म्हणून मागील तीन ते साडे तीन वर्षात हजारो रूग्ण पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मेडीकल कॉलेजची पायाभरणी तात्काळ करण्याची गरज आहे. मेडीकल कॉलेज सुरू झाले तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न निकालात निघणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य घरातील मुलांचे डॉक्टर होण्याचे देखील स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या विषयात लक्ष घालून आचारसंहितेपुर्वी निधीची तरतूद करून भूमीपूजन करावे, अशी येथील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस���फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/crime/", "date_download": "2019-04-18T18:24:41Z", "digest": "sha1:OCLJMWJCGOSA3SQRNDN4AJ4ZBMD7QO7P", "length": 10621, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "क्राईम | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nकानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट...\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nनागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या...\nआयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार\nमेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या...\nदारूच्या व्यसनापायी एका मुलाने केली स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी\nउल्हासनगर( गौतम वाघ )- उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार मध्ये दारूच्या व्यसनापायी एका मुलाने स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला...\nलॉजमध्ये नवविवाहितेचा प्रियकराकडून खून\nशिरपूर- शिरपुरजवळ आमोदे येथील संगीता लॉज येथे एका नवविवाहीतेचा खून झाला. रेणुका धनगर (22, रा.जातोडा ता.शिरपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रेणुकाचा...\nमंत्रालयातील सहसचिव विजय पवारांनी पत्नीवर झाडल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या\nपंढरपूर- मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरूवारी रात्री पत्नी...\nपीक विम्याचे 10 हजार देण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून\nधारूर – पीक विमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून...\nअल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार\nनांदेड- इयत्ता 8 वीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची मानवी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात...\n1500 KM पार करून विवाहासाठी पोहोचली नवरी.. मुलीच्या वडीलाने नवरदेवाला सॅलरी स्लिप मागताच असे काही झाले\nजमशेदपूर (झारखंड)- उत्तराखंडमधील बागबेडाहून ऋषिकेशला (जमशेदपूरपासून 1500 किलोमीटर अंतरावर) विवाहासाठी आलेल्या वधू पक्षातील नऊ जणांची पोलिसांनी सुटका केली. सगळ्यांना वरपक्षाकडील लोकांनी घरात डांबून ठेवले होते. मंगळवारी ऋषिकेशमध्ये...\nमाझ्याशी प्रेम कर, नाही तर गोळी घालेन\nयावल- अल्पवयीन मुलीशी प्रेम व प्रेम संबंध तोडले तर तुला गोळी घालेन, असे म्हणत डोक्यावर पिस्तूल रोखणारा प्रेमवीर..या प्रकाराने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न.. बुधवारी झाला या प्रकरणाचा...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\n��ैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/international/nirav-modi-arrest/1491/", "date_download": "2019-04-18T19:14:51Z", "digest": "sha1:2IR74VIVIWX7G4ZY2FSDTSJMGBNPCJ4W", "length": 15372, "nlines": 127, "source_domain": "mahabatmi.com", "title": "निरव मोदीला अटक | Mahabatmi.com", "raw_content": "\n पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडन पोलिसांनी अटक केली. वेस्टमिन्स्टर न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने जामीन फेटाळून २९ मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावली. दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणावर २९ मार्चपासून सुनावणी सुरू होईल. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी पुढील आठवड्यात लंडनला रवाना होऊ शकतात. मनी लाँडरिंग प्रकरणात नीरवच्या प्रत्यार्पणासाठी ईडीने भूमिका मांडल्यानंतर १३ मार्चला कोर्टाने वॉरंट काढले होते. मंगळवारी रात्री अटक झाल्यावर बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान प्रत्यार्पणाच्या मागणीवर दोन आठवड्यांत सुनावणी व्हावी, अशी मागणी भारत सरकारने केली.\nअमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न\nन्यूझीलंडमध्ये मशीदीत गोळीबारात ९ ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nअमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न\nहोशंगाबाद – मध्य प्रदेशातील सिवनी माळव्याच्या बिसोनी गावातील शेतकरी दीपक (३६) राजपूत याची अमेरिकेच्या जेलिका लिजेथशी (४०) फेसबुकवर झालेली मैत्री होळीच्या दिवशी विवाहात बदलली. जेलिका लिजेथ अमेरिकेच्या मनुष्यबळ विभागात (एचआरडी) अधिकारी आहे. ती दोन महिन्यांपूर्वी भारतात आली होती. यादरम्यान दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. होळीच्या दिवशी त्यांनी नर्मदेच्या तीरावरील चित्रगुप्त मंदिरात लग्नगाठ बांधली. नंतर या नवपरिणीत जोडप्याने एकमेकांना रंगही लावला.\nजेलिका लिजेथ म्हणाली की, तिला भारतीय संस्कृतीनुसार लग्न करायचे होते. यासाठी होशंगाबादमध्ये येऊन लग्न केले. तत्पूर्वी, उभयतांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. दीपक म्हणाला की, त्याने बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तो भारतीय लष्करात तंत्रज्ञही राहिलेला आहे.जेली अमेरिकेच्या टॉस बोलव्हिया शहराची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिची फेसबुकवरून दीपकशी मैत्री झाली होती. यानंतर दोघांत नियमितपणे व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग होऊ लागली. नंतर फोनवरही बोलणे होऊ लागले. मैत्री प्रेमात बदलली. दीपकने लग्नाची इच्छा व्यक्त केली व जेलीने होकार दिला. दोघांचेही कुटुंबीय लग्नामुळे आनंदी असल्याचे दीपक म्हणाला.\nन्यूझीलंडमध्ये मशीदीत गोळीबारात ९ ठार\nन्यूझीलंड : बांग्लादेशचा संघ क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. बांग्लादेशचा संघ ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत शुक्रवारच्या नमाजसाठी थांबला होता. त्यावेळी एक अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला. यावेळी नमाजसाठी आलेले ९ जण ठार झाले. मात्र, बांग्लादेश संघाला संघातील सर्व खेळाडूंना सुरक्षित मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले.\nदरम्यान लिनवूड येथील मशीदीतही काही हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ९ जण ठार झाले आहेत. ३० जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटकही केली आहे. या हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि इतर ज्वलनशील उपकरणे जप्त करण्यात आली आहेत\nया हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॅसिंडा ऑर���डन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं जाहीर केले आहे. हिंसेला न्यूझीलंडच्या भूमीवर थारा नाही अशा शब्दात त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे\nचीनने 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला वैश्विक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवते\nन्यूयॉर्क – पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला १० वर्षांत चौथ्यांदा पुन्हा एकदा चीनने वाचवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरला. बुधवारी जर्मनीनेही असाच प्रस्ताव मांडला होता. मात्र, मसूदला दहशतवादी घोषित करण्यापूर्वी एक तास चीनने तांत्रिक कारण पुढे करत आडकाठी आणली. पुराव्याशिवाय कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. तीन दिवसांपूर्वीही चीनने हीच भूमिका मांडली होती. यावर सद्सद््विवेकबुद्धीने निर्णय घ्या, असा सल्ला अमेरिकेने दिला होता. भारत-पाकदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी मसूदला दहशतवादी घोषित करणे आवश्यक अाहे, असेही अमेरिकेने सुनावले होते.\n२६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईदलाही संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केले होते. मात्र, आज तो पाकमध्ये असून जाहीरपणे सभा घेतो, नवे अतिरेकी घडवतो. मात्र, हाफिजची जमात-उद-दावा ही संघटना जगाच्या नजरेत येऊ नये म्हणून जाहीरपणे हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायक��ाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T18:53:03Z", "digest": "sha1:ZWVGOL5AX6H37NZCS4SFLSMZH7TJX2O5", "length": 3941, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'रामायण' Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव\nटीम महाराष्ट्र देशा – देशात शहरांची नाव बदलण्याची मोहीम जोरात चालू असतानाच आता मुंबईमधील मलबार हिलचेही नाव बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या...\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज; ओवेसीसारखे लोक देशाला तोडू इच्छितात- गिरिराज सिंह\nनवी दिल्ली: भारतातील कोणताही मुसलमान बाबरचा वंशज नाही व कोणताही मुसलमान विदेशी नाही. भारतातील मुसलमान हे रामाचे वंशज आहेत, आमचे पूर्वज एकच असून फक्त पूजा...\nरेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी; मोदींच्या फिरकीनंतर कॉंग्रेसचा संताप\nनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T19:07:57Z", "digest": "sha1:TJ7GVL5R5MAIPW64VADRL63NUKGG4SMJ", "length": 2654, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लिपिक-टंकलेखकपदावर पदोन्नती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवे���सह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - लिपिक-टंकलेखकपदावर पदोन्नती\nएसटीच्या वाहकांना लिपिक होण्याची संधी\nएस.टी. महामंडळातर्फे होणार्या लिपिक-टंकलेखकपदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी.च्या वाहकांना अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2019-04-18T18:45:55Z", "digest": "sha1:F3X3N2R64JNYXYE4TXE2TLY2F7KIIJEX", "length": 3266, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्ही. के. सिंह Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - व्ही. के. सिंह\n‘घरात डास खूप झाले होते,रात्री साडेतीन वाजता ‘हिट’ घेऊन सगळे मारून टाकले’\nटीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसकडून शहिदांचा अपमान करण्याचा सपाटा सुरूच आहे. आधी खा.सिद्धू आणि आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह...\n‘जिनांचा’ फोटो हवा असणारे विद्यार्थी बापाचा अपमान करणारे – व्ही. के. सिंह\nनवी दिल्ली – तुम्ही मुस्लिम आहात आणि भारतात वास्तव्य करत आहात आणि तरीही तुम्हाला मोहम्मद अली जिना यांचा फोटो अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतीवर हवा आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/raju-vaidya/", "date_download": "2019-04-18T18:50:33Z", "digest": "sha1:NS234IAH7AVYBWYFOERTYPS7O6BQK5G5", "length": 2588, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "raju vaidya Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह ��ंपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nतीन दिवसात दोषींना पकडा अन्यथा रस्त्यांवर उतरणार : शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा- पुतळ्यांची विटंबना करण्याचे निंदनीय प्रकार सुरूच असून औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1890", "date_download": "2019-04-18T19:12:30Z", "digest": "sha1:KEZLMAXDXYHRQSAYHRPUSNTGSRCRRORO", "length": 15813, "nlines": 110, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "माझा हळद कोपरा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) गोष्टी सांगत. मलाही आमच्या छोट्याशा बागेत काही लावावे, ते वाढताना पाहण्यातला आनंद घ्यावा असे वाटत असे. माझ्या मिस्टरांचे निसर्गप्रेम अगदी पुस्तकी. त्यांचे साहित्यातील निसर्गवर्णने, बागांची वर्णने असले वाचून भागत असे. ते स्वत: मातीत हात घालायला तयार नसत. माझ्या मामेसासऱ्यांना (माधव सावरकर, पाभर) आपल्या भाच्याचा हा स्वभाव पूर्ण माहितीचा. ते माझा आणि आईंचा (सासुबाईंचा) उत्साह बघून मला म्हणाले, “विद्या, मी तुला हळद, कणगरे यांचे बी आणून देतो. पहिल्यांदा लावूनपण देतो. मग तू कर काय ती तुझी शेती.”\nआणि खरोखरच, माधवमामा पाभऱ्याहून हळदीचे, कणगरांचे कंद घेऊन आले. आम्ही आमच्या जागेतील एक कोपरा हळद लागवडीसाठी निवडला. दहा बाय दहा फुटांचे क्षेत्र आणि आम्ही पाभऱ्यातील हळदीचे कंद त्या जागी एका मे महिन्याच्या शेवटी लावले. मामा मला म्हणाले होते, “निसर्ग त्याचे काम बरोबर करत असतो. तू काही काळजी करू नको. मी पुढच्या वर्षी तुझ्या घरची हळद बघायला येतो” मी स्वत: लावलेली हळद, कणगरे प्रत्यक्ष पीक येण्याच्या आधीच मला दिसू लागली\nकोकणातील मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मला वाटू लागले, की जमिनीखालचे हळदीचे कंद कुजून जाणार. एवढ्या पावसात कुठली रोपे वर यायला. आम्हाला हळद सांगलीहून येते व तेथेच ती पिकते एवढ���च माहीत. पण मामांवरही विश्वास होता. त्यामुळे वाट बघायचे ठरवले. दोन-तीन आठवड्यांत इवली-इवली हिरवी पाने दिसू लागली आणि हायसे वाटले. मग मला मधे मधे हळदीच्या वाफ्याकडे जाऊन बघण्याचा छंदच लागला. श्रावणात पाने आणखी मोठी, तजेलदार दिसू लागली. ती हलणारी पाने स्वयंपाकघराच्या दारातून बघितली, की एकदम छान वाटायचे. हळदीच्या पानांचा उपयोग करून पातोळे करतात. उकडीचे मोदक मोदकपात्रात त्या पानावर ठेवून करतात, काही लोक ती पाने लोणी काढतानाही त्यात घालतात वगैरे ऐकीव माहिती होती. पण आमचे सगळे घाणेकर जिभेपेक्षा अधिक तिखट नाकाचे आणि त्यांना कोणालाही हळदीच्या पानांचा, त्यांच्या मते ‘उग्र वास’ आवडत नाही असे जाहीर झाल्यामुळे मी काही ते प्रयोग केले नाहीत. पण एक-दोन शेजाऱ्यांनी ती पाने पातोळ्यासाठी नेली आणि त्यांनी मला चवीला म्हणून पातोळे आणून दिले. मला ते खूप आवडले. हळदीची पाने संपूर्ण पावसाळा आणि दिवाळीपर्यंत तकतकीत हिरवी दिसत होती. मला त्या काळात हळद कधी काढायची याची जाम उत्सुकता लागली होती. पण आई म्हणाल्या, “पौष संपल्यावर मग ती काढुया. तोपर्यंत ते कंद छान तयार होतील.”\nबघता बघता पानांचा हिरवा रंग जाऊन ती पिवळी झाली. ती हळुहळू वाळून खाली पडू लागली आणि अखेर, पौष संपल्यावर सासुबाईंच्या मते हळद काढायला योग्य वेळ झाली. आमची कामवाली बाई निर्मला शेतीवाली. आम्ही तिला मदतीला घेऊन ती हळद खणून काढली. आवळलेल्या मुठीची बोटे दिसतात तसे ते कंद बाहेर काढताना मजा आली. नळाखाली ते धरल्यावर त्यांच्यावरची माती निघून गेली आणि त्यांचा छान कोवळा रंग दिसू लागला. मग ती हळदीची बोटे हाताने तोडली. काही कंद पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवले आणि हळद विळीवर चिरायला घेतली. सगळी हळद चिरून होईपर्यंत माझे हात, विळीचे पाते सगळे पिवळेजर्द होऊन गेले आणि कोवळ्या हळदीचा घमघमाट सगळीकडे सुटला. हळदीचे छोटे छोटे काप उन्हात वाळवत ठेवले; चांगले वाळल्यावर चाळून घेतले आणि मिक्सरला लावले. त्यानंतर मिक्सरचे झाकण उघडल्यावर हळदीचा वास दरवळला तो त्या वर्षांतील सर्वोत्तम सुगंध होता. मी पेरलेली हळद इतक्या सुरेख रुपात माझ्या हाती आली ही कल्पनाच सुखावणारी होती. बाजारातून आणली जाणारी हळद आमच्या हळदीपेक्षा किती कमी दर्जाची असते, हे कळून आले. पुढचे काही दिवस फोडणीत हळद टाकताना ही ‘आमची हळद’ ही भावना सुखावत असे.\nमाधवमामा आल्यावर त्यांना मुद्दाम ‘ही बघा, मी केलेली हळद’ असे म्हणून थोडी हळद डबी भरून मामींसाठी पाठवली. ‘अगं, आमच्या घरी ना आम्ही हळद करतो. काय मस्त होते.’ असे माहेरी मिरवून झाले. तोपर्यंत पुन्हा मे महिना संपत आला. पावसाची सुरुवात जवळ आली. मी, सासुबाई आणि निर्मला पुन्हा आमच्या हळदीच्या कोपऱ्याकडे वळलो आणि कंद जमिनीत लावले. आता, आम्ही दरवर्षी हळदीघाटीची ती लढाई करत असतो. आमच्या निर्मलाबाईंनी काही कंद त्यांच्याही घरी लावले. गेल्या वर्षी तर त्यांच्याकडे तीन किलो हळद झाली आमचा दहा बाय दहाचा हळद कोपरा नेहमीचा झाला आहे. स्वयंपाकात, औषधासाठी आमच्या घरची हळद वापरण्यातील अभिमान आणि आनंद पुन्हा दरवर्षी हळद लावण्यातील, त्याची हिरवी पाने डोलताना बघण्यातील आणि नवी हळद चिरताना पिवळेजर्द होण्यातील उत्साह जिवंत ठेवतो.\n‘ऐसपैस’, नाडकर्णी नगर, कलमठ,\nपो. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२,\nसर्व विषयानची उत्तम माहीती.\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nसंदर्भ: शिक्षण, विज्ञान, विकास, डॉ. श्रीनाथ कालबाग\nव्यवस्था बदलासाठी ऊर्जा वापरा\nसंदर्भ: धारावीचा किल्ला, शिलालेख, धारावी\nहळदीचे पेव - जमिनीखालचे कोठार\nसंदर्भ: हळदीचे पेव, माती, हळदीची बाजारपेठ, हळद\nसंदर्भ: सांगली तालुका, हळदीची बाजारपेठ, हळदीचे पेव, हळद\nहळदीचा सांस्कृतिक आणि औषधी प्रवास\nलेखक: डॉ. नागेश टेकाळे\nसंदर्भ: हळद, हळदीचे पेव, हळदीची बाजारपेठ, औषधी वनस्पती\nसंदर्भ: जायकवाडी धरण, नदी, शेती, जलसंवर्धन, तलाव\nसंदर्भ: निफाड तालुका, शेती, गावगाथा, नारायण टेंभी, द्राक्षबाग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/amrita-fadnavis-wishesh-new-year-twitter-163272", "date_download": "2019-04-18T19:18:24Z", "digest": "sha1:42R4VCLA3N2RHJCX5WYCZKAV7LGOMWWV", "length": 13501, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amrita Fadnavis Wishesh New Year On Twitter बंदूकधारी अमृता फडणवीसांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबंदूकधारी अमृता फडणवीसांक���ून नवीन वर्षाच्या शुभेच्छा \nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीनच अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हातात नकली बंदूक घेतल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nमुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीनच अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हातात नकली बंदूक घेतल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nत्यांनी केलेल्या ट्विटमध्ये शुभेच्छा देताना म्हटले आहे की, 2019 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे. आपण नवीन वर्षात चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी साध्य करू. ठरवलेल्या गोष्टी प्रयत्न आणि साहसाच्या मदतीने आपण मिळवू, असे त्यांनी म्हटले आहे. हे सांगतानाच त्यांनी #HappyNewYear2019 #HappyNewYear #NewYear2019 हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.\nदरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी नृत्य केलेला व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला होता. त्यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले होते. त्यानंतर सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता त्यांनी नवीन अंदाजात नवीन वर्षाच्या दिलेल्या शुभेच्छावरून नेटिझन्सच्या काय प्रतिक्रीया येत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्ध�� ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nLoksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस\nजत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/sagittarius-yearly-rashifal-2019-118121400018_1.html", "date_download": "2019-04-18T18:40:05Z", "digest": "sha1:MNVU3AASNVQ4GNBLJJOBSX4LLXQRMJQE", "length": 24185, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धनु राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधनु राशी भविष्यफल 2019\nधनु राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार शनी साडेसातीचे ओझे घेऊन बसला आहे. धनस्थानात केतू अधिक ताणतणाव निर्माण करील. व्ययातला गुरू रवीचा असहकार पाहता एकूण वर्षाच्या सुरुवातीला या ग्रहांची मदत शून्य असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या यशाविषयी आश्वत असाल, पण जसजसे वर्ष पुढे जाईल तशी ग्रहस्थिती सुधारत असल्यामुळे यश मिळेल. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. पराक्रमातील मंगळ नेपच्यून आणि एकादशातला शुक्र आणि आणि पंचमातला हर्षल यांच्या शुभ युतीतून खूप बदल घडून येईल.\nहे वर्ष तुमच्या साठी खूप त्रासाच सिद्ध होणार आहे. तुम्हाला किती तरी प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागू शकेल. तुम्ही त्या अडचणीन वर तोड काढण्याचा भरपूर प्रयत्न करताल परंतु तरीही त्रास होतच राहतील. तुम्ही सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करताल परंतु त्याच्या उलट सगळ घडल. शांत राहावे. कौटुंबिक जीवनातील चढउतार येत्या वर्षात जाणवल्याशिवाय राहणार नाही. जुलैनंतर एकाकीपण जाणवेल. 10 मे ला पंचमात येणारा शुक्र कौटुंबिक पातळीवर समाधानाचे वातावरण निर्माण करेल. तर जुलै ऑगस्टमध्ये अष्टम आणि नवमस्थानातील शुक्र स्थावर इस्टेटीच्या कामांना उत्तम गती प्राप्त करून देईल. तूळ राशीतले शुक्राचे आगमन कौटुंबिक सुखात आनंद निर्माण करील. पाहुणेमंडळींच्या आगमनामुळे घराला घरपण लाभेल.\nधनु राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तुम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवेल. प्रवासामुळे थकवा येईल. या वर्षात वाहन सांभाळून चालवा. डिप्रेशन आणि नकारात्मक विचारा पासून वाचण्या साठी किती तरी प्रकारच्या स्पोर्टिंग आणि क्रिएटिव एक्टिविटीज़ मध्ये भाग घ्यावा. ज्येष्ठांना पथ्यापाण्याकडे लक्ष ठेवावे. उतारवयात शरीर मनाला फार देद देत असते. पण आपण शरीराने जगत नसून मनाने जगत आहोत ही जाणीवच तुम्हाला मोठा आधार देईल.\nकरिअरचा विचार करता तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या वर्षी तुम्ही करिअरमध्ये खूप चढ-उतार अनुभवाल. तुम्हाला तुमच्या मेहेनतीचे फळ मिळेल. या वर्षात तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल किंवा तुमच्या पगारात वाढ होईल. दुसरीकडे, आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला विविध ठिकाणांहून आर्थिक मदत प्राप्त होईल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. करियर साठी चांगली वेळ आहे. किती तरी प्रकारची काम लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताल परंतु त्यात देखील उशीर होत राहील. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी जुळलेली लोक चांगली काम करतील. बैंकिंग, फाइनेंस या क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना देखील फायदा होईल. शनि दशाभुक्ति अंतरा बरोबर गुरु, राहुच्या उपस्थितित तुम्हाला हा लाभ मिळेल. केतुची दशा चालू असेल तर तुम्हाला अशा प��रकारचे शुभ फळ मिळू शकणार नाही. नोकरदार व्यक्तींनी येत्या वर्षात गाफील राहून चालणार नाही. वरिष्ठ मधाचे बोट दाखवून तुमच्याकडून जास्त काम करवून घेतील.\n2019 च्या राशीभविष्यानुसार तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कुटुंबियांकडून तुम्हाला मदत होईल. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा फर्म स्थापन केलीत तर तुम्हाला आर्थिक नफा होईल. आपले नुकसान आणि चुकीच्या निर्णयाचे जबाबदार तुम्ही स्वतः असता. आपल्या ईगो मुळे तुम्ही आपले स्वतःचेच नुकसान करून घेताल आणि पैशाचे देखील नुकसान करताल. थोडा फार फायदा होईल. कुठल्या ही प्रकारची पैशा बाबत संधी मिळाली तर ती सोडू नये. आपल्या द्वारे घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णया बाबत दोष आपल्या भाग्याला देऊ नये. खूप काहीतरी करायचे या विचारांनी साहस कराल. त्याचा फायदा पुढील दिवाळीनंतर मिळेल. दशमात येणारा शुक्र आर्थिक बाबतीत बेरंग करेल. देण्या घेण्यातील पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. पैसे उसने देण्यावरून संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.\nया वर्षात तुम्ही तुमच्या शृंगारिक आयुष्याबद्दल गंभीर व्हाल. जोडीदाराशी काही वाद झाले तरी ते वाढवू नका, उलट चर्चेने ते वाद सोडवा. कुटुंबियांची प्रकृती उत्तम राहील. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या बारीकसारीक कुरबुरी राहतील. या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ मधून सगळे ग्रह कोसों दूर आहेत. जस चाललय तस चालून द्या. तुम्ही काही नवीन करण्याची ओढ करू शकता. अन्य ग्रहांच यात काही घेण-देण नाही. या वर्षी ठरलेले अथवा लाबलले विवाह, अथवा इतर शुभसमारंभ पार पडतील.\nदिवसातून दोन वेळा आदित्य ह्रदय स्तोत्र आणि कनकधरा स्तोत्राच पठन करावे.\nमकर राशी भविष्यफल 2019\nमीन राशी भविष्यफल 2019\nकुंभ राशी भविष्यफल 2019\nमेष राशी भविष्यफल 2019\nवर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्याव��ायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/raksha-safedrive-emergency-help-in-case-of-accident/", "date_download": "2019-04-18T18:22:14Z", "digest": "sha1:WVSZIPQJIEEO63SFLC6O4MNCGHQ2QLDN", "length": 13431, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : \"रक्षा Safedrive\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : “रक्षा Safedrive”\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nअपघातात तुम्ही अडकून पडलात आणि मदत मिळवण्यासाठी काय करावं हे तुम्हाला माहित नाहीये – अशा वेळेस आपण काय कराल\nरस्त्यावर वर्दळ नाहीये, तुम्ही आणि तुमचा परिवार आड-रस्त्याला अडकून पडलात – अशा वेळी मदतीची अपेक्षा कुठून करणार\nअश्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माणूस स्वतः ती परिस्थिती अनुभवलेला असावा लागतो.\nअश्याच आणीबाणीच्या अनुभवातून गेलेल्या प्रसाद पिल्लई ह्यांनी जयंत जगदीश ह्यांच्यासोबत ‘रक्षा- safe drive’ सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे दोघेही तिरुअनंतपुरमचे आहेत.\nअपघात घडल्यास आपल्याला तत्काळ मदत मिळावी म्हणून आपल्याला फक्त एक छोटसं उपकरण गाडीमध्ये लावावं लागणार आहे.\nरक्षा चे काही features :\n1. क्रॅश डिटेक्शन सेन्सर्स\nगाडीचा अपघात झाल्यावर सामान्य माणसाल धक्का बसतो. तो शांत ��सतो. ह्या वेळी हे feature उपयुक्त ठरते. गाडीचा अपघात detect करून आपोआप गाडीशी संपर्क प्रस्थापित होतो आणि मदत विना-विलंब मिळते. रक्षा device मध्ये एक सिम कार्ड बसवलेलं असेल जे crash झाल्याचं ओळखून स्थानिक मदत, मित्र-परिवार इ. ना अपघात घडल्याची माहिती पाठवून संपर्क साधेल.\nह्या GPS लोकेटर मुळे रक्षाच्या call center ला, अपघात कुठे घडलाय हे नेमकं कळेल. तुमच्या सगळ्या आप्तेष्टांना, परिवाराला देखील हे लोकेशन कळेल आणि आवश्यक त्या हालचाली होतील – लवकरात लवकर.\nअपघातग्रस्त व्यक्तीसाठी हे बटन आहे. हे बटन दाबताच रक्षाच्या ऑफिसमध्ये अपघाताची माहिती पोहोचते आणि तुमच्याकडे मदत पोहोचवण्याचं काम तत्काळ सुरु करण्यास मदत होते.\nतुम्ही नुकताच नवीन driver ठेवला असेल तर तुमच्या माघारी तो कशी गाडी चालवतोय हे आता तुम्हाला तपासता येणार आहे. शिवाय, तुम्ही स्वतःच गाडी चालवत असाल तर तुम्हाला स्वतःच्या driving चा योग्य तो feedback मिळेल. त्यानुसार तुमच्या driving कौशल्यावर सुधारणा आणि आवश्यक ती काळजी घेता येणार आहे.\nहे उपकरण रिक्षा, बाईक, मोटार कार, बस, ट्रान्सपोर्ट च्या गाड्या, इ. सर्व प्रकारच्या वाहनांवर लावता येण्यासारखं आहे. लावण्याची process खूप सोपी आहे.\nहे उपकरण फेब्रुवारी २०१६ मध्ये उपलब्ध झालंय. किंमत असेल १०,००० रु .\nह्यात एका वर्षाची सेवा included असेल. त्यानंतर ग्राहकांना हव्या त्या सोयींसाठी ठराविक किंमत मोजावी लागेल (साधारण महिन्याचे १००० रु).\nह्या कल्पनेला वास्तवात आणायला पिल्लई ह्यांना 146 लोकांनी KICKSTARTER वर पाठिंबा दिला आहे. संपूर्ण प्रक्रियेच्या development साठी $ 16, 146 (साधारण १,००,००० रूपये) लागले आहेत.\nसध्या “रक्षा” आपलं स्वतःचं call-centre सेट करण्यावर काम करत आहे. हे त्यांचं स्वतःचं वेगळं बेस असेल, ज्यामुळे मदत अजून लवकर मिळवून देणं शक्य होईल.\n“रक्षा” ची संकल्पना थोडक्यात सांगणारा हा एक छोटासा व्हिडीयो.\nथोडक्यात, “रक्षा” ही लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणखी एक उत्तम सोशल-इंटरप्राईज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← गांधीजींबद्दल तुम्हाला माहित “नसलेल्या” काही महत्वाच्या गोष्टी\nआवर्जून पाहावा असा चित्रपट – “The Martian” – बद्दल थोडंसं विशेष →\n“IMDb” चित्रपट नामांकनाची सर्वोत्कृष्ठ वेबसाईट: तंत्रज्ञा�� आणि जिद्द एकत्र आली तर हे होऊ शकतं\nगीतरामायण: बाबूजी आणि गदिमांच्या असामान्य प्रतिभेची ओळख घडवणारे काव्य\n“भोळ्या संजू” च्या जीवनातल्या ह्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दाखवायचं “विसराळू राजू” विसरला\nसौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान\nह्या मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nन्यायमूर्ती अभय ओक आणि भाजपा सरकारची स्वार्थी भूमिका\n“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात\nह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही \n“मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nसाध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी\nअश्वत्थामा डोक्यावर जखम घेऊन आजही या किल्ल्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो…\nसम्राट अशोकाचं गुपित – जगाच्या रक्षणासाठी आजही कार्यरत आहेत ९ जण\nकृष्ण जन्माष्टमी जगभरात ज्या प्रकारे साजरी होते, त्यावरून आपल्या सणांचं रंगीत रूप समोर येतं\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nसुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)\nहास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:10:47Z", "digest": "sha1:NH6DUZ2QRM24YYI6LLIZNNGEUVVYU2GQ", "length": 7871, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे - विकिपीडिया", "raw_content": "अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे\nॲशमोर व कार्टियर द्वीपांचे नकाशामधील स्थान\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (इंग्लिश: Ashmore and Cartier Islands) हा ऑस्ट्रेलिया देशाचा हिंदी महासागरामधील एक बाह्य प्रदेश आहे. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस व इंडोनेशियाच्या दक्षिणेस स्थित असून येथे मनुष्यवस्ती नाही.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nॲशमोर आणि कार्टियर द्वीपे\nऑस्���्रेलियाची राज्ये व प्रदेश\nराज्ये व केंद्रशासित प्रदेश\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी · न्यू साउथ वेल्स · नॉर्दर्न टेरिटोरी · क्वीन्सलंड · साउथ ऑस्ट्रेलिया · टास्मानिया · व्हिक्टोरिया · वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे · ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश · क्रिसमस द्वीप · कोकोस द्वीपसमूह · कोरल सागरी द्वीपसमूह · हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह · नॉरफोक द्वीप · जार्व्हिस बे प्रदेश\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामोआ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=advocate", "date_download": "2019-04-18T18:18:12Z", "digest": "sha1:5QBGZCYLB32CDRWPIZWFGOCBTBXIDGEL", "length": 3963, "nlines": 69, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "गुरुवार, १८ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nऍड. दिलीप भटकू करंजुले\nनाव - ऍड. दिलीप भटकू करंजुले\nपत्ता - सुरजनगर, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे.\nऍड. अमित विलास खेडकर\nनाव - ऍड. अमित विलास खेडकर\nपत्ता - ३०४७, मुंबई बाजार, घोडनदी, ता. शिरुर, जि. पुणे.\nऍड. विकास दत्तात्रय कुटे\nनाव - विकास दत्तात्रय कुटे\nशिक्षण - बी.एम.एल.; एल.एल.एम.\nजन्म तारीख- ८ नोव्हेंबर १९८६\nपत्ता - मु. पो. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे.\nमोबाईल नंबर - ९७३०३०७३७३\nरक्तगट - B +ve\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Malhargad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:46:08Z", "digest": "sha1:OIPKMOC2ARGZOLJFDQQW2X5Q4RP4PI3A", "length": 19939, "nlines": 47, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Malhargad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमल्हारगड (सोनोरी) (Malhargad) किल्ल्याची ऊंची : 3100\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भुलेश्वर,पुणे\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nमहाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ’मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.\nमल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धापाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, ब���रूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, लक्ष्मी - नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पहाण्यासारख्या गोष्टी आहेत.\nमल्हारगड हा छोटेखानी किल्ला, पानसे (वाडा) गढी, लक्ष्मी - नारायणचे व मुरलीधराचे मंदिर हि ठिकाणे मुंबई - पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.\nया किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.\nपूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे, मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरीं प्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात उतरण्यासाठी पायर्या बांधलेल्या अहेत. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बालेकिल्ल्याच्या तटाला लागून आहे. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.\nतलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.\nचोर दरवाजापासून बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. बालेकिल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्यातील दोन मंदिरां���ी शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात रहायचे झाल्यास फारतर ५ ते ६ माणसे दाटीवाटीने राहू शकतात.\nपानसे (गढी) वाडा :- पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गढी मल्हारगडच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे. गढीचे १२ फूटी उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. गढीला ६ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची जाडी ९ फूट व उंची १९ फूट आहे.\nगढीत शिरल्यावर प्रथम लक्ष्मी - नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरात कोरलेली लक्ष्मी - नारायणाची मुर्ती आहे. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.\nमंदिराच्या मागे असलेल्या विहिरिच्या बाजूला पानसे यांचा आहे. या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व दिंडी दरवाजा असलेले लाकडी प्रवेशव्दार आहे. पानसे यांचा तीन मजली वाडा होता, आता केवळ एक मजली राहीला आहे. वाड्यातील शिसवी देवघर पहाण्या सारखे आहे. दरवर्षी या वाड्यात जम्नाष्ट्मीचा (कृष्ण जन्माचा) उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वाड्याच्या समोरील बाजूस घोड्याच्या पागा होत्या.\nपानसे यांचा वाडा पाहून लक्ष्मी - नारायणाच्या मंदिराला वळसा घालून प्रवेशव्दाराच्या विरुध्द दिशेला चालत गेल्यावर ढासळलेली तटबंदी दिसते. येथे गढीचा दुसरा दरवाजा होता. (गावकर्यांनी यातूनच रस्ता काढलेला आहे.) या तटबंदीत रस्त्याच्या डाव्या बाजूस गणपतीचे मंदिर आहे. ते पाहून मागे फिरून गढीच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते.\nसो���ोरी गावात मुरलीधराचे मंदिर आहे. मंदिरात काळ्या पाषाणातील श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे.\nमल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने दोन वाटांनी जाता येते.\nसासवड पासून ६ किमी वर ’सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटी सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स १०, दु २ आणि संध्या ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रत्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्या पर्यंत जाता येते. किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या खिंडीत इलेक्ट्रीकचे टॉवर आहेत. टॉवरच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते. या वाटेने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जातो.(गडाचे प्रवेशव्दार सोनोरी गावाच्या विरुध्द बाजूस आहे.) . पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.\nपुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर काही वेळाने ’झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. येथून २ किमी वर झेंडेवाडी हे गाव आहे. या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसते. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे आपल्याला बिलकुल दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगररांगेमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.\nफक्त ५ ते ६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणार्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. सासवडला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\n१) सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो. २) झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास दीड तास लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) मार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1977&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:41:41Z", "digest": "sha1:5LXY3BPCJRPXQEIDAURKBJ3B4VVPK3WI", "length": 5627, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर", "raw_content": "\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर\nशासन निर्णयास विरोध; निर्णय मागे घेण्याचे आवाहन\nलातूर : राज्य शासनाच्या वतीने एकाकी पदाबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द केला जात नसल्याच्या विरोधात राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर महासंघाने आज ०५ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला असून यात लातूर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, ०७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे दाद मागितली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. या जाचक निर्णयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे ०५ मार्चपासून राज्यातील कर्मचारी संपावर जात आहेत.\nशिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन कार्यात अडसर येऊ शकते त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या या संपाला मुंबई येथील प्राचार्य संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. लातूर येथे प्राचार्य डॉ. पिल्लई यांना कर्मचारी संपावर असल्याची नोटीस देणारे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी तथा स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड अशासकीय कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव धनराज जोशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई क��मांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1017", "date_download": "2019-04-18T18:42:06Z", "digest": "sha1:B7OCJKHKHN7CSYPWGFTWDLTNTFUUYOAP", "length": 11031, "nlines": 82, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | चव्हाण खून प्रकरणातले आरोपी सापडले, उद्या-परवा चांगला पाऊस, अतिरेक्यांसाठी ०४ डी मोहीम, प्लास्टीक बंदीला मनसेचा विरोध, मधमाशा चावल्याने मृत्यू......२६ जून २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nचव्हाण खून प्रकरणातले आरोपी सापडले, उद्या-परवा चांगला पाऊस, अतिरेक्यांसाठी ०४ डी मोहीम, प्लास्टीक बंदीला मनसेचा विरोध, मधमाशा चावल्याने मृत्यू......२६ जून २०१८\n* अविनाश चव्हाण खून प्रकरणातील पाचही आरोपी सापडले\n* चंदनकुमार मास्टरमाईंड, २० लाखांची दिली होती सुपारी\n* खुनासाठी वापरलेले पिस्टल बिहारचे\n* अवघ्या ३० तासात पोलिसांनी केला खुनाचा कट उघड\n* या आधी संशयित म्हणून ज्या चौघांची नावे घेतली गेली त्यातील एकाचाही आरोपीत समावेश नाही\n* मराठवाडा, विदर्भात बुधवार आणि गुरुवारी चांगला पाऊस होणार\n* प्रणव मुखर्जींच्या भाषणानंतर पश्चिम बंगालमध्ये स्म्घात येऊ इच्छिणार्यांची संख्या वाढली\n* राष्ट्रीय शिया समाज संघटनेचा २०१९ च्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा\n* पाठ्यपुस्तकात आणीबाणीवरील पाठाचा समावेश करणार\n* अतिरेक्यांविरोधात यापुढे ०४ डी मोहीम\n* पत्रकार गौरी लंकेशला मारणार्या परशुराम वाघमारेला १४ दिवसांची कोठडी\n* रवींद्र मराठे यांच्या सगळा कागदपत्रांची चौकशी पूर्ण, जामीनास हरकत नाही, न्यायालयाचे मत\n* पुण्यात मनसेनं केलं प्लास्टीक बंदीच्या विरोधात आंदोलन\n* बुलडाण्यात शेतकरी पत्नीला शरीर सुखाची मागणी करणार्या बॅंक व्यवस्थापकाला अटक\n* मावळ येथे मधमाशांच्या हल्ल्यात ज्ञानोबा लागमन या शेतकर्याचा मृत्यू\n* अण्णा हजारे यांना मारण्याची धमकी देणाच्या प्रकरणात अद्याप कसलीही प्रगती नाही, धा वर्षे उलटली\n* पुण्यात व्यापार्यांनी प्लास्टीक बंदी विरोधात पाळला एक दिवसाचा बंद\n* मादाम पिसा संग्रहालयात रामदेवबाबांचाही मेणाचा पुतळा उभारणार\n* डीएसकेचा मुलगा शिरीष कुलकर्णी आला पोलिसांना शरण\n* संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे, १ जुलैपासून नवीन नियुक्त्या देणार\n* मुंबई: घाटकोपरमध्ये प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्या ५० व्यापाऱ्यांविरोधात पालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला\n* कोल्हापूर: देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा\n* दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस; ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या आणि पत्रकारांच्या संरक्षणाच्या मुद्यावर बजावली नोटीस\n* अहमदनगर: एसटी महामंडळाच्या कामगार वेतन करारावर चर्चा करण्यासाठी २७ जून रोजी वाटाघाट समितीची मुंबईत होणार बैठक\n* मुंबई-बेंगळुरू मार्गावर धावणार एसटीची शिवशाही बस; २६ जूनपासून सुरू होणार सेवा\n* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद\n* मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल, पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागासोबत उद्धव ठाकरेंची चर्चा\n* जळगाव महानगरपालिका निवडणुकीची घोषणा. १ ऑगस्ट रोजी मतदान तर ३ ऑगस्टला निकाल\n* पुणेः प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्याला वर्षभरानंतर अटक. डिसेंबर २०१७ मध्ये घरात चोरी झाली होती.\n* नवी दिल्लीः प्रवीण तोगडिया उद्या अयोध्याला जाणार\n* औरंगाबादेत मुलगा नको म्हणून १० महिन्याच्या बाळाची आईकडून हत्या\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीच�� बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/06/", "date_download": "2019-04-18T18:26:53Z", "digest": "sha1:MRN6GDSOPSIDSHYSP2ZJXQUK3KYML7EL", "length": 1924, "nlines": 29, "source_domain": "mahabatmi.com", "title": "06/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nपंकजा मुंडे यांना न्यायालयाची पुन्हा चपराक\nऔरंगाबाद : ग्रामविकास खात्याच्या 2515 योजनेचा निधी बांधकाम खात्याला वर्ग करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देऊन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा...\nवंचित बहुजन आघाडी लोकसभा स्वबळावर लढणार\nमुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीतील सुत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस आघाडीसोबत कोणत्याही परिस्थितीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T18:23:17Z", "digest": "sha1:HXAKT5V33CFAS46IZIZEQE2UEPKTCTSF", "length": 21443, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ऑस्ट्रेलियाचा पाकवर आठ गडी राखून विजय | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेल���टाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान क्रीडा ऑस्ट्रेलियाचा पाकवर आठ गडी राखून विजय\nऑस्ट्रेलियाचा पाकवर आठ गडी राखून विजय\n भारताविरुद्धची टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केल्यानंतर ऑॅस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानविरुद्धही दमदार सुरुवात केली आहे. ऑॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कांगारूंनी 8 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ऑॅस्ट्रेलिया 5 एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.\nशारजाह क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाक कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हॅरीस सोहीलने केलेल्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने 5 गडी गमावत 280 धावा केल्या. हॅरीससह शान मसुदने 40 तर उमर अकमल 48 धावांची खेळी केली. ऑॅस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलने 2 तर झाय रिचर्डसन, नाथन लायन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.\nपाकने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑॅस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 व्या षटकात विजय मिळवला. कांगारू कर्णधार अॅरोन फिंचने 116 धावांची शतकी खेळी साकारली. तर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शॉन मार्शने नाबाद 91 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणार्या फिंचला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.. हॅरीस सोहीलने केलेल्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने 5 गडी गमावत 280 धावा केल्या होत्या.मात्र त्या कामा अल्या नाहीत.\nPrevious articleराहुरी बसस्थानकाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली\nNext articleवाकचौरेंची अखेर बंडखोरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nविश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा\n’; कोहली, डीव्हिलियर्सचा भावनिक संदेश\nम्हणून धोनीने घातला मैदानावर राडा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-zee-gaurav-award-famous-violinist-prabhakar-jog-received-jeevan-gaurav-award/", "date_download": "2019-04-18T18:24:14Z", "digest": "sha1:OTRGC6MV7NU7B22MEQWC6SXU4SSC4YBF", "length": 22114, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव' पुरस्कार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान हिट-चाट प्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार\nप्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार\nमुंबई : नुकताच झी चित्र गौरव २०१९ चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो.\nगेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले आहे. याहीवर्षी अशाच एका जेष्ठ कलाकाराला जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.\nयंदाचा झी चित्र गौरव २०१९चा जीवनगौरव पुरस्कार संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रभाकर जोग यांना देण्यात आला. प्रभाकर जोग व्हायोलिन वादक आहेत. मुळातच व्हायोलिन हे वाद्य म्हणजे तरल, हळवे सूर. या वाद्याचा गोडवा आणि हळवेपणा तंतोतंत यांच्या व्यक्तिमत्वात उतरलं असल्याची जाणीव होते आणि हे गाणारं व्हायोलिन म्हणजे प्रभाकर जोग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.\nनगरमधल्या हरेगाव जिल्ह्यात १६ जणांच्या कुटुंबात आपला जन्म झालेल्या प्रभाकरजींच्या वडिलांना असलेली संगीत नाटकांची विशेष आवड कदाचित त्यांच्यात झिरपली असावी. पं. गजाननबुवांकडे त्यांनी संगीताचा श्रीगणेशा केला आणि नंतर नारायणबुवा मारुलकरांकडे आपले शिक्षण सुरु राहिले.\nयादरम्यान व्हायोलिन सतत त्यांना खुणावत राहिले. त्या काळात तब्बल २५० रुपयांचे ल��ानसे व्हायोलिन प्रभाकरजींना मिळाले. तिथून या वाद्यासोबत जी गट्टी जमली ती अगदी आजवर. अनेक अडचणींचा सामना करत त्यांच्या या प्रवासात प्रभाकरजींनी संगीतसाधनेत मात्र खंड पडू दिला नाही. संगीत क्षेत्रात व्हायोलिन म्हणजे जोग हेच समीकरण बनलं.\nPrevious articleमखमलाबाद विद्यालयातर्फे पथनाट्याद्वारे मतदान जागृती अभियान\nNext articleत्र्यंबकेश्वर तालुक्यात 10 ग्रामपंचायत निवडणुकीत 83 टक्के मतदान\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nआता निवडणूक प्रचारातही ढोल ताशांचा वापर…\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nक्रिकेट विश्वचषक : भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी, अश्विनला डच्चू\nझी नाट्य गौरवमध्ये साजरी होणार पु.ल. देशपांडेंची जन्मशताब्दी\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/situation-will-normal-end-december-jailtely-18633", "date_download": "2019-04-18T19:13:31Z", "digest": "sha1:EWDS4YM5RARMQBJKPGCS67MEL3LGOADL", "length": 14250, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Situation will normal at the end of December: Jailtely डिसेंबरअखेरीस परिस्थिती सुधारेलः जेटली | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nडिसेंबरअखेरीस परिस्थिती सुधारेलः जेटली\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nनवी दिल्लीः नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे तीस डिसेंबरपर्यंत देशातील चलनी नोटांचा तुटवडा संपुष्टात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.\nमात्र, पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात दाखल होणारे चलन आणि आठ नोव्हेंबरपूर्वीचे एकूण उपलब्ध चलन समप्रमाणात नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'पेपर करन्सीचे प्रमाण नक्कीच कमी असेल आणि हे साहजिकच आहे,' असे जेटली यांनी सांगितले. आठ नोव्हेंबरनंतर देशभरात कॅशलेस व्यवहाराला गती येत असल्याचा संदर्भ त्यांच्या विधानामागे होते.\nनवी दिल्लीः नव्या नोटा उपलब्ध क���ून दिल्या जात असल्यामुळे तीस डिसेंबरपर्यंत देशातील चलनी नोटांचा तुटवडा संपुष्टात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.\nमात्र, पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात दाखल होणारे चलन आणि आठ नोव्हेंबरपूर्वीचे एकूण उपलब्ध चलन समप्रमाणात नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'पेपर करन्सीचे प्रमाण नक्कीच कमी असेल आणि हे साहजिकच आहे,' असे जेटली यांनी सांगितले. आठ नोव्हेंबरनंतर देशभरात कॅशलेस व्यवहाराला गती येत असल्याचा संदर्भ त्यांच्या विधानामागे होते.\n'नोटाबंदीनंतर व्यवहारांमध्ये नक्कीच व्यत्यय आला आहे. मात्र, हा व्यत्यय फारकाळ टिकणारा नाही. येत्या तीन महिन्यांत त्याचे काही परिणाम तरी दिसू लागतील. काळ्या पैशाला रोखण्यासाठी नोटाबंदी हा नवीन नियम भारत आणतो आहे. याच देशामध्ये गेली सात दशके काळा पैसा हाच नियम होता,' अशी टीकाही जेटली यांनी केली.\nनोटाबंदीनंतर राजकीय अर्थपुरवठ्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाची करासाठी तीनवेळा छाननी होते. येत्या काळात ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि एकाचवेळी छाननी होईल. आपण एका बदलातून जात आहोत. हा बदल म्हणजे करदाते विरुद्ध काळेपैसेवाले यांच्यातील लढाई आहे.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मा���्र...\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca21and22May2017.html", "date_download": "2019-04-18T18:53:56Z", "digest": "sha1:QIDSLYTUV5L77LJM4326QGNVUV7EMJDC", "length": 22042, "nlines": 130, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २१ व २२ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २१ व २२ मे २०१७\nचालू घडामोडी २१ व २२ मे २०१७\n१ जुलैला 'राज्य मतदार दिवस' साजरा होणार\nराष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव होता.\nकेंद्रिय निवडणुक आयोगाने भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप' हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.\nभारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.\nतथापि 'स्वीप' कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ 'राष्ट्रीय मतदार दिन' या पुरती मर्यादित राहु नये तर मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर 'राज्य मतदार दिवस' व प्रत्येक जिल्हा स्तरावर ��िल्हा मतदार दिवस साजरा करावा या असे निर्देश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.\nतेजस ट्रेन २४ मे पासून सेवेत येणार\nकोकण मार्गावर धावणारी आणि साडे आठ तासांत सीएसटी ते कर्माली अंतर कापणारी वेगवान अशी तेजस ट्रेन प्रत्यक्षात २४ मे पासून सेवेत येणार आहे.\nया ट्रेनला रेलवेमंत्री सुरेश प्रभु यांचा हस्ते २२ मे रोजी मुंबईतून हिरवा कंदील देण्यात येईल. वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली ही वातानूकूलीत रेल्वे असणार आहे\nपाच दिवसात दोन वेळा 'माऊंट एव्हरेस्ट' सर, अरुणाचलच्या अंशुचा विक्रम\nअरुणाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या अंशु जामसेन्पा हीने एक जागतिक विक्रम नोंदवून भारताची मान पुन्हा उंचावली आहे. जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर तिने ५ दिवसात २ वेळा चढाई करुन या गौरवावर आपले नाव कोरले आहे.\nअशाप्रकारचा विक्रम करणारी अंशु पहिली भारतीय महिला आहे. आतापर्यंत तिने जगातील सर्वोच्च शिखर पाचव्यांदा चढून पुर्ण केले आहे. २०११ मध्ये अंशुनेच १० दिवसांमध्ये हे सर्वोच्च शिखर पार केले होते.\nपुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे. दोन्ही बाजुंनी एव्हरेस्ट सर करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिशेने म्हणजे चिनच्या दिशेने एव्हरेस्ट शिखर सर कलं होतं. तर आता त्यांनी दक्षिणेकडून म्हणेज नेपाळमधून एव्हरेस्ट शिखर सर केले.\nभारतापेक्षा बांगलादेश, नेपाळ, भूतानची आरोग्य सेवा 'बेस्ट'\nग्लोबल बर्डन ऑफ डिसिसने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचं समोर आलं आहे. १९९०-२०१५ दरम्यानच्या कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.\nबांगलादेश, भुतान, श्रीलंका, चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे आहेत.\nया अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९९० मध्ये ३०.७ टक���क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यांवर पोहोचला होता. अहवालात नमूद केल्यानुसार श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८%, बांग्लादेशचा ५१.७%, भुतानचा ५२.७% आणि नेपाळचा ५०.८% टक्के इतका आहे.\nहृदयरोगाशी निगडीत विकारांवरील उपायांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे. तर, क्षयरोगाच्या उपचारांच्या बाबतीत भारत २६ व्या स्थानी आहे. मूत्रपिंडाशी निगडीत विकारांवरील उपायांच्या बाबतीत भारत २० व्या स्थानी आहे.\nयासोबतच इतरही विकारांवरील उपचारांच्या यादीतील भारताचं स्थान समोर आलं आहे. त्यात मधुमेह (३८ वं स्थान), अल्सरचे विकार (३९ वं स्थान) या विकारांवरील उपचार सेवा निर्देशांकाचाही समावेश आहे.\nमुंबईने तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावले\nमुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघावर मात करून तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. हैदराबादमध्ये रंगलेल्या या सामन्यात मुंबईने पुण्यावर एका धावेने रोमांचक विजय साजरा केला.\nकेवळ १३० धावांचा आकडा धाव फलकावर असताना मुंबईने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला.\nलंडन महाराष्ट्र मंडळाचे २ जूनपासून संमेलन\nमहाराष्ट्र मंडळच्या (लंडन) वर्धापन दिनानिमित्त 'लंडन मराठी संमेलन' हा उद्योजकता आणि सांस्कृतिक सोहळा २ ते ४ जून दरम्यान लंडनमध्ये होणार आहे.\nजागतिक महाराष्ट्रीय उद्योजक परिषद आणि फिनेक्ट-२०१७ मुंबई-लंडन आर्थिक सेतू या दोन उपक्रमांचे उद्घाटन २ जूनला कॅनरी व्हार्फ हू या लंडनच्या आर्थिक केंद्रातील कॅनडा स्क्वेअरमध्ये होणार आहे.\nया वेळी सर चिंतामणराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. या संमेलनात प्रथितयश मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. अर्थशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील तज्ज्ञ संमेलनात मार्गदर्शन करतील.\nअवकाश स्थानकात सापडलेल्या जीवाणूला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव\nअमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका नव्या जीवाणूला दिवंगत माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत हा जीवाणू हा फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळला असून त्याचे पृथ्वीवर अस्तित्व नाही.\nआंतरग्रहीय पातळीवर फिरणाऱ्या एका अवकाशयानात म्���णजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात फिल्टरमध्ये हा जीवाणू सापडला होता. त्याचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले आहे. त्यात भारतीय वैज्ञानिक कलाम यांच्या स्मृती जागत्या ठेवण्यात आल्या आहेत. सॉलिबॅसिलस हे प्रजाती नाव असून हा स्पोअर निर्माण करणारा जीवाणू आहे.\nकलाम यांनी केरळात थुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुरू करण्याच्या कामात सहभागी होण्याच्या आधी नासात १९६३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते.\nसोलिबॅसिलस कलामी हा जीवाणू पृथ्वीवर आढळलेला नाही, त्यामुळे तो बाहेरील ग्रहावरचा असावा असे मानले जाते. हा जीवाणू अवकाश स्थानकातील प्रतिकूल स्थितीत टिकून आहे.\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे फुटबॉलच्या मदानाच्या आकाराचे असून ते १९९८ मध्ये सोडण्यात आले. ते मानवनिर्मित सर्वात मोठी वस्तू मानले जाते. त्याचे वजन ४१९ टन असून तेथे एका वेळी सहा अवकाशवीर वास्तव्यास असतात. त्यासाठी १५० अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. आतापर्यंत २२७ अवकाशवीरांनी या अवकाशस्थानकात वास्तव्य केले असून त्यामुळे तेथे अस्वच्छताही होते. तेथे पाणी व हवा यांचे फेरचक्रीकरण करून वापर केला जातो.\nइराणमध्ये रुहानी पुन्हा विजयी\nजगाचे लक्ष लागलेल्या इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याचे अध्यक्ष हसन रुहानी हे विजयी झाले असून, त्यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. ते सुधारणावादी मानले जातात.\nरुहानी यांना मोजणी झालेल्या ३.८९ कोटीपैकी २.२८ कोटी मते मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी हे कट्टर धर्मगुरू असून, त्यांना १.०१ कोटी मते मिळाली आहेत. ४ कोटी मतदारांनी कालच्या निवडणुकीत मतदान केले ही टक्केवारी ७० टक्के होती.\nरुहानी यांच्यामुळे २०१५मध्ये इराणचा अणुकरार होऊ शकला होता. त्यातून इराणला काही र्निबधातून सूट मिळाली होती. राजकीय स्वातंत्र्यास त्यांनी महत्त्व दिले. शिवाय इतर देशांशी सौहार्दाचे संबंध निर्माण केले.\nइराणचे अध्यक्ष तेथील राजकीय प्रणालीत दुसऱ्या क्रमाकाचे शक्तिशाली नेते असतात. देशाच्या सर्वोच्च नेत्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो. सर्वोच्च नेता धर्मगुरूंचे पथक निवडत असते व धार्मिक नेताच सर्वोच्च राहतो.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात ���्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T18:59:37Z", "digest": "sha1:ZUPX2SQAJBC4TIFB7LXWGVVTGPPHVYVG", "length": 2598, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कावेरी पाणी वाटप Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कावेरी पाणी वाटप\nमोदींच्या डोकेदुखीत वाढ; सोशल मिडीयावर #Go Back Modi ची लाट\nटीम महाराष्ट्र देशा: कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरून तामिळनाडूचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये खेळवले जाणारे आयपीएल सामने देखील दुसरीकडे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:38:51Z", "digest": "sha1:G2ECTISKXHZ3LPC5UKFV7NLKVEOXEFRD", "length": 2662, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवकुमार माळवदकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शिवकुमार माळवदकर\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छावा संघटनेचा पैठणमध्ये शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा\nपैठण / प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पैठण तहसिल कार्यालयावर जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-729/", "date_download": "2019-04-18T18:37:17Z", "digest": "sha1:X5GQZJP4DFKZKACI3CQYVFHOBYS3OMOJ", "length": 20914, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर / Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – ���रेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News मुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर\nमुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर\nदहशतवादी हल्ल्याचा कट उघड\nनवी दिल्ली : दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.\nन्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.\nदिल्ली, मुंबई आणि गोव्यातील हदुदी लोकांची धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे.\nसंभाव्य हल्ल्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांसाठी दहशतवादी एखाद्या वाहनाचा किंवा चाकूचा वापर करण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळाल्यानंतर इस्रायली दूतावास, मुंबईतील दूतावास तसेच सिनगॉग्स आणि छाबड हाऊस अश�� ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत.\n२० मार्च या दिवसी यांपैकी पहिली माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली. यात न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.\nPrevious article# Video # भुसावळकरांनी अनुभवली बहारदार संगीत मैफिल\nNext articleटोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा – अकबरुद्दीन ओवेसी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/officials-cops-seize-book-rafale-180667", "date_download": "2019-04-18T19:07:51Z", "digest": "sha1:YPVXLZEBZRFADWJ3757OQSGSTAFFGVXX", "length": 13736, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Officials cops seize book on Rafale राफेल पुस्तकाच्या जप्तीचे आदेश देणारे आम्ही नव्हेच : निवडणूक आयोग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nराफेल पुस्तकाच्या जप्तीचे आदेश देणारे आम्ही नव्हेच : निवडणूक आयोग\nबुधवार, 3 एप्रिल 2019\nचेन्नई - राफेल घोटाळ्यावर एस विजयन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रति निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केल्या. परंतु, मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रता सोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून किंवा कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही.\n46 पानांच्या या पुस्तकाचे 'राफेल : लॉन्ड्रिंग ऑफ द नेशन' असे नाव आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पुस्तकाच्या प्रकाशकाने हे पुस्तक भारती पुस्तकालयात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांग���तले आहे.\nचेन्नई - राफेल घोटाळ्यावर एस विजयन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रति निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केल्या. परंतु, मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रता सोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून किंवा कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही.\n46 पानांच्या या पुस्तकाचे 'राफेल : लॉन्ड्रिंग ऑफ द नेशन' असे नाव आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पुस्तकाच्या प्रकाशकाने हे पुस्तक भारती पुस्तकालयात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.\nयाआधी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन संस्थेने एका शाळेशी संपर्क केला होता. मात्र निवडणूक आयोगाने या पुस्तकावर अक्षेप घतल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाने पुस्तक प्रकाशनासाठी नकार दिला होता. त्यानंतर भारती प्रकाशनाच्या कार्यालयातच या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. परंतु, कथित निवडणूक आयोगाचे अधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी पुस्तकाच्या प्रति जप्त केल्या.\nयावर प्रकाशनाचे संपादक पीके राजन यांनी हे चूकीचे असून, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. तसेच यात आचारसंहितेचा भंग होत नसून हे पुस्तक प्रकाशित करणारच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nLoksabha 2019 : तमिळनाडूत 1 कोटींची रोकड जप्त\nचेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये \"नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये...\nLoksabha 2019: 1 कोटींची रोकड जप्त; प्राप्तिकर अधिकाऱ्यांची कारवाई\nचेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये \"नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी....\nसेक्स रॅकेटमध्ये विदेशी तरुणी ताब्यात\nनागपूर - नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरुणींसह विदेशी तरुणींचा बोलबाला आहे. त्यामुळे दर महिन्यात आठ ते 10 विदेशी तरुणी देहव्यापारासाठी...\nरुग्णसेवा हीच ईश्वर सेवा (व्हिडिओ)\nबिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’ मी स्वतः डॉक्टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे...\nसेक्स रॅकेटमध्ये विदेशी तरूणी ताब्यात, गुन्हे शाखेचा छापा\nनागपूर : नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरूणींसह थेट वि��ेशी तरूणींचा बोलबाला आहे. त्यामुळे नागपुरात दर महिन्यात जवळपास 8 ते 10 विदेशी तरूणी...\nIPL 2019 : नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नईच 'सुपर'\nकोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/farmer-suicide-beed-district-160086", "date_download": "2019-04-18T18:49:23Z", "digest": "sha1:YF5BU7WETDA4GENZJVBUQ7P66JXRTXHH", "length": 11284, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmer Suicide in Beed District बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.\nगवळी यांच्यावर विविध बॅंकांचे जवळपास पाच लाख रुपये कर्ज आहे. दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेडीच्या चिंतेने ते आठ दिवसांपासून तणावात होते, असे नातेवाइकांनी सांगितले. ते सोमवारी (ता. दहा) रात्री शेतात झोपायला गेले. आज सकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, एका झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.\nLoksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nLoksabha 2019 : बीड जिल्ह्यात मतदानाला शांततेत सुरवात\nबीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत\nमुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन‘मत’ आज मतपेटीत\nमुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या...\nLoksabha 2019 : लोकशाही की ‘रोख’शाही\nलोकांचे मूलभूत प्रश्न आणि प्रचाराचे चर्चाविश्व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:39:56Z", "digest": "sha1:WXY3VNOK3PNDNWHNY3JMYQXOY6YCQZ3L", "length": 2558, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भागवत गाडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - भागवत गाडे\nपंकजाताई, तुम्ही कोणा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार \nगेवराई (प्रतिनिधी) : उठसूट आमच्यावर बेछूट आर���प करणाऱ्या बहीणबाई विधानसभा निवडणुकीत कोणा कोणाच्या पाठीत खंजीर खूपसणार गेवराईत लक्ष्मण पवार की बदामराव पंडित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:06:01Z", "digest": "sha1:5TG6Q5OEQMULQBHDJM7FQHQUNZX357OW", "length": 2642, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेचे बाळा शेडगे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मनसेचे बाळा शेडगे\nसर्वसामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदीचा दंड कराल, तर गाठ ‘मनसेशी ’\nपुणे : मनसेने आज पुणे महानगरपालिका येथे प्लास्टिक व थर्माकोल बंदीच्या आडून सर्व सामान्य व व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याच्या कृतीला विरोध करणारे घोषणा देत आंदोलन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/concept/", "date_download": "2019-04-18T19:03:25Z", "digest": "sha1:PBDDRUXMJ2TCUORUEH3TTBZ3J74V37LK", "length": 6316, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Concept Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\nसर्व कर कायमचे निघून जाऊन फक्त वस्तू व सेवा कर हा एकच प्रकारचा कर सर्व वस्तू व सेवासांठी लागू होणार आहे.\n US, UK चे मिलिटरी फोन्स हॅक\nभारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरक यातना\nपुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो\nशास्त्रज्ञांनी अशी चूक केली की त्या चुकीतून गुरु ग्रहाच्या तब्बल १२ चंद्राचा शोध लागलाय\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nटॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा\nChechnya Republic – इथे समलैंगिक लोकांचा अमानुष छळ केला जातो \nप्रकाश आंबेडकर साहेब, तुम्हाला मा रामदास आठवले ‘गल्लीबोळातल��’ नेते वाटतातच कसे\nपाकिस्तानी राजकारण्यांच्या सौंदर्याच्या चर्चा करणारे, हे देशी सौंदर्य बघून चाट पडतील\nमुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते\nभारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल\nह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nड्रग्ज मार्केट, स्मगलिंग याबद्दल ऐकून आहात आज प्रत्यक्ष त्या दुनियेची ‘आतील’ माहिती जाणून घ्या\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nतुमच्यात असलेल्या या काही गोष्टी स्त्रियांना तुमच्याकडे नकळत आकर्षित करतात\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_6317.html", "date_download": "2019-04-18T18:21:48Z", "digest": "sha1:QZV33ABTVQGGTYVMPGRU3TT7XGZX2QMS", "length": 19799, "nlines": 43, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: अधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nव्यापारीदृष्ट्या मका पीक फायदेशीर करायचे असेल तर लागवड ही मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी, कारण हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपली जमीन मका पिकासाठी योग्य वा अयोग्य, निचऱ्याची आहे किंवा नाही, जमिनीत अन्नद्रव्यांचे किती प्रमाण उपलब्ध आहे हे माती परीक्षणाद्वारे समजते. तेव्हा माती परीक्षणास प्राधान्य द्यावे. मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरवातीच्या 20 दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी वा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्यांची मर होते. निचरा न होणाऱ्या दलदलीच्या जमिनीत लागवड केली तर खोडकुजवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या गोष्टी लक्षात घेता जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. मका लागवडीपूर्वी सर्वच शेतकरी शेतात शेणखत टाकतात. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या असतात. शेतकरी 15 ��ेनंतर शेतात शेणखत टाकतात. या वेळी त्यातील हुमणीच्या अवस्था शेणखताबरोबर मातीत जाऊन पिकाचे नुकसान करतात. हुमणीमुळे मका पिकाचे 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तेव्हा असे न करता शेणखत हे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टाकायला हवे. असे केल्याने शेणखतातील हुमणीच्या अळ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या 40 अंश से. पुढील तापमानात तग धरू शकत नाही. पर्यायाने त्या मरतात. हुमणीच्या प्रतिबंधासाठी शेणखत टाकण्यापूर्वी शेणखतावर क्लोरपायरिफॉसची फवारणी करावी. असे केल्याने हुमणीचा नायनाट होईल व हुमणी शेणखताद्वारे जमिनीत जाणार नाही. (नवी दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनुसार) बियाण्याचे प्रमाण ः मक्यासाठी हेक्टरी 15-20 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. परंतु शेतकरी 18 ते 20 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरतात. जास्तीचे बियाणे वापरल्यामुळे भांडवली खर्च वाढतो. असे न करता बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणेच वापरावे. मक्याच्या एकेरी संकरित वाणाची लागवड केली तर उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होऊ शकते. वेळेतच पेरणीचे महत्त्व ः शिफारस केल्याप्रमाणे मक्याची पेरणी ही वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणीची वेळ टळून गेल्यानंतर दिवसाला एक क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनात घट येते असे संशोधनात आढळले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी उरकावी. पुढील बाब लक्षात घेतली तर हे गणित समजेल. मका पिकास पुंकेसर व स्त्रीकेसर ही दोन्ही फुले एकाच झाडावर येतात. पुंकेसर साधारणपणे 50 दिवसांनी येते त्याच वेळी 52 व्या दिवशी स्त्रीकेसर येण्यास सुरवात होते. पुंकेसरमधील परागकण चार ते पाच दिवस फलधारणेसाठी क्रियाशील असतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यानंतर कणसात फलधारणा होते. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर मक्याच्या तुऱ्यामधील परागकण संपुष्टात येतात. म्हणजेच शिफारशीनंतर पेरणीस एक दिवस जरी उशीर केला तरी उत्पादनात हमखास घट येते. तेव्हा पेरणीच्या वेळेकडे लक्ष द्यावे. शिफारशीनुसार करावी लागवड ः खरीप हंगामात उशिरा आणि मध्यम पक्व होणाऱ्या होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतराच्या मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या वाणासाठी दोन ओळीं�� 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.मी. अंतर ठेवून वरील प्रमाणे टोकण करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास 75 सें.मी. सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूलाच (दोन्ही बाजूला पेरणी करू नये) वाणपरत्वे अंतर ठेवून करावी. याप्रमाणे लागवड करण्याची शिफारस असताना शेतकरी अतिशय कमी अंतरावर (45 x 10 सें.मी.) लागवड करतात. त्याचा परिणाम पिकाची शाकीय वाढ खुंटते. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते. तेव्हा लागवड शिफारशीनुसारच करावी. मका पिकावर पुन्हा मका पीक घेऊ नये. त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते. मका + भुईमूग, मका + तूर आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत 6ः3 या प्रमाणात मका पीक फायदेशीर आढळून आले आहे. छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी ः 1) एका कणसाचे दाणे काढल्यास त्यांचे वजन साधारण 150 ग्रॅम भरायला हवे. परंतु कणसे आखूड झाल्याने एका कणसातील दाण्यांचे वजन फक्त 70-75 ग्रॅम भरते. येथेच शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादन घटते. 2) काही शेतकरी मक्याची सरी वरंब्यावर पेरणी करावयाची शिफारस असताना सपाट वाफ्यात लागवड करतात. त्याचा परिणाम ज्या वेळी पाण्याचा ताण पडतो त्या वेळी संरक्षित पाणी देण्यात अडचणी येतात. तसेच पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपत नाही. सरी वरंबा पद्धतीत पावसाचे पाणी सरीत थांबून एकसारखे झिरपते. 3) शेतकरी बळिराम नांगराने सरी पाडतात. त्या नांगरटीच्या मागे स्त्री मजुराकरवी मक्याचे बी फेकून पेरणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु या पद्धतीत बी शिफारशीत अंतरावर पेरले जात नाही, त्यामुळे दोन झाडांतील अंतर एकसारखे राहत नाही. परिणामी हेक्टरी रोपांची संख्या (जी 83 हजार हवी असते) जास्त होते. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः मका उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून रोपांची विरळणी करावी. पेरणीनंतर पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती राहू देऊ नये. मका पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाण्याचा ताण पडला तर तुरा (पुंकेसर) येतो, मात्र स्त्रीकेसर येत नाही. (कोल्हापूर खरीप 2009 मध्ये घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्याला ऊस पिकासारखे पाणी देऊ नये. काही शेतकरी सरी तुडुंब भरून पाणी देताना दिसतात. परंतु सरी तुडुंब भरून पाणी देऊ नये. सरीच्या निम्म्या उंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे. कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मक्याची शाकीय वाढ जास्त होते, मात्र हे फायद्याचे नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकाची वाढ ही मध्यमच असावी. यावरून एकच निष्कर्ष निघतो, की मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. मध्यम स्वरूपाचे पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस जास्त पडला असेल तेव्हा पिकातील पाणी बांध फोडून, चर खोदून शेताबाहेर काढावे. शक्यतो शेताच्या खोल भागाकडे चर काढावा. मक्याचा तुरा काढणे फायदेशीर ः अनेक शेतकरी मक्याचा तुरा काढावा का, असे विचारतात. मक्याचा तुरा काढल्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून मक्याच्या तुऱ्याचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. परिणामी कणसातील संपूर्ण दाणे भरले जातात. त्यामुळे उत्पादनवाढीमध्ये भर पडू शकते. खत व्यवस्थापन ः माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खताची मात्रा 120ः60ः40ः25 (नत्र ः स्फुरद ः पालाश ः झिंक सल्फेट) अशी आहे. ही मात्रा 180ः80ः80ः25 अशी वाढवत न्यावी. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते पाच-सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे. उभ्या पिकात नत्र खतमात्रा (युरिया) मका ओळीपासून 10-12 सें.मी. दूर ओळीमधून द्यावी. खरिपात मका पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देताना, पाऊस असेल तेव्हा शेतात तुडुंब पाणी भरलेले असल्यास जमिनीतून खताची मात्रा देता येणे शक्य होत नाही. तेव्हा पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी करावी. कोळपणी आवश्यकच ः मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्यक असते. परंतु पाहणीत असे दिसून आले आहे, की अनेक शेतकरी मक्यात कोळपणी करतच नाहीत. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास मका पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होईलच, पण त्याबरोबर जमिनीतील ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होईल. कोळपणीनंतर पाऊस पडला तर पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपते.\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-102/", "date_download": "2019-04-18T19:20:00Z", "digest": "sha1:47PPXV4QRKGCFNVG7J3HF6V7WCNY5MIX", "length": 9573, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य - Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.\nवृषभ : महत्वाची मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमिथुन : अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.\nकर्क : मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.\nसिंह : अपेक्षित घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.\nकन्या : प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.\nतूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.\nवृश्चिक : विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.\nधनु : पैशाची चिंता मिटेल. मानसिक शांतता मिळेल.\nमकर : वरिष्ठ खुश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.\nकुंभ : आवडीचे काम मिळेल. नवीन जबादारी स्वीकाराल.\nमीन : अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:23:05Z", "digest": "sha1:TPGYWGXXR3TYOHL5COKTYIF4KOXFXQJ4", "length": 9296, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात व्यावसायिकाला लुटले - Dainik Prabhat", "raw_content": "\nरोख रकमेसह दुचाकी पळवली; पोवई नाक्यावरील थरार\nसातारा,दि.20 (प्रतिनिधी) – दिवसभराची कमाई घेऊन निघालेल्या व्यावसायिकाला चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी रोख रकमेसह व्यवसायिकाची दुचाकीही लांबवली. याप्रकरणी किशोर विलास पवार ( रा. करंजे,सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. किशोर पवार दि. 19 रोजी दुकानातील दिवसभरातील कमाईचे रोख पाच हजार रुपये घेऊन घराकडे निघाले असताना, पोवईनाक्यावर अज्ञात दोघांनी त्यांना थांबवले त्यानंतर जबरदस्तीने पवार यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम पाच हजार रुपये व त्यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळता�� साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन मच्छले करत आहेत . पोवई नाक्या सारख्या गजबजलेल्या ठिकाणी लुटची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2019-04-18T18:46:22Z", "digest": "sha1:JHYDEFTKR6RT46IO3ABTI47YHMKOWFJV", "length": 5645, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे\nवर्षे: १३५५ - १३५६ - १३५७ - १३५८ - १३५९ - १३६० - १३६१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळ��� घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर २५ - आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.\nजून ७ - अशिकागा तकाउजी, जपानी शोगन.\nइ.स.च्या १३५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/dance-bar/699/", "date_download": "2019-04-18T18:32:52Z", "digest": "sha1:LX6EFMUFYBN652JPL7TTRPH3ODYBBD24", "length": 13688, "nlines": 134, "source_domain": "mahabatmi.com", "title": "डान्स बार पुन्हा सुरू होणार | Mahabatmi.com", "raw_content": "\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nनवी दिल्ली – डान्स बारसंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबईतील डान्सबार पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारने म्हटले की, राज्य सरकारच्या नव्या कायद्यामुळे बेकायदेशीर कारवाया रोखण्यासह महिलांचे शोषणही कमी होईल. याच कायद्यासंबंधीच्या सुनावणीत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.\n– डान्स बारवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. काही नियम असू शकतात पण पूर्ण बॅन करता येणार नाही. 2005 पासून एकही परवाना दिलेला नाही.\n– डान्स बारसाठी परवाना मिळण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.\n– शैक्षणिक संस्थांपासून डान्सबार 1 किमी च्या आत नसावा ही अटही शिथिल करण्यात आली आहे.\n– महाराष्ट्र सरकारच्या डान्सबार संबंधी कायद्यास सुप्रीम कोर्टाने काही बदलांसह परवानगी दिली आहे.\n– सुप्रीम कोर्टाने डान्सरला टिप देण्यास परवानगी दिली आहे पण बार डान्सरवर पैसे उधळण्यास मनाई केली आहे.\n– अश्लिल नृत्यासंबंधीची परिभाषा कोर्टानेही काय ठेवली आहे.\n– कोर्टा बार आणि डान्सिंग एरिया वेगळे ठेवण्याची अट फेटाळली आहे.\n– डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्हीचा नियम रद्द करण्यात आला आहे.\n– मुंबईत रात्री 11.30 पर्यंच डान्स बारला परवानगी, अश्लिलता अस��ा कामा नये\nईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट ��ाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T19:24:56Z", "digest": "sha1:2DOM55XYJ2ZBIQGYCOADBTBHJHK6WG54", "length": 5554, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे\nवर्षे: १३५६ - १३५७ - १३५८ - १३५९ - १३६० - १३६१ - १३६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ११ - गो-एन्यु, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १३५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन कर��)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:38:01Z", "digest": "sha1:GJDSKHFNFZX2WOEZAEQDXQYXL3LPZID3", "length": 6662, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्लीव्हलँड कॅव्हेलियर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्लीव्हलँड कॅव्हेलियर्स (इंग्लिश: Cleveland Cavaliers) हा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\nपूर्व परिषद पश्चिम परिषद\nनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी २३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:28:04Z", "digest": "sha1:ELSASUEVDT5MR3AZRFQ2NLVLAPJ45FH4", "length": 4553, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिव अँड मॅडी - विकिपीडिया", "raw_content": "\nलिव अँड मॅडी (इंग्लिश: Liv and Maddie) ही एक अमेरिकेतील दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१५ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-mukesh-mundada-articles/", "date_download": "2019-04-18T18:23:12Z", "digest": "sha1:3LGLHUARMLUEAAEI7E3HGDRRHOXTVLES", "length": 24686, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हिरवाई जपावी ! - मुकेश मुंदडा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या न��नादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special हिरवाई जपावी \nनाशिक शहरातील वाहतुकीचा वारंवार होणारा कोंडमारा हा कायमस्वरुपी सुटावा, असे प्रत्येक वाहनधारकच नव्हे तर पादचारी व्यक्तींनाही वाटते. यासाठी दुचाकीधारक, रिक्षाचालक व खासगी छोटे वाहनधारक यांंनी स्वतःपासूनच वाहतुकीचे नियम पाळल्यास ही अडचण येणार नाही. यासाठी प्रत्येक वाहनधारकाने जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे .\nनाशिक शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच कॉलेज रोड, गंगापूर रोडवर युवकांकडून होणारी दुचाकीची रेस ही तर मोठी डोकीदुखी ठरत आहे. यासाठी या तरुणांना ट्रॅफिक सेल्फी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीचे नियम हे अंगीकारावे आणि त्याप्रमाणे रस्त्याने चालताना नियमांचे पालन करूनच चालणे आवश्यक आहे.\nनाशिकच्या विकासासाठी आपण स्वतः नाशिककर म्हणून काय करतो हे पाहताना स्वतःपासूनच या गोष्टी अवलंबिल्या गेल्या पाहिजे. केवळ दुसर्यानेच हे करायचे आणि दुसर्यावरच अवलंबून राहायचे. हे अत्यंत चुकीचे आहे.\nनाशिक शहर ही स्मार्ट सिटी होत आहे. इतर शहरांच्या तुलनेत नाशिकच्या अंतर्गत भागात झाडांचे प्रमाणही भरपूर आहे. ही हिरवाई जपण्याचे काम प्रत्येक नाशिककरानेे करणे गरजेचे आहे.\nझाडे वाढविणे संख्येने शक्य नसले तरी किमान आहे ती झाडे, ती हिरवाई मेन्टेनन्स करून जपली तरी भविष्यासाठी ती आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा पुढील पिढीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. म्हणून ही हिरवाई जपणे प्रत्येक नाशिकक���ाचे काम नव्हे तर कर्तव्य आहे.\nनाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास स्वच्छतेविषयीचे ज्यावेळी कार्यक्रम असतात, त्याचवेळी तो-तो परिसर, रस्ते व त्या-त्या भागातील म्हणजेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता आवर्जुन केली जाते.\nमात्र, ही स्वच्छता म्हणजे केवळ कार्यक्रमापूरतीच आणि त्या दिवसांपूरतीच सीमित आहे की काय असे वाटून जाते. नाशिक शहरातील प्रदूषण वाचवण्यासाठी ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ ही जी संकल्पना मांडण्यात आली आहे, तिचा पुरेपूर वापर हा प्रत्येक नाशिककराने करणे गरजेचे आहे. मात्र, तसे काही होत नाही.\nसातपूर-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता हा तर वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून सद्यस्थितीत या रस्त्यांबरोबरच शहराच्या काही भागात अपघातांची मालिका सुरू आहे.सातपूर रस्त्यावरील एबीपी सर्कल ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेले दुभाजकाचे काम मधील पंक्चर हे तर अपघाताचे मूळ कारण ठरत आहे.\nया रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी पंक्चर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी शहरवासीयांची आहे. रस्त्यावरील अपघातांचा चढता आलेख बघता वाहतूक शाखेच्यावतीने लोखंडी बॅरिकेट्सच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील पंक्चर बंद करत अपघाताना कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो.\nमात्र, छोट्या व्यवसायाकांंकडून हे बॅरिकेटिंग बाजूला काढण्यात आले आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे शॉर्टकट म्हणून वाहनधारकांसह पादचारी या ठिकाणाहूनच जाण्याचा प्रयत्न करतात. ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.\nPrevious articleलासलगावला बाबा अमरनाथ ग्रुपचा विशाल भंडारा\nNext articleरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/net-banking/", "date_download": "2019-04-18T18:55:12Z", "digest": "sha1:F63WM433B6EWF7UHX7APHKEU5BNRMQHG", "length": 6110, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Net Banking Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स याला जीवन ऐसे नाव\nहे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === E-Wallet (Electronic Wallet) ही आपल्यासाठी जरा नवीन पण\nविमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या\n“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात\nमृत्यू म्हणजे नेमकं काय – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nपिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय…\nअपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nबॉलपेनच्या शोधामागची रंजक कथा – जाणून घ्या…\nशिष्याला शिष्य राहू देणारा तो गुरु कसा असेल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ९\nलहानपणी “नागराज” कॉमिक्स वाचलंय\nडॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nवयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी, शरीरात १५ गोळ्या घुसून देखील ‘टायगर हिल’ वाचवणारा ‘शूर सुभेदार’\nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\n“खरंच आपण देशासाठी ५२ सेकंद उभे राहू शकत नाही का\nनक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’\nह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nबाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:52:52Z", "digest": "sha1:P5ABAFNIMTUKO4BKZXCCMIPVKVN6MNS4", "length": 16191, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय संघ पराभवाच्या छायेत - Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतीय संघ पराभवाच्या छायेत\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका\nपर्थ ऑस्ट्रेलियाच्या संघातील तळातील फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारानंतर त्यांच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी टाकलेल्या नांगी मुळे चौथ्या दिवस अखेर भारताची 5 बाद 112 अशी दयनीय अवस्था झाली असून भारतीय संघ विजयापासून अद्याप 175 धावा दुर असल्याने संघ पराभवाच्या छायेत आहे.\nदरम्यान चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आपला दुसरा डाव 4 बाद 132 वरुन पुढे सुरु केला. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सावध खेळ करताना आपली आघाडी 233 धावांवर नेली. त्यातच भारताला पहिल्या सत्रात एकही फलंदाजाला बाद करता आले नाही. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 190 धावा झाल्या होत्या. त्यात ख्वाजाने झुंजार अर्धशतक नोंदवले होते.\nयावेळी भारताच्या दृष्टीने चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे होते. मात्र, पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व राखल्यामुळे भारताला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल की काय अशी परिस्थीती उभा राहिली असताना मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला एका पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने कर्णधार पेनला 37 धावांवर बाद केले. त्यानंतर जयाबंदी झाल्याने मैदान सोडलेला फिंच पुन्हा बॅटिंग करण्यास आला. त्यालाही शमीने आल्या पावली माघारी धाडले. त्यामुळे लंचपूर्वी 4 बाद 190 अशा भक्कम स्थिती आलेल्या ऑस्ट्रेलियाची 6 बाद 192 अशी अवस्था झाली होती. यानंतर लागलीच शमीने ख्वाजाचा अडसर दूर करत ऑस्ट्रेलियाला आणखीन एक धक्का दिला. ख्वाजा पाठोपाठ कमिन्सही एक धाव करुन परतला. तर, द्वीशतक पार केल्यानंतर शमीने लायनच्या रुपात आपला सहावा बळी टिपला. लायन बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 9 बाद 207 अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर आलेल्या हेलवूड (17) आणि स्टार्क (14) या शेवटच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यांनी अखेरच्या गड्यासाठी 36 धावांची भागिदारी केली. त्यामुळे भारताला 250 पर्यंत टार्गेट मिळेल असा अंदाज असताना या शेवटच्या जोडीने भारतासमोर 286 धावांचे आव्हान उभे केले होते.\nऑस्ट्रेलियाने दिलेल्या 286 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला उतर��ेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात लोकेश राहुल स्टार्कच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता परतला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा 4 धावा करुन परतल्याने भारताची 4 षटकांत 2 बाद 13 अशी बिकट अवस्था झाली. या बिकट परिस्थितीत भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजी करण्यास आला. त्याने विजयच्या साथीने भारताचा डाव सावण्यास सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागिदारी केली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांना चांगले फटके मारले. त्यामुळे हे दोघे भारताचा डाव सवरणार असे वाटत असतानाच नॅथन लायनने विराटला बाद करत भारताला मोठा झटका दिला. त्या पाठोपाठ लायनने मुरली विजयाचा त्रिफळा उडवत भारताची 4 बाद 55 अशी केविलवाणी केली.\nयानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी भारताची पडझड थोडावेळ रोखली. या दोघांनी मिळूण पाचव्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. दरम्यान, अजिंक्य रहाणे 30 धावांवर पोहचलेला अजिंक्य आजचा दिवस खेळून काढेल असे वाटत असतानाच त्याने हेजलवूडचा अखूड टप्याचा चेंडू पॉईंटला उभ्या असणाऱ्या हेडच्या हातात मारत आपली विकेट फेकली. यानंतरची षटके पंत आणि हनुमा विहारीने खेळून काढली. दिवस अखेर भारताच्या 41 षटकांत 5 बाद 122 धावा झाल्या. हनुमा विहारी 24 धावांवर तर पंत 9 धावांवर खेळत होते. यावेळी ऑस्ट्रेलिया कडून नॅथन लायनने आणि हेझलवूडने प्रत्येकी 2 गडी बाद केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : 108.3 षटकांत सर्वबाद 326. भारत पहिला डाव षटकांत सर्वबाद 283 (विराट कोहली 123, अजिंक्य रहाणे 51, ऋषभ पंत 36, नॅथन लायन 67-5, मिचेल स्टार्क 79-2, जोश हेझलवूड 66-2). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 93.2 षटकांत सर्वबाद 243 (उस्मान ख्वाजा 72, ऍरोन फिंच जायबंदी 25, टीम पेन 37, मोहम्मद शमी 56-6, जसप्रीत बुमराह 39-3). भारत दुसरा डाव (हनुमा विहारी नाबाद 24, अजिंक्य रहाणे 30, जोश हेझलवूड 24-2, नॅथन लायन 30-2).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीत���ी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:19:08Z", "digest": "sha1:BOZKCTTFEDUIEIIQ3V2VNRRRW6TLIPC7", "length": 7445, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परिमेय संख्या - विकिपीडिया", "raw_content": "\nपरिमेय संख्यांचा संच दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.\nपरिमेय संख्या [१] (इंग्लिश: Rational number, रॅशनल नंबर) म्हणजे एखादा पूर्णांक अ आणि एखादा शून्येतर पूर्णांक ब यांच्यातल्या अ/ब अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या छेदातील ब हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात ब पूर्णांकाचे मूल्य १ असू शकते; म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्यादेखील असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.\nपरिमेय संख्यांचा संच[श १] ठळक टायपातल्या Q या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या Q {\\displaystyle \\mathbb {Q} } , युनिकोड U+211A ℚ), दर्शवतात. लॅटिन भाषेतल्या \"कोशंट\" (लॅटिन: Quotient) या शब्दातील \"क्यू\" या वर्��ाक्षरावरून हे चिन्ह आले आहे.\nया संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येतात.\n^ संच (इंग्लिश: Set, सेट). संख्यांचा समूह.\n^ गणितशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई. पान क्रमांक २०५.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:39:27Z", "digest": "sha1:XKT5G4ACR3Z6LGMMBP5MHRNUMYTNZ3WP", "length": 2555, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुरारबाजी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमहाराजांचे मावळे बनून मिरवणारे आपण सर्व यासाठी काही करणार आहोत का..\nटीम महाराष्ट्र देशा : इडियट ट्रेकर्स ग्रुप च्या माध्यमातून आम्ही नेहमीच गड किल्ल्यांवर स्वराज्याच्या पराक्रमी वाटचालीच्या पाउलखुणा शोधत असतो. यावेळी केवळ गड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-04-18T19:03:43Z", "digest": "sha1:HFFWG2GAO37X6A4AEXPQPJMKSF4KJSNS", "length": 2699, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विद्यार्थ्यां Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हि��दीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने इंजिनियरिंग आणि मेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/zimbabwean/", "date_download": "2019-04-18T18:44:15Z", "digest": "sha1:ZD7P322HY65Q3KNMZQKQI7YAV6D27PYD", "length": 2561, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Zimbabwean Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nझिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचं डिविलियर्स करणार नेतृत्व\nपोर्ट एलिजाबेथ:दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे फाफ डु प्लेसिसच्या जागी कर्णधार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70603171936/view", "date_download": "2019-04-18T18:45:15Z", "digest": "sha1:UEXTQH53OZM5OYTYLAEBYWJ6VQLE2ES5", "length": 12461, "nlines": 185, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - जो जो सख्या श्रीकृष्णा कर...", "raw_content": "\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठ��� हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्���ल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - जो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nजो जो सख्या श्रीकृष्णा करी निद्रा मनमोहना, जो जो सख्या श्रीकृष्ण ॥धृ॥\nगोप सांगे गौळणीला पुत्र यशोदाला विष्णु जगी अवतरला बाळ यशोदेचा तान्हा ॥१॥\nतोरणे गुड्या-घरोघरी वाजतो चौघडा दारी-जमवूनी सुहासीनी नारी गाती मंजुळ गाणी ॥२॥\nरत्नाचा पालक आणिला मोतीक मयूर कळसाला-कनकाची दोरी त्याला किनखापी आत बिछाना ॥३॥\nभरी लागे चौक मोत्यानी वरी बसली यशोदा जननी लागे कृष्णासी घालूनी लेणी बाळ यशोदेचा कान्हा ॥४॥\nकंचुकी यशोदा लागे कृष्णासी झबले अंगे हे झुल श्रीहरी जोगे ओट्या भरी गोपांगना ॥५॥\nकुणी घ्यागे गोविंद गोपालाला कुणी घ्यागे मधुसूदनाला कुणी केला हरी पाळणा ॥\nजो जो संख्या श्रीकृष्ण करी निद्रा ॥६॥\nपोटांत जळे, माथ्यांत कळे\n(गो.) पोटाला भूक लागली म्हणजे डोकें फिरावयास लागतें.\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T18:39:52Z", "digest": "sha1:4DUFNKRWSGXY5WT7G5ULHU7BY7OAUYKV", "length": 3428, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nका���्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ\nदहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात अनोख्या पद्धतीने स्वागत\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात आज पासून राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा...\nउद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरवात, कॉपीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष पथक\nपुणे : उद्यापासून बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला सुरवात होत आहे. राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात २ हजार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:44:36Z", "digest": "sha1:WY3A7RNI3E5BI3VGPT7KJQX53Y6NOXRW", "length": 2619, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दौंड पंचायत समिती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - दौंड पंचायत समिती\nसुप्रिया सुळे यांचा पराभव करून कांचन कुल ‘जायंट किलर’ ठरणार \nटीम महाराष्ट्र देशा- बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून बारामती मतदारसंघावर पवारांचं वर्चस्व होत पण २०१४च्या लोकसभा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:10:58Z", "digest": "sha1:JPVDGC4SOGEZCURI4B3MZ6MGSI4XPFBI", "length": 2376, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लैंगिक वर्तन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - लैंगिक वर्तन\nव्यासपीठ : लैंगिक शिक्षण समजून घेताना\n SEX, स्त्री पुरुष ओळखण्याचे माध्यम का स्त्री पुरुष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-04-18T19:21:03Z", "digest": "sha1:SHL6NMQIFIV5RFYW3ATEF5OGXDSKZRJP", "length": 6341, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इराक फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nइराक फुटबॉल संघ (अरबी: منتخب العراق لكرة القدم; फिफा संकेत: IRQ) हा पश्चिम आशियामधील इराक देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला इराक सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०३ व्या स्थानावर आहे. आजवर इराक केवळ १९८६ ह्या एका फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.\nइंडोनेशिया आजवर ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या ७ आवृत्त्यांमध्ये खेळला असून २००७ साली त्याला विजेतेपद मिळाले होते.\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.harshadkhandare.com/", "date_download": "2019-04-18T19:22:47Z", "digest": "sha1:GMOEJ4OPTE73L2JF3EIX674SLVHQWRAH", "length": 2725, "nlines": 41, "source_domain": "www.harshadkhandare.com", "title": "Harshad Khandare", "raw_content": "\nनववर्षाचा पहिला दिवस पुण्यातल्या Abhinav Kala Mahavidyalaya आणि मुंबईतल्या Sir J.J. School of Art मधिल माझा वर्ग मित्र असलेल्या Kedar Namdas याच्या सोबत त्याच्या #पुणे येथील स्टुडीओत घालविण्याचा योग आला.\nगेल्या आठ वर्षांच्या कला प्रवासात केदारच्या कल्पकतेत, विचार प्रक्रियेत आणि एकुनच विषय हाताळण्याच्या पद्धतीने गाठलेली उंची त्याच्या चित्रांच्या विषयांप्रमाणेच बोल्ड आहे; विश्वस्तरीय मानवी समाजाच्या बेगडी मुखवट्यांच्या चिंध्या-चिंध्या करणारी आहे; त्याच्या चित्रांतील बारकावे, विषयाचा ठळकपणा आणि नाजुक रेषांमधुन नजरेसमोर अलगद उभ्या राहणाऱ्या विषयाची भेदकता पाहताच क्षणी मन आणि चित्त स्तब्ध करून जाणारी आहे.\nकेदारच्या आगामी सर्व कलाकृतींसाठी नववर्षाचे निमित्त साधुन शुभेच्छा आणि शुभचिंतन\nसर्व छायाचित्रे: Swati Khandare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:21:10Z", "digest": "sha1:RJFHKOWPVWBSZOFAGGCBCP457RDIKETL", "length": 27619, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लक्ष्मण माने - विकिपीडिया", "raw_content": "\nजून १, इ.स. १९४९\nभाईशैलेंद्र (मुलगा) व समता (मुलगी)\nलक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, इ.स. १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे..माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.\n४ आरोप व खंडन\nलक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमंथळी (फलटण, महाराष्ट्र) या एका लहान गावातील कैकाडी समाजात झाला. त्यांना भाईशैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. माने इ.स. २००६ च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे : लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. मुंबईत लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.[१][२]\nसंमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७)\nसंमेलनाध्यक्ष : आदिवासी साहित्य संमेलन (१९८९)\nसंमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१)\nसंमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०\nसातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील आश्रमशाळेत स्वयंपाकी महिलेवर यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावरती आनंद देशमुख, अस्लम जमादार, सलीमा मुल्ला, विजय कदम या त्यांच्याच आश्रमशाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुभांड रचून त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने या महिलांना हाताशी धरून असे खोटे गुन्हे दाखल केले असे १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सिद्ध झाले. यांपैकी एकाही आरोपात तथ्य नसल्याने लक्ष्मण माने यांना न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे.[३][४]\nखेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)\nभटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)\nविमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)\nआंबेडकर व्याख्याता पुरस्कार (२००५)\nन.चिं. केळकर पुरस्कार (१९८२)\nबंडो गोपाल मुकादम पुरस्कार (१९८२)\nफोर्ड फाउंडेशनची शिष्यवृती (१९८१)\nभारती विद्यापीठ पुरस्कार (१९८२)\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)\nलेखकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (१९९८)\nसमाजसेवकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरसकार (२००६)\nयशवंतराव चव्हाण शिष्यवृत्ती (१९८८)\nसाहित्य अकादमी पुरस्कार (१९८१)\nसर होमी भाभा फेलोशिप (१९८५\n^ \"उपरा'कार मानेंची पद्मश्री परत घ्या\n^ आठवडय़ानंतरही लक्ष्मण माने बेपत्ता\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब �� प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प��र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प���रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९४९ मधील जन्म\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nभारिप बहुजन महासंघातील राजकारणी\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केल���ले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१९ रोजी ००:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1599", "date_download": "2019-04-18T18:39:57Z", "digest": "sha1:ZXDJYGXLQHLTAFEB5YT7HOQTIOV72QZD", "length": 14922, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | तुकाराम मुंढेंसाठी अंजली दमानिया कोर्टात, नोटा छपाई बंद सारेच काळजीत, धनगर समाजाचा नंबर पुढच्या अधिवेशात, आरक्षणाचे श्रेय घेऊ नका......३० नोव्हेंबर २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nतुकाराम मुंढेंसाठी अंजली दमानिया कोर्टात, नोटा छपाई बंद सारेच काळजीत, धनगर समाजाचा नंबर पुढच्या अधिवेशात, आरक्षणाचे श्रेय घेऊ नका......३० नोव्हेंबर २०१८\n* लातूर जिल्ह्यासाठी सहा सोलार उर्जा प्रकल्पांना मंजुरी\n* भूकंपग्रस्तांना मिळालेली घरे आता होणार त्यांच्या मालकीची\n* मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकावर आज होणार राज्यपालांची स्वाक्षरी\n* सोमवारी निघणार अध्यादेश, न्यायालयात आव्हान दिले जाऊ नये म्हणून कायदेशीर तयारी\n* दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद झाल्याने वेगळी चर्चा सुरु\n* इस्रोच्या निरीक्षण ग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\n* मराठा आरक्षसाठी बलिदान देणार्या कार्यकर्त्यांना उदगीरमधे श्रद्धांजली\n* पृथ्वी शॉला चेंडू झेलताना पायाला दुखापत, सामन्यातून बाहेर\n* मराठा आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज तयार\n* स्वच्छ गंगा योजनेसाठी जर्मनी भारताला देणार सहा हजार कोटी\n* आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लावू- मुख्यमंत्री\n* इम्रान खान यांनी पुन्हा ठेवला भारतापुढे मैत्रीचा प्रस्ताव\n* नाहरकत प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपयांची लाच स्विकारताना औरादच्या ग्रामसेवक आणि उपसरपंचाला अटक\n* इतर आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, कायदेशीर अभ्यासानंतर आरक्षण दिल्याने टिकाऊ- मुख्यमंत्री\n* मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मानले सर्वपक्षीयांचे आभार\n* पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ हा गृहखात्याचा पराभ��, असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही- सामनाचा अग्रलेख\n* राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील\n* मराठा आरक्षण एकमताने मंजूर झाल्याचा आनंद- आदित्य ठाकरे\n* मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरे भेटले आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना, आंदोलकांचं उपोषण मागे\n* आरक्षणाच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा, कुणी एकानं त्याचं श्रेय घेणं चुकीचं, श्रेय घेण्याआधी आरक्षणाची अंमलबजावणी करा- अजित पवार\n* मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता, पण आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या ४० तरुणांचं बलिदान माझ्या डोळ्यांपुढं- अजित पवार\n* अजितदादा आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, काहीही झालं तरी आरक्षण देणारच- चंद्रकांत पाटील\n* नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे, नाराज नाही तर सदस्य नसल्यामुळे मराठा उपसमितीच्या बैठकीसाठी थांबले नाही- पंकजा मुंडे\n* भिगवण आणि वडशिंगे दरम्यानच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ०३ डिसेंबर ते ०१ जानेवारी कालावधीसाठी रद्द\n* कन्नड रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी बी. जयश्री यांना तन्वीर तर अतुल पेठे यांचा नाट्यधर्मी पुरस्कार- डॉ. लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानची घोषणा\n* गुन्हेगाराला तडीपार करताना त्याची कारणे उपलब्ध करून देणे आवश्यक- नागपूर खंडपीठ\n* विदर्भ पक्षीमित्र संमेलन १२ व १३ जानेवारी रोजी होणार चंद्रपुरात\n* पंढरपूर येथे चंद्रभागा तीरावरील दत्त घाटावरच्या मंदिरात चांदीच्या मुखवट्यांची चोरी\n* अहमदनगर येथील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्समधून ०१ लाख २० हजारांचा ऐवज लुटला\n* जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्यास ०७ वर्षांची सक्तमजुरी\n* पानसरे हत्या प्रकरणातील अमोल काळेला १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\n* नीटचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना एक आठवड्याची मुदतवाढ देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश\n* महर्षि कर्वे यांच्या पुतळ्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन\n* तुकाराम मुंढे यांची बदली रद्द व्हावी म्हणून अंजली दमानिया दाखल करणार याचिका\n* गोरेगाव येथील चित्रनगरीत चित्रपट 'झिरो'च्या सेटवर आग, शाहरुखान सुखरुप\n* वाईतील सीरियल किलर डॉक्टरला हलविले येरवडा कारागृहात\n* अयोध्या नको, कर्जमाफी हवी अशी घोषणाबाज��� करीत देशभरातून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल\n* देशभरातील ०१ लाख शेतकऱ्यांचा आज मोर्चा धडकणार संसदेवर, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केली चहापाण्याची सोय\n* भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांच्या जी-२० शिखर परिषदेसाठी पंतप्रधान अर्जेटिनात दाखल\n* प्रीपेड सेवा वापरणाऱ्या मोबाइल ग्राहकांकडे आवश्यक शिल्लक असेल तर सेवा बंद करता येणार नाही- दूरसंचार नियामक 'ट्राय'\n* सोहराबुद्दीन चकमक खरी दाखवण्यासाठी दबाव आणला- राजस्थानचे पोलिस निरीक्षक अब्दुल रेहमान\n* सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे तसेच सीबीआयच्या सर्व प्रकरणांवर देखरेख करण्याचे अधिकार- केंद्र सरकारचा युक्तिवाद\n* २०१८ हे सर्वात उष्ण वर्ष असल्याचा वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनचा अहवाल\n* मध्य प्रदेशात मतदानाच्या दिवशी जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवलं 'मतदान'\n* दुबईहून मुंबईला येण्यासाठी समुद्राच्या पाण्याखाली होणार रेल्वेचे जाळे\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, ��घाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T18:39:23Z", "digest": "sha1:QEGTVXLJQVUYT4IHMCIAL23UZTHDPQSV", "length": 12223, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...अन् बेवारस वृद्ध महिलेचे वाचले प्राण - Dainik Prabhat", "raw_content": "\n…अन् बेवारस वृद्ध महिलेचे वाचले प्राण\n“मनसे’ च्या जिल्हाध्यक्षांचे कामही “मनसे’\nकराड – फक्त राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अनेक राजकारणी आपल्याला सभोवताली दिसतात. पण राजकारणातूनही समाजकारण करणारे काही थोडकीच असतात. ज्यांचा जन्मच फक्त सामाजिक कार्यासाठी, दिनदुबळ्यांना मदत करण्यासाठी झालेला असतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षी पोळ. या आपले प्रत्येक काम अगदी मनापासून करतात.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. कोठेही असो तेथे आपल्या कामालाच त्या प्राधान्य देतात. दोन दिवसांपूर्वी पुणे-बेंगलोर हायवेवर रस्त्याच्या एका बाजूला पडलेली वृद्ध महिला नजरेस पडताच त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी कराडला शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यामुळे निपचित पडलेल्या वृद्धेचे प्राण वाचले.\nमिनाक्षी पोळ या काही कामानिमित्त उंब्रजहून कराड येथे निघाल्या होत्या. येथून परतताना दुपारी 12 च्या सुमारास एक वयस्कर महिला खोडशी, ता. कराड येथील पुणे-बेंगलोर हायवेवर कोयना दूध संघासमोर रस्त्याच्या बाजूला अत्यंत वाईट अशा परिस्थितीमध्ये निपचित पडलेली आढळून आली. त्यावेळी पोळ यांनी तात्काळ गाडी थांबवली. त्या महिलेची चौकशी केली पण तिच्याविषयी कोणालाही काही सांगता आले नाही. काही जण तिच्याकडे पाहून पुढे जाताना दिसले. पण मदतीला कोणीच पुढे सरसावत नव्हते.\nत्या वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पोळ यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स बोलावून त्यांना कराडच्या स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मिनाक्षी पोळ यांनी दाखविलेल्या तप्तरतेमुळे त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-2/", "date_download": "2019-04-18T19:17:38Z", "digest": "sha1:UWEDSKVJ2H4MTBHSBY4HLQX37OIJ2LLN", "length": 8527, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी... - Dainik Prabhat", "raw_content": "\n“भारताचा आगामी वर्षातील विकासदर 7.5 टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही. नीती आयोग आगामी वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या अ��मलबजावणीला प्राधान्य देणार आहे. बॅंकिंग क्षेत्रही आगामी वर्षात चांगले काम करील.\n-राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीती आयोग.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nडिझेल कारचे उत्पादन चालूच ठेवणार – मारुती सुझुकी\nबडोदा बॅंक विलीनीकरणास लागणार दोन वर्षे\nसुरेश प्रभूंकडून नागरी उड्डयन क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा\nजेट एअरवेज कंपनीला घरघर\nनकारात्मक घडामोडीमुळे विप्रोचा शेअर कोसळला अडीच टक्क्यांनी\nबॅंक ऑफ महाराष्ट्रची माइंड सोल्यूशन्ससोबत भागीदारी\nशेअर निर्देशांक विक्रमी पातळीवर\nसरलेल्या वर्षात खादीच्या विक्रीत भरीव वाढ\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/activists-of-the-gang-fled-to-maharashtra/1369/", "date_download": "2019-04-18T18:24:23Z", "digest": "sha1:OGQFBD2YPWY7K3MLSLKSU2ZPIDHHMCR2", "length": 24701, "nlines": 133, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय | Mahabatmi.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय\nमहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय\nमुंबई : ‘काळजी घ्या…महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे’ असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटीलने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.\nमहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी \nमहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजयने भाजपामध्ये प्रवेश केला. नगर दक्षिणच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून, त्यांच्या नावाला श्रेष्ठींची मान्यता मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nसुजय विखे नगर दक्षिणच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी त्यासाठी बांधणीही सुरु केली होती. मात्र नगर दक्षिणची जागा काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. ती जागा काँग्रेसला सोडली जाईल अशी आशा होती. मात्र सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिणेची जागा आपलीच आहे, असा दावा केला होता. त्यानंतर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र ते फोल ठरले. आणि मंगळवारी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला.\nनगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील\nसुजय विखे अखेर भाजपात\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा नि���डणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळ��� आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्या��ा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:36:08Z", "digest": "sha1:FS2LT46476CAEIVXJ3FRXVYAHPIFLUFC", "length": 23603, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुलांनी खेळावे तरी कुठे? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल ��्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान अग्रलेख मुलांनी खेळावे तरी कुठे\nमुलांनी खेळावे तरी कुठे\nखेळण्यासाठी मैदाने आवश्यक आहेत. मैदानांसाठी आरक्षित भूखंडांमध्ये वापराबाबतच्या परि��्थितीत अन्य कोणत्याही कारणासाठी बदल केला जाऊ नये, असा आदेश नागपूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. शहरात मैदानेच शिल्लक राहिली नाहीत तर मुलांनी खेळायचे कुठे मुले खेळली नाहीत तर त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतील. मुलांची शारीरिक क्षमता विकसित आणि बळकट होणार नाहीत.\nमुले करमणुकीसाठी संगणक-मोबाईल अशा उपकरणांकडे आकर्षित होत आहेत. ते प्रमाण वाढेल, असे मतही न्यायालयाने नोंदवले. नागपूरमध्ये मैदानांसाठी आरक्षित भूखंडांवर उद्याने व ग्रीन जीम विकसित करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्याविरुद्ध दाखल झालेल्या अर्जाच्या सुनावणीप्रसंगी न्यायालयाने वरील आदेश दिला. मैदानांची अनुपलब्धता व आहेत त्या मैदानांवरील अन्य वापरासाठी अतिक्रमणे हा विषय फक्त नागपूरपुरता मर्यादित नाही. याशिवाय सरकारी आक्रमणेसुद्धा मैदाने व्यापत आहेत.\nया मुद्याचा राज्याच्या पातळीवर विचार व्हायला हवा. मुलांचे आरोग्य व शारीरिक विकास हा विषय अभ्यासाइतकाच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. शासन, पालक आणि शाळांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्याप पुरेसा अनुकूल नाही. याला काही उदाहरणे अपवाद असतील, पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीसुद्धा नसेल. शहरे व ग्रामीण भागात शाळा वाढत आहेत, पण त्या तुलनेत मुलांना खेळण्यासाठी मैदाने मात्र नाहीत.\nमैदानांची गरज संबंधित कुणीही लक्षात घेत नाही. भूखंडांचे वाढते भाव त्यावरील आक्रमणे वाढवत आहेत. बालवाडी, नर्सरी, माँटेसरी आदी विविध नावांनी दीड-दोन वर्षांच्या चिमुकल्यांसाठीसुद्धा गल्लोगल्ली जेमतेम दोन खोल्यांच्या जागेत शाळा वाढत आहेत. त्याला बालवाडी तरी का म्हणावे काही-काही तर केवळ बालकांचे कोंडवाडेच आहेत. यात कोणालाच काही गैर कसे वाटत नाही\nकेवळ पुस्तकी ज्ञान पढवले व चिमुकल्यांच्या डोक्यात भरपूर ज्ञान कोंबल्याचे समाधान शाळाचालक व पालक मिळवत असतील; तथापि शारीरिक वाढीला पोषक वातावरणाअभावी बालकांच्या डोक्यात कोंबलेले सारे ज्ञान किती अर्थपूर्ण ठरेल अलीकडच्या काळात विविध खेळांत भारतीय खेळाडू चांगली चमक दाखवत आहेत, पण ही चमक या पिढीपर्यंतच निस्तेज होत जाणार का अलीकडच्या काळात विविध खेळांत भारतीय खेळाडू चांगली चमक दाखवत आहेत, पण ही चमक या पिढीपर्यंतच निस्तेज होत जाणार का अशी शंका पुरेश�� मैदानांअभावी वाटू लागली तर नवल नव्हे अशी शंका पुरेशा मैदानांअभावी वाटू लागली तर नवल नव्हे नागपूरच्या न्यायालयाने या उणिवेची जाणीवपूर्वक दखल घेतली, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. तथापि राज्य सरकारचे शिक्षण खाते अशा कोणत्याही विधायक सूचनांचा विचार करील, अशी अपेक्षा करावी का\nPrevious articleकालानुरुप बदलाची आवश्यकता\nNext articleसुपर ओव्हरचा थरार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nअसे वकील भाग्यानेच भेटतात\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:01:25Z", "digest": "sha1:P2GCXT5GWRVCMQPIHPIX4NRCYLT6UDRU", "length": 3100, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अभिषेक बच्चन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अभिषेक बच्चन\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऋषी...\nAbhishek Aishwarya – ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसणार\nमणिरत्नम हे सध्या हिंदी चित्रपट करण्याच्या तयारीत असून या चित्रपटाच्या कास्टिंगवर जोरात चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ���श्वर्या रॉय व अभिषेक बच्चन ही जोडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:37:58Z", "digest": "sha1:FIGIUEC7DTMSCHAV44MTIJTERBGVM2EN", "length": 2526, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रा. शिवाजी सावंत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - प्रा. शिवाजी सावंत\nनरेंद्र मोदी यांच्याच हातात देश सुरक्षित – रावसाहेब दानवे\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) – आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:13:08Z", "digest": "sha1:UJ44V2VRSUK46YW5FO2EUAISE7XFFT5F", "length": 8401, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅन्सस सिटी, मिसूरी - विकिपीडिया", "raw_content": "\nकॅन्सस सिटी, कॅन्सस याच्याशी गल्लत करू नका.\nकॅन्सस सिटीचे मिसूरीमधील स्थान\nकॅन्सस सिटीचे अमेरिकामधील स्थान\nस्थापना वर्ष मार्च २८, इ.स. १८५३\nक्षेत्रफळ ८२३.७ चौ. किमी (३१८.० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ९१० फूट (२८० मी)\n- घनता १,९९१ /चौ. किमी (५,१६० /चौ. मैल)\n- महानगर २२ लाख\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकॅन्सस सिटी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मिसूरीच्या पश्चिम भागात कॅन्सस राज्याच्या सीमेवरील मिसूरी व कॅन्सस नद्यांच्या संगमावर वसले आहे. ४.५९ लाख शहरी व २२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कॅन्सस सिटी अमेरिकेमधील ३७वे मोठे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील कॅन्सस सिटी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खाली�� विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-akurdi-home-permission-standing-committee-163157", "date_download": "2019-04-18T19:11:30Z", "digest": "sha1:Z6ZE76VXAZDNLEK4RGBYJZOGZUHKH66R", "length": 13167, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpri Akurdi Home Permission Standing Committee पिंपरी, आकुर्डीतील घरांच्या मंजुरीचा विषय ‘स्थायी’पुढे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपिंपरी, आकुर्डीतील घरांच्या मंजुरीचा विषय ‘स्थायी’पुढे\nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nपिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वांत कमी दराच्या ठेकेदारास काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता देण्याचा विषय मंगळवारी (ता. १) होणाऱ्या महापालिका स्थायी समोर ठेवला आहे.\nपिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वांत कमी दराच्या ठेकेदारास काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता देण्याचा विषय मंगळवारी (ता. १) होणाऱ्या महापालिका स्थायी समोर ठेवला आहे.\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात चऱ्होली, मोशीतील बोऱ्हाडेवाडी, रावेत, वाकड, किवळे, पिंपरी, आकुर्डी आदी ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सर्व मिळून सुमारे नऊ हजार ४५८ घरे उभारण्यात येणार आहेत. त्यातील चऱ्होली प्रकल्पाच्या कामाचे आदेश दिले आहेत. आता पिंपरी आरक्षण क्रमांक ७७ आणि आकुर्डी आरक्षण क्रमांक २८३ येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पिंपरी प्रकल्पात ३७० आणि आकुर्डी प्रकल्पात ५६८ असे ९३८ घरे साकारण्यात येणार आहेत. दोन्ही प्रकल्पांसाठी कमी दराच्या निविदा नटवर कन्स्ट्रक्शनच्या महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुक्रमे ३१ कोटी ८२ लाख आणि ५२ कोटी ५० लाख रुपये दराच्या आहेत. महापालिकेच्या स्वीकृत दरापेक्षा कमी रकमेच्या आहेत. शिवाय ठेकेदार अटी व शर्तींनुसार काम करण्यास तयार असल्यामुळे त्यांच्याशी करार करण्यास मान्यता देण्याचा विषय प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.\nकाळे धंदे करणाऱ्यांना 'चौकीदार' पसंत नाही : पंतप्रधान\nनवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून विरोधीपक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावर आता पंतप्रधान मोदी ...\nदीड हजार बेघरांना हक्काचे घर\nपिंपरी - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातील...\nघरकुल लाभार्थ्यांकडून रकमेची वसुली\nसोलापूर - राज्यासह देशातील बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली...\nबेघरांना मिळेना स्वप्नातील घर\nउद्दिष्ट 4.23 लाखांचे - अर्ज 10.57 लाख सोलापूर - राज्यात 2016 पासून आतापर्यंत अडीच लाख...\nसोळा हजार जणांना हक्काचे घर\nपुणे - पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पुणे शहरात २० हजार अर्ज वैध ठरले आहे. २०२२ पर्यंत सुमारे १६ हजार जणांना योजनेत घर मिळेल अशी माहिती महापालिकेच्या...\nनागपूर - राज्यात पंतप्रधान आवास योजना पीपीपी (सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर राबविण्याचा सरकारने निर्णय घेतला. याबाबत नुकताच सरकारने धोरण जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:24:12Z", "digest": "sha1:6MXHXXTEGZHMMFANZCHPGLC6G3HB6XNO", "length": 6874, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुकुमशाही - विकिपीडिया", "raw_content": "\nइतिहासात बरेच हुकुमशहा होऊन गेले. आजच्या भाषेत एखादा नेता वा नेतेमंडळी कायदा, घटना तसेच राज्यातील राजकीय किंवा सामाजिक निर्बंध चिरडून निरंकुश सत्ता करतात तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात.\nकाही विद्वानांच्या मते अधिकारशाही (en:authoritarianism) हुकूमशाहीत प्रकारात शासन प्रजेच्या परवानगीशिवाय शासनाचा अधिकार गाजवते. तर सर्वकषसत्ता (en:totalitarianism) प्रकारात शासन प्रजेने सार्वजनिक व वैयक्तिक जीवन कसे जगायचे ते ठरविते. म्हणजे अधिकारशाही शासनाचा अधिकार कोणी दिला ह्यावर अवलंबून असते तर सर्वकषसत्ता हा शासनाचे अधिकार किती व्यापक आहेत त्यावरून ठरते.\nह्या व्याख्येनुसार अधिकारशाही ही लोकशाहीच्या विरुद्ध टोकाची आहे तर सर्वकषसत्ता ही बहुत्ववादाच्या (en:Pluralism) च्या उलटी आहे.\nअन्य काही विद्वान ह्यावर भार देतात की शासनाचे सर्वशक्तिमत्व (omnipotenence) (ज्यात प्रजेचे हक्क निलंबित केले जातात) ही हुकूमशाहीची मुख्य ओळख आहे व अधिकाराचे असे संकेन्द्रण (concentration) वैधिक (legitimate) आहे किंवा नाही हे परिस्तीथी, उद्दिष्टे व शासनाची पद्धत यावर अवलंबून आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/IndiasRoleInInternationalPolitics.html", "date_download": "2019-04-18T19:15:46Z", "digest": "sha1:PXMK34TPSVPQP3N5MONQIVVZJUVGF624", "length": 34889, "nlines": 147, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका\nआंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका\nस्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका\n०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).\n०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).\n०३. इंग्रजांच्या खलीफाविरोधी धोरणाचा निषेध म्हणून भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.\n०४. १९२० मध्ये आयरिस लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यास पाठिंबा देण्यात आ��ा,\n०५. १९२८ मध्ये ईजिप्त, सिंरिया, पॅलेस्टाईन आणि इराक यांचे त्यांच्या साम्राज्यविरोधी संघर्षाबद्दल अभिनंदन करण्यात आले.\nस्वातंत्र्योत्तर काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका\n०१. स्वातंत्र्योत्तर काळात, प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांत ठराव संमत करून घेऊन, इंडोनेशिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जीरिया इ. आफ्रिकी आशियाई देशांच्या मुक्तीसाठी वातावरण तयार करण्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी बजाविली.\n०२. या भूमिकेतूनच १९५६ मध्ये इंग्लंड व फ्रान्स यांनी सुएझ कालव्यासंबंधी केलेल्या सैनिकी हस्तक्षेपास भारताने विरोध केला\n०३. वसाहतींना स्वातंत्र्य मिळावे, असा एक ठराव संयुक्त राष्ट्राने करून त्याची अंमलबजावणी कितपत होते, हे पाहण्यासाठी एक २४ सदस्यांची समिती नेमली आहे. भारत हा या समितीचा प्रमुख सदस्य आहे.\n०४. वसाहतवादाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाविरुद्ध जागतिक लोकमत संघटित करण्यासाठी भारताने खूप प्रयत्न केले आहेत\n०५. नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते.\n०६. भारताची भौगोलिक स्थिती, रशिया व चीनशी असलेले निकटत्व लक्षात घेता, शीतयुद्धाच्या संदर्भात त्याने स्वीकारलेली तटस्थतेची भूमिका स्वाभाविक वाटते.\n०७. एकीकडे भारताचे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी आणि समताधिष्ठित स्थापन करण्यासाठी रशियाच्या आदर्शाविषयी वाटणारे आकर्षण, तर दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवादाच्या भारतीय नेतृत्वावरील पगडा, या दोन ध्रुवांतून मार्ग काढण्यासाठीही अलिप्ततावादी धोरण भारतास स्वीकारार्ह वाटले असावे.\n०८. भारतातील लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या, त्यांच्या धार्मिक निष्ठा आणि खनिज तेलाविषयी भारताचे परावलंबित्व लक्षात घेता, मध्य आशियात भारताने अरब देशांस अनुकूल धोरण स्वीकारले यात नवल नाही.\n०९. धोरणाचे समर्थन करण्यासाठी कितीही मोठमोठी तत्त्वे सांगितली, तरी अखेरीस देशहिताच्या दृष्टीतूनच परराष्ट्रीय धोरण ठरवावे लागते, असे नेहरूंनी म्हटले आहे आणि हे हित कोणते हे ठरविण्याबाबत नेहरूंचे नेतृत्व सर्वांनी मान्य केल्याचे दिसते.\n१०. परराष्ट्रीय धोरणासंबंधी भारताने सतत अलिप्ततावादाचा पुरस्कारकेला आहे. १९७७ नंतर सत्तारूढ झालेल्या जनता पक्षानेही खरी खुरी अलिप्तता हेच आपले धोरण राहील, असे जाहीर केले आहे.\n११. ढोबळमानाने अलिप्तता याचा अर्थ कोणत्याही सैनिकी गटात सामील न होता, प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रश्नावर स्वतंत्रपणे निर्णय घेणे, असा केला जातो.\n१२. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या आणि बड्या राष्ट्रांनी स्थापिलेल्या सैनिकी युतींच्या संदर्भात हे धोरण ठरविले गेले होते. एखाद्या गटात शिरल्यामुळे दुसऱ्या गटाचा रोष ओढवून आपली सुरक्षितता धोक्यात येते; दोन सैनिकी गटांच्या स्पर्धेतून युद्धाचा संभव वाढतो, तेव्हा अलिप्त राहून दोन्ही गटांत सामंजस्य घडवून आणून शांतता प्रस्थापित करणे हे अधिक श्रेयस्कर, असे नेहरूंना वाटत होते.\n१३. सुरक्षेतून शांतता स्थापन करण्याऐवजी शांततामय सहजीवनातून सुरक्षितता साध्य करण्यावर त्यांचा भर होता. तीव्र शीतयुद्धाच्या काळात अनेक प्रसंगी (कोरियन युद्ध, इंडोचायना संघर्ष, सुएझचा पेचप्रसंग) भारताने दोन्ही पक्षांत समझोता घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणून भारताची तटस्थता ही पारंपरिक तटस्थतेप्रमाणे नकारात्मक नाही, असे नेहरू म्हणत.\n१४. हे धोरण अंमलात आणण्यासाठी अलिप्त राष्ट्रांच्या परिषदा घेऊन त्यांतून आंतरराष्ट्रीय राजकारणात व संयुक्त राष्ट्रांत एक तिसरी शक्ती निर्माण करण्यात भारताचा हातभार लागला. अशा परिषदा बेलग्रेड (१९६१), कैरो (१९६४), लूसाका (१९७०), अल्जिअर्स (१९७३) आणि कोलंबो (१९७६) येथे भरविण्यात आल्या.\n१५. आपल्या धोरणासाठी संयुक्त राष्ट्रांचा वापर करण्यावर या राष्ट्रांनी भर दिला. नवजात राष्ट्रांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी संयुक्त राष्ट्राने साह्य करावे, असा आग्रह भारताने धरला. अंकटॅड (UNCTAD), आशियाई विकास बँक यांसारख्या संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.\n१६. या नवोदित राष्ट्रांच्या कारभारात बड्या राष्ट्रांच्या हस्तक्षेपास वाव असू नये, यासाठी संयुक्त राष्ट्राचे शांतिसैन्य उभारण्यास भारताने इतर अलिप्त राष्ट्रांबरोबर मदत केली.\n१७. तथापि संयुक्त राष्ट्रासंबंधीचे भारताचे धोरण आदर्शवादी कल्पनांवर आधारलेले नसून राष्ट्रहिताच्या पायावरच उभारलेले आहे, ह��� विसरून चालणार नाही.\n१८. काश्मीरसंबंधी कडू अनुभव आल्यावर भारताने आपले द्विराष्ट्रीय प्रश्न स्वतः होऊन संयुक्त राष्ट्रांकडे नेले नाहीत. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या द्विराष्ट्रीय प्रश्नांबाबत संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपास विरोध दर्शविला आहे.\n१९. स्वहितास हानिकारक वाटणारे संयुक्त राष्ट्रांचे ठराव (आण्विक प्रसारबंदी ठराव) फेटाळून लावण्यात संकोच केला नाही. आपल्या धोरणाचे एक साधन या दृष्टीनेच भारताने संयुक्त राष्ट्रांकडे पाहिले आहे\n२०. अलिप्ततेच्या या संकल्पनेविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. भारताने राष्ट्रहितास आवश्यक वाटेल तेव्हा त्यास मुरड घातली आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताने अमेरिकेकडून लष्करी मदत घेतली. तसेच चीनमधील गुप्तवार्ता कळाव्यात, म्हणून भारतीय प्रदेशात आण्विक यंत्र ठेवण्याची त्यास परवानगी दिली. १९७१ मध्ये संभाव्य भारत-पाक युद्धात चीनने हस्तक्षेप करू नये, या उद्देशाने रशियाशी करार केला\n२१. भारतीय नेत्यांना सुरुवातीच्या काळात पाकिस्तानकडून आपणास सर्वात जास्त धोका आहे, असे वाटत होते. या काळातील संरक्षणव्यवस्था या दृष्टीतूनच उभी करण्यात आली होती.\n२२. पाकिस्तानने अमेरिकेशी युती केल्यावरही, स्वसामर्थ्याच्या बळावर त्याचे संभाव्य आक्रमण परतवून लावू शकू, असा विश्वास भारतास वाटत होता.\n२३. भारताची संरक्षक दले शस्त्रास्त्रांसाठी इंग्लंडवर अवलंबून होती, त्यामुळे पाश्चात्त्य देशांशी दुरावा निर्माण झाला, तरी भारताने त्यांच्याशी आपले संबंध तोडले नाहीत.\n२४. चीनमधील राजकीय अस्थैर्य आणि हिमालयाचा अडसर लक्षात घेता, चीनकडून आपणास धोका आहे, असे भारतीय नेत्यांस वाटले नाही. नेपाळ, भूतान व सिक्कीम यांच्याशी जवळचे संबंध स्थापन करून व चीनशी मित्रसंबंध जोडून त्या भागाची सुरक्षितता वाढविता येईल, असेही त्यांना वाटले.\n२५. त्यामुळे या काळात चीनमधील साम्यवादी शासनास राजनैतिक मान्यता देऊन, संयुक्त राष्ट्रांत साम्यवादी चीनला प्रवेश मिळावा, म्हणून भारताने प्रयत्न करून, चीन-अमेरिका (कोरियामधील) युद्धात मध्यस्थी करून चीनशी स्नेहसंबंध स्थापन केले. १९५४ मध्ये चीनशी झालेल्या करारातील पंचशील तत्त्वांमुळे भारतास आणखीनच सुरक्षित वाटले.\n२६. चीनच्या १९६२ च्या आक्रमणानंतर याबाबत भारतीय नेत्यांचे चीनसंबंधीचे मूल्यनिर्धारण कसे चुकीचे होते, हे दृष्टोत्पत्तीस आले. त्यानंतर पाकिस्तान व चीन या दोन्हींपासून संरक्षण करण्याची आवश्यकता भारतास निर्माण झाली. चीनने अणुस्फोट केल्यानंतर ही जाणीव अधिकच तीव्र झाली.\n२७. रशिया-चीन दुफळी लक्षात घेता १९६२ नंतर भारताचे परराष्ट्रीय धोरण रशियाकडे जास्त झुकू लागल्याचे दिसते. भारताने रशियाकडून महत्त्वाच्या क्षेत्रांत लष्करी व आर्थिक साह्य मिळविले. शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठीही रशियाची मदत मिळाली.\n२८. अणुतंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी मात्र भारताने कॅनडा व अमेरिका यांकडून साह्य मिळविले. या क्षेत्रातही स्वावलंबी होण्यासाठी १९७४ मध्ये भारताने अणुस्फोट केला. तथापि अद्यापही युरेनियमसाठी भारत अमेरिकेवर अवलंबून आहे. आर्थिक आणि लष्करी क्षेत्रांतील दोन्ही बड्या राष्ट्रांच्या साह्यामुळे भारताच्या अलिप्ततावादास एक नवी दिशा प्राप्त झाली.\n२९. भारत-पाक १९७१ च्या युद्धानंतर भारताने चीन व पाकिस्तान यांच्याशी सर्वसामान्य संबंध स्थापन करून, परराष्ट्र धोरणावर व संरक्षणव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे; तसेच शेजारच्या सर्व राष्ट्रांसंबंधी असलेले प्रश्न सोडविण्याचे आवर्जून प्रयत्न केले आहेत. १९७७ नंतर या प्रक्रियेस अधिकच गती प्राप्त झाली आहे. शेजारच्या सर्व राष्ट्रांशी स्नेहसंबंध निर्माण केल्यानेच अलिप्त व स्वतंत्र धोरण आखता येते, असे हे धोरण सुचविते.\nभारत व संयुक्त राष्ट्रसंघ\n०१. दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी सैनफ्रान्सिस्को येथे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यासाठी १९४५ मध्ये बैठक बोलावली. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या राष्ट्रांपैकी भारत हे एक राष्ट्र होते.\n०२. भारतास स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासदत्व आपोआप मिळाले. मात्र पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागला. भारताला संयुक्त राष्ट्र संघात संस्थापक सदस्याचा दर्जा आहे.\n०३. पंडित नेहरू यांनी ५ मे १९५० रोजी न्यूयॉर्क येथील युनोच्या रेडीओवरून युनोविषयी भारताची भूमिका स्पष्ट केली.\n०४. युनोच्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराबाबत भारताने नेहमीच विरोधी भूमिका घेतली आहे. केवळ कायम सदस्यांना व्हेटोचा अधिकार देण्यात आल्याने त्यांचे युनोच्या इतर सर्व सदस्यांवर विनाकारण वर्चस्व राहते.\n०५. युनोचा पाया विस्तृत असावा या भूमिकेतून सर्व स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रांना युनोचे सदस्यत्व देण्यात यावे, असे भारताने आपले मत व्यक्त केले होते.\n०६. माओ-त्से-तुंग च्या लाल चीनचा युनोच्या सदस्यत्वाचा अर्ज अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळला. त्यावेळी भारताने अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला. १९६२ सालापासून चीन भारताचा शत्रू झाला होता. तरीही भारताने चीनला सदस्यत्व देण्याचा आग्रह केला.\n०७. भारताने आशिया व आफ्रिका खंडातील नवीन स्वतंत्र झालेल्या देशांचा एक आफ्रो-आशियाई गात बनविला. त्यातील सर्व देशांना युनोचे सदस्यत्व मिळवून दिले. अलिप्त राष्ट्रांच्या गटात आफ्रो-आशियाई राष्ट्रांचा समावेश झाल्याने अलिप्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'तिसरी शक्ती' निर्माण झाली. त्यांनी युनोच्या व्यासपीठावर प्रभावी दबदबा निर्माण केला. युनोतील सुमारे दोन तृतीयांश मते भारत पुरस्कृत अलिप्त राष्ट्रांच्या पारड्यात आली.\n०८. भारताने आतापर्यन्त युनोमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. १९४८ मध्ये कोरियाच्या प्रश्नावर नियुक्त करण्यात आलेल्या 'युनो कमिशन'चे अध्यक्षपद भारताकडे सोपविण्यात आले होते.\n०९. सुएझ कालव्याच्या मालकीवरून इजिप्त व इंग्लंड-फ्रान्स यांच्यात १९५६ साली संघर्षात्मक परिस्थिती उद्भवली. त्यावेळी युनोने नियुक्त केलेल्या मंडळाला भारताचा पाठिंबा होता. या मन्डळाने सुएझ प्रकरणात इंग्लंड व फ्रांस आक्रमक आहेत असे जाहीर केले. त्यांनतर आमसभेत इजिप्तची भूमिका मांडण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता.\n१०. त्यांनतर युनोच्या आमसभेने इजिप्तसाठी युनायटेड नेशन्स इमर्जन्सी फोर्सची नियुक्ती केली. त्या फोर्सचे सक्रिय सभासदत्व भारताकडे आले.\n११. युनोच्या आमसभेची पहिली महिला अध्यक्षा म्हणून पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची नियुक्ती झाली होती. भारताचे युनोमध्ये महत्वाचे स्थान असल्याची निदर्शक ही घटना होती.\nशेजारील राष्ट्राशी भारताचे संबंध\n०१. सुरुवातीपासूनच भारताचे शेजारील देशांशी संबंध समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहेत.भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पलूंचा समावेश होतो. या संबंधांमध्ये धोरणात्मक अविश्वास ( Strategic ) हे आव्हान दिसून येते.\n०२. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न, व्यापार व गुंतवणुकीसाठी संपर्क प्रस्थापना यासारखे द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. तसेच भारत व लगतच्या प्रांतावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या कठीण (Hard) व मृदू (Soft ) सत्ता वाढवण्याचे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत.\n०३. भारत-पाकिस्तान संबंध नेहमीच संदिग्धतेमध्ये अडकलेले दिसतात. सीमावाद, दहशतवाद व काश्मीर प्रश्न हे ज्वलंत मुद्दे नेहमीच प्रभावी ठरलेले आहेत. अभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरक्षाविषयक विविध चिंता आणि बदलते संबंध लक्षात घेता या देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येण्यासाठी बराच काळ जावा लागेल.\n०४. भारत व अफगाणिस्तानमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. पण २०१५ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नवीन अध्यक्ष अश्रफ घनी भारताबरोबर घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्यासाठी तितकेसे उत्सुक नसल्याचे दिसते. कारण अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम चीनला भेट दिली. अफगाणिस्तान भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य आशिया व पश्चिम आशियाचे प्रवेशद्वार असल्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे.\n०५. अफगाणिस्तानबरोबरचे संबंध भारताने २०११ मध्ये सामरिक भागीदारी कराराद्वारे आणखी दृढ बनवले. भारताने या प्रदेशात शांतता व स्थर्य प्रस्थापित करण्यासाठी आधारभूत संरचना आणि संस्थात्मक बांधणीसाठी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम खर्च केली.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1052", "date_download": "2019-04-18T19:02:10Z", "digest": "sha1:2VURKFKNB7FA5TZUJ2T6ZDTYXJANYI5I", "length": 5283, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | चव्हाण खून: सहाही आरोपींना वाढीव पोलिस कोठडी", "raw_content": "\nचव्हाण खून: सहाही आरोपींना वाढीव पोलिस कोठडी\nआणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता\nऋषी होळीकर, किशोर पुलाकुर्ते, सौरभ बुरबुरे 3059 Views 08 Jul 2018 टॉप स्टोरी\nलातूर: जिल्हाभर आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेत असलेल्या स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही आरोपींना आज न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्वांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सहा जणात प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, किरण गहेरवार, अक्षय शेंडगे, महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे आणि परवा सापडलेला पिस्तूल विकणारा केजचा रमेश मुंडे यांचा समावेश आहे. तीन दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीमुळे आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता मानली जात आहे. या प्रकरणातला मास्टरमाईंड चंदनकुमार मानला जात असला तरी यात आणखी काही क्लास संचालकांचा सहभाग असल्याचे मानले जात आहे. आरोपींना न्यायालयात आणले जाणार याची माहिती असल्याने आजही न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या कक्षात पोलिस आणि वकिलांचीच मोठी गर्दी होती. मागच्या वेळी या आरोपींना जीपमधून आणले होते. यावेळी व्हॅनमधून आणण्यात आले. व्हॅन न्यायालयाबाहेरच लावण्यात आल्या होता.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंज���न काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%86", "date_download": "2019-04-18T18:37:16Z", "digest": "sha1:PLSWPZNJTBZKFD5XPSXHA6T27BVZA3FO", "length": 11353, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ - विकिपीडिया", "raw_content": "ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ\nऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ\nअमेरिकन सामोआ राष्ट्रीय ऑलिंपिक समिती\nअमेरिकन सामोआने सर्वप्रथम १९८८च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अमेरिकन सामोआने सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अमेरिकन सामोआने फक्त १९८४च्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.\nआत्तापर्यंत अमेरिकन सामोआला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामोआ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\n६ उन्हाळी ऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/crime/three-minor-girls-released-from-house-of-actress-bhanupriya-allegations-of-sexual-harassment-human-trafficking-suspects/915/", "date_download": "2019-04-18T18:47:15Z", "digest": "sha1:O7WJN3Z6STLQMCY6FF6OFMXFXNMOKNOX", "length": 18035, "nlines": 123, "source_domain": "mahabatmi.com", "title": "अभिनेत्री भानुप्रियाच्या घरातून तीन अल्पवयीन मुलीची सुटका, लैंगिक शोषणाच�� आरोप | Mahabatmi.com", "raw_content": "\nअभिनेत्री भानुप्रियाच्या घरातून तीन अल्पवयीन मुलीची सुटका, लैंगिक शोषणाचा आरोप\nअभिनेत्री भानुप्रियाच्या घरातून तीन अल्पवयीन मुलीची सुटका, लैंगिक शोषणाचा आरोप\nचेन्नई- दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया हिच्या घरातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (ता.4) चाइल्ड लाइनच्या अधिकार्यांनी चेन्नईतील भानुप्रियाच्या घरी छापा टाकला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. आंध्राप्रदेश पोलिसांनी भानुप्रियाच्या भावाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भानुप्रियाने पीडिता आणि तिच्या आईवर चोरीचा आरोप केला आहे.\nअल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आंध्रप्रदेशातील समालकोट पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीने आपल्या घरात जबरदस्तीने डांबून ठेवले होते.एजन्टने पीडितेला 10 हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवले होते. अभिनेत्रीने मुलींना मारहाण केल्याचाही आरोप आहे. पीडितेची आई 18 जानेवारीला मुलीला भेटायला गेली होती. परंतु, तिला मुलीला भेटू दिले नाही.\nबालकहक्क कार्यकर्ता अच्युत राव यांनी याप्रकरणी राज्य आणि राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले आहे. आयोगाच्या आदेशानुसार अभिनेत्री भानुप्रियाच्या घरी कारवाई करण्यात आली आहे. बालक कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भानुप्रियाला अटक करण्याची मागणीही अच्युत राव यांनी केली आहे\nअभिनेते रमेश भाटकर यांचे निधन\n26/11 हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nकानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.\nमध्यप्रदेशच्या टीक���गडवरून 31 मार्चला तीर्थयात्रेसाठी आलेल्या कुटुंबाने सांगितले की, दोन दिवस ते परिक्रमा मार्गावरील एका आश्रमात थांबले होते. मंगळवारी सकाळी मंदाकिनीमध्ये अंघोळ करत असताना, रेमेशदास बाबा भेटले. त्यानंतर त्यांच्यासोबत पूर्ण परिचय झाल्यावर त्याने द्वितीय मुखारबिंदच्या अंडकडानालाजवळ येऊन राहण्यास सांगितले. त्यानंतर ते कुटुंब त्याच्या आश्रमात राहायला गेले. संध्याकाळी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर ते परत आश्रमात आल्यावर आश्रमाचे प्रमुख बाबा रामेश्वरदासने पुजा करण्यास सांगितले. थोड्या वेळाने महिलेने बाबाला सांगितले की, त्यांना मुलगा होत नाहीये.\nत्यानंतर बाबाने तिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये बोलवले. तिथे मंत्रोचार करून तिला औषध देतो असे सांगण्यात आले होते. बाबान सांगितल्याप्रमाणे महिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला विरोध करत असताना बाबाने महिलेच्या पतीला मारण्याचि धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आश्रमातून ते कुटुंब निघून गेले आणि रस्त्यात जात असताना पत्नीने पतीला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या मेडीकल तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केले.\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nनागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.\nऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्र���र ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.\nआयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार\nमेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.\nवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुं���ई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1009", "date_download": "2019-04-18T18:22:38Z", "digest": "sha1:NOXHJWSZOGLVRG2UMU7LHYUDJKPGNPHO", "length": 7776, "nlines": 49, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "निवडणूक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलोकशाही निवडणुका आणि विश्वासार्हता\nपाच राज्यांतील विधिमंडळ निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर झाले. मतदारांनी कौल अपेक्षेप्रमाणे वेगळ्या दिशेने दिला. ती मात्रा भाजपसाठी थोडी जादा कडक आहे, परंतु देशातील एकूण जनमानस मोदी-शहा जोडीला चांगला धडा मिळाला असे असावे. लोकांनी त्यांना त्यांच्या नव्या अजेंड्यावर विसंबून 2014 साली लोकसभेत बहुमताने निवडून दिले होते. त्याला साडेचार वर्षें झाली. सत्तेवरील एवढ्या अल्पकाळात चमत्कार घडेल अशी मतदारांची अपेक्षा नसावी. परंतु राज्यकर्त्यांची राष्ट्रविकासाची दिशा योग्य आहे आणि त्यांचा हेतू स्वच्छ आहे असा विश्वास राज्यकर्ते तेवढ्या काळात निर्माण करू शकलेले नाहीत.\n‘लोकशाही दिन’ दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होतो. त्यास आता कर्मकांडाचे स्वरूप आले आहे. बहुसंख्य ‘दिन’ संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सद्भावनेने जाहीर होतात, पण पुढे, देशोदेशीच्या सरकारांत ती रुढी होऊन जाते. लोकशाही युरोप-अमेरिकेत विकसित होत गेली ती गेल्या पाच-सातशे वर्षांत. ती जगभर पसरली गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्ये विलयाला गेली. त्यांना अंकित देशांना सांभाळणे अवघड होऊ लागले. दुसऱ्या बाजूस परावलंबी देशांमध्येदेखील लोकांत शिक्षणप्रसार, जनजागृती, स्वहक्कांची जाणीव या गोष्टी घडत गेल्या. परिणामत: जगामध्ये साम्राज्ये नाहीत व त्यांचे मांडलिक देशही नाहीत. कोठे राजेच राहिले नाहीत. ते इंग्लंड, जपान, नेपाळ अशा देशांत प्रतीकात्मक रूपात आहेत. काही देशांमध्ये हुकूमशाही आहे. काही देशांमध्ये अनागोंदी आहे. परंतु एक देश दुसऱ्याव�� आक्रमण करून जात नाही. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तशा काही कुरबुरी घडल्या तरी यापुढे ते अधिकच अवघड होत जाणार आहे.\nलोकसभा (२०१४) आणि दिल्ली विधानसभा या दोन निवडणुकांनी सर्व राजकीय पक्षांना एक जबर धक्का दिला. त्यांना त्यांच्या भवितव्याबद्दल काळजी निर्माण झाली. त्यांच्या ढळलेल्या आत्मविश्वासाची चिन्हे दिसतात. दिल्ली विधानसभा निवडणुकांत ‘आप’ला 54.3 टक्के मते मिळाली, तर ९६ टक्के (६७) जागा मिळाल्या. भाजपला ३२ टक्के मते तर फक्त चार टक्केच (३) जागा मिळाल्या. काँग्रेसला १० टक्के मते मिळूनदेखील एकही जागा मिळाली नाही. त्याचा अर्थ असा, की भारताची निवडणुक पद्धत पक्षपाती आहे. ती जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला प्रमाणाबाहेर जागा बहाल करते, तर ती कमी मते मिळवणाऱ्या पक्षांना मतांच्या प्रमाणापेक्षा फार कमी जागा देते. ती पद्धत अल्प मतातील पक्षांवर अन्याय करते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:32:57Z", "digest": "sha1:G4S5J3W5ZQECEW2TW6LCOAXT3MW6MKUZ", "length": 11097, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वांगे - विकिपीडिया", "raw_content": "\nवांग्याची पाने व फळ\nवांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्णकटिबंधात अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आढळते.\nवांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृतांकम्, भन्टाकी असे दोन शब्द आहेत.\nनिघण्टु रत्नाकर या ग्रंथात वांगे वृतांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृतांकम् बहुबिजानाम् कुष्मांडम् कोमल विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात न���ूद केले आहे.-\nटोपलीत ठेवलेली जांभळ्या सालीची वांगी\nवांग्यांची भाजी केली जाते.मोठ्या आकारमानाच्या वांग्यांचे भरीत केले जाते. वांगी घालून भातही केला जातो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.\nवांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.\nवांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी, ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.\nजाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.\nमहाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब\nसुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.\nवांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीने पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते.\nवांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही..[१]\n^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा:तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसोलानम मेलाँजेना ऊर्फ वांगे\nअॅग्रिकल्चरल मार्केटिंग रिसोर्स सेंटर - वांग्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१७ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-fire-at-vadala-gaon-slum-area-breaking-news/", "date_download": "2019-04-18T18:15:32Z", "digest": "sha1:3D5YJBJUEV7OMNI24Q7EHMR325SDUXLQ", "length": 19783, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपी���ल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News Video : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nवडाळागावातील सावित्रीबाई झोपड़पट्टीला लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने प्रसंगावधान राखत रहिवासी घराबाहेर पडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.\nदरम्यान, परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरल्याने याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर चढून अनेकांनी जीव धोक्यात घालून आग बघण्यासाठी गर्दी केली होती.\nPrevious articleविजेची तार अंगावर पडून गोठ्यातील नऊ गायींचा मृत्यू\nNext articleअपघात टाळण्यासाठी चालकांना वाहतूक नियमांचे धडे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ ��्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/Revolt-of-1857-part4.html", "date_download": "2019-04-18T18:34:31Z", "digest": "sha1:RDDO5JO7IXLUIWRAH3EY6W3UTHAIJECR", "length": 21970, "nlines": 119, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "१८५७ चा उठाव - भाग ४ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory १८५७ चा उठाव - भाग ४\n१८५७ चा उठाव - भाग ४\n१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे\n०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अवध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. उठावाचे क्षेत्र मर्यादित होते.\n०२. मध्य व पूर्व बंगाल शांत राहिला. अफगाणिस्तानचा राजा दोस्त महम्मद याने इंग्रजांवर आलेल्या संकटाच्या संधीचा फायदा उठविला नाही. पंजाबी शीख व गुरखे यांनी इंग्रजांना पाठींबा दिला. शिंदे, होळकर तसेच हैद्राबाद, पतियाला, जिंद, कपुरथला इत्यादी भागांचे संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. देशाचा फक्त १/६ प्रदेश यात गुंतला होता. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकला.\n०३. उठावात योग्य नेतृत्वाचा अभाव होता. अन्यथा उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. हिंदी सैनिकांत अनेकांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. मात्र यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.\n०४. या उठावात एकाच ध्येयाचा अभाव होता. १८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता. उठावात समन्वय राखून मार्गदर्शन करणारे एकमुखी नेतृत्व उठाववाल्यांकडे नव्हते. त्यामुळे उठावात विस्कळीतपणा आला.\n०५. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झाशीसाठी रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.\n०६. ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाण���्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला. उठाववाल्यात शिस्तीचा अभाव व शस्त्रांची कमतरता होती.\n०७. १८५७ च्या उठावात सामान्य जनता काहीप्रमाणात सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा मिळावयास होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले. उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली. यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.\n०८. उठाववाल्यांत वेळेचे नियोजन नव्हते. मोकळ्या वेळेत पुढील आक्रमणाची तयारी व आवश्यक रसद मिळविण्यात ते कमी पडले. हा उठाव फक्त शहरी भागांपुरताच मर्यादित होता. हा उठाव ग्रामीण भागात पोहोचला असता तर इंग्रजांची खैर नव्हती. उठावातील बंगाली फौजेच्या दुर्वर्तनामुळे त्यांना बंगाली जनतेचा पाठींबा मिळू शकला नाही. जनतेत त्यांच्याविरुद्ध इतकी द्वेषभावना होती कि, त्यांच्याविरुद्ध जनतेने इंग्रजांनाच मदत केली.\n०९. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली, त्यांचे डावपेच, सैन्य याबाबतची माहिती पुरविणाऱ्याला बक्षिसे, जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानीही ब्रिटिशांच्या हाती लागले. उठाव दडपून टाकण्याकरिता इंग्रजांनी कोणताही विधीनिषेध न बाळगता भयंकर अत्याचार केले.\n१०. लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. ब्रिटिशांना शस्त्रे दारुगोळा यांचा पुरवठा कायम राहिला. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयुरोजने केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा पराभव केला. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो, \"मला गोऱ्या इंग्रजांची भीती वाटत नाही. पण त्यांच्या हाती असणाऱ्या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.\n११. लॉर्ड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या. १८५७ चा उठाव दडपू�� टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला. तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली. तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.\n१२. उठावाचे नेतृत्व करणारे भारतीय पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी अत्यंत पराक्रमी, अनुभवी व मुत्सदी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या. त्यामुळे त्यांचा विजय झाला.\n१३. १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून १ लक्ष १२ हजाराची फौज आणली. ही मदत रोखण्याची कोणतीच यंत्रणा उठाववाल्यांकडे नव्हती. मदत मिळविण्यासाठी भारतातील बंदरे ब्रिटीशांसाठी सुरक्षित होती. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती. त्यामुळे १८५७ च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.\n१४. उठावात भाग घेतलेल्या संस्थानिकांत फार मोठ्या प्रमाणात द्वेषभावना होती. मराठे राजपुतांच्या विरोधात होते. मराठ्यांना पेशव्यांचे राज्य येण्याची भीती वाटत होती. मुघलांनी शिखांना पूर्वी फार छळले होते. त्यामुळे शीख मुगलांच्या विरोधात होते. त्यामुळे सलग असा देशव्यापी उठाव झालाच नाही.\n१५. गवर्नर जनरल कॅन्निंगहम म्हणतो कि, \"शिंदे बंडवाल्यांना मिळाले असते तर आम्हाला गाशा गुंडाळावा लागला असता.\"\nनीळ उत्पादकांचे बंड (१८६०)\n०१. १८५७ च्या उठावानंतर इतर कोणते असे मोठे बंड झाले नाही. पण १९६० साली नीळ उत्पादकांनी बंड केले होते. त्याची नोंद येथे घ्यावे लागेल. आपल्या मालकीच्या जमिनीवर एखाद्या सरंजामदाराप्रमाणे वागणाऱ्या इंग्रज जमीनदारांविरुध्द हे बंड झाले. त्यात बंडखोरांना ग्रामीण भागातील जमीनदार सावकार, श्रीमंत, शेतकरी आणि नीळ उत्पादक कर्मचारी अशा सर्वाचीच सहानुभूती मिळाली.\n०२. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला निवृत युरोपियन अधिकाऱ्यानी व श्रीमंत ब्रिटिशांनी बंगाल व बिहारच्या जमीनदारांगडून जमिनी घेऊन तेथे मोठया प्रमाणावर नीळ लागवड सुरु केली. या जमीनमालकांना अमेरिकन निग्रो गुलामांकडून काम करवून घेण्याचा अनूभव होता. त्यामुळे हे लोक शेतकऱ्यावर प्रचंड अत्याचार करीत आणि त्यांना जबरदस्तीने निळीचे उत्पादन कर���वयास लावीत.\n०३. एप्रिल १८६० मध्ये पावना व नडिया जिल्हयातील सर्व शेतकऱ्यानी इतिहासात प्रथमच हरताळ केला. त्यांनी नीळ उत्पादनास विरोध केला. पुढे हा हरताळ जेस्सोर, खुलना, राजशाही, ढाका, माल्दा, दिनाजपूर व बंगालच्या इतर भागात पसरला. या निमित्ताने शेतकऱ्यानी जी एकी दाखवली त्यास इतिहासात तोड नाही.\n०४. हा सार्वत्रिक उठाव होऊ नये म्हणून सरकारने पोलिसांना सूचना दिल्या कि जनतेच्या भूमीचे रक्षण करावे, जमीन मालकाला जमिनीत वाटेल ते उत्पन्न काढण्याची परवानगी असावी, त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नये. १८६० मध्ये नीळ आयोग नेमण्यात आले. त्याच्या शिफारशी १८६२ च्या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. शेवटी बंगालमधील नीळ उत्पादकांनी पराभव मान्य केला व ते बिहार व उत्तर प्रदेशात निघून गेले.\n१८५७ चा उठाव भाग-१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n१८५७ चा उठाव भाग-२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n१८५७ चा उठाव भाग-३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n१८५७ चा उठाव भाग-५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T18:38:48Z", "digest": "sha1:TIHUBT5CJH5KOP2VWOLZQEK3SIYXDR34", "length": 5509, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २४० चे - २५० चे - २६० चे - २७० चे - २८० चे\nवर्षे: २६२ - २६३ - २६४ - २६५ - २६६ - २६७ - २६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त���वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या २६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1020", "date_download": "2019-04-18T18:36:43Z", "digest": "sha1:4EWVJOO42Z6NM4BAT5OGBKDQKW7IWJEG", "length": 8462, "nlines": 70, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | प्लास्टीक पिशव्यांसाठी किराणा दुकनदारांना परवानगी ......२८ जून २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nप्लास्टीक पिशव्यांसाठी किराणा दुकनदारांना परवानगी ......२८ जून २०१८\n* प्लास्टीक पिशव्या वापरण्यास किराणा दुकानदारांना परवानगी\n* पाव किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालासाठी प्लास्टीक पिशव्या वापरता येणार\n* घरी नेलेली प्लास्ठीक पिशवी दुकानदाराला परत करावी लागणार, त्याची जबाबदारी दुकानदारावरच\n* मुंबई, कोकण, नशिक चार विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी\n* इंधन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरे यांनी नाकारली\n* पंतप्रधानांनी जरी नाणार प्रकल्पासाठी भेट मागितली तर तीही नाकारु- खा. विनायक राऊत\n* भलेही खासदारकी सोडून देईन पण नाणार प्रकल्प होऊ देणार नाही- नारायण राणे\n* शिवसेनेसारखा बोलून दाखवणार नाही सरळ राजीनामा फेकून्न देईन- नारायण राणे\n* महापालिकांच्या २५ लाखांपेक्षा अधिक खर्चाला स्थायी समितीची मान्यता घेण्याची गरज नाही\n* टोल कंत्राटदारांचे व्याज थकवल्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयासह इतर कार्यालयवर येणारी नामुष्की टळली\n* सांगलीच्या हळदीला मिळालं जीआय मानांकन, भारतातील ८० टक्के व्यापार सांगलीऊन होतो\n* अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था पोचला, आज सकाळी निघाला दुसरा जत्था\n* भाजपा आणि शिवसेनेचा राजकीय समझोता होऊ शकत नाही- प्रकाश आंबेडकर\n* देशांतर्गर विमान सेवेचा फज्ज, अनेक सेवा बंद पडल्या\n* नाशिकमध्ये विमानाचे प्रात्य्क्षिक घेताना कोस* ळले, दोन्ही वैमानिक पॅराशूटने सुख्रुप उतरले, ��िमान जळून खाक\n* बॅक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र साठे यांना ५० हजारांचा जामीन मंजूर\n* लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांचा अंगरक्षक निघाला अविनाश चव्हाण यांचा मारेकरी\n* अविनाश चव्हाण यांच्या मारेकर्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी\n* राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राजकारणात * येणार\n* सोमनाथ चटर्जी यांना पक्षघाताचा झटका, प्रकृती गंभीर\n* मराठा आरक्षणाचं काय झालं शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे आदेश\n* मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये पाच रुपयांचा पॉपकॉर्न २५० रुपयांना विकण्याचा अधिकार कोण दिला\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/three-fell-in-septic-tank-chembur/1616/", "date_download": "2019-04-18T18:59:12Z", "digest": "sha1:5O66GMUQ7SULM7MLTJEKD5UZPH6CNPQR", "length": 19497, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "चेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाम��ळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी | Mahabatmi.com", "raw_content": "\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरात सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून या सर्वअपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मा. एकनाथराव गायकवाड यांनी केलीआहे. तसेच या अपघातामुळे एमएमआरडीएची जागा हडपण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव उघडकीस आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरातील माहूल रोड येथे सकाळी नऊच्या सुमारास म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेप्टीक टँक खचण्याचीघटना घडली. या टाकीवर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकच्या वजनाने ती टाकी खचली. या अपघातात टाकीवर उभे असलेली एक महिला आणि दोन मुले असे तिघे जण या टाकीतपडून अडकले होते. घटनेची माहिती कळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या तीघांनाही बाहेरकाढले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n२००४ पासून एमएमआरडीएने मुंबईच्या इतर भागातून अनेकांना या परिसरात स्थलांतरीत केले आहे.या अपघातानंतर मा. एकनाथराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजावाडी रुग्णालयात दाखल जखमींचीहीविचारपूस केली. या अपघाताबद्दल त्यांनी स्थानिक नगरसेविका, आमदार आणि खासदारांना जबाबदार धरले. स्थानिक नगरसेविकेने परिसरात समाज मंदिराचे बांधकाम सुरूकेले आहे. या बांधकामाला परवानगी आहे की नाही हे अगोदर तपासावे लागेल, असे सांगत मा. गायकवाड म्हणाले की, ही जागा एमएमआरडीएची असून त्यावर नगरसेवकनिधी वापरून जागा हडप करण्याचा हा डाव आहे. या कामाला स्थानिकांचा विरोध आहे.महापालिकेत त्याविरोधात स्थानिकांनी शेकडो अर्ज केलेत, मात्र नगरसेवक आमदारआणि खासदार हे एकाच पक्षाचे असून त्याच पक्षाची सत्ता महापालिकेत असल्याने महापालिकेचे अधिकारी दबावाखाली काम करतात.\nसर्व स्थानिक लोकप्रतिनिधींची हीमिलीभगत असून जागा काबीज करून, मग त्यावर दुकाने बांधायची, असा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे.तसेच जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आहे. अवैध बांधकामांसाठी नगरसेवक निधीचा वापर करण्याची परवानगीदिल्याबद्दल वेळ पडल्यास आयुक्तांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचेही मा. गायकवाड म्हणाले.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर ���ै’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\n��ारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-04-18T19:20:58Z", "digest": "sha1:QKQX3R3Q7IBQK76TW2FZ47HJZF6IYLUV", "length": 5604, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फॉस्फेट - विकिपीडिया", "raw_content": "\nसीएएस क्रमांक 14265-44-2 Y\nजीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १\nरेणुवस्तुमान 94.9714 g mol−1\nरसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)\nफॉस्फेट (इंग्लिश: Phosphate ; रेण्वीय सूत्र: PO43-) ही फॉस्फरिक आम्लाच्या कोणत्याही क्षार वर्गातील संयुगे असतात.\nयू.एस.एफ. पॉलिटेक्निक संकेतस्थळावरील फॉस्फेट (मराठी मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2019-04-18T18:47:34Z", "digest": "sha1:IE6WYEFJ6TS4YSUICLNMJ3LXMA4PWVYS", "length": 4732, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६५४ मधील जन्म (२ प)\n► इ.स. १६५४ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १६५४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६५० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/twenty-lackhs-fraud-medical-admissions-162051", "date_download": "2019-04-18T19:17:34Z", "digest": "sha1:IRDPWQDA3CQM75JNEA3MRGL2ENHYSAQB", "length": 9827, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Twenty lackhs fraud for medical admissions वैद्यकीय प्रवेशासाठी वीस लाखाची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nवैद्यकीय प्रवेशासाठी वीस लाखाची फसवणूक\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nनांदेड : सातारा येथील एका वैद्यकिय महाविद्यालयात एमडी मेडीसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्टर्सकडून वीस लाखाची रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड : सातारा येथील एका वैद्यकिय महाविद्यालयात एमडी मेडीसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्टर्सकडून वीस लाखाची रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखमर हॉस्पिटलचे डॉ. जुनेद अहेमद महमद खुर्शीद (वय २९) यांना वैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या कृष्ण इन्स्ट्यूट ऑफ सायन्स मेडीकल कॉलेज येथे एमडी मेडीसीनच्या प्रवेशासाठी संपर्क साधला. यावेळी याच कॉलेजमधील काहीनी प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्यांनी तुम्हाला एमडी मेडीसीनचा प्रवेश देतो, यासाठी वीस लाख रुपये कॉलेजची फीस भरावी लागेल.\nडॉ. जुनेद अहेमद यांनी त्यांच्या विश्वासात येऊन २८ एप्रिलला वीस लाख रुपये भरले. परंतु प्रवेश दिला नाही, त्याउलट पैसेही परत केले नाही. आजपर्यंत पैशाची सतत मागणी केली, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अखेर डॉ. जुनेद यांनी वजिराबाद पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर���यादीवरून सचीन शर्मा, संजयसिंह उमासिंह, गणेश उर्फ सागर लोहट, अदित्यसिंह अखिलेशसिंह, श्री. राजू, शिवाजी कुंभार आणि विजय दळवी सर्व राहणार कराड, सातारा यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पांडे हे करीत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_25.html", "date_download": "2019-04-18T18:23:34Z", "digest": "sha1:MD5SQ2YAFNICLQS4OEWHN7ESARVTMOF6", "length": 10330, "nlines": 66, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: एकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nवांगी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, तसेच शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. - शरद दळवे\nवांगी लागवडीपूर्वी बियाण्यास इमिडॅक्लोप्रिड पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपे तयार करताना वाफ्यांमध्ये निंबोळी पेंड पाच किलो प्रति वाफा या प्रमाणात वापरावी. जर बीजप्रक्रिया केलेली नसेल, तर वाफ्यात रोपे उगवल्यानंतर दाणेदार फोरेट 20 ग्रॅम प्रति वाफा किंवा डायमेथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा 15 ते 30 दिवसांनंतर रोपे उगवल्यानंतर फवारावे.\nलागवडीच्या वेळी नियोजन - - लागवडीसाठी जमिनीची योग्य नांगरट करून योग्य अंतरावर सऱ्या पाडाव्यात. हलक्या जमिनीत 75 सें.मी. बाय 75 सें.मी., जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 90 सें.मी. बाय 90 सें.मी. अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 सें.मी. बाय 75 सें.मी. व जास्त वाढणाऱ��या जातींसाठी 120 सें.मी. बाय 80 सें.मी. अंतर ठेवावे.\n- शेतीच्या कडेने एक ओळ मका आणि दोन मक्यामध्ये एक चवळीचे बी याप्रमाणे टोकण पद्धतीने आंतरपिके लावावीत.\n- माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 150 किलो नत्र - 60 किलो स्फुरद - 60 किलो पालाश या पद्धतीने खतमात्रा द्यावी.\n- पुनर्लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड 20 मि.लि. + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी + 5 टक्के निंबोळी अर्क या द्रावणात रोपांची मुळे तीन मिनिटे बुडवून ठेवावीत.\n- सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंड हेक्टरी 400 किलो किंवा दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्टरी रोपे लावल्यानंतर 10 दिवसांनी रिंगण पद्धतीने टाकून मातीने बुजवून घ्यावे.\nलागवडीनंतरचे नियोजन - - लागवडीनंतर 40-45 दिवसांनी आणि त्यानंतर सात दिवसांच्या अंतराने असे दोन वेळा ट्रायकोग्रामा एक लाख कीटक प्रति हेक्टरी सोडावेत.\n- प्रति हेक्टरी ल्युसी ल्युअर असलेले 12 ते 15 कामगंध सापळे उभारावेत. दर 15 दिवसांनी त्यामधील ल्युअर बदलावा.\n- शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास वेळोवेळी किडलेले शेंडे अळीसह कापून खोल खड्ड्यात गाडावेत.\n- शेंडे किडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी लागवडीनंतर 45 दिवसांनी करावी.\n- दुसरी फवारणी लागवडीनंतर 60 दिवसांनी बीटी जिवाणू 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.\n- तिसरी फवारणी 75 दिवसांनी 15 मि.लि. डायक्लोरव्हॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\n- फळे तोडण्याच्या वेळी किडलेली फळे वेगळी करून खोल खड्ड्यात गाडावीत.\n- चौथी फवारणी लागवडीनंतर 90 दिवसांनी 10 ग्रॅम बीटी जिवाणू किंवा चार मि.लि. स्पिनोसॅड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.\n- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ते 40 ग्रॅम व्हर्टिसीलियम किंवा पाच मि.लि. इमिडॅक्लोप्रिड प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे. - पिवळ्या चिकट सापळ्यांचा उपयोगसुद्धा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.\n(लेखक कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत.)\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएका���्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1021", "date_download": "2019-04-18T18:25:48Z", "digest": "sha1:DEX3VC2HPXAQR6LZXVOFWOPUFPMJ74VL", "length": 10619, "nlines": 82, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गोलाईचे तीन रस्ते साफ, अतिक्रमण हटाव चौस्थ्या दिवशीही सुरुच, मार्केट यार्डाला भोसलेंचं नाव, रावतेंचा कर्जमाफी आढावा दौरा..........३० जून१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nगोलाईचे तीन रस्ते साफ, अतिक्रमण हटाव चौस्थ्या दिवशीही सुरुच, मार्केट यार्डाला भोसलेंचं नाव, रावतेंचा कर्जमाफी आढावा दौरा..........३० जून१८\n* भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्यांच्या विरोधात लातुरात निघाला मोर्चा\n* गंजगोलाईतील अतिक्रमण हटाव मोहीम सलग चौथ्या दिवशीही सुरु\n* लातुरच्या महामेळाव्यात शिवसेनेनं दिला स्वबळाचा नारा\n* मुरुडमध्ये दहशत निर्माण करणार्या १३ जणांवर गुन्हा\n* उदगीरच्या मार्केट यार्डाला स्व. चंद्रशेखर भोसले यांचे नाव\n* लातुरच्या पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन येथे सत्कार\n* गंजगोलाईतील तीन रत्यातील नाल्यांवरचे अतिक्रमणे हटवली\n* लातुरच्या संगमेश्वर बोमणे यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार\n* पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरणी तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालावर न्यायालय नाराज\n* प्लास्टीक बंदीला २०१९ पर्यंत स्थगिती द्या, भाजपा आमदारांची मागणी\n* कर्जमाफी खरेच मिळाली का परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा आढावा दौरा\n* लोणावळ्यात कृत्रीम तलावात दोन बालकांचा बुडून मृत्यू\nलहान मुलांना पळ्वणार्या टोळीच्या संशयातून लातुरात तिघांना मारहाण\n* प्लास्टीक ��िशव्या वापरण्यास किराणा दुकानदारांना परवानगी\n* पाव किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालासाठी प्लास्टीक पिशव्या वापरता येणार\n* घरी नेलेली प्लास्टीक पिशवी दुकानदाराला परत करावी लागणार, त्याची जबाबदारी दुकानदारावरच\n* इंधन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरे यांनी नाकारली\n* पंतप्रधानांनी जरी नाणार प्रकल्पासाठी भेट मागितली तर तीही नाकारु- खा. विनायक राऊत\n* महापालिकांच्या २५ लाखांपेक्षा अधिक खर्चाला स्थायी समितीची मान्यता घेण्याची गरज नाही\n* अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था पोचला, आज सकाळी निघाला दुसरा जत्था\n* स्विस बँकेत भारतीयांच्या रकमेत ५० टक्क्यांची वाढ\n* पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या घडवून आणणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी\n* शिवसेना-भाजप निवडणुका वेगवेगळे लढल्यास दोघांचे नुकसान, एकत्र लढल्यास शिवसेनेला मुख्यमंत्रीपद शक्य: रामदास आठवले\n* नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपचा वाद, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री मध्यस्थी करणार\n* मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील यांचा विजय\n* मुकेश अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी शाहरुख खान पत्नी गौरीसह उपस्थित\n* राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प व्हावा अशी आमची भूमिका असून, त्यासाठी आग्रही राहू: देवेंद्र फडणवीस\n* काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राइक केला होता, तर लपवून का ठेवला भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांचा * सवाल\n* जम्मूला निघालेले बीएसएफचे १० जवान बेपत्ता\n* डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, पहिल्यांदाच ६९ वर पोहोचला\n* मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइकचा वापर मतांसाठी करत आहे: रणदीपसिंह सुरजेवाला, काँग्रेस\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यां��ी सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T19:14:46Z", "digest": "sha1:74NHZUYTK2JYYUT6BP2LU2P2LG2VZ3IJ", "length": 9326, "nlines": 288, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रान्सचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः फ्रान्सचा इतिहास.\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► नेपोलियनिक युद्धे (५ क, ४० प)\n► फ्रांसचे राज्यकर्ते (१ क)\n► फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी (१ क, १ प)\n► फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे (३ प)\n► फ्रान्स सहभागी असलेली युद्धे (२ प)\n► फ्रान्सचे राजे (२६ प)\n► फ्रेंच राज्यक्रांती (३ प)\n► वॉटर्लूच्या मोहिमेतील लढाया (१० प)\n► फ्रेंच सम्राट (२ प)\n\"फ्रान्सचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ५८ पैकी खालील ५८ पाने या वर्गात आहेत.\nदियेन बियेन फुची लढाई\nफ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी\nसाचा:मोहिमचौकट चौथ्या संघाचे युद्ध\nशाही रक्षक (नेपोलियन बोनापार्ट)\n१८०८-१८०९ चे डेन्मार्क-स्वीडन युद्ध\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/central-railway-will-not-sale-lemon-syrup-based-juices-on-stations/1565/", "date_download": "2019-04-18T18:24:47Z", "digest": "sha1:R5SCRMTN4WFHU3SYALOASPR72GK7QNSG", "length": 14700, "nlines": 122, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी | Mahabatmi.com", "raw_content": "\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nमुंबई : मध्य रेल्वेवरील स्थानकांवर यापुढे खुल्या सरबतांची विक्री करण्यात येणार नाहीये. कुर्ला स्थानकावर एका कामगाराने अस्वच्छ पद्धतीने बनवलेल्या लिंबू सरबतच्या व्हायरल व्हीडिओनंतर मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.\nकुर्ला स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७/८ वरील एका स्टॉलवर एक कामगार अत्यंत अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवत असतानाचा व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता. ज्या बादलीत लिंबू सरबत बनवण्यात येत होते त्याच बादलीत त्या कामगाराने हात धुतले. तसेच उघड्या पिंपातही हात बुचकळत त्याच पाण्याचा लिंबू सरबतसाठी वापर केला. एका प्रवाशाच्या दक्षतेमुळे ही घटना समोर आली. याबाबत नेटकरयांनी ट्विटरद्वारे मध्य रेल्वेला या व्हीडिओची दखल घेत कारवाईची मागणी केली.\nयाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकारयांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तो स्टॉल बंद केला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारया अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर विकले जाणारे लिंबू सरबत, काला खट्टा तसेच पाण्याचा वापार करत बनवल्या जाणारया सरबतांच्या विक्रीला बंदी आणली आहे\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उ���्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरक���रने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T19:21:44Z", "digest": "sha1:5CXNHIXCRL45ZXGXFOCHI2QVWZKJWAO6", "length": 7932, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओपेक - विकिपीडिया", "raw_content": "\nपेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची संघटना\nपेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची संघटना किंवा ओपेक (इंग्लिश: Organization of the Petroleum Exporting Countries) हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणार्या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे. अल्जीरिया, अँगोला, इक्वेडोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय व्हियेना येथे स्थित आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.१९९२ मध्ये इक्वेडोर हा देश ओपेक मधुन बाहेर पडला.त्यामुळे सध्या ओपेकचे ११ सदस्य देश आहेत.ओपेकच्या सदस्य देशाकडुन होणारे तेल उत्पादन हे जगाच्या एकुण तेल उत्पन्नाच्या ४०%येवढे आहे.त्यामध्ये सर्वात जास्त तेल उत्पादन देश सौदी अरेबिया अाहे.\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/ghod-dam-flows-water-from-kukadi-project/938/", "date_download": "2019-04-18T19:00:14Z", "digest": "sha1:4DPYH55BIGB5JYA3A6KSGALY7L5O57MV", "length": 18692, "nlines": 133, "source_domain": "mahabatmi.com", "title": "शेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला | Mahabatmi.com", "raw_content": "\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला\nनगर | पुणे व नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला. हे पाणी इनामगाव ता. शिरुर येथील बंधाऱ्यात काढण्यासाठी हा कालवा फोडल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला असून संबधीतांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.\nयामुळे दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. घोड प्रकल्पातील श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील शेतीला पाणी देणारा डावा कालवा चिंभळे ते हंगेवाडी शिवारात किलोमीटर ११ च्या दरम्यान आज पहाटे फुटला. मात्र तो फोडण्यात आल्याचा आरोप उपअभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी केला आहे. ते म्हणाले, इनामगाव येथील बंधाऱ्यात पाणी नेण्यासाठी कालवा फोडण्यात आला असून दोषींची माहिती घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल\nकरणार आहोत. दरम्यान हा कालवा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे. कालव्याची दुरुस्ती होईपर्यंत कालव्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला | #MahabatmiM\nमहिलेची छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल\nइंदापूर तालुक्यात विमान कोसळले, वैमानिक जखमी\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औत���डे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर म���हकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:16:59Z", "digest": "sha1:CQKYQDGJWS65PN5TB2FTK4R3QUGBKIXP", "length": 57351, "nlines": 1116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nप्रश्नावली · धूळपाटी · साचा · साचा वृक्ष\nशहर · जिल्ह��� · शेजार · संरक्षित क्षेत्रे · प्रांते · राज्य व प्रदेश · उपनगरे · नगरे · गावे · तालुके\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , local /धूळपाटी या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nजम्मू आणि काश्मीर • भारत\nश्रीनगर व दाल तळे\n• उंची १०५ चौ. किमी\n• ६५८ मिमी (२५.९ इंच)\n• ८७६ किमी NW\n• २,२७५ किमी NE (जमीन)\nमहापौर गुलाम मुस्तफा भट[२]\nवसले तिसरे शतक इ.स. पुर्वी\nसंकेतस्थळ: श्रीनगर डॉट एनआयसी डॉट आयएन\n↑ a b \"०-६ वयोगटातील लोकसंख्या व साक्षरता प्रमाण\". भारत जनगणना २००१. भारत सरकार. २७ मे, २००२ (2002-05-27). १४ एप्रिल, २००७ (2007-04-14) रोजी पाहिले.\n^ \"भट महापौर निर्वाचित\". द ट्रिब्युन. द ट्रिब्युन ट्रस्ट. ३० मार्च, २००६ (2006-03-30). १४ एप्रिल, २००७ (2007-04-14) रोजी पाहिले.\nजर आपणास \"expression error\" आढळल्यास (उदा., \"त्रुटि: \"78.89%\" अयोग्य अंक आहे\"), दिलेल्या संख्येचे सगळे स्वल्प विराम काढणे. संख्या ही स्वल्पविराम, मोकळी जागा (spaces), चिन्हे व संदर्भ रहीत असावी —१२३४ आणि नसावे:- १,२३४ किंवा ४११ ०११ किंवा ८९%).\nजर अनपेक्षीत अक्षरे दिसत असली (उदा., \"UNIQ1a90b62f53 ...\"), तर संख्या व्यतिरिक्त सर्व काढणे (उदा., संदर्भ, टिप्पणी, इत्यादी.) व त्यास संबंधीत संदर्भात जोडावे (उदा., जसे क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ, नसावे इथे क्षेत्रफळ_एकूण).\nसर्व प्रश्न गाळता येतील; हा साचा फक्त नकाशा व/किंवा नाव दाखवु शकतो.\nइतर कारणासाठी, प्रश्न किंवा टिप्पणी मांडा इथे चर्चा पान.\nमाहितीचौकट प्रश्नावली साठी, पहा प्रश्नावली विभाग.\nमोकळा माहितीचौकट वापरण्यासाठी, पहा वापरण्यायुक्त साचा विभाग.\nमाहिती शोधण्यासाठी, पहा माहिती विभाग.\nशोधक नकाशे हे स्वःनिवडले जातात जेव्हा गुणक दिले जातात; विशिष्ट नकाशा हा min_map_place दिल्यास निवडला जातो व त्यात नकाशात शोधक बिंदुही असतो.\nनकाशे हे विकिप्रकल्प भारतीय नकाशे वरून घेण्यात आले आहेत. प्रश्न, शंका व विनंती या भारतीय नकाशे चर्चा पानवर किंवा भारतासंबंधी चर्चा पानावर मांडाव्या.\nहेसं��ंधीत विकिप्रकल्प आपल्या लेख लिहण्यास वाढीव साहाय्य करतात:\nप्रकार_२ स्थान प्रकार - राज्य, केंद्रशासित प्रदेश\nस्थानिक_नाव नाव(भारतीय उच्चार) (सुची) बेंगलरु\nइतर_नाव नाव (पर्यायी) - बॅगलोर\nराज्य_नाव राज्ये/केन्द्रशासित प्रदेश - कर्नाटक\nमेट्रो मेट्रो नाव - चेन्नई\nटोपणनाव प्रचलित टोपणनाव - पृथ्वी वरील स्वर्ग\nआकाशदेखावा आकाशदेखावा चित्र (फाइल नाव, \"चित्र:\" च्या व्यतिरिक्त) फ्लीकर (Flickr) Srinagar.jpg\nआकाशदेखावा_शीर्षक संक्षिप्त चित्र माहिती - श्रीनगर व [[दाल तळे]]\nमुळ_नकाशा विशिष्ट नकाशासाठी; हे माहितीचौकटने स्वःनिवडलेले नकाशा सोडुन दिलेले नकाशा चित्र दाखवते\nमुळ_नकाशा_पट्टी \"नाही\"/\"हो\" locator dot व शीर्षक लपवणे/दाखवणे\nशोधक_स्थान \"left\"/\"right\" नाव पट्टी शोधक बिंदू च्या डाव्या/उजव्या बाजुस ठेवते\n(उपयोगी जेव्हा ना पट्टी चित्राच्या बाहेर जाते)\nआतील_नकाशा_चिन्ह \"नाही\"/\"हो\" भारत नकाशावर बिंदू लपवणे/दाखवणे.\n(उपयोगी जेव्हा राज्य प्रदेश अतिशय लहान आहे आतील नकाशावर दाखवण्यास)\nनकाशा_शीर्षक नकाशाबद्दल संक्षिप्त माहिती - काश्मीर नकाशा लद्दाख लाल चिन्हा सहीत {{Ref_label|A|α|none}}\nअक्षांश अक्षवृत्त दशांशचिंन्हात (degrees) फॉलिंग रेन\nरेखांश विषुववृत्त दशांशचिंन्हात (degrees) |रेखांश=74.79\nअक्षांशसेकंद dms अक्षवृत्त (degrees, minutes, seconds) |अक्षांश=27 |अक्षांशमिनिटे=06 |अक्षांशसेकंद=00\nरेखांशसेकंद dms विषुववृत्त (degrees, minutes, seconds) |रेखांश=93 |रेखांशमिनिटे=37 |रेखांशसेकंद=12\nक्षेत्रफळ_एकूण क्षेत्रफळ (किमी²) - 38863\nक्षेत्रफळ_एकूण_संदर्भ टिप्पणी/संदर्भ - '''†'''\nउंची उंची, समुद्रसपाटी पासुन (मी) - 33\nसमुद्री_किनारा समुद्री किनारा लांबी(किमी) - 48\nवर्षाव एकूण वार्षिक वर्षाव (mm) भारतीय हवामान\nतापमान_वार्षिक वार्षिक सरासरी तापमान (°C) 26.0\nतापमान_उन्हाळा सरासरी उन्हाळा (मार्च – मे) तापमान (°C) 30.3\nतापमान_हिवाळा सरासरी हिवाळा (जानेवारी स्क्ष्– फेब्रुवारी) तापमान (°C) 23.5\nअंतर_३ अंतर (किमी) (शोधा) १४९९\nदिशा_३ विशिष्ट स्थानकडील दिशा द\nस्थान_३ इच्छित स्थान दिल्ली\nमार्ग_३ प्रवास मार्ग [[भारतीय महामार्ग|जमीनी]]\nलोकसंख्या_एकूण लोकसंख्या (शोधा) ८०२२११७१\nलोकसंख्या_एकूण_संदर्भ टिपणी/संदर्भ - {{GR|भारत}}\nलोकसंख्या_क्रमांक क्रमांक (१ला २रा, इत्यादी.) - ५वा\nलोकसंख्या_वर्ष ज्या वर्षी लोकसंख्या मोजली - २००१\nलोकसंख्या_घनता भागाकार लोकसंख्या_एकूण व क्षेत्रफळ_एकूण\n���ोकसंख्या_घनता_संदर्भ टिप्पणी/संदर्भ - '''‡'''\nलोकसंख्या_मेट्रो मोठ्या शहरांची लोकसंख्या - 14681589\nलोकसंख्या_मेट्रो_संदर्भ टिप्पणी/संदर्भ - '''7'''\nलोकसंख्या_मेट्रो_क्रमांक मोठ्या शहरांची लोकसंख्ये प्रमाणे क्रमवारी - 1ला\nलोकसंख्या_शहरी शहरी भागात राहणारी टक्केवारी - 15.1\nलिंग_गुणोत्तर लिंग गुणोत्तर (# पुरूष)/(# स्त्रीया) - 1.17\nसाक्षरता_स्त्री साक्षरता टक्केवारी (%) - 59.18\nअधिकृत_भाषा भाषा (अधिकृत फक्त) - [[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[उर्दू भाषा|उर्दू]]\nमुख्य गोष्टी (शहर, गाव, इत्यादी.)\nराजधानी राजधानी शहर - लेह\nउपराजधानी उपराजधानी शहर - [[नागपूर]]\nमुख्यालय जिल्हा मुख्यालय - मचलीपटनम\nमोठे_शहर मोठे शहर(लोकसंख्येने) - रांची\nमोठे_मेट्रो मोठे मेट्रो(मेट्रो लोकसंख्येने); - [[कोची]]\nजवळचे_शहर जवळचे शहर - गोलाघाट\nमुख्य गोष्टी (शहर, गाव, इत्यादी.)\nप्रांत प्रांत भारतीय प्रांत सूची [[काश्मीर प्रांत|काश्मीर]]\nविभाग विभाग भारतीय विभाग [[गोरखपूर विभाग|गोरखपूर]]\nजिल्हा जिल्हे नावे भारतीय जिल्हे [[कारगील जिल्हा|कारगील ]]\n[[मुंबई शहर]]
• [[मुंबई उपनगर]]\nजिल्हे जिल्हे संख्या भारतीय जिल्हे 3\nतालुका_नावे तालुका नावे - अमृतालुर\nनेता_पद_३ नेता पद - मुख्यमंत्री\nनेता_नाव_३ सद्य नेतेचे नाव - शिला दिक्षीत\nस्थापित_शीर्षक स्थापित घटनेचे नाव - स्थापित\nविधानसभा_प्रकार सरकार प्रकार -\nविधानसभा_संख्या निर्वाचित/नेमलेले विधानसभा सदस्य संख्या - १४१\nसंसदीय_मतदारसंघ सासंदीय मतदारसंघ (14वी लोक सभा) - चेन्नई मध्यवर्ती\nविधानसभा_मतदारसंघ विधानसभा_मतदारसंघ - मैलापोर\nयोजना_संघटना शहरी/मेट्रो विकास संघटना - [[चेन्नई मेट्रोपोलीटॅन विकास प्राधिकरण|सीडीएमए]]\n[[मुबंई मेट्रोपोलीटॅन प्रांत विकास प्राधिकरण|एमएमआरडीए]]\nशासकीय_संघटना शासकीय संघटना - चेन्नई महानगरपालिका\nमनपा_विभाग शहर/मेट्रो मनपा विभाग - एल विभाग (मुबंई\nमनपा_वार्ड वार्ड - १४७\nन्यायक्षेत्र_शीर्षक_३ न्यायक्षेत्र प्रकार - [[पंचायतराज|जिल्हा पंचायतराज]]\nन्यायक्षेत्र_नाव_३ नाव - तिरुअनंतपुरम\nमोकळे जागा (इतर विशिष्ट गोष्टी व माहिती साठी)\nकोरे_शीर्षक_२ शीर्षक (१ ले) - तीर्थक्षेत्र\nकोरे_उत्तर_२ उत्तर (१ ले);\nस्वल्पविराम/टीप्पणी समाविष्ट करता येतील - कुंभ मेळा\nएसटीडी_कोड एसटीडी कोड (शोधा) ७७१\nपिन_कोड पिन कोड (शोधा) ४००००१\nजनगणना_कोड जनगणना स्थल निर्���ेशांक ५५६७१६\nआरटीओ_कोड आरटीओ कोड नंबर - WB-01 to WB-04\nसंक्षिप्त_नाव आयएसओ संक्षिप्त नाव (शोधा) IN-AR-ES\nसंकेतस्थळ सरकारी संकेतस्थळ (शोधा) maharashtra.nic.in\nदालन विकिपीडिया दालन - केरळ\nतळटिपा टीपा/संदर्भ - '''†''' (टीपा/संदर्भे).\nचिन्हे (ध्वज, चिन्ह, इत्यादी.)\nचिन्ह चित्र संचिका (\"चित्र:\" शिवाय); - Jammu-Kashmir-flag.svg\nचिन्ह_आकारमान चित्र आकारमान (pixels) - 100px\nचिन्ह_शीर्षक चिन्हाबद्दल संक्षिप्त माहिती - जम्मु आणि काश्मीर ध्वज\nगुणक_शीर्षक \"नाही\" असल्यास गुणोत्तर लपवते\n(लेखाच्या वरील उजव्या कोपर्यात दर्शवीलेले)\nस्वयंवर्गीत \"नाही\" असल्यास माहितीचौकट लेखास स्वतः वर्गीत करीत नाही\n| अक्षांश = | अक्षांशमिनिटे = | अक्षांशसेकंद =\n| रेखांश = | रेखांशमिनिटे = | रेखांशसेकंद =\n-- फक्त संरक्षित जागांसाठी -->\n| मेट्रो = <-- फक्त शेजार /उपनगर साठी -->\n| अक्षांश = | अक्षांशमिनिटे = | अक्षांशसेकंद =\n| रेखांश = | रेखांशमिनिटे = | रेखांशसेकंद =\n| मुळ_नकाशा = <\n| शोधक_स्थान = <\n| मुळ_नकाशा_पट्टी = <\n| आतील_नकाशा_चिन्ह = <\n| राजधानी = <-- फक्त राज्य/केंद्रशासीत प्रदेश/प्रांत साठी -->\n| उपराजधानी = <-- फक्त राज्य/केंद्रशासीत प्रदेश/प्रांत साठी -->\n| मुख्यालय = <\n| जिल्हा = <\n| जिल्हे = <\n| संक्षिप्त_नाव = <\n| गुणक_शीर्षक = <\n| स्वयंवर्गीत = <\nजम्मू आणि काश्मीर • भारत\nलद्दाखमध्ये तंगलंग ला पर्वत रास्ता\nक्षेत्रफळ ४५,११० चौ. किमी[β]\n• घनता २,७०,१२६ (2001)\nबाल मृत्यु गुणोत्तर १९%[२] (1981)\nहा विभाग भारतीय शहर, गाव व इतर जागांची माहिती गोळा करण्यासाठी आहे\nहे संकेतस्थळ वापरा व बदला \"PLACENAME\" व \"STATENAME\" इंग्रजी जागा व राज्याने.\nगुणक सापडल्यानंतर, ज़ोडा |अक्षांश=yy.yyy |रेखांश=xx.xxx लेखातील माहितीचौकटास (बदला yy.yyy व xx.xxx अक्षवृत्त व विषुववृत्त शी).\nफॉलींगग्रेन (Fallingrain) (गुणक बरेच अचुक नाहीत)\nअचुक गुणक साठी गुगल नकाशा यंत्रणा वापरा\n[१] या संकेतस्थळावर बरेच रस्ते नकाशा व इतर भौगोलिक माहिती आहे.\nचेन्नई महानगरपालिका तालुका नकाशा\nचेन्नईतील झोन, वार्ड, मतदारसंघ\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nहा साचा कुठल्याही भारतीय जागेची माहिती टाकण्यासाठी उपयोगी पडते\nराज्य, केंद्र��ासित प्रदेश प्रांत विभाग जिल्हा, उपजिल्हा राजधानी, उपराजधानी, मुख्यालय मेट्रो शहर शहर, नगर शेजार, उपनगर गाव राष्ट्रीय उद्यान\n[[भारताची राज्ये आणि प्रदेश]]\nआकाशदेखावा चित्र (फाइल नाव, \"चित्र:\" च्या व्यतिरिक्त)\nश्रीनगर व [[दाल तळे]]\nविशिष्ट नकाशासाठी; हे माहितीचौकटने स्वःनिवडलेले नकाशा सोडुन दिलेले नकाशा चित्र दाखवते (\"चित्र:\" भाग वापरु नये)\n\"नाही\"/\"हो\" भारत नकाशावर बिंदू लपवणे/दाखवणे. (उपयोगी जेव्हा राज्य प्रदेश अतिशय लहान आहे आतील नकाशावर दाखवण्यास) (default \"नाही\")\n\"नाही\"/\"हो\" locator dot व शीर्षक लपवणे/दाखवणे (default \"हो\")\n\"left\"/\"right\" नाव पट्टी शोधक बिंदू च्या डाव्या/उजव्या बाजुस ठेवते (उपयोगी जेव्हा ना पट्टी चित्राच्या बाहेर जाते) (default \"right\")\nकाश्मीर नकाशा लद्दाख लाल चिन्हा सहीत {{Ref_label|A|α|none}}\nउंची, समुद्रसपाटी पासुन (मी)\n[[कारगील जिल्हा|कारगील ]] [[मुंबई शहर]]
• [[मुंबई उपनगर]]\nलिंग गुणोत्तर (# पुरूष)/(# स्त्रीया)\nशहरी भागात राहणारी टक्केवारी\nक्रमांक (१ला २रा, इत्यादी.)\nज्या वर्षी लोकसंख्या मोजली\n[[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[उर्दू भाषा|उर्दू]]\n^ \"जनगणना २००१\". Roof of the World. लद्दाख डोंगरी विकास सभा, लेह. इ.स. २००१. ऑगस्ट २३ इ.स. २००६ रोजी पाहिले.\nइ.स. २००२ मधील जन्म\nइ.स. २००७ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१९ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=37f9b0e7-e76a-44db-b9ec-3a4850ede009", "date_download": "2019-04-18T19:22:54Z", "digest": "sha1:SNGBFXGL2CTOZQMM22YNPFMTMVXMMTOP", "length": 7267, "nlines": 142, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nव���द्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nसर्व ओटो/ टॅक्सी स्टँड\n1 परिवहन विभागाचे अधिकृत प्रवक्ता 19/03/2019 0.64\n2 रत्नागिरी आरटीओ 18/03/2019 5.77\n3 मुंबई पूर्व आरटीओ 18/03/2019 13.01\n7 सिंधुदुर्ग आरटीओ 18/03/2019 1.63\n8 चंद्रपूर आरटीओ 18/03/2019 1.23\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/congress-bjp-leader/", "date_download": "2019-04-18T18:45:34Z", "digest": "sha1:HGMBEQYNMV4Z7K4PGVOYS5UHI62BNVKV", "length": 22498, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Loksabha Election : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर स��रु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येण��र\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra Loksabha Election : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला\nLoksabha Election : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला\nमुंबई : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेले जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या भेटीने काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.\nकाँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षातील उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे. प्रथम आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते. परंतु, आता त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nसाताऱ्याचे निंबाळकरांचा भाजपात उद्या प्रवेश\nकाँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपाने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते.\nदरम्यान, परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.\nPrevious articleअखेर नांदेडमधून अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर\nNext articleVideo : नाशिक सायकलिस्ट तर्फे मतदार जनजागृती अभियान सायकल रॅली उत्साहात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nभाऊसाहेब वाकचौरेंची भाजपमधून हकालपट्टी\nकधी काळी गोल्फक्लबवर इंदिरा व राजीव गांधी यांच्या सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी असायची…\nपुण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीला आआपाचा जाहीर पाठिंबा\nLIVE Updates : आधीचे सरकार घोटाळ्यांचे, गेल्या पाच वर्षात देशाने मजबूत सरकार पाहिले\nमला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवड���ळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2599", "date_download": "2019-04-18T18:21:08Z", "digest": "sha1:K3I6KI5UTKZE5JLZNG2PCJBHVPYTP4NT", "length": 10600, "nlines": 85, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "महाराष्ट्राचा महावृक्ष | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडच्या (ऊर्फ शहागड) दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा भागात विशाल वटवृक्ष आहे. तो तेथे वादळवाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून उभा आहे. महाकाय वटवृक्ष दोन एकरांवर पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर साठ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या शंभराच्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास तीनशे फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास दोनशेऐंशी फूट इतका मोठा आहे. वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोश्यांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत.\nदैवतांची दंतकथाही मोठी रंजक आहे. गुरे-शेळ्यांची राखण करणाऱ्या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. ते रक्तबंबाळ झाले, पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत त्या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही अखेरचा श्वास तेथेच घेतला\nभावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले आणि तिनेही भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करत तेथेच प्राण सोडला. रामोश्यांनी त्यांच्या मूर्तीची त्या जागेवर स्थापना केली.\nमूर्तीची स्थापना झाल्यानंतर त्या वडाच्या झाडाचेही 'दैवतीकरण' झाले. कोणी झाडाच्या फांद्या जाणीवपूर्वक तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा वगैरे बसली त्यामुळे झाडाचा विध्वंस कोणी करत नाही. परिणामी झाडाचे रूपांतर विशाल वटवृक्षात होत गेले.\nझाडाच्या वरच्या बाजूला मोरदऱ्याचा मोठा तलाव आहे. झाडाच्या परिसरातील शेती काही वर्षांपूर्वी जिरायत होती. तेथे तलाव झाल्यावर मात्र विहिरी खणल्या गेल्या. शेती ओलिताखाली आली. झाडाच्या चहुबाजूंनी बारमाही शेती सुरू झाली आणि कदाचित, त्यामुळे झाडाच्या पारंब्यांचा विस्तार आखडला गेला. काही वृक्षप्रेमींनी तेथील शेतकऱ्यांनी पारंब्यांचे शेंडे छाटल्याची तक्रार केली होती. 2006 च्या पावसाळ्यात तुफान पाऊस झाला. झाडाच्या बगलेतून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यात ���ारंब्यांची मुळे उघडी पडली होती. त्यानंतर तेथे सिमेंट-काँक्रिट ओतून ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वाट करून देण्यात आली आहे.\nतो महाराष्ट्रातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी, विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात. भारतातील सर्वात विशाल वटवृक्ष कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे. पेमगिरी येथील हा वटवृक्ष विस्ताराने त्याखालोखाल मोठा असल्याचा दावा केला जातो.\nभाऊ चासकर यांचा जन्म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी नोकरी करण्यास सुरूवात केल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला.\nमुलांच्या भाषेचा आदर करुया\nसरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण ...\nसंदर्भ: निसर्गातील आश्चर्ये, दुर्मीळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/07/", "date_download": "2019-04-18T18:32:57Z", "digest": "sha1:3ZTL3YSG6L2LHOI73PDVLTKMIENE34FX", "length": 2566, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "07/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nखासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंमध्ये ‘मातोश्री’वरच ‘तू तू मै मै\nऔरंगाबाद- शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद वाढतच आहे. मंगळवारी मुंबईत तर थेट ‘मातोश्री’वरच तू-तू, मै-मै झाल्याचे समजते. वाद झाल्याचा दानवे यांनी इन्कार...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nमुंबईत तरुणाच्या खिशात झाला मोबाइलचा स्फोट\nमुंबई- साकीनाका भागात एका तरुणाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना सम���र आली आहे. ही घटना 28 फेब्रुवारीची आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मोबाइलच्या...\nजम्मू बस स्थानक परिसरात स्फोट, 18 जण गंभीर जखमी\nश्रीनगर- जम्मूमधील मुख्य बसस्थानक परिसर गुरुवारी (ता.7) एका शक्तिशाली ग्रेनेड स्फोटाने हादरला. या 18 जण जखमी झाले आहेत. बसस्थानक जम्मू शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. जखमींमध्ये बस चालक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:50:37Z", "digest": "sha1:LMXGLCWOCQ5CXBEMSHOA3COXDXDDJ5BV", "length": 10344, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रायन गिग्स - विकिपीडिया", "raw_content": "\nरायन जोसेफ गिग्स OBE\n२९ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-29) (वय: ४५)\nमँचेस्टर युनायटेड ५९६ (१००)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:५४, २६ एप्रिल २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\nरायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मँचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो.\nयाचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते.\nरायन गिग्स ने मँचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली. जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोन हून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मँचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे.\nमँचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे \"PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू\" हा सन्मान देण्यात आला. तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायन ला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोल च्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतू २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटन चा कर्णधार होता. ३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायन ला मँचेस्टर युनाईटेड चा आजपर्यंत चा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं. १०/०८/२०११ रोजी गिग्स ला \"सोनेरी बूट\" हा सन्मान देण्यात आला. [१]\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/sumil-shinde-writes-about-shivajinagar-bus-shade-183689", "date_download": "2019-04-18T19:08:29Z", "digest": "sha1:ARSIJ3N3REBMCUJZIWSKWC5JZRZ64Z4I", "length": 13867, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "sumil shinde writes about shivajinagar bus shade #WeCareForPune बस थाब्यांचे शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n#WeCareForPune बस थाब्यांचे शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय\nमंगळवार, 16 एप्रिल 2019\nशिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला. त्याठिकाणी ऑईलचे दुकानं असल्याने रिक्षा आडव्या तिडव्या उभ्या राहतात बस थाब्याजवळ बस व्यवस्थित थांबत नाहीत.\nशिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाह���ूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला. त्याठिकाणी ऑईलचे दुकानं असल्याने रिक्षा आडव्या तिडव्या उभ्या राहतात बस थाब्याजवळ बस व्यवस्थित थांबत नाहीत.\nसध्या कडक उन्हाळयाचे दिवस चालु आहेत. अशा बस थाब्यांला शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेकरी मुले, लहान मुले, अपंग-दिव्यांग बांधव, आजारी माणसे, वृद्ध जेष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बस थांब्यावर प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर शेड उभारावे\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\n#WeCareForPune जंगली महाराज रस्त्यावर बाधंकामाचा राडारोडा पडून\nपुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या जिद्दीची कसोटी\nभाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून...\nऑनलाइन कंपन्यांमुळे मिळतोय रोजगार\nगोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा...\nLoksabha 2019 : कमी मतदान झालेल्या केंद्रांवर भाजपचे लक्ष\n४५५ मतदान केंद्रांवर वॉर रूम आणि प्रत्यक्ष संपर्कातून भर पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ‘वॉर...\nLoksabha 2019 : स्मृती इराणी यांच्या विरोधात खटला दाखल\nपुणे : अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला...\nडेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात एकाच दिवशी घरफोड��या\nपुणे : शहराच्या उपनगरांप्रमाणेच मध्यवस्तीमध्येसुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी डेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.rbsic-sisic.com/mr/reaction-bonded-silicon-carbide-kiln-plate.html", "date_download": "2019-04-18T19:33:39Z", "digest": "sha1:6AJEIVU6VCTQ3LLCFMA3IONZ4XUZF4OE", "length": 11012, "nlines": 228, "source_domain": "www.rbsic-sisic.com", "title": "प्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग प्रकिया प्लेट - चीन ZhongPeng विशेष सिरॅमिक", "raw_content": "\nकार्यालय व कारखाने स्वरूप\nदंगल आणि पल्स nozzles\nप्रतिरोधक आणि गंज प्रतिरोधक उत्पादने बोलता\nउच्च तापमान प्रतिकार प्रकिया फर्निचर\nतेजस्वी ट्यूब आणि उष्णता विनिमयकार\nबर्नर nozzles आणि ज्वाला nozzles\nप्रिसिजन उत्पादन आणि दळणवळण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउच्च तापमान प्रतिकार प्रकिया फर्निचर\nदंगल आणि पल्स nozzles\nउच्च तापमान प्रतिकार प्रकिया फर्निचर\nबर्नर nozzles आणि ज्वाला nozzles\nतेजस्वी ट्यूब आणि उष्णता विनिमयकार\nप्रतिरोधक आणि गंज प्रतिरोधक उत्पादने बोलता\nआतील रेषा विरोधी Wear\nसिलिकॉन कार्बनचे संयुग दंगल nozzles\nविशेष त्यामुळे कुंभारकामविषयक भाग\nउच्च-क्षमता पातळ-भिंत आणि उच्च शक्ती मूस फ ...\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग प्रकिया प्लेट\nबर्नर तोंड आणि ज्योत विभाजक\nसिंगल आणि ड्युअल स्प्रे तोंड\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग अस्तर, तांत्रिक ce ...\nRBSC पूर्ण शंकू Sprial तोंड\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग प्रकिया प्लेट\nहे उच्च शक्ती, उच्च कडकपणा, उच्च पोशाख प्रतिकार, आणि चांगले ज्वलन प्रतिकार, थर्मल शॉक प्रतिकार व इतर मालमत्ता उत्पादन एक प्रकारचा आहे. RBSIC अधिक दीर्घकालीन कामगिरी आहे (RESIC आणि SNBSC तुलनेत) वाकलेली शक्ती RESIC, 50% SNBSC पेक्षा उच्च दुप्पट पेक्षा अधिक आहे. प्रतिक्रिया बंधपत्रित सिलि���ॉन कार्बनचे संयुग कुंभारकामविषयक अनुप्रयोग: विविध औद्योगिक भट्ट्या, desulphurization उपकरणे, मोठ्या boiers आणि इतर यंत्रसामग्री, आणि मातीची भांडी, मशीन ...\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nहे उच्च शक्ती, उच्च कडकपणा, उच्च पोशाख प्रतिकार, आणि चांगले ज्वलन प्रतिकार, थर्मल शॉक प्रतिकार व इतर मालमत्ता उत्पादन एक प्रकारचा आहे. RBSIC अधिक दीर्घकालीन कामगिरी आहे (RESIC आणि SNBSC तुलनेत) वाकलेली शक्ती RESIC, 50% SNBSC पेक्षा उच्च दुप्पट पेक्षा अधिक आहे.\nप्रतिक्रिया बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग कुंभारकामविषयक अनुप्रयोग:\nविविध औद्योगिक भट्ट्या, desulphurization उपकरणे, मोठ्या boiers आणि इतर यंत्रसामग्री, आणि मातीची भांडी, यंत्रसामग्री, धातू शुध्द करण्याची कला व शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, petroteum, लोखंड व पोलाद उद्योग, लष्करी उद्योग, विमानचालन उद्योगात आणि इतर फील्ड.\nघनता ग्रॅम / cm3 3,02\nवाकलेली शक्ती प्रबोधिनीचे 250 (20 ℃)\nप्रबोधिनीचे 280 (1200 ℃)\nलवचिकपणाचा मापांक GPA 330 (20 ℃)\nऔष्मिक प्रवाहकता प / mk 45 (1200 ℃)\nथर्मल स्पष्टीकरण के-1 × 10-6 4.5\nमागील: प्रतिक्रिया बंधपत्रित सिलिकॉन कार्बाईड प्लेट\nपुढे: प्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग प्लेट\nचुना, विटा, इ.ची भट्टी उच्च तापमान प्रतिरोधक प्लेट\nप्रतिक्रिया करारबध्द सिलिकॉन कार्बाईड प्लेट\nप्रतिक्रिया करारबध्द सिलिकॉन कार्बाईड अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा प्लेट\nप्रतिक्रिया-करारबध्द सिलिकॉन कार्बाईड प्रकिया प्लेट\nसिलिकॉन कार्बाईड प्रकिया फर्निचर\nविशेष आकार सिरॅमिक प्लेट\nRBSiC (SiSiC) बर्नर ट्यूब, बर्नर तोंड\nप्रतिक्रिया-बंधपत्रित सिलिकॉन कार्बनचे संयुग बीम\nबोलता-प्रतिरोधक आणि उच्च तापमान प्रतिरोधक p ...\nRBSiC (SiSiC) Radiant ट्यूब, प्रतिक्रिया बंधपत्रित आपण ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nशॅन्डाँग ZHONGPENG विशेष मातीची भांडी कं., लि\nपत्ता: Fangzi जिल्हा, वेईफांग शहर, शॅन्डाँग, PRChina\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/indian-oil-corporation-mobile-dispenser-119010300008_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:07Z", "digest": "sha1:EMWFW6CSB5LHMLWDGEMUUNNK2SLQCTRB", "length": 11694, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डिझेल-पेट्रोलचे घरगुती वितरण सुरू | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडिझेल-पेट्रोलचे घरगुती वितरण सुरू\nऑनलाईन शॉपिंगबद्दल देशातील वाढत असलेलं कळ बघता Indian Oil Corporation ने मोबाइल डिस्पेंसरने इंधन वितरित करण्यास सुरवात केली आहे. दक्षिण भारतात अशा प्रकारची सेवा देणारी ही पहिली कंपनी आहे. तथापि, यापूर्वी बऱ्याच राज्यांमध्ये आयओसीप्रमाणेच, एचपीसीएलने ग्राहकांच्या घरापर्यंत डिझेलच्या घरगुती डिलिव्हरी सुरू केली होती.\nसध्या, औद्योगिक आणि थोक ग्राहकांना जवळच्या रिटेल आउटलेटमध्ये जाऊन आणि कंटेनर भरणे आवश्यक आहे. या नवीन उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या दारावर इंधन वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे. याव्यतिरिक्त इंधन समस्या सोडविणे आणि अनावश्यक इंधनाचा लीकेज, कंटेनर / बॅरल्समध्ये इंधन असुरक्षित हाताळणी टाळणे देखील आहे. याची सुरुवात एक मोबाईल डिस्पेंस आणि 6,000 लीटर इंधन टाकीसह चेन्नई मधील कोल्लुथूर येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर उद्घाटन समारंभ आयोजित करून सुरू केली गेली. तथापि, या सुविधेचा फायदा घेण्यासाठी किमान 200 लीटर ऑर्डर करणे आवश्यक आहे.\nमोबाईल अॅप (Repose app) द्वारे ग्राहक ते ऑर्डर करण्यास सक्षम असतील. त्याचवेळी 2,500 लीटरपेक्षा अधिकच्या ऑर्डरसाठी, ग्राहकाकडे स्टोरेजसाठी पीईएसओ (PESO) परवाना असणे आवश्यक आहे. या अॅपने एकदा ऑर्डर केल्यावर ग्राहकाचे संपूर्ण तपशिलासह (नाव, सेल फोन नंबर, आवश्यक प्रमाणात, पत्ता आणि वितरण वेळ) संबंधित इंडियन ऑइल डीलरपर्यंत पोहोचेल आणि ऑर्डर मिळाल्यानंतर मोबाईल डिस्पेंसर गंतव्य स्थानापर्यंत पोहोचेल.\nचीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष आहे नपुंसक, औषध तयार करणार्या कंपनीचा दावा\nतीन दिवस राहणार बँका बंद लवकर आवरा बँकेतील कामे\nविदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ\nघरगुती गॅस झाला स्वस्त\nवॅगन आर गाडी नव्या रुपात येणार\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत ���हेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nटाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार ...\nबजाज क्यूट विकत घेण्याची योजना करणार्या लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनीने ...\nसॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या ...\nसॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलॅक्सी A70 वरून पडदा हटवला, जे पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nashik-deshdoot-times-e-paper-4/", "date_download": "2019-04-18T18:22:36Z", "digest": "sha1:JFFZWICM35MACC6RXM25D274CZAQO6UQ", "length": 17042, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "03 September 2018 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वड���लांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि ��ाजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPrevious articleन्यायडोंगरी गावाला गिरणा धरणातून लवकरच पाणी पुरवठा\nNext article०३ सप्टेंबर २०१८ ई पेपर , नाशिक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:36:04Z", "digest": "sha1:ILHAHB7GVENE4ALK3ONKR3WSZ4YFRMTN", "length": 6888, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप बेनेडिक्ट सोळावा - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ एप्रिल, १९२७ (1927-04-16) (वय: ९२)\nमार्क्ट्ल आम इन, जर्मनी\nबेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप\nपोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ) हा २५६वा पोप आहे. एकविसाव्या शतकात पदग्रहण केलेला हा पहिला पोप आहे.\nयाचे मूळ नाव योझेफ एलोइस रात्सिंगर असे आहे.\nबेनेडिक्टने फेब्रुवारी १२, २०१३ रोजी आपण त्या महिन्याच्या शेवटी पोपपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. राजीनामा देणारा हा फक्त पहिला पोप असेल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप जॉन पॉल दुसरा पोप\nएप्रिल १९, इ.स. २००५ – फेब्रुवारी २८, इ.स. २०१३ पुढील:\nइ.स. १९२७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:41:54Z", "digest": "sha1:CJOEW7HYDNWULNDADABHSK3LUJUBGXQI", "length": 4643, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंव�� एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n००:११, १९ एप्रिल २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nजग; १६:१२ -२३ CommonsDelinker चर्चा योगदान मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/mla-anil-kadam-nashik/", "date_download": "2019-04-18T19:25:36Z", "digest": "sha1:TYCTIY3LPFKVLXXWSGMNXEQFI7TN6P4Y", "length": 36048, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणा��� सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती\nध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्��ा ध्यासातून ध्येयपूर्ती\nसन 2009 ते 2014 या काळात आमची सत्ता नसल्याने विरोधात बसूनच काम करावे लागले. सत्ता कोणाचीही असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्राथमिक गरजेच्या कामांंना आपण प्रत्येक वेळी प्राधान्य दिले. सर्वसामान्य विशेषतः गोरगरिबांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते यांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाची कामे केल्यामुळे आपल्याला मतदारांनी निवडून दिले.\nआपल्या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचा सहयोग अन् सहकार्याने विविध कामे करण्यास आपण प्राधान्य दिले. निफाड तालुकाा तसा सिंचनासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असला तरी शेती सिंचनाचा, पाण्याचा प्रश्नही वारंवार उपस्थित झालेला आहे. निफाड तालुक्यात सिंचनासाठी असलेले प्रासंगिक आरक्षण, शेतीप्रधान तालुका असल्यामुळे शेतीसाठी लागणारेे पाणी, मतदारसंघातील उपलब्ध पाणीसाठा याबाबत काहीवेळा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nलोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सन 2012-13 तसेच सन 2013-14 आणि त्यानंतर सन 2015-2016 दरम्यान प्रशासनाबरोबर सुनियोजित काम केल्यामुळे मतदारसंघातील द्राक्षबागा तोडण्याची वेळ आपण येऊ दिले नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच स्थानिक आमदार विकास निधीतून मतदारसंघामध्ये सभागृह, आदिवासी भागात सभामंडप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध कामे करण्यावर आपण नेहमीच भर दिला आहे. विद्युत विभागाची विविध कामे केली असून रस्ते, पाणी अशा प्राथमिक गरजा मी आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी मतदारसंंघात मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या आणि हाच अजेंडा घेऊन मी विविध आंदोलने, मोर्चे असा सातत्याने प्रवास सुरूच ठेवला.\nगत चार वर्षांमध्ये कामांचा सतत पाठपुरावा केल्यामुळे सत्ता असतानादेखील हो-नाही म्हणत काही कामे पूर्णत्वास नेण्यास मी कमी पडलो. असे असले तरी एका उंबरठ्यावर ही कामे नेऊन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी निश्चितपणे पहिल्या पाच वर्षांमध्ये केल्यामुळे त्याचा फायदा गत चार वर्षांत म्हणजेच माझ्या आमदारकीच्या दुसर्या टर्ममध्ये झाला. सर्वसामान्यांना उपलब्ध राहणे, मोबाईल कॉन्फरन्सवरूनच कामे करणे हा माझा पूर्वीचा अजेंडा आजही कायम आहे. माझ्या अशा कामांमुळे लोकांचे इंधन व वेळ वाचण्यास निश्चितच मदत होते. सन 2004 पासून मी हा ��्रयोग अमलात आणला आहे. लोकांचा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पीडितांनी मला फोन करावा, त्यातून त्यांची कामे होतील हा उद्देश समोर ठेवून अशा पद्धतीतून मी लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. अजूनही तोच प्रयत्न सुरू आहे व राहील.\nसर्वसामान्यांचे ज्या शासकीय कार्यालयाकडे, विभागाकडे वा तत्सम कोठेही काम होत नसेल व ते अडून पडले असेल तर त्यात संबंधित व्यक्तीशी घरबसल्याच मोबाईल वा फोनद्वारे बोलून ही कामे मार्गी लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावी हा प्रघात गत पंधरा वर्षांपासून माझा कायम आहे. आरोग्य समस्या, छोटी-मोठी कामे अशा विविध गोष्टींसाठी विधिमंडळात आवाज उठवण्याचे काम मी सातत्यपूर्ण करत आहे.\nनिफाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून पंचायत समितीची सुसज्ज इमारत, निफाड न्यायालयाची इमारत मार्गी लावली आहे. निफाड येथे मध्यवर्ती इमारतीसाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यास यापूर्वी यश मिळाले नाही. पण सत्तेत आल्यामुळे या अपेक्षा वाढल्याने आणि त्यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी दहा कोटींची तरतूद शासनाने केली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये या इमारतीसाठी पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले आहे. ही इमारत लवकरच म्हणजेच वर्षभरातच पूर्णत्वास येईल, अशी खात्री आहे. पिंपळगाव बसवंत येथे ट्रॉमा सेंटर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.\nमुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात घडत असल्याने या अपघातात जखमी रुग्णांना ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून तात्काळ उपचार व्हावेत. यासाठी पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यास यशदेखील आले असून या ग्रामीण रुग्णालयासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या इमारतीचे बांधकामही सुरू आहे. याबरोबरच पिंपळगाव बसवंत येथे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निवासी शाळा यांचेही काम पूर्णत्वास नेले आहे. या इमारतींचे लवकरच लोकार्पण होईल. मतदारसंघामध्ये सर्व समाजाला उपयुक्त ठरेल यासाठी सभामंडपाची आमदार निधीतून कामे केली आहेत. सन 2017-18 मध्ये मूलभूत सुविधाअंतर्गत जनसुविधाचे एक कोटी रुपये तसेच एफडीआरअंतर्गत पूरस्थिती निधीतून विविध गावांच्या ज्या स्मशानभूमी पूरपाण्यामुळे वाहून गेल्या आहेत त्या पूर्ववत होण्यासाठी बांधकाम व्हावे व त्या सुस्थितीत चांगल्या पद्धतीने याव्यात यासाठी मतदारसंघात तीन कोटी रुपये खर्च केला.\nआमदार निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. मतदारसंघांमध्ये 102 कोटींच्या कामांच्या निविदा पूर्ण झाल्या असून कामे लवकरच सुरू होणार आहेत. राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून वेळोवेळी निधीही उपलब्ध करून घेतला आहे. यासाठी आपण व आपला पक्ष सत्तेत असल्याचा फायदा निशितच झाला आहे. 102 कोटी निधीच्या कामांचे कार्यारंभ आदेश लवकरच होतील. निफाड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शिवसेना व भाजप युती शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तून दरवर्षी 15 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. गत चार वर्षांमध्ये व यावर्षी निफाड मतदारसंघात 30 किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत. यामध्ये इतर जिल्हा मार्गांवर हा निधी खर्च करण्यात येतो. दरवर्षी असे एकूण पाच वर्षे ही कामे आपण करत आहोत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत (सीएमजेएसवाय) मतदारसंघात 65 ते 70 किलोमीटरच्या विविध रस्त्यांचे लोकार्पणही झाले आहे. तर काही रस्ते अंतिम चरणात आहेत. तब्बल 30 किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील, हे माझ्यादृष्टीने फार मोठे समाधानकारक यश आहे. यापूर्वी अशा रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या शासनाने ही नवीन योजना आणून या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.\nमतदारसंघाला ज्या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि ज्या मुद्यावरूनच माझ्यावर जी टीका होत होती तो पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडण्याबरोबरच शिर्डीकडे जाणारा आणि दोन राज्यांना जोडणारा असा पथदर्शी व्यवसायासाठी शेतीपूरक ठरणारा रस्ता. तो म्हणजे पिंपळगाव बसवंत, निफाड, शिवरे, नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, हिवरगाव, सिन्नर असा रस्ता आणि निफाड, उगाव, शिवडी, वनसगाव, खडक माळेगावमार्गे राष्ट्रीय मार्गाला जोडणारा आणि चांदवडपर्यंत जाणारा रस्ता जो माझ्या स्वप्नातील एक प्रकल्प आहे तो निफाड��रांसाठी उपलब्ध करून देणे हे माझे स्वप्न आहे.\nहा रस्ता व्यवस्थित करणे हे माझे आद्यकर्तव्य, नैतिकता म्हणून या रस्ता दहा वर्षे टोलविरहित करण्यासाठी प्रयत्न केले आहे. हा स्वप्नातील प्रकल्प म्हणजेच हा रस्ता पूर्ण व्हावा, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मी सतत पाठपुरावा करून सहा ते सात महिन्यांत हा रस्ता मार्गी लागेल यासाठी माझे प्रयत्न आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\n‘तू चाल गड्या तुला कुणाची ना भीती’ या उक्तीप्रमाणे माझे काम सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांपासून प्रत्येकाला त्रास सामाजिक जीवनात झालेलाच आहे. त्यात मी तर एक साधा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच जनतेप्रती चांगले काम करण्याची माझी इच्छा होती आणि यापुढेही ती कायम राहील यात शंका नाही.\nPrevious articleअजय देवगणच्या तानाजीमध्ये या अभिनेत्याची एंट्री\nNext articleविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Bhavangad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:44:18Z", "digest": "sha1:Z2CS2Z5ZL6GOK25EGNQJQY5JICK5QDYO", "length": 13085, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhavangad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभवानगड (Bhavangad) किल्��्याची ऊंची : 165\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी\nपश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या केळवे गावापासून ३ किमी अंतरावर भवानगड हा छोटेखानी किल्ला आहे. वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. दरवर्षी शिवरात्रीला या गडावर भवानगडेश्वराची यात्रा भरते.\nइ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले.\nवसई मोहिमेत १७३७ च्या ऐन पावसाळ्यात २००० मजूरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली. दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली\nभवानगड छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. पायथ्यापासून १० मिनिटात आपण भवानगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. माचीची तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे.किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे.\nगडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. याची कमान ढासळलेली आहे. परंतू बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर दुसर्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. त्याच्या बाजूने गावकर्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे.\nबालेकिल्ल्यांचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे. टाक्याच्या उजव्या बाजूस असलेल्या ��टबंदीवरुन गडफेरी चालू करावी. तटबंदीच्या उत्तर- पूर्व बाजूने एक पायवाट खाली उतरते. या वाटेवर डाव्या बाजूस दगडात खोदलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असावा, ही पायवाट पूढे दांडपाड्यात जाते. आपण आल्या वाटेने परत तटबंदीवर जाऊन गडफेरी पूर्ण करावी. भवानगडावरुन दांडा खाडी व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो.\n१) पश्चिम रेल्वेवरील केळवे व सफाळे या स्थानकांवरुन भवानगड सारख्याच अंतरावर आहे. सफाळे स्थानकात उतरुन दातिवरे गावात जाणार्या बसने किंवा ६ आसनी रिक्षाने मधुकरनगर स्टॉपवर उतरावे येथून दिड किमी वर भवानगड आहे.\n२) केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. गावातील चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडी ओलांडून दांडा गाव, खटाली गाव या मार्गे भवानगडाला जातो. हे अंतर ३ किमी आहे. या मार्गाने केळवे पाणकोट, फुटका बुरुज, कस्टम किल्ला, दांडा किल्ला पहात भवानगडाला जाता येते.\nगडावरील भवानगडेश्वर मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते.\nगडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे.\nगडावर पाण्याची बारामाही व्यवस्था आहे.\n) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.\n२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो.\nजर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भुईकोट , माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे.\nओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भुईकोट ,(३ कि मी) वर��ल भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.\n३) दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे भुईकोट , माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबल्लाळगड (Ballalgad) बळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)\nबाणकोट (Bankot) बारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:14:30Z", "digest": "sha1:N54LVIJLLJI2WGN3NV5JRTXMPULYH6XT", "length": 12990, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'पीएमआरडीए'च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते? - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘पीएमआरडीए’च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.\nपंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा येत्या मंगळवारी (दि.18) प्रस्तावित आहे. बालेवाडी स्टेडियम येथे हा कार्यक्रम प्रस्तावित असून या दौऱ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. वाहतुक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर “पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा असून एकूण 23 स्थानके असणार आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने 18 जुलै 2018 रोजी महत्त्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. देशातील पहिला मेट्रोचा सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्प असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा -सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे.\nयापूर्वीच्या मार्गांचेही उद्घाटन मोदींच्या हस्ते\nयापूर्वी पिंपरी व पुणे महानगरपालिकेच्या दोन मार्गांच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता शहराच्या तिसऱ्या मार्गाच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. दि.18 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान मोदी यांचा दौरा प्रस्तावित असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम स्थळ, राजशिष्टाचार या सर्व बाबींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारा���नी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/in-uttar-pradesh-the-illegal-arms-manufacturing-factory-was-exposed/", "date_download": "2019-04-18T18:53:30Z", "digest": "sha1:6QA6RHS4XVTDTH6NKWKWW7SAVFKFDIVA", "length": 10600, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तरप्रदेशात बेकायदा शस्त्रास्त्र निर्मीती कारखाना उघडकीस - Dainik Prabhat", "raw_content": "\nउत्तरप्रदेशात बेकायदा शस्त्रास्त्र निर्मीती कारखाना उघडकीस\nमुज्जफरनगर: उत्तरप्रदेतील चटेला गावात सुरू असलेला बेकायदेशीर शस्त्र निर्मीतीचा कारखाना पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणी सध्या एकाला अटक केली असून अन्य संबंधीतांचा शोध जारी आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी तेथे छापा घालून हा कारखाना उघडकीला आणला. तेथे एक तयार पिस्तुल आणि सात पिस्तुल बॅरल्स जप्त करण्यात आली आहेत.\nहा छापा घातला गेला त्यावेळी तेथे दोन जण काम करीत होते पण त्यातील एक जण पळून गेला. एका इसमाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव नासीर असे आहे. या कारखान्यात किती दिवसांपासून शस्त्रास्त्र निर्मीती सुरू होती व ती शस्त्रे कोठे विकण्यात आली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्या राज्यात अशाच प्रकारचे उद्योग अन्यत्रही सुरू आहेत काय याची माहिती घेतली जात आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्���श्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1196627/", "date_download": "2019-04-18T18:43:09Z", "digest": "sha1:3UC2TULSGJ4FEGDKLLMMBH3OMRAOY6OP", "length": 3116, "nlines": 80, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Vasu Photographer हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 18\nसिकंदराबाद मधील Vasu Photographer फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी ��ितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तामिळ\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 18)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/pubg-addiction-20-year-old-boy-dead/", "date_download": "2019-04-18T19:04:41Z", "digest": "sha1:3OJPSBPSU7I6M3HSDKRQCKYV2MYNBZQ4", "length": 22746, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरव���ुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान आवर्जून वाचाच ४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू\n४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू\nनवी दिल्ली : पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. ४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.\nतेलंगणमधील जागित्यालमध्ये ही घटना घडली आहे. हा तरुण सतत ४५ दिवस पबजी गेम खेळत होता. खाली मान घालून सतत दीड महिना गेम खेळल्याने त्याच्या मानेभोवती मांसपेशीला नुकसान झाले. मानेला त्रास झाल्याने त्याला हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्या तरुणाचा मृत्यू झाला.\nदरम्यान, केवळ गेम खेळल्याने एखाद्याचा मृत्यू होऊ शकत नाही. या तरुणाच्या मृत्यूला अन्य कारण असू शकते, तसेच त्याला इन्फेक्शन झाले होते, असे उपचार करणाऱ्या ���ॉक्टरांनी सांगितले.\nकाय आहे हा Game\nपोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.\nPrevious articleउमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती\nNext articleनाशिकच्या चित्रकर्मीची दिल्लीत ‘चित्रानुभूती’\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nBreaking : जम्मू-काश्मीर: जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा\nBreaking : काश्मीरमध्ये 24 तासांत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान\nसुकेवाडी-खांजापूर परिसरात बिबट्याचे बछडे मृत अवस्थेत आढळले\nBreaking : भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त\nजळगावातील 32 वर्षे जुनी पाणपोई जमीनदोस्त\nBreaking : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच वर्षाचा चिमुरडा ठार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:42:46Z", "digest": "sha1:EWOX7KRNLHEQYS2DVZERZB22UTW7N23D", "length": 9606, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोसमी पाऊस - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारती��� उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते.\nभारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा.\nआफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग\nनैर्ऋत्य अमेरिका आणि मेक्सिको\nदक्षिणी चीन, कोरिया, जपानचा काही भाग\nइंडो-चायना, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, उत्तरी ऑस्ट्रेलिया\nआयर्लंड, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, उत्तरी फ्रान्स आणि स्कॅन्डेनेव्हियाचे काही भाग.\nअसे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागर व अरबी समुद्र यांवरून येतात.\n२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात.\nदरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाहही आहेत.\nभारतावर मान्सून दाखल झाल्याच्या वर्षागणिक तारखा[संपादन]\nइ.स. २००५ - ७ जून\nइ.स. २००६ - २६ मे\nइ.स. २००७ - २८ मे\nइ.स. २००८ - ३१ मे\nइ.स. २००९ - २३ मे\nइ.स. २०१० - ३१ मे\nइ.स. २०११ - २९ मे\nइ.स. २०१२ - ५ जून\nवर्ष, भारतावर पडलेल्या पावसाची टक्केवारी आणि दिलेला अंदाज[संपादन]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१६ रोजी ०८:०० वाजता क���ला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/shah-rukh-khans-zero-100-crore-club-162311", "date_download": "2019-04-18T18:42:14Z", "digest": "sha1:EFF72HGICIDV2DMTYQAPGJSO2VKIAWCC", "length": 13091, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shah Rukh Khans Zero into the 100 Crore club समीक्षकांनी धुतले; तरीही 'झिरो'ची कमाई दणदणीत! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसमीक्षकांनी धुतले; तरीही 'झिरो'ची कमाई दणदणीत\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nयापूर्वी 'बागी-2', 'पद्मावत', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'रेस-3' आणि 'संजू' या चित्रपटांनी ही कामगिरी केली आहे.\nमुंबई : प्रचंड हवा निर्माण करून प्रत्यक्षात बहुतांश प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणाऱ्या शाहरुख खानच्या 'झिरो'ने अखेर कमाईच्या बाबतीत 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. भारतामध्ये या चित्रपटाची कमाई फारशी झाली नसली, तरीही परदेशातील प्रेक्षकांनी हात दिल्यामुळे 'झिरो'ने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.\n'झिरो' या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखने एका बुटक्या माणसाची भूमिका केली होती. या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पण या चित्रपटाने अपेक्षाभंगच केला असल्याचे बहुतांश प्रेक्षकांचे मत झाले.\nया चित्रपटापूर्वी शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2017 च्या ऑगस्टमध्ये झळकला होता. त्यामुळे जवळपास दीड वर्षाने रुपेरी पडद्यावर परतणाऱ्या शाहरुखला समीक्षकांच्या पसंतीच्या बाबतीत मात्र निराश व्हावे लागले.\nपहिल्याच दिवशी 'झिरो'ने 20.14 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 18.22 कोटी, तर तिसऱ्या दिवशी रविवार असूनही 20.71 कोटी इतकीच कमाई केली. परदेशात मात्र या चित्रपटाची कमाई चांगली झाल्यामुळे जगभरातील थिएटर्समध्ये मिळून 'झिरो'ने 107 कोटी रुपये मिळविले. यंदाच्या वर्षात 100 कोटी क्लबमध्ये दाखल होणारा 'झिरो' हा केवळ सहावा चित्रपट आहे.\nयापूर्वी 'बागी-2', 'पद्मावत', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'रेस-3' आणि 'संजू' या चित्रपटांनी ही कामगिरी केली आहे.\nछत्तीसगडमधील मोहम्मद फैज करतोय गोरक्षणासाठी भारत परिक्रमा\nकणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन करा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त...\nशाहरुखने पाकिस्तानला 45 कोटी रुपये दिले नाही\nमुंबई : 'पाकिस्तानमध्ये 2017 च्या गॅस गळतीच्या दुर्घटनेमध्ये 45 कोटी रुपयांची मदत करणारा शाहरुख खान आता पुलवामा हल्ल्यानंतर कुठे गायब झाला आहे...\nBadla : अमिताभ आणि तापसीत थ्रिलरचा जबरदस्त खेळ\nमुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच...\nशाहरुख म्हणाला 'बदला' लूँगा अन् अमिताभ म्हणाले...\nमुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे विश्वास नाही ना बसत विश्वास नाही ना बसत अहो, पण हे खरं आहे....\nशाहरुखला भेटायला पाकिस्तानहून आला; वर्षभर तुरुंगातच बसला\nअमृतसर : 'मी शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. आयुष्यात एकदा तरी त्याची भेट घेण्याची माझी इच्छा होती.. पण आता ती इच्छा अधुरीच राहणार आहे आणि मला...\nशाहरुख-सलमानची 'इसकबाजी'; 'झिरो'चे नवे गाणे 'हिट'\nमुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/govind-pansare-murder-case-follow-159370", "date_download": "2019-04-18T19:09:46Z", "digest": "sha1:4FJBXZISMQ3OILFY6KARQ6TD622SC7U7", "length": 15038, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govind Pansare Murder case follow up गोळीबारानंतर सर्व आरोपी जमले टेंबलाई टेकडीवर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगोळीबारानंतर सर्व आरोपी जमले टेंबलाई टेकडीवर\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर हल्लेखोर टेंबलाई टेकडीवर एकत्र जमले. येथूनच भरत कुरणेने पिस्तूल बेळगावला गडहिंग्लजमार्गे नेल्याची माहिती न्यायालयातील सुनावणीवेळी समोर आली. दरम्यान, या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल संशयितांनी तावडे हॉटेलजवळ लावली होती, असेही संदर्भ पुढे आले. या साऱ्या बाबी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केल्या.\nकोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर हल्लेखोर टेंबलाई टेकडीवर एकत्र जमले. येथूनच भरत कुरणेने पिस्तूल बेळगावला गडहिंग्लजमार्गे नेल्याची माहिती न्यायालयातील सुनावणीवेळी समोर आली. दरम्यान, या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल संशयितांनी तावडे हॉटेलजवळ लावली होती, असेही संदर्भ पुढे आले. या साऱ्या बाबी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केल्या.\nदरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पिस्तूल तसेच दुचाकीबाबत पुढील तपासासाठी व फरारी विनय पवार, सारंग अकोळकर यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणखी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी केली. न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी\nदोघांच्या कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.\nज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने एक डिसेंबरला नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित वासुदेव सूर्यवंशी व गौरी लंकेश हत्याप्रकरणातील भरत कुरणेला ताब्यात घेतले आहे. दोघांच्या कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे दोघांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले.\nन्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर सुनावणी झाली. युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी तपासातील बाबी न्यायालयासमोर मांडल्या. त्यांनी मुद्दा मांडला, की फेब्रुवारी २०१५ ला वीरेंद्र तावडेने बेळगाव जिल्ह्यात आयोजित केलेल्या बॉम्बस्फोट प्रशिक्षणासाठी वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांच्यासह सात ते आठजण उपस्थित होते. त्याच दिवशी पानसरे हत्येसाठी बैठक झाली. या बैठकीलाही सर्व उपस्थित होते. या दोघांशिवाय उपस्थित असणारे अन्य कोण, त्यात फरारी विनय पवार, सारंग अक���ळकर होते का, याचा शोध घ्यायचा आहे.\nते म्हणाले, की त्याचबरोबर हत्येसाठी मोटारसायकल आणण्याची जबाबदारी सूर्यवंशीची होती. बेळगावहून आणलेली मोटारसायकल तावडे हॉटेल परिसरात लावली होती. ते ठिकाण त्याने पोलिसांना दाखवले आहे. त्या मोटारसायकलीचे पुढे काय झाले, याचा तपास करावा लागणार आहे.\nयाशिवाय हल्ल्यानंतर वीरेंद्र तावडे, अमोल काळे व भरत कुरणे व त्याचा अन्य एक साथीदार टेंबलाई मंदिर परिसरात जमले होते. यावेळी वीरेंद्र तावडेने गुन्ह्यातील पिस्तूल भरत कुरणेकडे दिले. त्याने ते साथीदारासह गडहिंग्लजमार्गे बेळगावला नेल्याचे तपासात उघड होत आहे. या दरम्यान एका गावातील पोलिस पाटीलांना कुरणेचा संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली; मात्र स्थानिक ओळख सांगितल्यानंतर त्यांना सोडले होते. हे पिस्तूल कुरणे याने कोठे लपवले आहे, याचाही शोध घेण्यासाठी दोघांना सात दिवसांची कोठडी द्यावी असा युक्तिवाद ॲड. राणे यांनी केला.\nसंशयितातर्फे युक्तिवाद करताना ॲड. समीर पटवर्धन यांनी एसआयटीच्या दृष्टीने मुख्य संशयित असलेला अमोल काळे १४ दिवस त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळी या घडामोडी का समोर आल्या नाहीत, असा सवाल केला. तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असून हा सर्व खर्च सामान्य लोक भरत असलेल्या करातून होत आहे. या पैशाचा अपव्यय होत आहे. तपास यंत्रणेतील विरोधाभास यापूर्वीही समोर आल्याने दोघांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती समीर पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/king-suheldev-who-defeated-mehamud-gaznavi/", "date_download": "2019-04-18T18:22:17Z", "digest": "sha1:4BTCKMNXIDQXKV3FHP6SHBN7ZYEFRNR7", "length": 20542, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे हिंदू शौर्य का लपवलं जातं? : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहे हिंदू शौर्य का लपवलं जातं : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nमहमूद गझनीचा क्रूर इतिहास सर्वाना ज्ञात आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने १७ वेळेस सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून लूट करून नेली, मंदिर उध्वस्त केले. हे सर्व करण्यात त्याच्या सेनापतींपैकी एक म्हणजे सैय्यद सालार मसूद हा अग्रणी होता.\nकमालीचा धर्मांध असलेला हा सेनापती आपण इस्लामचे प्रसारक असल्याचे मानत होता. एका हिंदू राजाने त्याचा शिरच्छेद करून पराक्रम गाजवला. ही शौर्यकथा आपण विसरलो आहोत\nसैय्यद सालार मसूद हा महमूद गझनीचा भाचा आणि सेनापतींपैकी एक होता. भारतात येऊन इथल्या संपन्न मंदिरांचा नाश करणे आणि शहरांची लूट करणे हाच त्याचा उद्देश होता.\nते भारतात राज्य करीत नसत तर लूट घेऊन परतत आणि या संपत्तीच्या जोरावर मध्य आशियायी प्रदेशात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत.\nते स्वतःला मूर्तिभंजक मानत. त्यामुळे या लुटीत त्यांना धर्मासाठी उभारलेल्या सैन्याची साथ मिळे. गाझी सैनिक म्हणून ते ओळखले जात. या सैन्याला वेतन नाही तर लुटीतला हिस्सा मिळत असे.\n१०३० मध्ये महमूद गझनीचा अंत झाला. पुढे त्याचे वारस तख्तावर बसले. १०३१ मध्ये सैय्यद सालार मसूद या सेनापतीने पुन्हा एकदा भारताकडे आपल्या एक लाख सैन्यासह कूच केली.\nपरंतु यावेळी त्याचा उद्देश लूट करण्याचा नव्हता तर भारतात येऊन राज्य करण्याचा होता.\nसुरुवातीलाच हिंदू राजा आनंदपाल याने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण यश काही मिळालं नाही. पुढे मसूद आपले विजयी अभियान चालू ठेवत माळवा, गुजरात येथे आला. दुर्दैवाने तिथेही स्थानिक राजे जिंकू शकले नाही. आता त्याने उत्तर भारताकडे प्रयाण केले.\nसुरुवातीला त्याला फार असा प्रतिकार झाला नाही आणि मग एक एक मजल गाठत त्याचा डेरा बहराईच इथे पडला.\nगेली दोन वर्षे सतत युद्ध आणि त्यामुळे होणारी होरपळ सुरु होती. ती आता थांबेल याची चिन्हे काही दिसत नव्हती. इथे त्याची गाठ राजा सुहलदेव यांच्याशी पडली आणि इथेच झाली ती बहराईचची लढाई\nप्राचीन भारतीय इतिहासात अनेक छोटी छोटी राज्य होती. त्यापैकीच एक राज्य म्हणजे श्रावस्ती आणि त्या राज्याचा राजा सुहलदेव त्यापूर्वीचा इतिहास जाणून घेतला तर गौतम बुद्धांच्या काळात जी सहा मोठी शहरं होती त्यापैकी एक म्हणजे श्रावस्ती\nइथे गौतम बुद्धांनी मोठा काळ व्यतीत केला आहे. आज भारत-नेपाळ सीमेवरचा उत्तरप्रदेशमधील बहराईच जिल्हा आणि श्रावस्ती जिल्हा हा परिसर म्हणजे श्रावस्ती राज्य होय.\nशरयू नदीच्या काठी वसलेल्या या राज्यावर तसेच आजूबाजूच्या राज्यांवर आक्रमणाचं संकट निर्माण झालं होतं. आता युद्ध होणार हे निश्चित.\nतेव्हा सैय्यद सालार मसूद याने शरयू नदीच्या काठी असलेल्या सूर्यमंदिरावर मशीद बांधण्याचा आपला मनसुबा जाहीर केला. जो त्याने अनेक ठिकाणी याआधी तडीस नेला होता. बघता बघता युद्धास सुरुवात झाली.\nआजूबाजूची राज्ये युद्धात ओढली गेली. त्यावेळेस तेथील राजपूत राजांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.आता २१ राजांच्या संयुक्त सेनेशी हे युद्ध लढले जाणार होते. सुरुवातीला सैय्यद सालार मसूद याचे वडील सैय्यद सालार साहू यांच्याकडे या युद्धाचे नेतृत्व होते.\nत्यांनी विरोधी सैन्याला नामोहरम केले पण युद्ध थांबत मात्र नव्हते. हिंदू राजांचे सैन्य विरोधी सैन्याला झुंजवत होते. अशावेळी खुद्द सैय्यद सालार मसूद याने युद्धाचे नेतृत्व करण्याचे ठरविले आणि युद्धात उडी घेतली.\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nआपल्या मालकाच्या निष्ठेखातर मुघलांशी लढणाऱ्या एका कुत्र्याची शौर्यगाथा\nया बाजूला २१ राजे संयुक्तपणे लढा देण्यास तयार पुन्हा एकदा तयार झाले होते. यावेळी सैन्याचे नेतृत्व राजा सुहलदेव करत होता. सेनापती सैय्यद सालार मसूदयाचे सैन्य बलाढ्य होते. इसवी सन १०३४ जूनच्या महिन्यात दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते.\nहिंदू युद्धशास्त्राच्या नियमानुसार शत्रूला ही जमीन सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांस मसूदने नकार दिला आणि युद्धाला तोंड फुटले. २१ राजांचे संयुक्त सैन्य असल्याने ते निश्चितच एक बलशाली सैन्य होते.\nया युद्धात सेनापती सैय्यद सालार मसूद यांच्या सैन्याची पुरती दानादान उडाली. त्याचे सैन्य मोठ्या प्रमाणात मारले गेले. अखेर खुद्द सेनापती या युद्धात मारला गेला. एका विषारी बाणाने त्याच्या कंठाचा वेध घेतला आणि तो जागीच गतप्राण झाला.\nकाय झाला या युद्धाचा परिणाम\nपुढे १५० वर्षे म्हणजे ११९२ मध्ये मुहंमद घोरीने पृथ्वीराज चौहान यांना ��राईच्या लढाईत पराभूत केले. तोपर्यंत हे अफगाण सैन्य भारतीय भूमीपासून दूर होते. याचे कारण मध्य आशियातील अस्थिरता सांगितले जाते. परंतु तेवढे एकमेव कारण सांगून हिंदू राजा सुहलदेव आणि त्यांच्या सैन्याने गाजवलेल्या शौर्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.\nआज शरयू नदीच्या काठी सैय्यद सालार मसूदच्या नावाने दर्गा आहे. आता तो गाझी म्हणजे धर्मयुद्धात हौतात्म्य पत्करलेला योद्धा म्हणून ओळखला जातो. तिथे श्रद्धाळू प्रार्थना करण्यासाठी जात असतात.\nत्याचे वडील यांचीही कबर ‘बुढे बाबा कि मजार’ म्हणून ओळखली जाते. तिथे पाच दिवसांचा उरूस साजरा केला जातो. राजा सुहलदेव हे सध्या कोणत्या जातीचे आहेत त्याविषयी वाद आहेत परंतु ते पासी या त्या प्रदेशातील जातीचे असल्याचे सांगितले जाते. ही जात दलित म्हणून ओळखली जाते.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये झालेल्या हिंदू विजय उत्सवात सूर्य मंदिर पुन्हा उभारण्याचे आणि राजा सुहलदेव यांचे स्मारक बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.\nयाशिवाय प्रसिद्ध कादंबरीकार अमिश त्रिपाठी यांची कादंबरी राजा सुहलदेव यांच्या जीवनावर आधारलेली आहे. ही कादंबरी १८ जून रोजी प्रकाशित होणार होती परंतु काही अज्ञात कारणाने तिचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे.\nलहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’\nसलग ५ वर्षे मोघलांचे वार झेलून देखील शरण न जाणाऱ्या एका किल्ल्याची शौर्यगाथा \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← एक बाप जेव्हा जनावरावर “मालकी” गाजवणाऱ्या कसायासारखा वागतो\nदेवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात\nOne thought on “हे हिंदू शौर्य का लपवलं जातं : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली”\nमोदींमुळे “लोकशाही खतरे में” खरंच हे पहा पुरावे, आणि तुम्हीच ठरवा\nअमिताभने रंगवलेल्या अँथोनी गोन्सालवीस मागचा खरा ‘अँथोनी गोन्सालवीस’\nनिरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिल��ज केलाय\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\n“शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे\nतब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nशेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवणारा अप्रतिम थरारपट \nTV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nभारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार\nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\nईव्हीएम हॅक करणे खरंच शक्य आहे का\n“पहिला दगड कुणी फेकला” : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग २)\n“अज्ञात द्रविड”- हा द्रविड तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा\n‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते\nवजन कमी होत नाहीये मग ‘ह्या’ टिप्स नक्की ट्राय करा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:53:11Z", "digest": "sha1:TD4EIDEI5KN2YLWRTNS7TEKDMW7DDK63", "length": 3800, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धनंजय मुंढे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - धनंजय मुंढे\nलाटेत निवडून आलेले फार काळ टिकत नसतात\nटीम महाराष्ट्र देशा – लाटेत निवडून आलेली सरकार फार काळ टीकत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेचे आमदार- खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत, अस...\nभाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले- धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा- भाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले आहेत. एक मंत्री म्हणतात वर्षभरात सरकार बदलणार घ्या उरकून. आमच्या मराठवाड्यात एक म्हण...\nसरकार मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करत आहे – धनंजय मुंढे\nमुंबई : मागील डिसेंबर महिन्यात मराठा समाजाकडून हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरमध्ये लाखोंच्या संखेत ‘मराठा क्रांती मोर्च्या’ काढण्यात आला होता. यावेळी समाजाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2019-04-18T18:47:35Z", "digest": "sha1:5IOAIQRSHZ5HD6X526G4I4WCGHWQV5CS", "length": 2666, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार\nदोन समाजांमध्ये भाजप सवतासुभा तयार करतेय : जयंत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- देशातील अल्पसंख्याक समाज आणि मागासवर्गीय समाज भाजपला मतदान करणार नाही हे लक्षात घेऊन या दोन समाजांमध्ये सवतासुभा निर्माण करण्याचे काम आता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/3-days-imprisonment-to-mla-ravi-rana/", "date_download": "2019-04-18T19:08:42Z", "digest": "sha1:AIO7OD5AFNVAE4X4JQ4ZPI7UJULAL4HY", "length": 2517, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "3 days imprisonment to MLA Ravi Rana Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nआ. रवि राणा यांनी 3 दिवसां���ी पोलिस कोठडी\nअमरावती- शेतकरी आंदोलनादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी बडनेरा येथील अपक्ष आमदार रवि राणा यांना आज, मंगळवारी 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:58:14Z", "digest": "sha1:NERSDXQXEMJJLINBE4OU2PLIYI33XZCT", "length": 22304, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\n१.१० जम्मू आणि काश्मीर\n१.२९ अंदमान आणि निकोबार\n१.३१ दादरा आणि नगर-हवेली\n१.३२ दमण आणि दीव\n१.३३ राष्ट्रीय राजधानी प्रदेश\nश्रीकाकुलम पार्वतीपुरम बोब्बिली विशाखापट्टणम भद्रचलम अनंतपूर कुर्नूल\nअनकापल्ली काकिंदा राज:मुंद्री अमलापुरम नंद्याल नागरकुर्नूल नरसपूर\nएलुरु मछिलिपटनम विजयवाडा तेनाली महबूबनगर हैदराबाद गुंटुर\nबापटला नरसरावपेट ओंगोले नेल्लोर सिकंदराबाद ��िद्दिपेट तिरुपती\nचित्तूर राजमपेट कडप्पा हिंदुपूर मेदक निझामाबाद अदिलाबाद\nपेद्दापल्ली करीमनगर हनामकोंडा वारंगल खम्मम नलगोंडा मिरयालगुडा\nपश्चिम अरुणाचल पूर्व अरुणाचल\nकरीमगंज सिलचर स्वायत्त जिल्हा धुब्री कोक्राझार बारपेटा गोवाहाटी\nमंगलदोई तेझपूर नौगाँग कलियाबोर जोरहाट दिब्रुगड लखिमपूर\nबगाहा बेट्टिया मोतीहारी गोपालगंज सिवन महाराजगंज छप्रा\nहाजीपूर वैशाली मुझफ्फरपूर सीतामढी शिवहर मधुबनी झांझरपूर\nदरभंगा रोसेरा समस्तीपूर बढ बलिया सहर्सा माधेपुरा\nअरारिया किशनगंज पूर्णिया कटिहार बांका भागलपूर खगरिया\nमोंघिर बेगुसराई नालंदा पटणा अराह बक्सर सासाराम\nबिक्रमगंज औरंगाबाद जहानाबाद नवदा गया\nसुरगुजा रायगढ जंजगिर बिलासपूर सरनगढ रायपूर महासमुंद\nकांकेर बस्तर दुर्ग राजनांदगांव\nउत्तर गोवा दक्षिण गोवा\nकच्छ सुरेंद्रनगर जामनगर राजकोट पोरबंदर जुनागढ अमरेली\nभावनगर धंधुका अहमदाबाद गांधीनगर महेसाणा पाटण बनासकांठा\nसाबरकांठा कपद्वंज दहोद गोधरा खेडा आणंद छोटाउदेपूर\nवडोदरा भरूच सुरत मांडवी वलसाड\nअंबाला कुरुक्षेत्र कर्नाल सोनेपत रोहतक फरीदाबाद महेंद्रगढ\nशिमला मंडी कांगरा हमीरपूर\nबारामुल्ला श्रीनगर अनंतनाग लदाख उधमपूर जम्मू\nराजमहल डुम्का गोड्डा चत्रा कोडर्मा गिरिडीह धनबाद\nरांची जमशेदपूर सिंगभूम खुंटी लोहारडागा पलामौ हजारीबाग\nचिक्कोडी बेळगाव बागलकोट विजापूर गुलबर्गा रायचूर बिदर\nकोप्पल वेल्लारी हवेरी धारवाड उत्तर कन्नड दावणगेरे शिमोगा\nउडुपी हस्सन दक्षिण कन्नड चित्रदुर्ग तुम्कुर मंड्या म्हैसूर\nचामराजनगर बंगळूर ग्रामीण बंगळूर उत्तर बंगळूर मध्य बंगळूर दक्षिण चिकबल्लपूर कोलार\nकासारगोड कण्णुर वडकरा कोझिकोडे मंजेरी पोन्नानी पालघाट\nओट्टापलम थ्रिसुर मुकुंदपुरम एर्नाकुलम मुवट्टुपुळा कोट्टायम इडुक्की\nअलप्पुळा मावेलीकरा अदूर क्विलोन चिरायिंकिल त्रिवेन्द्रम\nमोरेना भिंड ग्वाल्हेर गुना सागर खजुराहो दामोह\nसतना रेवा सिधी शाडोल बालाघाट मंडला जबलपूर\nशिवनी छिंदवाडा बेतुल होशंगाबाद भोपाळ विदिशा राजगढ\nशाजापूर खांडवा खरगोन धर इंदूर उज्जैन झाबुआ\n१. नंदुरबार (अ.ज.) २. धुळे ३. जळगाव ४. रावेर ५. बुलढाणा ६. अकोला ७. अमरावती (अ.जा.)\n८. वर्धा ९. रामटेक (अ.जा.) १०. नागपूर ११. भंडारा-गोंदिया १२. गडचिरोली-चिमूर (अ.ज.) १३. चंद्रपूर १४. यवतमाळ-वाशिम\n१५. हिंगोली १६. नांदेड १७. परभणी १८. जालना १९. औरंगाबाद २०. दिंडोरी (अ.ज.) २१. नाशिक\n२२. पालघर (अ.ज.) २३. भिवंडी २४. कल्याण २५. ठाणे २६. उत्तर मुंबई २७. उत्तर पश्चिम मुंबई २८. उत्तर पूर्व मुंबई\n२९. उत्तर मध्य मुंबई ३०. दक्षिण मध्य मुंबई ३१. दक्षिण मुंबई ३२. रायगड ३३. मावळ ३४. पुणे ३५. बारामती\n३६. शिरुर ३७. अहमदनगर ३८. शिर्डी (अ.जा.) ३९. बीड ४०. उस्मानाबाद ४१. लातूर (अ.जा.) ४२. सोलापूर (अ.जा.)\n४३. माढा ४४. सांगली ४५. सातारा ४६. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७. कोल्हापूर ४८. हातकणंगले\nअंतः मणिपूर बाह्य मणिपूर\nमयूरभंज बालासोर भद्रक जाजपूर केंद्रापरा कटक जगतसिंगपूर\nपुरी भुवनेश्वर अस्का बेरहामपूर कोरापुट नौरंगपूर कालाहांडी\nफुलबनी बोलांगिर संबलपूर देवगढ धेनकनाल सुंदरगढ केओंझार\nगुरदासपूर अमृतसर तरण तारण जालंधर फिल्लौर होशियारपूर रोपर\nपतियाळा लुधियाना संगरूर भटिंडा फरीदकोट फिरोजपूर\nगंगानगर बिकानेर चुरू झुनझुनू सिकर जयपूर दौसा\nअलवार भरतपूर बायना सवाई माधोपूर अजमेर टोंक कोटा\nझालावाड बांसवाडा सलुंबर उदयपूर चित्तोडगढ भिलवाडा पाली\nजालोर बारमेर जोधपूर नागौर\nचेन्नई उत्तर चेन्नई मध्य चेन्नई दक्षिण श्रीपेरुम्बुदुर चेंगलपट्टू अरक्कोणम वेल्लोर\nतिरुप्पट्टुर वंदवासी टिंडिवनम कड्डलोर चिदंबरम धरमपुरी कृष्णगिरी\nरासिपुरम सेलम तिरुचेंगोडे निलगिरी गोबिचेट्टिपलायम कोइम्बतुर पोल्लाची\nपलानी दिंडीगुल मदुरै पेरियाकुलम करुर तिरुचिरापल्ली पेराम्बलुर\nमयिलादुतुराई नागपट्टीनम तंजावर पुदुकोट्टाई शिवगंगा रामनाथपुरम शिवकाशी\nतिरुनलवेली तेनकाशी तिरुचेंदुर नागरकोइल\nपूर्व त्रिपुरा पश्चिम त्रिपुरा\nबिजनोर अमरोहा मोरादाबाद रामपूर संभल बदाउं आओनला\nबरेली पिलीभीत शाहजहानपूर खेरी शाहबाद सीतापूर मिसरीख\nहरडोई लखनौ मोहनलालगंज उन्नाव रायबरेली प्रतापगढ अमेठी\nसुलतानपूर अकबरपूर फैझाबाद बाराबंकी कैसरगंज बहरैच बलरामपूर\nगोंदा बस्ती डोमारीगंज खलीलाबाद बांसगांव गोरखपूर महाराजगंज\nपद्रौना देवरिया सालेमपूर बल्लिया घोसी आझमगढ लालगंज\nमछलीशहर जौनपूर सैदपूर गाझीपूर चंदौली वाराणसी रॉबर्ट्सगंज\nमिर्झापूर फूलपूर अलाबाबाद चैल फतेहपूर बांदा हमीरपूर\nझांसी जलौन घटमपूर बिल्हौर कानपूर इटावा कन्नौज\nफरुखाबाद मैनपुरी जलेसर इटाह फिरोझाबाद आग्रा म���ुरा\nहाथरस अलीगढ खुरजा बुलंदशहर हापूर मेरठ बागपत\nतेहरी गढवाल गढवाल अलमोडा नैनिताल हरद्वार\nअलिपुरद्वार आरामबाग आसनसोल बालुरघाट बांकुडा बरसात बैरकपुर\nबशीरहाट बहरामपुर बीरभूम बोलपुर बर्दवान कोलकाता उत्तर पूर्व कोलकाता उत्तर पश्चिम\nकोलकाता उत्तर दक्षिण काँटाई कूच बिहार दार्जीलिंग डायमंड हार्बर दम दम दुर्गापूर\nहूगळी हावरा जादवपूर जलपाइगुडी जंगीपूर झारग्राम जॉयनगर\nकटवा कृष्णनगर मालदा मथुरापूर मिदनापोर मुर्शिदाबाद नबाद्वीप\nपंस्कुरा पुरुलिया रायगंज सेरामपोर तामलुक उलुबेरिया विष्णूपूर\nअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह\nनवी दिल्ली दक्षिण दिल्ली बाह्य दिल्ली पूर्व दिल्ली चांदनी चौक दिल्ली सदर करोल बाग\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:44:40Z", "digest": "sha1:YECFYGCZOMZEY3DI7IA5NMBNMKZEJ3LR", "length": 11389, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदा संक्रातीलाही भरणार महापौर बचत बाजार - Dainik Prabhat", "raw_content": "\nयंदा संक्रातीलाही भरणार महापौर बचत बाजार\nपुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून पाहिल्यांदाच मकर संक्रातीच्या निमित्ताने महापौर बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.\nमहापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुमारे साडेचार हजार बचतगट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून दरवर्षी दिवाळीमध्ये शहरात पाच ठिकाणी महापौर बचत बाजार भरविले जातात. मात्र, वर्षातून एकदाच हा उपक्रम ना ठेवता तीन ते चार वेळा तो असावा अशी मागणी केली जात होती. ही बाब ���क्षात घेऊन महापौरांनी स्वतः पुढाकार घेत यावर्षी मकरसंक्राती निमित्ताने हा बचत बाजार आयोजित केला आहे. येत्या 11 ते 13 जानेवारी या कालावधीत हा बचत बाजार शहराच्या चार ठिकाणी होणार असून त्यात सुमारे 1 हजाराहून अधिक बचतगट सहभागी होणार आहे.\nया ठिकाणी भरणार महापौर बचत बाजार\n– नानासाहेब पेशवे जलाशय, कात्रज- कोंढवा रस्ता\n– बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर\n– कै. नथुजी मेंगडे, जलतरण तलाव, कर्वेनगर\n– प्रीमरोज मॉलच्या मागे, बाणेर गावठाण\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया चार ठिकाणी हे बाजार भरविण्यात येणार असून सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत ते सुरू असणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्���े निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2019-04-18T18:52:40Z", "digest": "sha1:FMLE2OVZJATPU26YNBPMHDRQHUQPBAEM", "length": 13138, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यापीठात भव्य सभागृह व फूडमॉलचा प्रश्न मार्गी - Dainik Prabhat", "raw_content": "\nविद्यापीठात भव्य सभागृह व फूडमॉलचा प्रश्न मार्गी\nपुणे – विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानावरच भव्य सभागृह उभारण्यात येणार असून, तसा मंजुरीचा प्रस्ताव हेरिटेज विभागाकडून येणार आहे. त्यामुळे लवकरच येथील सभागृहाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवडीनुसार खाद्यपदार्थ मिळण्यासाठी फूडमॉलचे कामही येत्या दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे. ही दोन्ही कामे येत्या सात-आठ महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.\nगेल्या 5 वर्षांत विद्यापीठात नव्याने बांधकाम झाली आहेत आणि काही प्रगतीपथावर सुरू आहेत. विद्यापीठातील जागा पाहता नवे कन्स्ट्रक्शन आता हाती घेतले जाणार नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. मात्र, पदवीप्रदान आणि वर्धापनदिनासाठी विद्यापीठाच्या पाठीमागील मैदानावर मांडव घालावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाचे वर्षाला 80 लाख रुपये खर्च होतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने याच मैदानावर 3 हजार आसनव्यवस्था असलेले सभागृह उभारण्यात येणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदान हे हेरिटेजमध्ये आहे. त्यामुळे तेथे सभागृह बांधता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत हेरिटेज विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. येत्या 10 तारखेला होणाऱ्या बैठकीत हेरिटेजकडून सभागृहासाठी मान्यता मिळेल, असा विश्वास आहे. त्यानंतर लगेच तेथे भूमिपूजन केले जाणार आहे. येत्या सात-आठ महिन्यात हे सभागृह ���भारण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.\nकुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात फूडमॉल मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानावर उभारण्याचे प्रस्तावित होते. आता त्या ठिकाणी भव्य सभागृहाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे फूडमॉल विधी विभागाच्या जवळ उभारण्यात येणार आहे. त्यात सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील. त्या विषयावर येत्या 10 तारखेला बैठक आहे. त्यानंतर लगेच फूडमॉलचे भूमिपूजन केले जाईल. येत्या चार महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घो��ाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/first-five-year-plan.html", "date_download": "2019-04-18T19:13:23Z", "digest": "sha1:NRYI3VJTNVRMV2NO3CCQT2PM3ZNUPY6Q", "length": 12490, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "पहिली पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics पहिली पंचवार्षिक योजना\nअध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू\nउपाध्यक्ष : गुलजारीलाल नंदा\nप्रतिमान : हेरॉल्ड डोमर\nयोजना कालावधी : १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ पर्यंत\nविकासदर उद्दिष्ट : २.१% ( ५ वर्षात – १०.५%)\nयोजनेच्या सुरुवातीस दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती.\nत्यामुळे शेती, जलसिंचन व ऊर्जा (४५%) यावर या योजनेत प्राधान्य देण्यात आले होते. या काळात मान्सून अनुकूल होतात.\n१९५४ मध्ये आवडी येथे झालेल्या अधिवेशनात समाजवादी समाज रचनेचा स्विकार करण्यात आला.\nसुरुवातीस २०६९ कोटी रु. इतकी रक्कम मंजुर केली होती. त्यात वाढ करून नियोजित प्रस्तावित खर्च २३७८ कोटी इतका केला होता. मात्र वास्तविक १९६० कोटी खर्च झाला.\nउत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य दर साल २.१% ( ५ वर्षात – १०.५%) इतके ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ३.६% (५ वर्षात -१८%) इतकी वाढ झाली.\nअन्न धान्य उत्पादनात ४% (५ वर्षात – २०%) झाली. अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून ६५.८ दशलक्ष टनापर्यंत वाढले.\nऔद्योगिक उत्पादनात ८% (५ वर्षात – ४०%) वाढ झाली.\nमोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.\nराष्ट्रीय उत्पन्न १८% नी तर दरडोई उत्पन्न ११% नी वाढले. या योजनेचे विशेष म्हणजे या योजनेदरम्यान किंमत निर्देशांक १३% ने कमी झाला. पहिल्या योजनेत वस्तुंच्या किंमती २२% कमी झाल्या होत्या.\nयोजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.\n०१. १९५१ - सिंद्री ( झारखंड) येथे खत कारखाना. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिल�� खत कारखाना\n०२. १९५१ - चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वेचा कारखाना सुरु करण्यात आला\n०३. १९५२ - कोयना प्रकल्प (हेलवाड, ता. पाटण, जि. सातारा, महाराष्ट्र)\n०४. १९५३ - HMT(बंगलोर)\n०५. १९५४ - कोसी योजना (बिहार)\n०६. १९५४ - पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वेचा कारखाना सुरु करण्यात आला.\n०७. १९५४ - हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, पिंपरी पुणे येथे स्थापन\n०८. १९५५ - दामोदर खोरे विकास योजना. (झारखंड आणि पश्चिम बंगाल)\n०९. १९५५ - भाक्रा नांगल प्रकल्प (सतलज नदी) (हिमाचल प्रदेश व पंजाब)\n१०. १९५५ - नेपानगर (मध्य प्रदेश) वृत्तपात्र कागदनिर्मितीचा कारखाना\n१२. हिराकुड प्रकल्प (ओरिसा) महानदीवर\n१९५१ मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली\n८ मे, १९५२ पासून ओद्योगिक विकास व नियमन अधिवेशन १९५१ लागू करण्यात आला.\n२ ऑक्टोबर १९५२ रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.\n२ ऑक्टोबर १९५२ रोजी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. परंतु १९६१ नंतर या कार्यक्रमाची गती वाढली.\nहातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी २ ऑक्टोबर १९५२ रोजी अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली.\n१९५३ मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना करण्यात आली\n१९५४ साली राज्य कामगार विमा योजना सुरु झाली\n१९५५ कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरु झाला\n१ जुलै १९५५ रोजी अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.\nजानेवारी १९५५ मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च १९५५ मध्ये आपले कार्य सुरू केले.\nकृषी अनुषंगिक ३१% (शेती १५% व सिंचन १६%)\nवाहतूक व दळणवळण २७%\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्ष��� २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/prof-vaidnath-mahajan-article-la-ra-nasirabadkar-158761", "date_download": "2019-04-18T19:15:19Z", "digest": "sha1:T36UJBT6ANRJSSHAJQIJQRI5HQAWRINZ", "length": 13584, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prof Vaidnath Mahajan article on La Ra Nasirabadkar संत साहित्याचे व्यासंगी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nडॉ. ल. रा. नसिराबादकर यांना समूहाला मंत्रमुग्ध करणारी वाणी प्राप्त होती. व्याख्यानमालांना गर्दी खेचणारे हे वक्ते होते. संत साहित्याच्या अभ्यासाची परंपरा त्यांनी पुढे नेली.\nविद्यापीठीय चर्चा-व्याख्यानांमध्ये रमणारे वक्ते लोकसमूहाचा ठाव घेऊ शकत नाही, या समजला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. ल. रा. नसिराबादकर. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यापीठीय क्षेत्रातील मराठी अध्यापकांच्या तीन पिढ्यांचे पोषण केले. त्याचवेळी त्यांनी खेडोपाड्यातील व्याख्यानमालांमध्ये हजेरी लावत संत साहित्यांची गोडीही समाजाला लावली.\nडॉ. नसिराबादकर कोल्हापुरात स्थायिक झाले, त्याला काही दशके लोटली. ते ज्यावेळी रयतच्या शाहू महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले; तेव्हापासूनच त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचा गोतावळा असे. अस्खलित भाषा, गाढा व्यासंग हे त्यांचे वैशिष्टय होते. इचलकरंजीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनातील एका परिसंवादात त्यांनी केलेल्या प्रभावी मांडणी साहित्यविश्वात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. याच दरम्यान त्यांचा ‘प्राचीन वाङ्मयाचा इतिहास’ हा त्यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विद्यापीठातील मराठीच्या तीन पिढ्या या ग्रंथाने पोसल्या. या क्षेत्रातील नसिराबादकर सरांचा शब्द अंतिम मानला जात असे.\nखरे त्यांनी हे पुस्तक तृतीय वर्ष मराठीच्या अभ्यासक्रमास समोर ठेवून लिहिले होते. मात्र ते क्रमिक अभ्यासक्रमाचे पुस्तक न राहता त्याला संदर्भ ग्र��थ म्हणून मान्यता मिळाली. सखोल मांडणीमुळे आजही ते विद्यार्थी जगतात प्रिय आहे. पुढे त्यांनी एमफील आणि त्याच बरोबर प्राध्यापकांना सक्तीचे असलेल्या उजळणी वर्गांसाठीही (रिफ्रेशर कोर्स) उत्तम अशी कामगिरी व लेखन केले. आपल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक म्हणून संधी मिळावी, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. राज्यभर त्यांच्या हाताखाली घडलेले शेकडो विद्यार्थी उमेदीने अध्यापन करीत आहेत. सरांचा व्यासंगाचा विषय आणि अभ्यासाचा विषय जरी प्राचीन वाङ्मय असला तरी त्यांचा आधुनिक साहित्याचाही त्यांचा मोठा अभ्यास होता. मराठीतील आजच्या अनेक कवींबद्दल आस्था होती. शांता शेळके, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर अशा कवींच्या कविताही ते तितक्याच समरसतेने शिकवत. रयत शिक्षण संस्थेचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता आणि तो वारसाही ते मानतही होते.\nआयुष्यभर त्यांनी जी ज्ञानोपासना केली ती आजच्या पिढीला खूप प्रेरणादायी आहे. डॉ. विजयकुमार निंबाळकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खांडेकरांचे साहित्य विचार’ या विषयावरील शोधनिबंध मार्गदर्शक मानला जातो. उत्तम हस्ताक्षर आणि तितकीच लोभस वाणी या गुणांमुळे डॉ. नसिराबादकर सदैव लक्षात राहतील. संत साहित्याच्या व्यासंगाने त्यांना शिक्षण\nक्षेत्राबाहेरचे वलय दिले. समूहाला मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांना प्राप्त होती. गावोगावच्या व्याख्यानमालांना गर्दी खेचणारा हा वक्ता होता. संत साहित्याच्या अभ्यासाची परंपरा त्यांनी पुढे नेली. या परंपरेतील ते कडी होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/a-tribute-to-apj-abdul-kalam/", "date_download": "2019-04-18T19:16:45Z", "digest": "sha1:QGR2N7L7YYY2GNFW2ESXAAFB4CCTKNLV", "length": 16671, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "माझ्या जीवनाला कलाटणी देणारे - अब्दुल कलाम सर", "raw_content": "\nया��ा जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमाझ्या जीवनाला कलाटणी देणारे – अब्दुल कलाम सर\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nकलामांना जाऊन आज २ वर्ष झाली.\nऑफिसमधून परतत असताना ते गेल्याची बातमी कळाली आणि जागच्याजागी थांबलो होतो. खळ्ळकन पाणी आलं होतं डोळ्यात. पुढे रात्रभर येतच राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच लेक्चर घ्यायला जायचं होतं…जावंसं वाटत नव्हतं अजिबात. पण खुद्द कलामांनाच ते आवडलं नसतं…म्हणून गेलो आणि लेक्चर सुरू करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जरा बोललो. काहीही नं ठरवता, आधी विचार नं करता जे जे बोललो ते नंतर त्याच दिवशी फेसबुकवर लिहिलं होतं.\nकलाम…अख्खी पिढी घडवणारं विलक्षण रसायन\nरात्रभरात ४ दा डोळे टिपून झालेत. आज सकाळी क्लासमध्ये कलाम सरांबद्दल बोलताना आवंढा गिळला. ३-४ वेळा पाणी प्यालो. ऑफिसमध्ये अक्खा दिवस घातला – तरी हलकं वाटत नाहीये.\nआमचं नातंच असं होतं.\nमाझी कलाम सरांशी ओळख झाली तेव्हा मी ८वी-९वीत असेन. नुकताच “कहो ना प्यार है” आला होता. ह्रतिकने जाम वेड लावलं होतं. माझी उंचीसुद्धा ह्रतिक इतकीच पाहिजे असं वाटायचं (उंची फुकट मिळते. त्याच्यासारखं शरीर कमवायला कष्ट पडतात, म्हणून तो विचार मनाला शिवला नाही). ते वय, तो काळच एखाद्या माणसावर जीवापाड प्रेम करण्याचा होता. Role model ठरवण्याचा होता.\nतेव्हा “शास्त्रज्ञ” होण्याची पण खूप स्वप्नं बघायचो. विविध शास्त्रज्ञांची चरित्र वाचायचो, जयंत नारळीकरांना पत्र पाठवायचो, त्यांचं उत्तर आलं की रात्र रात्र ती अक्षरं अधाशीपणे डोळ्यांनी प्यायचो. त्याच खटाटोपात अब्दुल कलाम नावाच्या “रॉकेट सायंटिस्ट” बद्दल कळालं. तेव्हा गुगल करायला internet cafe वर जावं लागायचं. घरून ३० रुपये घेऊन, दोन आठवड्यातून एका शनिवारी संध्याकाळी १ तास इंटरनेट वापरायचो.\nएका शनिवारी google केलं “abdul kalam” . माझ्या जीवनाला कलाटणी देणारा search होता तो.\nकलामांची, त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेली एक वेबसाईट सापडली. त्यावर सरांचे २-३ speeches होते. १ तास वाचण्यात घालवणं परवडणार नाही म्हणून कॉपी-पेस्ट-प्रिंट केलं. घरी येऊन ते स्पीच वाचले आणि मी काय वाचून बसलोय कळेच ना. काहीतरी वेगळंच होतं ते.\nविज्ञान-तंत्रज्ञान-अपंग माणूस — ह्यांचा संबंद जोडणारा माणूस, भारत भविष्यात नक्की मोठ्ठा होणार – हे सांगणारा माणूस, एका बेटावरून अनेकांच्या मदतीने शिकलेला माणूस…कोण आहे हा माणूस त्या नंतर कित्येक दिवस स्पीच वाचत राहिलो. घरी पाहुणे आले की त्यांना स्पीचची फोटो-कॉपी भेट म्हणून द्यायचो. शास्त्रज्ञ होवो नं होवो – हा आशावाद प्रत्यक्ष उतरवण्यात मी सहभाग नक्की घेणार, हे तेव्हाच ठरवलं.\nएका कुमारवयीन मुलाच्या जीवनात राष्ट्रभक्ती आणि आशा पेरल्या गेली होती. ह्रतिकच्या जागी अब्दुल कलाम स्थापित झाले होते.\nअसेच अनेक तरुण स्वतःच्या हृदयात कलामांना स्थापित करत होते. आशावादाचं, आत्मविश्वासाचं नातं बनत होतं.\nपुढे अग्निपंख वाचलं. Ignited Minds वाचलं. राजकारण आणि ब्युरोक्रसीच्या वातावरणात काम केलेला माणूस एवढा प्रचंड आशावादी कसा काय असू शकतो ह्याचं अजूनही आश्चर्य वाटतं. त्यांच्या आशावादावर माझ्या अख्ख्या पिढीची स्वप्नं पोसल्या गेली आहेत. कित्येक तरुणांना भारावून सोडलं आहे त्यांनी मी व्यक्तीशः २ तरुणांना ओळखतो जे कलाम सरांच्या Vision-2020 वर प्रत्यक्ष मेहनत घेत आहेत. अप्रत्यक्ष काम करणारे अनेक आहेतच.\nकाल अनेक मान्यवरांच्या टिप्पणी ऐकल्या. प्रत्येकजण म्हणत होता की “कलाम हे फक्त राष्ट्रपती नाही, तर एक… … …होते”.\nभारताचा राष्ट्रपती होण्याचा, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याचा बहुमान मिळालेला माणूस describe करताना, भारतातील सर्वोच्च पदाचा आणि मानाचा केवळ उल्लेख करून “ते ह्याहून अधिक होते” हे प्रत्येक जण म्हणत होता. किती मोठ्या व्यक्तींबद्दल आपण हे म्हणू शकतो\nअब्दुल कलाम ह्या अजब रसायनानी सर्वच भारतीयांवर, विशेषतः तरुणांवर, अनाकलनीय मानसिक प्रक्रीया घडवून आणली.\nत्यांच्या यशोगाथेत एकाहून एक सरस नोंदी आहेत.\nआम्हा भारतीय तरुणांच्या हताश मेंदुंमध्ये “Ignited Minds” पेरून, आपल्या देशाला “Vision2020” कडे घेऊन जाण्यासाठी आशावादाच्या “Wings of Fire”चं आंदण देणं — हे त्यांचं सर्वोत्तम यश आहे.\nकलामांनी आमची पिढी घडवली आहे. आम्ही त्यांना असं जाऊ देणार नाही.\nहा आशावाद, ही प्रज्वलित मनं आणि हे अग्निपंख – ह्यांच्यातून कलामांना आम्ही नेहेमी जिवंत ठेऊ.\nतुम्ही प्रज्वलित केलेलं एक मन\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← बॅरीस्टर आणि लॉयर यांमध्ये नेमका फरक काय\nएका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास\n“दहशतवाद कसा संपवता येईल”: डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री \nह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात शिक्षक\nशेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण – थँक्स टू सोशल मीडिया\nबिल गेट्सने भारत सरकारच्या “ह्या” योजनेचं केलंय कौतुक काय आहे ही योजना काय आहे ही योजना\nखरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो\nती आई होती म्हणुनी…..\nभाजपचा पूर्वोत्तर विजय : मोदी शहांची २०१९ साठी “दे पलटाई”\nपोटापाण्यासाठी गुजरातमध्ये आलेले, घाबरलेले उत्तर भारतीय झुंडीने गुजरात सोडून का जात आहेत\nजालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’\nकार घेऊन फिरायला जाताय या गोष्टींची खात्री करायला विसरू नका\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nतासाला तब्बल २५००० किमीचा पल्ला गाठणारं आधुनिक अँटीपॅड विमान\n“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nविमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या\n मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nभारतीय जेम्स बॉंड: अजित कुमार डोवल\nलाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nजल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’\nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2015/10/establishment-of-british-rule-in-india.html", "date_download": "2019-04-18T19:10:10Z", "digest": "sha1:W7SYKEZP6DBNRB3PW3JEBPYBJKLV7GOA", "length": 22463, "nlines": 118, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना\nभारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना\n०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते भारतात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.\n०२. पूर्वी भारतातील माल इराणचे आखात - कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) - इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला. कारण तुर्कानी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच अडवून धरला.\n०३. भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले.\n०४. या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.\n०५. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तुगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते.\n०६. पण त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे हा होता.\n०७. भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले.\nभारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना\n०१. व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. भारतात चालविलेल्या व्यापारात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी खूप नफा कमावला होता. त्याचा मोह इंग्रजांनासुद्धा झाला. भारताशी थेट व्यापार केल्यास कच्चा माल खूप स्वस्तात मिळेल यांची इंग्रजांना खात्री होती. आणि त्यावर भर म्हणजे त्याकाळी अजिंक्य असणाऱ्या फ्रेंच आरमारचा पराभव करून इंग्रजांनी (समुद्र सम्राज्ञी) असा किताब मिळविला होता. त्यामुळे पोर्तुगीजांनी शोधलेल्या सागरी मार्गावर वर्चस्व मिळविण्याचे धाडस इंग्रजांना करावेसे वाटले.\n०२. १५९९ साली लंडनच्या लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखालील गटाने भारताशी थेट व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याचे ठरविले. इंग्लंडची महाराणी पहिली एलिझाबेथ हिने ३१ डिसेंबर १६०० रोजी केप ऑफ गुड होप व मैगेलिनीची सामुद्रधुनी या भागांतील सर्व देशांशी खुला थेट व्यापार करण्याची इस्ट इंडिया कंपनीस परवानगी दिली. ही सनद प्रथम १५ वर्षांसाठी होती आणि तसेच काही अनिष्ट घडल्यास कंपनीस दोन वर्षांची नोटीस देऊन रद्द करण्याची तरतूद त्यात होती.\n०३. इस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या सागरी मोहिमेत कॅप्टन होकिंस आपल्या ताफ्यासह १६०८ मध्ये सुरतला येउन पोहोचला. तत्कालीन मुघल बादशाह जहांगीर याच्याकडे त्याने व्यापारात काही सवलतीसाठी अर्ज केला. त्यावेळी मुघल बादशाहवर पोर्तुगीजांचा प्रभाव होता. त्यामुळे सवलती मिळाल्या नाहीत.\n०४. परंतु इंग्रज आरमाराने १६१२ मध्ये एका चकमकीत पोर्तुगीज आरमाराचा पराभव केल्याने पोर्तुगिजांचा मोग्लावरील प्रभाव कमी झाला. त्यानंतर इंग्रजांना सुरत येथे व्यापारी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली.\n०५. १६१५ साली इंग्रज राजा जेम्सने जहांगीरच्या दरबारी सर थोमस रो याला आपला राजदूत म्हणून पाठवले. थोमस रो ने बादशाहकडून आणखी काही व्यापारी सवलती मिळविल्या. त्यात मुक्त व्यापाराबरोबरच इंग्रजांना अहमदाबाद, भडोच आणि आग्रा येथे व्यापारी वखारी उघडण्यास परवानगी मिळाली.\n०६. दरम्यान इंग्रजांनी इतर भागातही व्यापारी वखारी स्थापन केल्या. १६११ मध्ये कॅप्टन हिप्पोनने मसुलीपट्टम येथे एक व्यापारी वखार सुरु केली. इंग्रजांनी ओरिसा, बंगाल या राज्यातही वखारी सुरु केल्या.\n०७. कंपनीला ब्रिटीश सरकारकडूनसुद्धा काही महत्वाचे अधिकार मिळाले. १६२३ साली कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याना गुन्ह्याबद्दल शिक्षा देणे, गंभीर गुन्ह्यबद्दल ज्युरीची संमती असल्यास फाशी देणे अधिकार मिळाला.\n०८. हरिहरपूर व बालासोर येथे १६३३ साली इंग्रजांनी आपल्या वसाहती उभारल्या होत्या. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण संपूर्ण बंगाल, बिहार ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली.\n०९. त्यानंतर इंग्रजांनी संपूर्ण बंगाल प्रांतात आपल्या वखारी स्थापन केल्या. १६५० साली कंपनीने बंगालच्या गवर्नरकडून बंगालमध्ये व्यापार करण्यास परवाना मिळवला. इंग्रजांनी १६५१ मध्ये कलकत्त्याजवळ हुगळी येथे बंगालमधील त्यांची पहिली वखार सुरु केली. महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकाता) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली.\n१०. ब्रिटीश सरकारकडून १६६१ साली कंपनीला आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी लढाऊ जहाजे व दारुगोळा पाठविण्याचा अधिकार तसेच १६८३ साली युद्ध व तह करण्याचा तसेच आपली फौज वाढविण्याचा अधिकार मिळाला. १६८६ साली ब्रिटीश सरकारकडून कंपनीला आपल्या आरमारावर 'अडमिरल' या हुद्दाचा उच्च नौदल अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला.\n११. १६८८ साली इंग्लंडचा तत्कालीन राजा दुसरा चार्ल्स याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजाकडून आंदन म्हणून मिळालेले मुंबई हे बेट वार्षिक १० पौंड इतक्या भाड्यावर कंपनीस मिळाले. काही वर्षानंतर मुंबई बेट इंग्रजांचे महत्वाचे व्यापारी केंद्र झाले.\n१२. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फ़र्रुखसियार याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापाऱ्यांनी घेतला. त्यांनी बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.\n१३. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्य��पारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापाऱ्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंद्रित केले.\n१४. सुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. मात्र औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला.\n१५. यानंतरच्या काळात व्यापार वाढत जाऊन व्यापारी कंपन्यामध्येही स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेतून युद्धेही होऊ लागली. इस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ट्रेडिंग कंपनी या दोन कंपन्यामध्ये खरी स्पर्धा होती. या काळात भारतात निजाम, अवध, बंगाल, मराठा या महत्वाच्या सत्ता होत्या.\nया विषयीचा व्हिडियो पहा\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/ayodhya-dispute-supreme-court-declares-to-appoint-tribunal-committee-for-settlement/1333/", "date_download": "2019-04-18T18:56:27Z", "digest": "sha1:3H2J3KE4BZSFJ22CUK3OUED62Z5E3PYO", "length": 13782, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "अयोध्या वाद, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्तीची घोषणा | Mahabatmi.com", "raw_content": "\nअयोध्या वाद, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्तीची घोषणा\nअयोध्या वाद, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्तीची घोषणा\nनवी दिल्ली- अयोध्येतील वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मध्यस्थींच्या त्रिसदस्यीय समितीच्या नियुक्तीची घोषणा केली. सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण मध्यस्थींकडे सुपूर्द केले आहे. न्यायमूर्ती खलीफुल्ला मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीचे नेतृत्त्व करणार करून या समितीत श्रीश्री रविशंकर आणि त्यांचे वकील श्रीराम पंचू यांचाही समावेश आहे. मध्यस्थींमध्ये फैजाबाद येथे चर्चा होईल.सुप्रीम कोर्टाने अयोध्या वादावर तोडगा काढण्याची मध्यस्थींच्या समितीला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील चार आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nराहुल गांधींची ‘गायब हो गया’ ही नवी टॅगलाईन\nजम्मू बस स्थानक परिसरात स्फोट, 18 जण गंभीर जखमी\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच म��दी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाश��क3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T18:46:19Z", "digest": "sha1:IN52D2QDPU5EHHECA4DYTHCWDVDS4UH7", "length": 5926, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे\nवर्षे: १७१२ - १७१३ - १७१४ - १७१५ - १७१६ - १७१७ - १७१८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर १ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.\nइ.स.च्या १७१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2176", "date_download": "2019-04-18T18:33:36Z", "digest": "sha1:IIJ35TZOQWLKNX2ABRL3MQT35JVIIHEG", "length": 14568, "nlines": 90, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पनवेलचा कर्नाळा किल्ला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकर्नाळा किल्ला मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी तेथे आढळतात. सतत हिरवे जंगल हे तेथील वैशिष्ट्य आहे.\nकिल्ल्यावर पन्नास मीटर उंचीचा उत्तुंग कावळकडा आहे. कर्नाळ्याची उंची अडीच हजार फूट आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील कर्नाळा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीट काढावे लागते.\nकर्नाळा त्याच्या उंचावलेल्या अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळ्याच्या पायथ्याजवळचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. कर्नाळा परिसरातील एक ते दोन दिवसांच्या भटकंतीत त्या परिसरातील इतर सर्व किल्ले फिरून होतात.\nकिल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांवरून तो सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र त्याचा जुना उल्लेख यादवकाळात आढळतो. सोळाव्या शतकात किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. शिवरायांनी 1657 मध्ये तो किल्ला घेतला. त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्या तेवीस किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या सैन्याने 1670 नंतर छापा घालून कर्नाळा किल्ला पुन्हा सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. मोगलांनी पुढे, संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मराठी अंमलाखाली आणला. त्यानंतर 1740 ला किल्ल्यावर पेशव्यांचे नियंत्रण आले. तेव्हा अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. अनंतराव फडके म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. पुढे जनरल प्रॉथरने 1818 मध्ये कर्नाळा ताब्यात घेतला. त्यावेळेस कर्नाळ्यावर असलेल्या मोजक्या मावळ्यांनी ब्रिटिशांच्या हजाराच्या सैन्याशी तीन दिवस झुंज दिली होती.\nकर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे तो तेथील पक्षी अभयारण्यामुळे. ते अभयारण्य कर्नाळा अभयारण्य नावाने ओळखले जाते. किल्ल्याकडे जाताना वाटेत कणाई मातेचे छोटे मंदिर लागते. देवीची मूर्ती काळ्या दगडात घडवलेली आहे. गडाची माची आग्नेय बाजूने उत्तरेकडे पसरली आहे. कर्नाळा किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण तीस मिनिटे पुरतात. किल्ल्यावर पश्चिमेकडून जाणा-या वाटेने येताना एक दरवाजा लागतो. तो ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यावर शरभाचे आणि सिंहाचे शिल्प आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोर भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच मोठा वाडा आहे. वाडा पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंड आहे. समोर अंगावर येणारा पन्नास मीटर उंचीचा सुळका आहे. सुळक्यावर मधमाशांचे पोळे दृष्टीस पडते. त्यातील मध काढण्याकरता परिसरातील ठाकरांनी सुळक्याच्या दगडात पाय-या खोदलेल्या आहेत. त्याच्या पायथ्याशी चार धान्य कोठारे आणि पाण्याचे टाके नजरेस पडते. ती सुळक्याच्या दगडात खोदलेली असून ती बाराव्या शतकातील असावीत असा अंदाज आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे; सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक साहित्यसुद्धा हवे.\nकिल्ल्याची घडण आणि ठेवण पाहता तो प्रामुख्याने सभोवतालच्या प्रदेशावर टेहळणी करण्यासाठी वापरण्यात येत असावा. किल्ल्यावर तीन दिशांना तीन बुरूज बांधलेले दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेकडे मुंबईचे सुंदर दृश्य दिसते. पश्चिमेकडे माणिकगड आणि त्याच्यामागे पहुडलेली सह्याद्रीची रांग दिसते. उत्तरेकडे सांकशीचा किल्ला तर वायव्येकडे माथेरान पाहता येते. त्या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.\nकिल्ल्यावर फारसी आणि मराठी भाषेतील शिलालेख आढळतात. फारसी शिलालेखात 'सय्यद नुरुद्दीन मुहम्मदखान, हिजरी 1147' असे लिहिले आहे. तर मराठी शिलालेखावर 'शके 1592 संवत्सर आषाढ शुद्ध 14 कर्नाळा घेतला' असे वाक्य लिहिलेले आढळते.\nपेण-पनवेल रस्ता कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातो. मुंबई-गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. लगेच, पुढे कर्नाळ्याचा परिसर आहे. महामार्गाच्या डावीकडे शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल आहेत. एस.टी. तेथे थांबते. हॉटेलजवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. तेथून किल्ल्यावर पोचण्यास अडीच तास लागतात. वाटेत पक्षी संग्रहालय आहे.\nकर्नाळ्यावर पोचण्यासाठी रसायनी-आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. त्या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. वेळ साधारण तीन तास लागतो. किल्ल्यावर राहण्याची सोय नाही; मात्र किल्ल्याच्या पायथ्याशी शासकीय विश्रामधामात राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाच्या सोयीसाठी किल्ल्याखाली हॉटेले आहेत. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.\n(मूळ लेख, दैनिक 'उद्याचा मराठवाडा')\nअतिशय उपयुक्त माहीती आहे.\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये\nसंदर्भ: बाजीराव पेशवे, समाधी, मस्तानी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1162", "date_download": "2019-04-18T18:21:29Z", "digest": "sha1:UERTJNIPC6NW4NVVIGZZMXQBLO2NW2FY", "length": 4619, "nlines": 52, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जव्हार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रगती प्रतिष्ठान - आदिवासी विकासासाठी प्रयत्नशील\n‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे. तसेच, कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची कवाडे आदिवासींसाठी खुली केली गेली आहेत.\nनवदृष्टीचे आदिवासी पाड्यांवरील पोषण\nडॉ. नागेश टेकाळे 28/10/2015\n‘नवदृष्टी’ ही ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या आहार, आरोग्य व आर्थिक समस्यांवर प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन काम करणारी सामाजिक संस्था आहे. संस्था १९९५ पासून या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड भागातील एकशेदहा दुर्गम ठिकाणी कार्यरत आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=392", "date_download": "2019-04-18T18:47:40Z", "digest": "sha1:4GNT7B3JFBIJORE4L224WWZD6HMA34RW", "length": 8180, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा", "raw_content": "\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा\nआरक्षणही झाले सुरु, लातूर भाजपाने दिले पालकमंत्र्यांना श्रेय\nलातूर: लातूर बेंगलोर-यशवंतपूर ही र्लेवेसेवा येत्या चार फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही गाडी आठवड्यातून तीनदा धावणार आहे. या गाडीचे आरक्षणही सुरु झाले आहे. या गाडीची खूप दिवसांपासून मागणी होती. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश आले असे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. असाच पाठपुरावा लातूर-मुंबई पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी करावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.\nमनपा निवडणुकीच्या दरम्यान लातूरला नवीन रेल्वे सुरु करण्यात येतील असा विश्वास भाजपा नेत्यांनी लातुरकरांना दिलेला होता. या विश्वासाला तडा जाऊ नये याकरिता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून लातूरला नवीन रेल्वे सुरु करुन बेंगलोर-लातूर या रेल्वेचा यामध्ये समावेश असावा अशी विशेष विनंती केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी त्यास तत्वतः मान्यताही दिली होती. मात्र मधल्या काळात रेल्वेमंत्रालयाचा पदभार सुरेश प्रभू यांच्याकडून पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या रेल्वेच्या मागणीची आठवण पालकमंत्री निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना करुन दिली होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता आठवडयातून तीन दिवस लातूर-बेंगलोर ही रेल्वे ०४ फेब्रुवारीपासून लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. रेल्वे क्रमांक १६५८४ ही लातूर-यशवंतपूर (बेंगलोर) गाडी गुरुवार, शनिवार आणि रविवार दुपारी ०३ वाजता लातूर रेल्वे स्थानकावरुन बेंगलोरकडे रवाना होणार आहे. ही रेल्वे दुसर्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, रविवार आणि सोमवार या दिवशी सकाळी ७.४० वाजता बेंगलोर स्थानकावर पोहचणार आहे. रेल्वे क्रमांक १६५८३ ही गाडी बुधवार शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी ०७ वाजता बेंगलोर स्थानकावरुन लातूरकडे प्रवासासाठी निघणार आहे.\nही रेल्वे लातूरकरांच्या सेवेत रुजू होत असल्याने लातूरकरांना दक्षिण भारताकडे जाण्याची विशेष सोय होणार आहे. ही रेल्वे सुरु झाल्याने मनपा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष आभार मानले\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनप��ने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2019-04-18T19:07:27Z", "digest": "sha1:EV3RFCWCJBXOOO7CUUIXQDU2HKVFEV5U", "length": 5739, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७२० चे - ७३० चे - ७४० चे - ७५० चे - ७६० चे\nवर्षे: ७३८ - ७३९ - ७४० - ७४१ - ७४२ - ७४३ - ७४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर २९ - पोप ग्रेगोरी तिसरा.\nइ.स.च्या ७४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी १८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:21:39Z", "digest": "sha1:BQATSHSCR6N7AOEF2K2LLARN7HSNDFMO", "length": 5145, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाणचक्की - विकिपीडिया", "raw_content": "\nटर्बाइन याच्याशी गल्लत करू नका.\nपाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरुन चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.\nहे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहर��त एक पाणचक्की आहे. ही पाणचक्की जगप्रसिद्ध असून अनेक देशांतून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. एक मुस्लिम फकीर पाण्याच्या साहाय्याने चालणाऱ्या या चक्कीवर दळण दळून देत असे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१८ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/india-thailand-highway/", "date_download": "2019-04-18T18:20:24Z", "digest": "sha1:2WXRLL3PASS4ODNNABZUCMH3QQWTJZFO", "length": 6159, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "india thailand highway Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स पॉलि-tickle मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सध्या भारतातून शेजारच्या देशापर्यंत रॉड ट्रीप काढायची\n….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला \nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\nजमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं \nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\n‘नेकी की दुकान’- येथे कोणतीही वस्तू केवळ १० रुपयाला मिळते\nजेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट\nएव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव\n“मी मांसाहार सोडला आणि १५ पौंड वजन वाढवून बसले तुम्ही या चुका टाळा”\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \n…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली\nमराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्य��ने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\n“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार\nयशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://masterstudy.net/mdiscuss.php?qid=115811&type=2", "date_download": "2019-04-18T19:23:14Z", "digest": "sha1:UXYPSMTJLJ2KSTU475AMPYJ7UFFGVCSQ", "length": 4604, "nlines": 59, "source_domain": "masterstudy.net", "title": "इन्स्पायर अवाूर्ड - योजना 2011 ही कोणत्या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली आहे. ?->(Show Answer!)", "raw_content": "\nMultiple Choice Question in मराठी-सामान्यज्ञान-प्रश्नोत्तरे\n1. इन्स्पायर अवाूर्ड - योजना 2011 ही कोणत्या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली आहे.\n(A): राष्ट्राच्या सरंक्षण योजना महत्त्वपूर्ण कार्याकरता\n(B): सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्याकरिता\n(C): शालेय स्तरावरील प्रतिभावान विद्याथ्र्यांना विज्ञान विषायाच्या अध्ययनाकडे आकर्षित करण्याकरिता\n(D): क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्याकरीता\nMCQ->इन्स्पायर अवाूर्ड - योजना 2011 ही कोणत्या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली आहे. ....\nMCQ->राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला ई-साक्षर बनविण्याचा उद्देशाने 'अक्षय योजना ' ह्या नावाने _________________ हे राज्यसरकार योजना राबवित आहे. ....\nMCQ->14 दुध उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय डेअरी प्लान' चा महाराष्ट्र ही एक घटक आहे. सहा वर्षांचा कृती आराखडा असलेल्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 2242 करोड रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प कधी कार्यान्वित झाला \nMCQ->केंद्र सरकारच्या योजनेस समांतर अशी राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. ही योजना कोणत्या वर्षापासून कार्यान्वित होईल\nMCQ->महाराष्ट्र शासनाने ' मातृत्व अनुदान योजना ' कोणत्या उद्देशाने सुरु केली आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:59:49Z", "digest": "sha1:5MBLFFQ2F2TPCPSX4SMAEDILEAFOYTSM", "length": 3102, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया हा प्रवास वर्णन किंवा वैयक्तिक अनुभव लिहिण्यासाठीचा मंच नाही.\nअभिजीत साठे १८:०४, १ नोव्हेंबर २०१० (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१० रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2019-04-18T18:20:54Z", "digest": "sha1:NENDAPBNHCQXUCK4EPL4AJPSFJ7U2XNI", "length": 3859, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५६३ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५६३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1996&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:39:51Z", "digest": "sha1:SAWTGIM55CVSJBSFMMSTEMREC7GTFQPL", "length": 13662, "nlines": 58, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा", "raw_content": "\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा\nशेतकर्यांच्या किमान अपेक्षांकडे दुर्लक्ष करणारा, खोटी स्वप्न रंगविणारा, थापाड्या माणूस\nबाळ होळीकर 171 Views 21 Mar 2019 लातूर न्यूज\nबाळ होळीकर, लातूर: मतदानातून जन्माला येणारे नेते मस्तवाल निघाले तर त्यांना दर पाच वर्षाने मातीत लोळवायचे, मताचे अमोघ शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बहाल केले आहे, त्या���ुळे देशातल्या मतदारांनी कोणत्याही दबाव, अमित शहा वा दहशतीला बळी न पडता निर्भयपणे येत्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आवर्जून मतदान करा, असे आवाहन करुन, मोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा,देशाचा पोशिंंदा असलेल्या शेतकर्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करणारा,तरुणांना खोटी स्वप्ने दाखविणारा,प्रचंड थापाड्या माणूस असल्याचे विष्लेषण भाषातज्ञ डॉ.गणेश देवी यांनी येथे केले.\nभारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्यावतीने रविवार,दि.१७ मार्च २०१९ रोजी दयानंद शिक्षण संस्थेंच्या सभागृहात आयोजित संविधान गौरव परिषदेत भारतीय संविधानः भटके विमुक्त बहुजन आणि आजचे वास्तव या विषयावर मार्गदर्शन करताना उद्घाटक म्हणून डॉ.देवी बोलत होते.या परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत तथा विचारशलाकाचे संपादक डॉ.नागोराव कुंंभार हे होते.मंचावर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत धनाजी गुरव होते.मंचावर भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे नेेते प्रा.सुधीर अनवले, प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, ऍड.गोमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआपल्या देशाचे नाव भारत आहे, या देशात १३० कोटी नागरिक राहतात, त्यात १२ कोटी भटके विमुक्त आहेत,इथे देशाचे पोशिंंदे ७० टक्के शेतकरी आहेत, त्यांना संविधानाने नागरिकत्वाचा हक्क बहाल केला आहे पण या मोठ्या समाज घटकांकडे राज्यसत्तेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे,म्हणून या घटकांनी आता संविधानाने दिलेल्या मताच्या शस्त्राचा वापर करुन नागरिकत्व शाबूत ठेवावे, मतदानाच्या वेळी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या शहिदांची आठवण ठेवा,संविधान नाकारणार्यांना धडा शिकवा,नाहीतर यापुढे देशात संविधान आणि लोकशाही शाबूत राहणार नाही,देशात निर्माण झालेली विचित्र राजकीय व्यवस्था विचारवंत उघड्या डोळ्याने शांतपणे पाहू शकत नाही, म्हणून आपण स्पष्टपणे बोलतोय असे सागूंन डॉ.गणेश देवी पुढे म्हणाले,मोदी एवढा खोटारडा प्रधानमंत्री झाला नाही,ते त्यावेळी अस्तित्वात नसलेल्या कॉलेजची पदवी उत्तीर्ण झाल्याचे सांगतात, चहा विकला तेव्हा तिथे रेल्वे स्टेशनच नव्हते,देशातला शेतकरी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या करताना त्याकडे ते गार्ंभीयाने पाहात नाही,तरुणांना ते खोटी स्वप्ने दाखवून फसवतात,ते खोटारडे आहेत, अशी असंख्य उदाहरणे देता येतील, महात्मा गांधी हे ही गुजरातचे त्यांनी सत्य,अहिंसा शिकवली तर मोदी असत्य आणि हिंसा शिकवतो, म्हणून लोकशाही ,संविधानावर विश्वास ठेवणारा कोणीही चालेल पण होर्डिंगवर जगणारा मोदी प्रधानमंत्री पुन्हा नको, माझा युगधर्म मला हे सत्य सांगण्यापासून मला रोखू शकत नाही.मनुस्मती ही विकृती आहे, ती पुन्हा येवू पाहतेय त्यामुळे मताच्या दानातून त्यांची स्वप्ने उध्वस्त करा, येणारा एप्रिल-मे महिना देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिणारा ठरले असे विचार,निर्धार,साहस दाखवून द्या,असे आवाहन डॉ.देवी यांनी केले.\nआज या देशाचे संविधान, सर्वोच्च न्यायालय आणि संवैधानिक संस्था अडचणीत आल्या आहेत.त्यामुळे जागे होवून आरएसएस आणि मोदीला या निवडणूकात हरवा, नाही तर लाल किल्ल्यावर मोहन भागवतांचे राज्य येईल, साडेचार वर्षात यांनी लोकशाहीचे वाटोळे केलेत,सगळ्या गोष्टीचे खाजगीकरण करण्यात येतेय,पण इथे फॅसिझम चालणार नाही,असा इशारा देवून माणूस म्हणून जगण्यााचा पाया असलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी पुढे या असे आवाहन, धनाजी गुरव यांनी केले\nसमाज,राष्ट्रात,मानवी जीवनात जेव्हा सांस्कृतिक घटना घडतात,तेव्हा विचारवंत ,साहित्यिंकांनी भाष्य करायला हवे, ते काम डॉ.गणेश देवी हे निर्भय,संयमीपणे करत आहेत, त्यांच्या आचरणात गांधींच्या विचारमूल्यांचे अंश दिसतात, राज्यवस्थेवर टिका केल्याशिवाय, राज्यवस्थेची समिक्षा केल्याशिवाय विचार पुढे जात नाहीत,प्रगती होत नाही, ही भूमिका ते डॉ.देवी मांडतात.राग,हिंसा,विकृतीविरोधात खंबीरपणेे बोलणे हा पुरुषार्थ आहे,ते दाखवत आहेत, असे मत अध्यक्षीय समारोपात डॉ.नागोराव कुभार यांनी व्यक्त केले.भारतीय संविधानात सगळी मानवी मूल्ये असून,तिचे संरक्षण करण्यासाठी ही परिषद योग्य वेळी घेण्यात आली.आजच्या दमनच्या वातावरणात र्निर्भय होवून मताधिकार बजावा असे आवाहनही त्यांनी केले.\nयावेळी डॉ.शिवाजी जवळगेकर, ऍड.गोमारे ,प्रा.सुधीर अनवले यांनीही विचार मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजा होळकुंदे यांनी केले.अंनिसचे स्वामी यांनी पोवाडा सादर करुन आभार मानले.या परिषदेला सर्वच स्थरातील सुजाण नागरिक, विचारवंत,कार्यकर्ते, संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेव��� ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:36:12Z", "digest": "sha1:JS3UI5JFC6NIGMHUDD5RC2SKVRVFREDM", "length": 17733, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध असल्यानेच विशेष सभेवर बहिष्कार - Dainik Prabhat", "raw_content": "\nपालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध असल्यानेच विशेष सभेवर बहिष्कार\nभाजपाचे ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांचा खुलासा\nकराड – पालिकेतील रस्त्यांच्या कामे जास्तीत-जास्त एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली 9.90 जादा दराने मंजूर करुन भ्रष्टाचार सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचा याला पूर्णपणे विरोध आहे. याच कारणासाठी दोन विशेष सभेवर बहिष्कार घातला असल्याचा खुलासा भाजपाचे ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयातही जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे वगळता नगरसेवक फारुक पटवेकर, सुहास जगताप, इंद्रजित गुजर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार व मिनाज पटवेकर उपस्थित होत्या.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nते म्हणाले, रस्त्याची नऊ कामे एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधिताकडे चौकशी केली असता एकच काम मिळाल्याचे समजले. तर दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीत जी कामे मंजुरीसाठी येतात. त्यातील काही कामांना कमी प्रमाणात निधी दाखविला जातो. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत ती कामे जादा दर दाखवून पूर्ण झाल्याच��� दाखवली जातात.\nएका महिन्याच्या कालावधीत कमी व जादा प्रमाणात खर्च झाल्याचे दिसून येते. पालिकेत अशाप्रकारे भ्रष्टाचार सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानेच या विरोधात आम्ही लढा पुकारला आहे. यामध्ये कोणाचाही समावेश असो त्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेस भाजपाच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची अनुपस्थिती असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता पावसकर म्हणाले, भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा आहे. गटनेता म्हणून माझे काम मी केले आहे. या लढ्यात जे येतील ते आमच्या सोबत असतील आणि जे येणार नाहीत ते आमच्या सोबत नसतील. सत्ताधारी गटाकडून शहर विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे.\nअनेक कामांचे टेंडर एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली प्रसिद्ध करुन अक्षरश: लुटालूट सुरु आहे. काही कामे कमी दराने तर काही कामे जादा दराने केली जातात. दरातील तफावतीबाबत मुख्याधिकाऱ्यांनाही विचारणा केली आहे. परंतु त्यांनीही याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सहीनेच ही कामे मंजूर होत असतात. त्यामुळे त्यांचाही या भ्रष्टाचारामध्ये समावेश असू शकतो असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. स्वच्छ सर्वेक्षण कराड शहराच्या दृष्टीने हितकारक आहे. त्याला आमचा कधीच विरोध नाही. गावाचे हित जोपासणे ही नैतिक जबाबदारी समजूनच भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला आहे. प्रशासकाचे पालिकेत सर्व घडामोडींवर नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बांधकाम विभागामध्ये शहरातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचे एकाच कॉन्ट्रॅक्टरला नऊ तर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला चार कामे देण्यात आली आल्याचे विनायक पावसकर यांनी सांगीतले.\nएकाच कॉन्ट्रॅक्टरला नऊ कामे\nबांधकाम विभागामध्ये शहरातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचे एकाच कॉन्ट्रॅक्टरला नऊ तर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला चार कामे देण्यात आली आल्याचे विनायक पावसकर यांनी सांगीतले.\nत्यांना आदेश वेगळीकडून येतात\nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना शहरातील नागरिकांनी निवडून दिले आहे. नागरिकांच्या हिताचे काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु त्यांना आदेश वेगळीकडूनच येतात. ते नक्की कोठून येतात याची खातरजमा तुम्हीच करा, पालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराला भाजपाच्या सर्व नगरसेवकांचा विरोध आहे. भाजपाकडून मिळालेल्या निधीची कशाप्रकारचे लूटालूट सुरु आहे. याची सर्व माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना देण्यात आली असून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याची माहिती देणार आहे. तसेच ना. अतुल भोसले यांच्याही कानापर्यंत ही गोष्ट गेली असेल, असेही पावसकर यांनी यावेळी सांगीतले.\nपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी प्रतिवर्षी 1 जानेवारी रोजी होतात. समितीच्या सभापती व उपसभापतींना त्यांची अधिकार व कर्तव्येच माहित नसल्याने वर्षभरात समित्यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काहीच बैठका होत नाहीत. महिला व बालकल्याण समितीच्या चार बैठका वगळता इतर कोणत्याही समित्यांच्या बैठका वर्षभरात झाल्या नाहीत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:20:02Z", "digest": "sha1:OMRTDCNKKS37UG7RJ6NHUV635GRDVCJP", "length": 5494, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nहा इ.स.च्या १७ व्या शतकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १०० पैकी खालील १०० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १७ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/uma-bharti-bjp-loksabha-election-2019/", "date_download": "2019-04-18T18:51:25Z", "digest": "sha1:BWBXX2R4CPC2ZSXO3MBEU5ALSKXCL6YQ", "length": 21925, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कं��नाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ ट��्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान देश विदेश उमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती\nउमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती\nनवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उभा भारती यांची नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी याबाबतची घोषण केली आहे.\n‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.\nनवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ जर मी लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात. २०१६ मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे.\nपक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे, असे उमा भारती म्हणाल्या.\nPrevious article95 टक्के रुग्ण टीबीपासून मुक्त; जिल्ह्यात वर्षभरात 3 हजार रुग्ण\nNext article४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nभाऊसाहेब वाकचौरेंची भाजपमधून हकालपट्टी\nLIVE Updates : आधीचे सरकार घोटाळ्यांचे, गेल्या पाच वर्षात देशाने मजबूत सरकार पाहिले\nमला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट\n२० राज्यातील ९१ जागांसाठी मतदानास सुरुवात; अनेक बड्या नेत्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:24:23Z", "digest": "sha1:TQNWMQH5ZYBZPX2BBSAEAXVDBPMSVNEY", "length": 8753, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व द्यावे -गावडे - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व द्यावे -गावडे\nटाकळी हाजी-शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शारीरिक विकास महत्त्वाचे असल्याने खेळाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी प्रतिपादन केले. एस. पी. गावडे इंग्लिश मेडियम स्कूल येथे वार्षिक स्पोर्ट डे नुकताच साजरा करण्यात आला. त्यामध्ये विविध खेळ, कसरती, कराटे प्रात्यक्षिक अशा विविध प्रकारचे खेळांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य साईनाथ कानडे व सर्व शिक्षकांनी केले. या कार्यक्रमासाठी जि. प. सदस्य सुनिता गावडे, बापूसाहेब गावडे विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य साईनाथ कानडे यांनी तर निता खामकर यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या व��चारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6", "date_download": "2019-04-18T18:21:45Z", "digest": "sha1:C6LRVPFHFUHUBITJ7AEW3FGQILICP5JP", "length": 8770, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉर्स-द्यु-सुद - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉर्स-द्यु-सुदचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,०१४ चौ. किमी (१,५५० चौ. मैल)\nघनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)\nकॉर्स-द्यु-सुद (फ्रेंच: Corse-du-Sud) हा फ्रान्स देशाच्या कॉर्स प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग कॉर्सिका बेटाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशांना भूमध्य समुद्र आहे. अझाक्सियो हे येथील प्रमुख शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१४ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/ahul-gandhi-said-that-the-investigation-of-the-rafael-scam/1622/", "date_download": "2019-04-18T18:40:52Z", "digest": "sha1:TZTJFMP3IDRVLQKBGDZR57D2CUQODIVZ", "length": 14597, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "निवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल | Mahabatmi.com", "raw_content": "\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nन��गपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nपीएम मोदींना आव्हान देणार तामिळनाडूचे 111 शेतकरी\nराहुल गांधींची ‘गायब हो गया’ ही नवी टॅगलाईन\nगरीब आणि श्रीमंत अशी दोन हिंदुस्थान करायची भाजपची रणनीती\n‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे\nममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान -दिलीप घोष\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nपुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nबिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आजही बिहार एटीएसने पुण्यातून एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर आता बिहार पोलीस त्याला बिहारला घेऊन गेले आहेत. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-political-news-29/", "date_download": "2019-04-18T18:23:55Z", "digest": "sha1:GUM7FYZA2A6EVTKSXVU7LDOLSUEHSG2F", "length": 21025, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्यांना योग्य सन्मान द्यावा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसा���ी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्��ा\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra आघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्यांना योग्य सन्मान द्यावा\nआघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्यांना योग्य सन्मान द्यावा\nकाँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत मागणी\n आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकार्यांना बॅनर, पोस्टरमध्ये योग्य स्थान देऊन सन्मान द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.\nजिल्हा काँगे्रस कमिटी अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो. मुनंव्वर खानतर्फे यांनी जळगाव शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक जिला अल्पसंख्यक विभागाचे समन्वयक अॅड. सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व महानगर्र्र जिल्हाध्यक्ष डॉ राधेशाम चौधरी यांच्यामार्गदर्शन खाली झाली.\nभाजपला पराभूत करायचे असेल तर आघाडीत सर्वांनी एकदिलाने काम करावे, जर काँग्रेसच्या पदाधिकार्यांना योग्य सन्मान मिळाला तर जोरदार कामाला लागू, असे पदाधिकार्यांनी सांगितले. युवकचे अध्यक्ष हीतेश पाटील, बाबा देशमुख, नदीम भाई काझी, मजीब पटेल, अॅड. रज्जाक शेख, जिल्हा सचीव शहर अध्यक्ष सईद तेली, तालुका अध्यश अलीम मुजावर, उतर माहाराष्ट्रातील सचीव हमीद शेख, जिला उपाध्यक्ष अमजद खान, यावल तालुका अध्यश ईकलाक सैय्यद, राज मोहमद, गफुर खाटीक, रावेर तालुका अध्यश शकील भाई, जामनेर तालुका अध्यश तेजमल जैन आदी उपस्थित होते.\nNext articleएमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1168", "date_download": "2019-04-18T18:50:18Z", "digest": "sha1:OADUZSUBUXQ3C3E3HE3Q6PQ4CXALWORO", "length": 3203, "nlines": 41, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जुनी गाणी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना\nछंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक डॉ. प्रकाश कामत यांनी आपल्या छंदातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन 2001 साली ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्डस् ’ने त्यांचे नाव विक्रमांच्या यादीत समाविष्ट केले आहे.\nलिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:25:16Z", "digest": "sha1:VU4ZEXZSPJO73X3HXXQAQ5KTREWZDPM7", "length": 5606, "nlines": 44, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: चाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी?", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\nलागवडीसा���ी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी.\nलागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2, विजय या जातींची निवड करावी. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्याचे हेक्टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/crime-laxman-mane-160079", "date_download": "2019-04-18T18:56:55Z", "digest": "sha1:ZWUD25MLQFU4J7S2YW7NSX4UYHBFR7TU", "length": 12573, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crime Laxman Mane माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर ���ुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.\nनिवेदनात म्हटले, की, पुणे येथे झालेल्या ओबीसी जागरण परिषदेत माने यांनी आक्षेपार्ह विधान केले. मुळात पाटील ही जात नसून, पद आहे. सर्व जातीधर्मांत पाटील आहेत. आज हे पद आडनाव म्हणून वापरले जाते.\nत्यामुळे माने यांचे विधान सर्वच जातीधर्मांतील महिलांची बदनामी करणारे आहे. माने यांच्यावर यापूर्वीही महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आजपर्यंत त्यांचे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्य पाहून त्यांच्या वादग्रस्त विधानाकडे दुर्लक्ष केले; पण आताचे विधान समस्त स्त्रियांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे मानेंवर भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल करावा.\nतडीपारची व्याख्या जाहीर करावी - सुनील पवार\nकुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त...\nLoksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर\nनगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील...\nLoksabha 2019 : भाजप सरकार मुस्लिमविरोधी - प्रकाश आंबेडकर\nसोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी...\nLoksabha 2019 : बीड मध्ये \"शिवसंग्राम'चे वजन राष्ट्रवादीच्या पारड्यात\nबीड - देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देण��ऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nLoksabha 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढत\nभाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या रावेर मतदारसंघात अन्य उमेदवार असले, तरी खरी लढत भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यातच होईल....\nLoksabha 2019 : भाजपच्या दौडीला विदर्भात लगाम\nपूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/ready-reckoner-rate-same-second-consecutive-year-180393", "date_download": "2019-04-18T19:13:45Z", "digest": "sha1:MIZZ43DRUEMXLFZV5UQZI5PZ3JFIEVGA", "length": 15438, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "ready reckoner rate same for the second consecutive year सलग दुसऱ्या वर्षी रेडिरेकनरचे दर \"जैसे थे' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसलग दुसऱ्या वर्षी रेडिरेकनरचे दर \"जैसे थे'\nमंगळवार, 2 एप्रिल 2019\nराज्यातील बांधकाम क्षेत्रातील मंदी कायम राहिल्याने रेडिरेकनरचे दर (मालमत्तेचा वार्षिक बाजारमूल्य दर) यंदाही कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सलग दुसऱ्या वर्षी रेडिरेकनरचे दर \"जैसे थे' राहणार आहेत.\nपुणे - राज्यातील बांधकाम क्षेत्रातील मंदी कायम राहिल्याने रेडिरेकनरचे दर (मालमत्तेचा वार्षिक बाजारमूल्य दर) यंदाही कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सलग दुसऱ्या वर्षी रेडिरेकनरचे दर \"जैसे थे' राहणार आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्र आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला उठाव मिळेल, असे मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.\nनोटाबंदी आणि जीएसटीमुळे मागील दोन वर्षां��ासून बांधकाम क्षेत्रात प्रचंड मंदी आली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही रेडिरेकनरच्या दरात वाढ न करण्याची मागणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या मागणीला दुसऱ्या वर्षीही यश आले आहे.\nदरवर्षी 1 एप्रिलपासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवे दर लागू होत असतात. त्यामुळे राज्य सरकार या दिवशी नव्या दरांची घोषणा करते. चालू आर्थिक वर्षातही मागील आर्थिक वर्षाचेच दर कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक आणि नोंदणी नियंत्रक अनिल कवडे यांनी सांगितले.\nराज्यातील बेघर नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदनिकांचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असणे आवश्यक आहे. रेडिरेकनरचे दर वाढले, की सदनिकांचे दरही वाढतात. घरांच्या किमती स्थिर राहाव्यात आणि नागरिकांना परवडणारे हक्काचे घर खरेदी करता यावे, या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षीही रेडिरेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\n- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य\nराज्य सरकारने रेडिरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. रेडिरेकनर \"जैसे थे' राहणे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे प्रथम या निर्णयाचे मी स्वागत करतो. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायात फारसा उठाव नाही. या निर्णयामुळे किमान नव्या आर्थिक वर्षात तरी बांधकाम क्षेत्रात उठाव होण्यास फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.\nसतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागर��कांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/faith-loss-mistri-expulsion-ratan-tata-19382", "date_download": "2019-04-18T18:59:43Z", "digest": "sha1:7GESR5D5CI3FFH6QXXBB6JD6J4VRXBBE", "length": 14361, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Faith loss mistri expulsion: Ratan Tata विश्वास गमविल्यानेच मिस्त्रींची हकालपट्टी : रतन टाटा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nविश्वास गमविल्यानेच मिस्त्रींची हकालपट्टी : रतन टाटा\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nटाटा खरे बोलत नाहीत : मिस्त्री\nसायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या आरोपांना उत्तर देताना टाटा खरे बोलत नसल्याचा प्रत्यारोप केला. टाटा सोयीस्कररीत्या चुकीची माहिती देत असल्याचे मिस्त्री यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीसंदर्भात एकही सबळ पुरावा सादर केलेला नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.\nमुंबई: विविध कंपन्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता व विश्वस्त मंडळाचा विश्वास गमाविल्याने सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे \"टाटा' समूहाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले.\nरतन टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीचे समर्थन करणारे पत्र भागधारकांना लिहिले. टाटा सन्सच्या विश्वस्त मंडळासोबतचे मिस्त्रींचे संबंध सातत्याने खालावत होते. तसेच मिस्त्रींचे काही निर्णय दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते. म्हणूनच मिस्त्रींच्या हकालपट्टीची कारवाईही हेतुपुरस्सर करण्यात आली, असेही टाटा यांनी पत्रात नमूद केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष असल्यामुळेच मिस्त्री समूहातील संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याचे टाटा यांनी सांगितले.\n\"मिस्त्री यांनी राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांनी अद्याप तो दिलेला नाही. त्यांचा संचालक मंडळामधील वावर हा कंपन्यांमध्ये गंभीररीत्या फूट पाडणारा ठरू शकतो. जो की कंपन्यांना अकार्यक्षम बनवू शकतो,'' असेही टाटा यांनी पत्रात सांगितले आहे. मिस्त्री यांना स्वत:हून राजीनामा देण्याची संधी देण्यात आली होती; मात्र त्यांनी ती फेटाळल्याचेही टाटा यांनी नमूद केले आहे.\nटाटा खरे बोलत नाहीत : मिस्त्री\nसायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या आरोपांना उत्तर देताना टाटा खरे बोलत नसल्याचा प्रत्यारोप केला. टाटा सोयीस्कररीत्या चुकीची माहिती देत असल्याचे मिस्त्री यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीसंदर्भात एकही सबळ पुरावा सादर केलेला नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.\nशेवडी जहांगिर येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला\nमानवत : मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थामध्ये वाद उदभवला...\nपुणे : अपहरण झालेल्या व्यावसायिक डॉ. शिवाजी पडवळ यांची सुटका\nआळंदी ः चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चारचाकी गाडीचा ताबा घेत एका खासगी कंपनीच्या संचालकाचे आळंदीजवळ चऱ्होली खुर्दमधून अपहरण...\nजळगाव बसस्थानकातील \"जलमंदिर'ही तोडणार\nजळगाव ः एसटी बसने प्रवास करून आलेल्यांची तहान भागविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) काहीही सुविधा नाहीत. प्रवाशांना थंडगार पाणी मिळावे, या...\nLoksabha 2019: मेहबूबा मुफ्तींच्या ताफ्यावर दगडफेक\nश्रीनगर ः जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि \"पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक...\nकाश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ताफ्यावर दगडफेक\nश्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि \"पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर आज (सोमवार) अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक...\nअवकाळी पावसाने वीटभट्टी चालक व आंबा बागायतदार धास्तावले\nपाली - जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी (ता.१४) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विटभट्टी चालक व आंबा बागायतदार धास्तावले आहे. त्यांचे काही प्रमाणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/duplicate-currency-identifies-system-21575", "date_download": "2019-04-18T19:05:18Z", "digest": "sha1:XBRLAHVVBIL4UJ4PQSHAOYSKGNIFT7W7", "length": 14994, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "duplicate currency identifies system नकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवायला सुरवात झाली. त्याची झळ एक महिन्यानंतरसुद्धा कायम आहे. त्यामुळे नकली नोटा तयार करून चलनात आल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. मात्र, शहरातील सर्व बॅंकांच्या सर्व शाखांतील नकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत करण्यात आली, अशी माहिती बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nऔरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवायला सुरवात झाली. त्याची झळ एक महिन्यानंतरसुद्धा कायम आहे. त्यामुळे नकली नोटा तयार करून चलनात आल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. मात्र, शहरातील सर्व बॅंकांच्या सर्व शाखांती�� नकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत करण्यात आली, अशी माहिती बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nशहरामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी, को-ऑपरेटिव्ह आणि पतपेढ्या मिळून बॅंकांच्या चारशेच्या आसपास शाखा आहेत. यादरम्यान बॅंकांमध्ये जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. त्याव्यतिरिक्त रिझर्व्ह बॅंकेकडून दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यानंतर सर्व बॅंकांना फेक करन्सी डिटेक्शन अँड काऊंटिंग मशीन अद्ययावत करण्याचे आदेश मिळाले. त्यानंतर संबंधित कंपनीने शहरातील चारशेहून अधिक बॅंक शाखांच्या मशीन अद्ययावत केल्या. ज्या ठिकाणी मशीन नव्हत्या, त्या ठिकाणी नव्या मशीन बसविण्यात आल्या. दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटेवर असलेल्या \"थ्रेड'च्या आधारे खरी आणि खोटी नोट ओळखली जाते. थ्रेडच्या आधारेच मशीनला नकली नोट ओळखता येते. हे मशीन अद्ययावत करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरवात झाली होती.\nत्यानंतर महिनाभराच्या काळात शहरातील चारशे शाखांतील मशीन अपडेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नकली नोटांना ताबडतोब आळा बसण्यास मदत होईल. त्याशिवाय करन्सी चेस्टमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये किंमतीची अद्ययावत मशिनरी बसविण्यात आली आहे. दोन ठिकाणी नोटांची छाननी झाल्याने नकली नोटा बाजारात येणार नाहीत.\nस्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे अधिकारी रवी धामणगावकर म्हणाले, की बॅंकेच्या जिल्ह्यात 48 शाखा आहेत. त्या सर्व शाखांच्या फेक नोट डिटेक्शन अँड काऊंटिंग मशीन अद्ययावत करण्यात आल्या आहेत. आजघडीला संपूर्ण मशीन अद्ययावत झाल्याने नकली नोटा येण्याचा धोका संभवत नाही. सर्व राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांतील मशीन अपडेट झाल्याचा अंदाज आहे.\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुर���ठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nदूषित पाण्यामुळे महिलांची टाकीवर धाव\nऔरंगाबाद - सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी...\nवधू-वरांनी घेतला पक्षी संवर्धनाचा ध्यास\nऔरंगाबाद - लग्नसोहळ्यात एकमेकांना आहेर करण्याची पद्धत आहे. त्यावर लाखोंचा खर्चही केला जातो; मात्र येथील पवार कुटुंबाने सामाजिक भान जपत पक्षी...\nदोन तेलुगू अभिनेत्रींचे अपघाती निधन\nहैदराबाद : तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/atrocity-do-not-changes-21189", "date_download": "2019-04-18T19:00:22Z", "digest": "sha1:TJWCSDVMZZB4LX3IHD3PREKGNUQP7L4D", "length": 29544, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "atrocity do not changes ऍट्रॉसिटीचा काना, मात्राही बदलू देणार नाही - वामन मेश्राम | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nऍट्रॉसिटीचा काना, मात्राही बदलू देणार नाही - वामन मेश्राम\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - 'मराठा क्रांती मोर्चातून केलेली ऍट्रॉसिटी रद्द करा, अशी मागणी चुकीची असून ऍट्रॉसिटी कायद्याचा काना, मात्रा, वेलांटीही बदलून देणार नाही. मराठ्यांच्या विरोधात दलितांना व दलितांच्या विरोधात मराठ्यांना भडकविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करीत आहे,'' असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज येथे केला. \"एकच पर्व बहुजन सर्व' असा नारा देत बहुजनांच्या अमाप सहभागाने विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या सभेत श्री. मेश्राम यांनी मुख्यमंत्री ब्राह्मणी वर्चस्वाने कारभार चालवत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केल���.\nकोल्हापूर - 'मराठा क्रांती मोर्चातून केलेली ऍट्रॉसिटी रद्द करा, अशी मागणी चुकीची असून ऍट्रॉसिटी कायद्याचा काना, मात्रा, वेलांटीही बदलून देणार नाही. मराठ्यांच्या विरोधात दलितांना व दलितांच्या विरोधात मराठ्यांना भडकविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करीत आहे,'' असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज येथे केला. \"एकच पर्व बहुजन सर्व' असा नारा देत बहुजनांच्या अमाप सहभागाने विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या सभेत श्री. मेश्राम यांनी मुख्यमंत्री ब्राह्मणी वर्चस्वाने कारभार चालवत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली.\nगेल्या दोन महिन्यांपासून विविध पातळीवर प्रसार, प्रचारातून बहुजन समाजातील विविध घटकांनी एकत्र घेऊन ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिक कडक करावा, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी 288 संस्था, समाज संघटनांच्या सहभाग राहिला तसेच हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, असे विविध वक्त्यांनी जाहीर केले. या मोर्चाला महिलांचाही मोठा सहभाग लाभला. ही या मोर्चाची खास वैशिष्ट्ये ठरली.\nसकाळी 9 वाजल्यापासून शहराच्या चारही भागांतून रस्त्यावर लोक मोर्चास्थळी येऊ लागले. हातात निळे, भगवे, पिवळे झेंडे घेऊन विविध समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांपासून ते महिला वर्गही गट करून मोर्चास्थळी आले; तर कसबा बावडा, लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, विचारे माळ, सदर बाजारसह शहराच्या अन्य भागांतून कार्यकर्ते रॅली काढून येथे आले. इचलकरंजी, पन्हाळा, चंदगड, आजरा येथूनही मोठ्या संख्येने लोक गटागटाने येथे आले. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तरीही बाहेरगावहून येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे शहरातील मोर्चास्थळे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले. सुरवातीला गती काहीशी कमी होती. साडेदहा वाजल्यानंतर मात्र दसरा चौक गर्दीने भरून गेला. यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरवात झाली.\nश्री. मेश्राम म्हणाले की, 'हा मोर्चा केवळ मोर्चाला मोर्चा काढायचा म्हणून काढलेला नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत दहा लाखांचा मोर्चा काढला. त्यानंतर त्यांची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. आमचे मोर्चे अनेक निघाले. पण आमचा मुख्यमंत्री सोडा, पण आमदारही पुरेस झाले नाहीत. आता अशा अर्थाने मोर्चा काढलेला नसून शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजात रुजले पाहिजेत. त्यासाठी परिवर्तनासाठी मोर्चा काढला आहे. 36 जिल्ह्यांत असे मोर्चे निघणार आहेत. त्यातील हा तिसरा मोर्चा आहे. त्यानंतर 50 लाख लोकसहभागाचा मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची ही रंगीत तालीम आहे. या सर्व मोर्चामागील भूमिका समजून घ्यावी लागेल. ''\nते म्हणाले की, 'यापूर्वी निघालेल्या मराठा मोर्चातून ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा तर काही ठिकाणी शिथिल करा, अशा मागण्या झाल्या. यात काही मोर्चांना मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ऍट्रॉसिटी कायद्याची माहिती अनेकांना नसल्याचे समजले. जेव्हा आम्ही या कायद्याची माहिती समजून सांगितली तेव्हा ते आमच्या मोर्चांत सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच दलितांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजाला; तर मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी दलितांना प्रोत्साहित करीत आहे. त्यासाठी गाड्या, पैसाही पुरविण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. आम्ही मोर्चा काढणार, असे समजताच संघाने असा प्रयत्न केला; पण तो आम्ही पूर्णतः नाकारला. आम्ही कोणा मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढत नाही.'' आम्ही आमच्या न्याय्य हक्क अधिकारांसाठी मोर्चा बहुजनांच्या सहभागाने काढत असल्याचे सांगितले.\nओबीसी संघटनेचे राजेंद्र संकपाळ म्हणाले की, 'ओबीसीच्या हक्काचा घास हिरावण्याचा प्रयत्न होत आहे त्याविरोधात लढा देण्यासाठी सर्व ओबीसी एकत्र येऊन या मोर्चात सहभागी झाला आहेत. त्यामुळे आमची ताकद वाढली असून सर्व बहुजन एक झाला आहे.''\nख्रिस्ती युवा संघाचे राकेश सावंत म्हणाले की, 'कॉंग्रेसच्या काळात चर्चवर हल्ले झाले. नंतर भाजपची सत्ता आली. तरीही असे हल्ले होत आहेत. समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम संघवादी शक्ती करतात. त्यांनी हे काम आता थांबवावे. कारण सर्व बहुजन समाज आता एक झाला आहे व त्याची साक्ष या मोर्चाच्या प्रतिसादातून दिसत आहे.''\nओबीसी सेवा संघाचे बळवंत सुतार म्हणाले की, 'समाजात पडलेली फूट नेहमी राजकारणाच्या पथ्यावर पडते. आपण आपल्यात दुफळी करून काही मागत राहिलो तर आपल्याला काही मिळणार नाही. त्यापेक्षा सगळे एकत्र होऊ तेव्हा सत्तेत स्थान ���िळविता येईल. आपण आपल्यासाठी काही मागण्यापेक्षा समाजाला काही तरी देण्याचा अधिकार मिळेल, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊ, असा निर्धार या मोर्चातून करू.''\nकोळी समाजाचे बसवंत पाटील म्हणाले की, 'जातीपातीच्या भेदात समाजात फूट पडली आहे. त्यात अनेक जात-समूह विकासापासून वंचित आहेत. आदिवासींचे वास्तव्य पश्चिम महाराष्ट्रात नसल्याची माहिती शासन देते. पण आदिवासींचे मूळ स्थानही पश्चिम महाराष्ट्र आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होते. त्यामुळे येथील दुर्बल घटकांनाही आदिवासीचे लाभ मिळाले पाहिजेत.''\nअब्दुल रहिम कुरणे म्हणाले की, 'इस्लाम धर्मात समाजातील शांततेला महत्त्व आहे. सर्वांसाठी निसर्ग जसा एक आहे, तसेच समाजातही एकता असली पाहिजे. अशा एकतेतून दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी ताकद वाढणार आहे. त्याचे प्रतीक म्हणून बहुजन समाज एकत्र होऊन मोर्चाला आला आहे.''\nराष्ट्रवादीने आजवर केवळ मतांसाठी सर्वांचा वापर केला आहे. तरीही मराठा समाजातील सर्वसाधारण वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. तरीही ते मिळाले नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काहींनी राजकारण केले, दोन्ही समाजाला - मराठा व दलित समाजाला एकत्र आणण्याची भाषा करीत दिल्लीत जाऊन बसले आणि इथल्या लोकांना एकत्र करण्याची भाषा ते करीत आहेत, अशीही त्यांनी नाव न घेता रिपब्लिकन नेते आठवले यांच्यावर टीका केली.\nबहुजन क्रांती महामोर्चासाठी कार्यकर्ते गटागटाने येत होते. यात महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेले तीन कार्यकर्ते व्यासपीठावर आले. त्यांनी समुदायाला अभिवादन केले.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात समाजातील दुर्बल घटकावर अन्याय, अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा केली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ऍट्रॉसिटी कायदा होता. आज मात्र शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्यांकडून ऍट्रॉसिटीला विरोध होत आहे. ही विसंगती असल्याचे दिसते, असेही मेश्राम यांनी सांगितले.\nकॉंग्रेसचे हाय कमांड दिल्लीत असते. तेही ब्राह्मणी विचारांचे आहे. त्यांनी आजवर मुख्यमंत्री ठरविले. त्यात वास्तविक मुख्यमंत्री आमदारांच्या मागणीतून ठरायला हवा होता. पण बहुतेक मुख्यमंत्री दिल्लीतील निवडीतून ठरले, असे मराठा हे शासनक��्ते होते. तरीही ते आरक्षण मागत आहेत. याचाच अर्थ सर्व मराठ्यांचा विकास झालेला नाही. मराठा मुख्यमंत्री होऊन ही मराठ्याना आरक्षण मिळालेले नाही, असेही श्री. मेश्राम यांनी सांगितले.\nमंडल आयोग लागू केला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मराठा संघाचे अण्णासाहेब पाटील यांच्याकडे गेला. त्यांनी मंडल आयोग हा विषाचा प्याला असल्याचे सांगून त्याविरोधात संघाला आंदोलन करण्यास भरीस घातले. तेव्हा ओबीसी व मराठ्यांत वाद लावण्याचे काम संघाने केले, असा आरोपही श्री. मेश्राम यांनी केला.\nमागण्या मान्य करा, अन्यथा...\nबहुजन क्रांती महामोर्चातर्फे केलेल्या मागण्या लवकरच मान्य करा, अन्यथा मुंबईत निघणाऱ्या मोर्चाला सामोरे जा, असा इशारा श्री. मेश्राम यांनी दिला. सत्ता आता तुमच्या हाती आहे. तुम्ही आम्हाला फटके देत आहात. ते फटके आम्ही मोजत आहोत. 2019 ला निवडणुका होतील तेव्हा त्यांच्या दुप्पट फटके तुम्हाला द्यावे लागतील, असेही मेश्राम यांनी सांगितले.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2019-04-18T19:12:57Z", "digest": "sha1:DHU5QRJOEF6HPOKW62ATCBS6QXG3SFBD", "length": 3945, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६२६ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ६२६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/beautiful-tourist-places-in-india-that-looks-like-foreign-destination-part-1/", "date_download": "2019-04-18T19:04:59Z", "digest": "sha1:LOUXUM7FPV3NNBSRCSCKVJ4RVXFYYEAY", "length": 17641, "nlines": 143, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता? - भाग १", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nतुम्हा-आम्हा सारख्या प्रत्येकालाच फिरण्याची थोडीफार का होईना पण आवड असते.\nकाही तर पर्यटनासाठी इतके वेडे असतात जणू काही त्यांच्या आयुष्यात भ्रमंती हीच सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ती असायला पण हवी.\nकारण आपण एवढ्या सुंदर पृथ्वीतलावर जन्म घेतलाय मग तिचं सौंदर्य बघायला नको का…\nपृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी नैसर्गिक देखाव्यासोबतच माणसाच्या हातूनही काही अप्रतिम वास्तू घडल्या आहेत. मग हे सर्व बघायची आवड का नसावी आणि त्यातही जर International Tourist Places म्हटलं तर ‘cherry on the cake’, नाही का…\nपण मंडळी या International पर्यटन स्थळांवर जायचं म्हटलं तर आपला खिसा खाली करणं आलंच की, आता फिरायला जायचं म्हटलं तर पैसा तर लागणारच ना…\nपण जर तुम्हाला तीच International स्थळे कमी पैश्यात तसंच पासपोर्ट आणि व्हिसाच्या कटकटीशिवाय बघायला मिळाली तर… पण आता तुम्ही म्हणाल की हे कस बरं शक्य आहे…\nतर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही अशा भारतीय पर्यटन स्थळांची माहिती जी तुम्हाला तो International feel नक्की देतील…\nचला तर मग बघुयात foreign destination भासवणारी आणि बहुदा त्याहीपेक्षा सुंदर अशी काही भारतीय पर्यटन स्थळं …\n१. गुलमर्ग येथील बर्फाच्छादित पर्वत आणि स्वित्झर्लंडचे पर्वत…\nपृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमधील गुलमर्ग येथील बर्फाच्छादित पर्वत हे काही स्वित्झर्लंडच्या पर्वतांपेक्षा कमी नाहीत.\nगुलमर्ग हे हिवाळ्यात भारतातील क्रीडाप्रेमींचे सर्वात आवडते ठिकाण असून त्याला आशियातील सातव्या सर्वोत्तम स्की ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.\nत्यामुळे एवढ्या दूर स्वित्झर्लंडला स्की करण्यासाठी जाण्यापेक्षा एकदा गुलमर्गला भेट देणं नक्कीच परवडणारं आहे.\n२. श्रीनगर येथील ट्यूलिप वॅली आणि अॅमस्टरडॅमची ट्यूलिप वॅली…\nकाश्मीर हे भारतातील पर्यटनस्थळांपैकी सर्वात महत्वाचं आणि प्रथम क्रमांकाच स्थळ आहे. येथील श्रीनगर मधील ट्यूलिप वॅली तुम्हाला यूएसएच्या ऍमस्टरडॅममधील ट्यूलिप वॅलीची आठवण नक्की करून देईल.\nइंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप वॅली, पूर्वीचे मॉडेल फ्लोरिकल्चर सेंटर, ही श्रीनगरमधील ट्यूलिप बाग आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग आहे जी ३० हेक्टर जागेत पसरलेली आहे.\nएवढंच नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे दरवर्षी जम्मू-काश्मीर सरकारतर्फे येथे ट्युलिप फेस्टिवल देखील ठेवण्यात येतो.\n3. औली असल्यावर “स्की” करायसाठी अलास्काला का जायचे\nउत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात असलेले औली हे ठिकाण ‘स्की-डेस्टीनेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. स्कीइंग शौकिनांचं तर हे आवडत ठिकाण. मग का अलास्काला जायचं जेव्हा की तुम्ही औलीमध्येच अलास्कासारखा अनुभव घेऊ शकता.\n४. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि ऍन्टीलोप व्हॅली…\nउत्तराखंड येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या अमेरिकेतील ऍन्टीलोप व्हॅली प्रमाणेच आहेत.\n‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क’ हे एक राष्ट्रीय उद्यान आहे जे उत्तराखंड राज्यातील पश्चिम हिमालयात वसलेल आहे. हे ठिकाण अल्पाइन फुले आणि विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी ओळखले जाते.\n५. खज्जियारचा भूभाग हा स्वित्झर्लंडच्या भूभागाप्रमाणे दिसतो…\nखज्जियारचा भूभाग तुम्हाला स्वित्झर्लंडच्या कुरणांची आठवण करून देतो. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन खज्जियार हे तिथले मोकळे मैदान आणि देवदार वृक्षांच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे.\n६. मंडी आणि स्कॉटलँडच्या रोलिंग हिल्स एकसारख्याच भासतात…\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथील रोलिंग हिल्स आणि स्कॉटलँड येथील रोलिंग हिल्स या तुम्हाला सारख्याचं भासतील.\nमग जेव्हा भारतातच एवढा निसर्गरम्य देखावा आपल्याला अनुभवायला मिळू शकतो तर त्यासाठी स्कॉटलँडला का बरे जायचे…\n७. गुरुडोंगमार लेक आणि जोलकुर्लन लेक…\nआइसलँडमधील जोलकुर्लन तलाव हा जेवढा मनमोहक वाटतो तेवढाच सिक्किममधील गुरुडोंगमारचा तलावही आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करतो. गुरुडोंगमारचा हा तलाव जगातील सर्वात उंच तलावांपैकी एक आहे.\nकाय मंडळी मग पटलं की नाही \nअशीच काही आणखी पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत या लेखाच्या पुढील भागात….\nपुढील भागाची लिंक : Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← शंभू राजे आणि कवी कलश ह्यांची हृद्य मैत्री जगासाठी एक वस्तुपाठ आहे\n‘हिंदुस्थान हरला, कोहली जिंकला’: द्वारकानाथ संझगिरी →\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nभारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\n3 thoughts on “खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nजाणून घ्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास शिक्षेची काय तरतूद होऊ शकते\nनवाजुद्दिन सिद्दिकी: बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहिलेला तारा\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क���रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\nनास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nहे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत\nभावेश जोशी : सर्वांनी नकारात्मक रिव्ह्यूज दिलेला, परंतु आवर्जून बघायलाच हवा असा\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत \nपुरातत्व शास्त्रज्ञांना ४०० महाकाय “प्राचीन दगडी दरवाजे” सापडलेत\nपुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nरेल्वेच्या AC 1, 2 आणि 3 tier मधला नेमका फरक काय\nह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nविचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची खरी उंची दाखवून देते\nशुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली…\nसर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले\nया देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/Lord-Cornwallis.html", "date_download": "2019-04-18T19:12:27Z", "digest": "sha1:TX3EDZFKJAIN6JP6ZATB4VK34QRSCJI2", "length": 26019, "nlines": 126, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "लॉर्ड कॉर्नवालिस - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. लॉर्ड एडवर्ड कॉर्नवालिस हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होता. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण तरीही त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.\n०२. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भ्रष्टाचाराचे निर्मूलन केले. न्यायव्यस्थेत बदल करण्यासाठी कॉर्नवॅालिसने कोड ची निर्मिती केली. बंगाल मध्ये कायमधारा पध्दती लागू केली.\n०१. कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवॉलिस १७८६ मध्ये भारतात आला. कंपनीच्या स्वच्छ व कार्यक्षम कारभारासाठी अनेक सुधार���ा घडवून आणल्या त्याचा सुधारणा करण्याचा उद्देश वशिलेबाजी बंद करुन व्यक्तीची योग्यता, कर्तृत्व प्रामणिकपणा इ. गुणांवर निवड करणे, इंग्रजी नोकरांना प्रचंड पगार देऊन नोकऱ्यांचे युरोपियनीकरण करणे हा होता.\n०२. त्याने नोकरवर्गाचा पगार वाढविला, कंपनीच्या कारभारातील लाचतुचपत व गोंधळ दूर केला. कंपनीच्या नोकरांनी खाजगी व्यापर करु नये लाच, नजराणे, बक्षीस, पारितोषिक घेऊ नये. असे निर्बंध लादले. ज्येष्ठतेनुसार बढतीचे तत्व लागू केले.\n०३. शासनात कार्यक्षमता आणण्यासाठी कंपनीचे व्यापार व शासनविषयक असे दोन स्वतंत्र विभाग केले. उच्च मुलकी सेवेत भारतींयाना प्रवेश नाकरण्यात आला.\n०४. कॉर्नवालिसने पोलीस खात्यातही सुधारणा केली. १७८८ मध्ये पोलीस विभाग कंपनी नोकरांकडे दिला. प्रत्येक जिल्हयाचे लहान विभाग करुन दर वीस मैलांवर पोलीस चौक्या बनवल्या. प्रत्येक विभागावर दरोगा याची नियूक्ती केली. जिल्हयातील सर्व दरोगांवर जिल्हाधिकाऱ्याने नेमलेल्या अधिकाराचे नियंत्रण असे.\n०१. न्याय विभागतील गोंधळ दूर करून तेथे इंग्लिश न्यायप्रणाली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न लॉर्ड कॉर्नवॉलिसने केला. १७८०, १७८७, १७९४ या काळात सुधारणा केल्या.\n०२. प्रशासन खर्चात कपात करण्यासाठी १७८७ मध्ये बंगाल ओरिसा, बिहार, या प्रांताच्या जिल्हयाची संख्या ३६ ऐवजी २३ केली प्रत्येक जिल्हयाचा प्रमुख म्हणून कलेक्टरची नियूक्ती केली. जमीन महसुलीचे दावे महसूल मंडळाकडे सोपविले त्यांनी दिलेल्या निर्णयावर गवर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलेकडे अपील करता येत असे. ब्रिटीश व्यक्तींची दिवाणी व फौजदारी कोर्टाच्या न्यायाधीशपदावर नियुक्ती करण्यात आली.\n०३. आपल्या न्यायालयीन सुधारणांना कॉर्नवालिसने आपल्या निवृतीपर्यंत म्हणजे १७९३ पर्यंत अंतिम रूप दिले. त्याचाच अविष्कार म्हणजे 'कॉर्नवालिस संहिता, १७९३' होय. ती अधिकार विभाजनाच्या तत्त्वर आधारलेली होती. कर आणि न्याय प्रशासनांना त्याने विभक्त केले. कलेक्टरच्या हातात जमिनीवरील कर, त्याचे न्यायालयीन अधिकार आणि फौजदारी अधिकार केंद्रित झाले होते.\n०४. कलेक्टरच्या भूमिकेतून केलेल्या अन्यायाचा न्यायनिवाडा स्वतः न्यायाधीश बनून कलेक्टरच कसा करेल, हे कॉर्नवालिसला जाणवले. जमीनदार अन शेतकऱ्यांचा अशा न्यायावर विश्वास बसणार नाही. म्हणून कॉ���्नवालिस संहितेद्वारे कलेक्टरचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार काढून घेऊन त्याला फक्त करासंबंधीचे अधिकार देण्यात आले.\n०५. जिल्हा दिवाणी न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे फौजदारी व पोलीस अधिकार देण्यात आले. दिवाणी न्यायालयांची एक साखळी तयार करण्यात आली. करासंबंधीचे खटले आणि दिवाणी स्वरूपाचे खटले हा फरक समाप्त करण्यात आला. सर्व दिवाणी खटले चालाविण्याचा अधिकार ह्या न्यायालयांना देण्यात आला.\n०६. मुन्सिफला रु. ५० पर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार होता. ह्या ठिकाणी भारतीयांची नियुक्ती केली जाई. त्याच्यावर रजिस्ट्रारचे न्यायालय होते. त्याला रु. २०० पर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार होता. येथे युरोपियनांची नियुक्ती केली जाई. वरील दोन्ही न्यायालयांवर अपिलासाठी नगर व जिल्हा न्यायालये होती. जिल्हा न्यायाधीश सर्व दिवाणी खटल्यांची सुनावणी करू शकत होता. त्यांच्या मदतीसाठी भारतीय कायदेतज्ञ असत.\n०७. जिल्हा न्यायालयांच्या वर ४ प्रांतीय न्यायालये होती. प्रत्येक न्यायालयात दोन इंग्रज अधिकारी आणि सल्ला देण्यासाठी भारतीय अधिकारी असत. ही न्यायालये कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका व पटना येथे असून त्यात जिल्हा न्यायालयातून अपील करता येत होते.\n०८. प्रांतीय न्यायालयाच्या वर सदर दिवाणी न्यायालय होते. त्यात गव्हर्नर व त्याच्या कौन्सिलचे सदस्य होते. रु. १००० च्या वरचे खटले ह्या न्यायालयात चालत असत. सदर दिवाणी न्यायालयाच्या वर कौन्सिल स्थित सम्राटाकडे अपील करता येत होते. मात्र खटल्याची किंमत ५००० रुपयापेक्षा जास्त असणे आवश्यक होते.\n०९. हिंदूंसाठी हिंदू व मुसलमानांसाठी मुस्लिम कायदा होता.अशा प्रकारे भारतात पूर्वी अस्तित्वात नसलेला कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम (Sovereignty of Law) कॉर्नवालिसने लागू केला. फौजदारी क्षेत्रातही बदल करण्यात आले. भारतीय अधिका-यांच्या नियंत्रणात असलेली कीळ न्यायालये बंद करण्यात आली. कायदा व शांततेचा भंग करणा-यांना अटक करण्याचा अधिकार जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आला.\n१०. लहान खटल्यांचा निर्णय हे न्यायाधीश देत पण मोठे खटले फिरत्या न्यायालयांकडे सोपविले जात. फिरती प्रांतीय न्यायालये फौजदारी खटल्यांच्या सुनावणी बरोबर दिवाणी अपील ऐकत. आपल्या कार्यक्षेत्रात दौरे करुन फौजदारी व दिवाणी खटल्याचे न्यायदान करावे.\n११. या न्यायालयाने जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली तर सदर निजामत अदालतने ती शिक्षा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. सदर निजामत अदालतेने ती कलकत्ता येथे स्थालांतरित करुन नबाबचे अधिकार रद्द केले. सदर फौजदारी न्यायालय फौजदारी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ न्यायालय होते. गव्हर्नर जनरलला क्षमादान करण्याचा तसेच शिक्षा कमी करण्याचा अधिकार होता.\n०१. १७९०-१७९३ च्या दरम्यान कॉर्नवालिसने फौजदारी कायद्यात काही सुधारणा केल्या. त्यांना इंग्रज संसदेने १७९७ मध्ये एका अधिनियमाद्वारे संमती दिली. १७९० मध्ये मुसलमान न्यायाधीशांसाठी एक मार्गदर्शक नियम तयार करण्यात आला. त्यानुसार खुनाच्या खटल्यात शस्त्राचा वापर किंवा खुनाची पद्धती ह्याऐवजी खुनी व्यक्तीची त्यामागील भावना, उद्देश ह्यावर जास्त भर देण्यात आला.\n०२. त्याचप्रमाणे हत्या प्रकरणात मृताच्या वारसाच्या इच्छेनुसार क्षमादान किंवा खुनाचा मोबदला निर्धारित करणे ह्या गोष्टी बंद करण्यात आल्या. शरीरभंगाच्या शिक्षेऐवजी कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले गेले.\n०३. १७९३ मध्ये असे निश्चित करण्यात आले कि, साक्षीदाराच्या विशिष्ट धर्माचा खटल्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. नव्या नियमानुसार मुसालमानावरील फौजदारी खटल्यात इतर साक्ष देण्यास मोकळे झाले. आतापर्यंत अशी प्रथा नव्हती.\n०१. न्याय सुधारणांना पूरक असे आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागात महत्वपूर्ण बदल करण्यात आले. कलकत्ता शहरात गुंडांचे आणि मावळ्यांचे राज्य होते. काही भागातून सूर्यास्तानंतर जाणे कठीण होते. पोलीस अधिकारी भ्रष्ट होते. त्यावर उपाय म्हणून पोलीस कर्मचा-यांना अधिक वेतन देण्याचे ठरले. अर्थात पोलिसांनी तत्पर आणि प्रामाणिक असावे हि त्यामागील अपेक्षा होती.\n०२. खुनी व्यक्तीस व चोरांना पकडणाऱ्यास खास पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली. ग्रामीण भागातील जमीनदारांना असलेले पोलीस अधिकार काढून घेण्यात आले. ते आता त्यांच्या प्रदेशात होणाऱ्या दरोड्यांबाबत, खुनांबाबत जबाबदार नव्हते. इंग्रज दंड न्यायाधीशांकडे जिल्ह्यातील पोलीस विभागाचा भर सोपविण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात एक दरोगा आणि त्याच्या मदतीसाठी पोलीस नियुक्त करण्यात आले.\n१७८७ मध्ये कॉर्नवालिसने प्रांतांना काही राजस्व भागात विभाजित करून त्या प्रत्येकावर कलेक्टर नियुक्त केले. कलेक्टरांच्या कार्याचे निरीक्षण करण्यासाठी राजस्व मंडळ होते. १७९० पर्यंत कराची वार्षिक ठेक्याची पद्धत होती. त्यावर्षी संचालकांच्या परवानगीने कॉर्नवालिसने जमीनदारांना भूमिस्वामी म्हणून मान्यता दिली. प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली. १० वर्षांसाठी असलेली हि व्यवस्था १७९३ मध्ये कायम करण्यात आली.\n०१. व्यापारातही भ्रष्टाचार चालत असे. कंपनीचा माल विकताना नुकसान होत असे. पण हाच माल कंपनीचे कर्मचारी स्वतःच्या खात्यावर पाठवत. त्यामुळे त्यावर त्यांना नफा होत असे. १७७४ नंतर व्यापार मंडळाच्या स्थापनेनंतर कंपनी आपला माल भारतीय आणि युरोपीय ठेकेदारांकडून घेई. हे ठेकेदार कमी किमतीचा माल जास्त किंमतीत कंपनीला देत. हे प्रकार थांबविण्याऐवजी मंडळाचे सदस्य लाच घेऊन चूप बसत असत.\n०२. कॉर्नवालिसने ह्या सदस्यांची संख्या ११ वरून ५ केली तसेच ठेकेदारांऐवजी गुमास्ते व व्यापारी प्रतिनिधींकडून माल घेणे सुरु केले. हे लोक माल उत्पादकांना अग्रिम रक्कम देत आणि भाव निश्चित करीत. त्यामुळे कंपनीला स्वस्त दराने माल मिळू लागला. परिणामी कंपनी आपल्या पायावर उभी झाली व हि व्यवस्था शेवटपर्यंत राहिली.\nकॉर्नवालिसने अधिका-यांच्या लाच घेण्यावर, भेटी स्वीकारण्यावर तसेच खाजगी व्यापार करण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला. प्रत्येक अधिका-याने भारत सोडण्यापूर्वी आपली संपत्ती शपथेवर जाहीर करावी ह्याचा त्याने आग्रह धरला. त्यासाठी त्याने काही उच्च अधिका-यांना काढून टाकले. कॉर्नवालिसने ह्या समस्येचे मूळ शोधून काढले. कंपनीच्या कर्माचा-यांना कमी वेतन असल्याने ते भ्रष्ट मार्गाने पैसे कमवितात हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने कर्मचा-यांचे वेतन वाढविले\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC ��ाज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:25:02Z", "digest": "sha1:F2L2NJCFZK7LSRHZU2I6TY7G7CMGZ2CD", "length": 4529, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अब्दुर रहमान बिश्वास - विकिपीडिया", "raw_content": "\n१० ऑक्टोबर १९९१ – ९ ऑक्टोबर १९९६\n१ सप्टेंबर, १९२६ (1926-09-01) (वय: ९२)\nशायस्ताबाद, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत\nअब्दुर रहमान बिश्वास(बंगाली: আবদুর রহমান বিশ্বাস; जन्म: १ सप्टेंबर १९२६, मृत्यू:३ नोव्हेंबर २०१७) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९१ ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होता.\nइ.स. १९२६ मधील जन्म\nइ.स. २०१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१७ रोजी ०९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/jau-tukobanchya-gaava-part-2/", "date_download": "2019-04-18T18:26:23Z", "digest": "sha1:GN4CFOAS3IHIHTIHJJBDHXK55AA5YEPO", "length": 23928, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nसांजवेळ झाली. देहूचे विठ्ठलमंदिर माणसांनी वाहू लागले. तुकोबांचे शब्द कानांत साठविण्यासाठी जो तो आतुर झाला. आबा पाटलाला घेऊन तुकोबाही आले. आबाला पुढे बसविले. हातात झांज घेतली आणि आपण कीर्तनाला उभे राहिले. गावची काही मंडळी हाती टाळ घेऊन मागे उभी राहिली. मंगलाचरण झाले, विठुरायाचा गजर झाला, ज्ञानदेवादी संतांचाही गजर झाला आणि तुकोबा बोलू लागले,\n“लोकहो, पाहा, ह्या पांडुर��गाचा, ह्या विठोबाचा महिमा पाहा. त्याच्या प्रेमाखातर किती लोक आले आहेत पाहा मी त्याच्याकडे आलो आहे आणि तुम्हीही त्याच्याकडेच आला आहात. का यावेसे वाटते आपल्याला त्याच्याकडे मी त्याच्याकडे आलो आहे आणि तुम्हीही त्याच्याकडेच आला आहात. का यावेसे वाटते आपल्याला त्याच्याकडे दिवसभराची कामे आटोपली की का वळतात आपली पावले इकडे दिवसभराची कामे आटोपली की का वळतात आपली पावले इकडे मला करमत नाही आणि तुम्हालाही करमत नाही. सारखं मनात येत असतं.”\nबोलता बोलता तुकोबा गाऊ लागले,\nघालू देवासी च भार \nतुका ह्मणे आह्मी बाळें \n“देवा, खरोखर आम्ही तुझे लाडके आहो. तुझी बाळेच आम्ही. तुझ्या पायाशीच घुटमळत असायचे आमचा भार आम्ही तुझ्यावर घालावा. तू काय, तू सुखाचा सागर आहेस आमचा भार आम्ही तुझ्यावर घालावा. तू काय, तू सुखाचा सागर आहेस त्यातून आम्ही सुख तरी किती उपसणार त्यातून आम्ही सुख तरी किती उपसणार आम्ही आमची सुखदुःखे तुला सांगावी आणि आमची भूकही तूच निवारण करावीस. खरोखर, देवा, पांडुरंगा, तुझ्यापाशी आमच्या जिवाला खरा विसावा आहे आम्ही आमची सुखदुःखे तुला सांगावी आणि आमची भूकही तूच निवारण करावीस. खरोखर, देवा, पांडुरंगा, तुझ्यापाशी आमच्या जिवाला खरा विसावा आहे देवा, इथे आलं की तुझ्या गावाला आल्यासारखं वाटतं. मन शांत होतं. माझं होतं, माझ्या ह्या गावकऱ्यांचं होतं. तूच आमचा सांभाळ करतोस ह्यात मला तरी शंका नाही देवा, इथे आलं की तुझ्या गावाला आल्यासारखं वाटतं. मन शांत होतं. माझं होतं, माझ्या ह्या गावकऱ्यांचं होतं. तूच आमचा सांभाळ करतोस ह्यात मला तरी शंका नाही तू आम्हा सर्वांचा आहेस याबद्दलही मला अजिबात शंका नाही तू आम्हा सर्वांचा आहेस याबद्दलही मला अजिबात शंका नाही\nदेव आहे देव आहे \nदेव गोड देव गोड पुरवी कोडाचे ही कोड \nदेव आह्मां राखे राखे \n“लोकहो, खरंच सांगतो, ह्या तुक्याचा सांभाळ हा दयाळू पांडुरंगच करतो फार दयाळू, फार दयाळू तो. मलाच नव्हे, आपल्या सर्वांना तोच राखतो. अहो, कळिकाळाला काखेत घालणारा तो फार दयाळू, फार दयाळू तो. मलाच नव्हे, आपल्या सर्वांना तोच राखतो. अहो, कळिकाळाला काखेत घालणारा तो आम्ही मागू तेच नव्हे तर न मागू ते ही कोड पुरविणारा हा देव आहे बरं आम्ही मागू तेच नव्हे तर न मागू ते ही कोड पुरविणारा हा देव आहे बरं फार गोड वाटतो तो मला. फार गोड वाटतो.”\n नेहमीच सांगतो म���, आजही सांगतो, देव आहे बरं, देव आहे विचारा बरं, कुठे आहे विचारा बरं, कुठे आहे अगदी आपल्या जवळ आहे अगदी आपल्या जवळ आहे जवळ म्हणे किती जवळ जवळ म्हणे किती जवळ अगदी आपल्या आत, अंतरात आहे अगदी आपल्या आत, अंतरात आहे आणि हो, बाहेरही आहे. अहो, आत पाहा, तो आहे, बाहेर पाहा, तो आहे आणि हो, बाहेरही आहे. अहो, आत पाहा, तो आहे, बाहेर पाहा, तो आहे जिकडे पाहाल तिकडे तो आहे जिकडे पाहाल तिकडे तो आहे लोकहो, ऐका. अजून ऐका लोकहो, ऐका. अजून ऐका मन लावून ऐका. मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. आपला जीव, आपल्या सर्वांचा जीव… तोच देव आहे मन लावून ऐका. मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. आपला जीव, आपल्या सर्वांचा जीव… तोच देव आहे आपला जीव तोच आपला देव आपला जीव तोच आपला देव तुमचा जीव तो देव, माझा जीव तो देव तुमचा जीव तो देव, माझा जीव तो देव जीव आहे ना आपल्यात आंत आंत पाहा, जीव आहे. जीव आहे म्हणून आपण आहो ना म्हणून देव आहे बाहेर दुसरा बघा. त्याच्या आंतही जीव आहे म्हणून बाहेरही देव आहे म्हणून बाहेरही देव आहे अंतर्बाह्य आहे त्यालाच देव म्हणतात हो अंतर्बाह्य आहे त्यालाच देव म्हणतात हो तो आहे म्हणून आपण आहो. तो आहे म्हणून जग आहे तो आहे म्हणून आपण आहो. तो आहे म्हणून जग आहे म्हणून जगात देव आहे म्हणून जगात देव आहे देव आहे\nतुकोबांच्या रसाळ बोलण्यात सारे जण रंगून गेले. आबा पाटलाचा हा पहिला अनुभव. मनात काही शंका घेऊन आला होता. ती शंका पुढे येई ना मन रंगले\nतुकोबा पुढे सांगू लागले, म्हणाले, ” अहो, आपल्या आंत पाहा म्हणजे देव तुम्हालाही दिसेल. कसा दिसेल माहीत आहे\nदेव भला देव भला मिळोनी जाय जैसा त्याला \nदेव बळी देव बळी \nदेव वाहवा देव वाहवा आवडे तो सर्वां जीवां \n“लोकहो, देव फार भला आहे हो थोर आहे हो पण तुम्ही जसे असाल तसा देव तुम्हाला भेटेल तो फार उदार आहे, फार उदार आहे तो फार उदार आहे, फार उदार आहे थोडफार देईल आणि वाटेला लावील असा कंजूष दाता तो नाही थोडफार देईल आणि वाटेला लावील असा कंजूष दाता तो नाही त्याचे सामर्थ्य फार आहे त्याचे सामर्थ्य फार आहे फार आहे त्याच्या जोडीचा, त्याच्यासारखा ह्या विश्वात कुणी नाही जो सर्व जीवांचा तो आवडता त्याची वाहवा मी करू किती जो सर्व जीवांचा तो आवडता त्याची वाहवा मी करू किती त्याचा चांगुलपणा सांगू किती त्याचा चांगुलपणा सांगू किती हा तुका त्याच्या चरणी आहे हो हा तुका त्याच्या चरणी आहे हो सतत त्याच्या चरणी लागलेला आहे हो सतत त्याच्या चरणी लागलेला आहे हो\nतुकोबांचे डोळे भरून आले, श्रोत्यांचे डोळे भरून आले, आबा पाटलाचे डोळे भरून आले\nतुकोबा भानावर आले, म्हणू लागले,\nदेवा, आज आमच्यात हे आबा पाटील आलेत. दूरवरून आलेत. त्यांना काही शंका आहेत. त्या सोडव बरं. विचारा हो, आबा, विचारा तुमची शंका. आमचा पांडुरंग ती नक्की सोडवेल.\nआबा पाटील उभा राहिला, सभेला दंडवत घातलं आणि बोलू लागला,\nकाही इचारायचं म्हनूनच आलो हुतो. पर आज न्हाई जमायचं. आज ह्ये सारं पाह्यलं, मन भरून पावलं. तुमी लोक लई भाग्यवान. न इचारता प्रश्न सुटत्यात तुमचे फार बरं वाटलं बघा. तुकोबा, आज ह्यो आनंद असाच असू द्या. तुमाजवळ ऱ्हायची परवानगी द्या, पुढील येळी इचारतो\nतुकोबांनी स्मितहास्य केले आणि कीर्तन आटोपते घेतले…\nहेचिं दान देगा देवा तुझा विसर न व्हावा…..\nज्ञानदेवी लावीत असताना जो शब्दांचा कीस मी पाडीत असे आणि पाडत असतो ते पाहून एका सहकाऱ्याने मला प्रत्येक शब्द वा विचार लागला की नोंद करायचा सल्ला दिला होता. ते माझ्याकडून झाले नाही व होत नाही. तशीच गोष्ट तुकोबांच्या अभंगांचीही होते. ज्ञानदेवांचे शब्दवैभव विलक्षण आणि शब्दांची रूपे करण्याची त्यांची पद्धत अनोखी. तर, तुकोबांची शब्दयोजना आणि क्लिष्टता अचाट.\nअशांचे वाङ्मय लावताना सारखे अडायला होत असते. उपरोक्त लेखामध्ये असाच एक अभंग आहे तो पुढीलप्रमाणे:\nदेव भला देव भला मिळोनी जाय जैसा त्याला \nदेव बळी देव बळी \nदेव व्हावा देव व्हावा आवडे तो सर्वां जीवां \nह्या अभंगाचा प्राण ‘ मिळोनी जाय जैसा त्याला ‘ ह्या विचारात आहे. तो स्पष्ट आहे.\nदेवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि\nभूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती \nअसा श्लोक आहे. तसाच अभिप्राय वरील अभंगात तुकोबांनी व्यक्त केला आहे. पुढे अजून विस्तार तत्कालिन वेळेस, श्रोत्यांस व संदर्भास अनुकूल झाला असणार.\nत्यात ते म्हणतात ‘ देव व्हावा देव व्हावा ‘\nमाझा देव व्हावा, तुमचा देव व्हावा, आपला देव व्हावा\nजर हा विचार तुकोबांना येथे मांडायचा असता तर ‘मिळोनी जाय तैसा त्याला’ हा दुसरा मोठा विचार तेथे आला नसता. बरे, दोनही विचार मांडायचे असतील असे समजले तर, पुढील मागील विषय जुळला पाहिजे. ते होत नाही.\nअशा वेळी तो अभंग वा ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणणे हाच उपाय उरतो. (ओळ लागली नाही तर आपल्याला हवा तसा अर्थ लावून गोलमाल गोडगोड लिहिण्याची सोय ह्या विषयात फारच आहे म्हणून वाचणाऱ्यांनी सावधच राहिले पाहिजे.)\nतर, ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणताना ऐकू आले,\nदेव वाहवा देव वाहवा\nआणि अर्थ लागला, पुढे मागे जुळला, अभंग एकजीव झाला.\nकाल तसा पाठ दिला आहे व अर्थही तसाच सांगितला आहे.\n( तुकोबांनी केलेला शब्दोच्चार लिहिण्यापर्यंत पोहोचेतोवर असे घडू शकेल हे गृहित धरले पाहिजे. ज्ञानदेवीतही अशा जागा आहेत कारण बोलणारा लिहित नाही आहे. )\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← दुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nजिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nविठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९\n2 thoughts on “जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २”\nPingback: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १ | मराठी pizza\nमुंबई सारख्या आधुनिक शहरात दडलंय एक जुनं गाव\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nभारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या थरारक कथा अंगावर काटा आणतात\nसरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन\nमायक्रोसॉफ्टच्या बिल्डींग नंबर ८७ मधील भयानक शांतता भल्याभल्यांची झोप उडवेल\nह्या १० देशांत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसन्सची गरज नाही\nएका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला \nकोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल\nएखादं गाणं/चाल आपल्या डोक्यात सतत घोळत राहण्यामागचा मेंदूचा “विचित्र” घोळ\n१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमा��मधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nAustralia मधलं जमिनीखालचं शहर \nमहाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ : मराठमोळी ‘कोमल जाधव’\nह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nबॅटमॅन ते डंकर्क : “दि आय मॅक्स एक्सपीरियन्स” चा तांत्रिक उलगडा\nयशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nन्यूटन विरुद्ध आइन्स्टाइन : गुरुत्वाकर्षणाचा पेच कोण खरं आणि कोण खोटं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/App_Error.aspx?ExceptionId=433627", "date_download": "2019-04-18T19:01:03Z", "digest": "sha1:MFHD6TDKXZI2MX3Q2ELBTDRYTDZLHKAU", "length": 6887, "nlines": 122, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nसर्व्हरमध्ये तात्पुरता दोष उद्भवला आहे, त्यामुळे आपली विनंती पूर्ण होऊ शकत नाही. कृपया काही मिनिटांनंतर पुन्हा प्रयत्न करा. तुमच्यासमोर अजूनही हा दोष उद्भवत असल्यास कृपया सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटरला त्याबाबत कळवा.\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/102-criminals-to-be-externed/", "date_download": "2019-04-18T18:59:26Z", "digest": "sha1:PK4MFJMINEGFFC7YH4UUCQP2FMFSMUNC", "length": 18798, "nlines": 287, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "102 criminals to be externed | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्य�� आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n���ाजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nNext articleनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:43:35Z", "digest": "sha1:XP3MEYLP3IVBMR5NQJTKYGMMGCJAGX6L", "length": 7176, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "साचा:माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत पोस्टर\n९ जून - ९ जुलै\n१२ (१२ यजमान शहरात)\nमिरोस्लाव्ह क्लोझ (५ गोल)\n{{माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा\n| tourney_name = फिफा विश्वचषक\n| image =फिफा विश्वचषक २००६ लोगो.svg\n| caption = २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत पोस्टर\n| fourth = पोर्तुगाल\n| prevseason = [[२००२ फिफा विश्वचषक|२००२]]\n| nextseason = [[२०१० फिफा विश्वचषक|२०१०]]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपाद�� | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nइ.स. २००६ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१२ रोजी १६:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1714", "date_download": "2019-04-18T19:17:28Z", "digest": "sha1:CVCTFQEH3EHXQ4WTU67QKCPOGPZ6YF3T", "length": 3885, "nlines": 41, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पद्मभूषण पुरस्कार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक\nअ. पां. देशपांडे 07/02/2017\nप्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शक आहेत आणि उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायन विद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत स्वाभाविकच, जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचे मोठे कार्य घडून आले आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज यांची 'अमेरिकन केमिकल सोसायटी’ने २००७ सालापूर्वीच्या चाळीस वर्षांतील शंभर उत्कृष्ट संशोधकांत गणना केली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने २०१४ साली सन्मानित केले.\nSubscribe to पद्मभूषण पुरस्कार\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_2266.html", "date_download": "2019-04-18T19:21:12Z", "digest": "sha1:N7C4TPWJBSSCO67Q5U4DO4YEEJSCZXQK", "length": 16105, "nlines": 69, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: दुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले -", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले -\nजालना जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याचा प्रयोग शेतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, तसेच भूजल पातळी खोलवर गेल्याने विविध पिकांचे नियोजन करणेही अशक्य झाले; मात्र तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील युवा शेतकरी विठ्ठल देविदास रगड यांचे उदाहरण वेगळे आहे. जिद्द, नियोजनाच्या जोरावर कमी क्षेत्रात आलटून पालटून फ्लॉवर, काकडी यासारखी भाजीपाला पिके घेऊन उत्पन्न मिळवीत शेतीतील सकारात्मकता त्यांनी कायम ठेवली आहे. तुकाराम शिंदे\nरगड यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. विद्युत मोटार दुरुस्तीचा व्यवसाय ते गेल्या बारा वर्षांपासून करतात. मात्र, व्यवसाय सांभाळताना आपल्या शेतीकडे त्यांनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. शेतीकामे व शेतीमाल विक्रीत त्यांना वडील देविदास, आई वत्सलाबाई व पत्नी सौ. प्रियंका यांची मदत होते. सारे कुटुंब शेतात राबत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व व खर्च कमी केला आहे.\nमेहनतीच्या जोरावर विठ्ठल यांनी सत्तावन्न गुंठे जमीन खरेदी केली. यातील सुमारे 37 गुंठ्यांत मोसंबी, तर उर्वरित वीस गुंठे क्षेत्रात शेवगा आणि कपाशीचे पीक आहे. शेतीत नेहमी विविध प्रयोग करण्यात ते आघाडीवर असतात. मागील वर्षी मे महिन्यात त्यांनी पन्नास गुंठे क्षेत्र करार पद्धतीने कसण्यास घेतले आहे. या क्षेत्रात आतापर्यंत काकडी, फ्लॉवर, मुळा, कारले अशी विविध पिके त्यांनी घेतली.\nफ्लॉवर पिकाने दुष्काळातही उभारी दिली यंदाचा त्यांचा फ्लॉवरचा प्रयोग दुष्काळी पार्श्वभूमीवर प्रेरणादायक आहे. कराराने घेतलेल्या क्षेत्रात फ्लॉवर पीक घेण्याचे निश्चित केले होते. लागवडीपूर्वी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरले. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात चार बोअरवेल घेण्यात आले होते. त्यांचे एकूण पंधरा हजार लिटर संरक्षित पाणी उपलब्ध झाले. मात्र, ते काटेकोर पुरवणे गरजेचे होते. लागवडीदरम्यान जून महिना असल्याने पाऊस पडेल या आशेने सुरवातीला अधिक क्षेत्र न वापरता वीस गुंठ्यांतच फ्लॉवर घेतला. प्रत्येकी चार फूट अंतराचे बेड तयार करून एक बाय एक फूट अंतरावर बेडच्या दोन्ही बाजूने लागवड करण्यात आली. त्यानंतर पाण्याची परिस्थिती पाहून सुमारे वीस ते बावीस दिवसांच्या फरकाने बेड पद्धतीने अन्य ��ीस गुंठ्यांतही फ्लॉवरची लागवड केली. आतापर्यंत या परिसरात प्रथमच बेडवर हे पीक घेतले आहे.\nनियोजन ठरले फायदेशीर पहिल्या 20 गुंठ्यांतील कोबीबाबत सांगायचे तर बोअरवेलमधील पाणी हौदात साठवून ते ठिबक सिंचनाद्वारे एक दिवसाआड पिकाला देण्यात आले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसास सुरवात झाल्याने पाणीपाळ्या कमी झाल्या. एकूण बारा पाणीपाळ्या झाल्या. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याबरोबरच ठिबक सिंचनाद्वारेही करण्यात आला. ह्यूमिक ऍसिडचाही वापर झाला. अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉससारख्या कीटकनाशकाचा वापर करण्यात आला. लागवडीनंतर दर पंधरा दिवसांच्या फरकाने एकूण तीन खुरपणी करण्यात आल्या, त्यामुळे तणांचे प्रमाण कमी करता आले.\nफ्लॉवरचे उत्पादन व ताळेबंद पहिले 20 गुंठे क्षेत्र - उत्पादन - 23 क्विंटल - सुमारे 90 कट्टे\nएकूण उत्पन्न - सुमारे 70 हजार रु.\nखर्च - 16 हजार रु.\nनंतरचे 20 गुंठे - उत्पादन - 165 कट्टे (प्रति कट्टा सुमारे 25 किलो)\nएकूण उत्पन्न - 79 हजार रु.\nखर्च - 20 हजार 700 रु.\nगेवराई, तीर्थपुरी, परतूर, पाथ्री- मानवत, घनसावंगी, कुं. पिंपळगाव आदी बाजारपेठांमध्ये कोबीची विक्री केली.\nप्रति कट्टा दर विविध बाजारपेठांत 500, 750 ते 850 रुपयांपर्यंत मिळाले.\nजूनमधील लागवड केलेल्या कोबीला प्रति कट्टा 350 ते 550 रुपये तर कमाल रेट एक हजार रुपयांपर्यंत मिळाला.\nत्यानंतर लागवडीतील कोबीला प्रति कट्टा दर 500 रुपये मिळाला.\nआता पहिल्या कोबी प्लॉटच्या जागी मिरचीची लागवड केली आहे, त्याची काढणी पंधरा दिवसांतच सुरू होणार आहे.\nदहा गुंठे काकडीने सांभाळले गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेती अडचणीत आली. पावसाने पूर्ण पाठ फिरवली होती, त्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. पाणी उपलब्ध नसल्याने बोअरवेलमधीलच अल्प पाण्याचे नियोजन केले. दहा गुंठ्यांत काकडीचे नियोजन केले. दहा फूट अंतराचे बेड तयार करून पॉलिमल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी करता आले. काकडीचे एकूण तीनशे पंधरा गोणी (प्रति गोणी 35 ते 37 किलो) उत्पादन मिळाले. आवक कमी असल्याने व रमझान सणाचा कालावधी असल्याने दर समाधानकारक राहिले. 170 गोण्यांच्या विक्रीपर्यंत प्रति गोणी 350 रुपयांपासून ते 375 रुपयांपर्यंत दर मिळाले, त्यानंतर उर्वरित गोण्यांसाठी 150 ते 175 रुपयांपर्यंत दर मिळाले. एकूण उत्पन्न सत्तर हजार रुपयांपर्यंत मिळाले. खर्च 6,700 रुपये आला.\nरगड यांच्याकडून शिकण्यासारखे - - करार पद्धतीची शेती करून उत्पन्नाला जोड दिली\n- उपलब्ध अल्प प्रमाणात पाण्याचे नियोजन, सर्व पिकांना ठिबक सिंचन\n- थोड्या- थोड्या क्षेत्रात विविध भाजीपाला घेत उत्पन्नाची भर\n- गेल्या दोन वर्षांपासून काकडी व कोबीची लागवड मे- जून काळात, त्यामुळे दर चांगला मिळतो.\n- काकडी, टोमॅटोला पॉलिमल्चिंग\nदुष्काळात हार मानली नाही रगड यांनी पाण्यासाठी एकूण सतरा बोअरवेल घेतले, त्यापैकी चार बोअरवेलना अल्प पाणी लागले. त्याचा उपयोग फ्लॉवर, काकडीसाठी केला. यासाठी एकूण खर्च सुमारे दोन लाख रुपये झाला.\nविठ्ठल यांचा दिवस पहाटे चार ते पाच वाजता सुरू होतो. शेतीची कामे करून ते विद्युत मोटार दुरुस्ती व्यवसायाकडे लक्ष देतात. शेतीतील मशागत, फवारणी, खते देणे आदी कामे ते स्वतः करत असल्याने मजुरांची बचत करणे त्यांना शक्य झाले आहे.\nशेती परवडत नाही हे विधान खरे नाही. पूर्णवेळ शेतीला दिला, अन्य कोठेही फुकट वेळ घालवला नाही, तर शेती नक्कीच फायदेशीर करता येते. कोणत्या मालाला कोणत्या काळात दर चांगला दर मिळतो याचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केल्यास नुकसानीची जोखीम कमी करता येते.\n\"ऍग्रोवन' दररोज न चुकता वाचतो. शेतीतील नवे तंत्रज्ञान त्यामुळेच समजते, त्याचा वापर करता येतो.\nकोणत्या शेतकऱ्याने कोणता प्रयोग कसा यशस्वी केला ते त्यावरून समजते. अंकाची किंमत वाढली असली तरी अंकातील माहितीची उपयुक्तता जास्त असल्याने तीन रुपये किमतीचे काही वाटत नाही.\nसंपर्क - विठ्ठल रगड - 9423729943\nLabels: काकडी शेती, फ्लॉवर शेती, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1031", "date_download": "2019-04-18T18:25:57Z", "digest": "sha1:Y5Z7SDZHRQZLNTB75MLR736I2TU5VBDF", "length": 11347, "nlines": 93, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मुंबईत पावसाचं तांडव, पूल कोसळला, रेल्वे ठप्प, रेल्वेमंत्री येणार, अॅडमीनवर कारवाई, मिथुनच्या मुलावर गुन्हा........०३ जुलै २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nमुंबईत पावसाचं तांडव, पूल कोसळला, रेल्वे ठप्प, रेल्वेमंत्री येणार, अॅडमीनवर कारवाई, मिथुनच्या मुलावर गुन्हा........०३ जुलै २०१८\n* मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस\n* पश्चिम रेल्वे बंद\n* मुंबईत रेल्वेसेवा विस्कळीत, अंधेरीच्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला दोन जखमी\n* मुंबईतली लोकल सेवा ठप्प, रस्ते वाहतुकीवर ताण\n* रेल्वेमंत्री पियुष गोयल दुपारी मुंबईत दाखल होणार\n* अंधेरी पुलाचा आणखी मोठा एक भाग कोसळला\n* एनडीआरएफ, पोलिस आणि अग्नीशामक दल हजर\n* पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प\n* शेतकर्यांच्या प्रश्नी अम्हमदपुरात कॉंग्रेसने केला रास्ता रोको\n* लामजन्यात सेवानिवृत्त पोलिस सावळकरांनी स्वखर्चातून गावसाठी घेतली विंधन विहीर\n* सोशल मिडीयावर अफवा, लातूर पोलिस करणार ग्रुप अॅडमीनवर कारवाई\n* अविनाश चव्हाण्च्या हत्येसाठी केजहून आणले पिस्तूल, विकणार्याला अटक\n* रेणापूर तालुक्यातील खानापूर येथे एक लाखासाठी पत्नीचा केला खून, आरोपी पोलिसात हजर\n* लातूर शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण महिनाअखेर पूर्ण होणार\n* मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता\n* भारत इंग्लंड दरम्यान आज पहिला २०-२० सामना\n* विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांकडून नागपूर बंदचे आवाहन\n* माजी नौदल प्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन\n* डीएस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णीच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ\n* अफवांचे मेसेज पाठवणार्यांवर थेट गुन्हे\n* अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला फाशीची शिक्षा, पंजाबने केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव\n* मिथुन चक्रवर्तीचा मुलगा आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा\n* बीडमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण\n* भाजप अध्यक्ष अमित शाह मंगळवारी करणार केरळचा दौरा\n* मुख्यमंत्र्यांच्या मदतीने १६०० कोटींची जमीन अवघ्या तीन कोटीत विकल्याच संजय निरुपम यांचा आरोप\n* निर्मिती आणि वहनाचा खर्च वाढल्याने वीज दर पुन्हा वाढणार\n* धुळ्यातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाही���\n* शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दीक्षा अॅप, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले उदघाटन\n* हरित वारी अभियानाचे आयोजन, सर्वाधिक स्वच्छता राखणाऱ्या दिंडीला एक लाख रुपयांचे बक्षीस\n* राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफाय देणार- शिक्षणमंत्री\n* हतबल शेतकर्याने झाशीत मुलींना जुंपले नांगराला\n* प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीपासून मुंबईत १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल\n* अभिनेते रजनीकांत यांनी सपत्नीक घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट\n* दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची निवड\n* औरंगाबादेत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी उशिरा येणार्या अधिकार्यांना बसवले बाहेर\n* औरंगाबादच्या व्यापार्यांनी वॉलमार्टच्या विरोधात धरणे आंदोलन\n* अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण केल्या प्रकरणी विनोद कांबळीच्या पत्नी विरोधात तक्रार दाखल\n* उत्तराखंड: भूस्खलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-९४ बंद, ढगफुटीचा इशारा\n* मालेगावात मुलं पळवून नेत असल्याच्या संशयावरुन कोंडून ठेवलेल्या तीन जणांची सुटका\n* बिहारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्यु���ा, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://docmtapps.maharashtra.gov.in/forms/SocietyValidationStatus.aspx", "date_download": "2019-04-18T19:17:29Z", "digest": "sha1:ZYCXN5DRCFMIWBB4WC3TUY7LON2NEUE6", "length": 9742, "nlines": 13, "source_domain": "docmtapps.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nसहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग,\nऑनलाइन सोसायटी प्रमाणीकरण स्थिती\nसंस्थेचा प्रकार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागरी सहकारी बँका (रु. 25/- कोटी पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ) पगारदार नोकरांची सहकारी बँका (रु. 25/- कोटी पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी दुध संघ(महानंदा) महाराष्ट्र राज्य सहकारी भू-विकास बँक महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व तिचे विभागीय बोर्ड महाराष्ट्र राज्य सहकारी मत्स्य व्यवसाय संघ महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी सुतगिरणी महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी यंत्रमाग महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी टेक्सटाईल महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी हातमाग महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संस्था महासंघ महाराष्ट्र राज्य नागरी बँक असोसिएशन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचा फेडरेशन महाराष्ट्र राज्य सहकारी जंगल कामगार महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र स्टेट को. ऑप शुगर इंडस्ट्रीज महाराष्ट्र राज्य संवर्गीकरण फेडरेशन व डेव्हलपमेंट सोसायटी महाराष्ट्र राज्य औद्योगिक सहकारी संस्थांचे फेडरेशन सहकारी सुतगिरणी सहकारी साखर कारखाने जिल्हा सहकारी दुध संघ जिल्हा भू-विकास बँक निबंधक वेळोवेळी वर्गीकृत करतील अशा संस्था वर्ग अ नागरी सहकारी बँका व पगारदार सेवकांची सहकारी बँका(रु. 25/- कोटी पेक्षा कमी ठेवी असणाऱ्या) नागरी सहकारी पतसंस्था आणि ग्रामीण बिगर कृषी पतसंस्था (रु. 10/- कोटी व त्यापेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ) पगा��दार नोकरांच्या सहकारी पतसंस्था(रु. 10/- कोटी व त्यापेक्षा जास्त खेळते भांडवल असणाऱ्या) सहकारी स्टार्च कारखाने सहकारी औद्योगिक वसाहती जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन खरेदी-विक्री सहकारी संघ(जिल्हा व तालूका) 100 व त्यापेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था सहकारी पिंजणी व गासड्या बांधणी संस्था/भात गिरण्या व तेल गिरण्या प्राथमिक दुध सहकारी संस्था(तालुका स्तरीय दुधसंघ / रु.50/- लाख पेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या) प्राथमिक कुकुट पालन, वराहपालन व पशुपालन संस्था ( रु. 25/- लाखापेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या ) प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था(रु. 50/- लाखापेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या ) जिल्हा/ मध्यवर्ती विणकर सहकारी संस्था जिल्हा आणि मध्यवर्ती ग्राहक सहकारी भांडार सहकारी रुग्णालये मुळा-प्रवरा इलेक्ट्रीकल सहकारी संस्था व अन्य इलेक्ट्रीकल संस्था जिल्हा सहकारी बोर्ड जिल्हा गृहनिर्माण फेडरेशन वर नमूद न केलेले इतर जिल्हा फेडरेशन निबंधक वेळोवेळी वर्गीकृत करतील अशा संस्था वर्ग ब प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (विविध कार्यकारी सहकारी संस्था) नागरी सहकारी पतसंस्था व ग्रामीण बिगर कृषी पतसंस्था(रु. 10/- कोटी पेक्षा कमी ठेवी असणाऱ्या) पगारदार नोकरांच्या संस्था(रु. 10/- कोटी पेक्षा कमी खेळते भांडवल असणाऱ्या) प्राथमिक दुध सहकारी संस्था( रु. 50/- लाखापेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या ) प्राथमिक कुकुट पालन, वराहपालन व पशुपालन संस्था(रु. 29/-लाखापेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या ) प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था(रु. 50/- लाखापेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या ) ऊस पुरवठा सहकारी संस्था/वाहतुक सहकारी संस्था कृषक सहकारी संस्था, सामुदायिक शेती संस्था गृहनिर्माण संस्था( 100 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या ) उपसा जलसिंचन संस्था मजूर सहकरी संस्था जंगल कामगार सहकारी संस्था सर्व प्रकारच्या प्राथमिक पणन संस्था व कृषी प्रक्रिया संस्था प्राथमिक विणकर सहकारी संस्था(हातमाग व यंत्रमाग) प्राथमिक औद्योगिक सहकारी संस्था बलुतेदार सहकारी संस्था प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था सेवाविषयक सहकारी संस्था व बेरोजगार संस्था तालूका सुपरवायझिंग संस्था निबंधक वेळोवेळी वर्गीकृत करतील अशा संस्था वर्ग क\nतालुका निवडा -- Select --\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T18:30:11Z", "digest": "sha1:VZY4WXRWJ2VQLKM3OJP3DWED3ZTKVAJZ", "length": 3985, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गिनीचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► गिनीमधील नद्या (२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_5315.html", "date_download": "2019-04-18T18:22:06Z", "digest": "sha1:BOQK6K5MTAHR5XFSKAQM6ITXQMEBCWUK", "length": 38754, "nlines": 86, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: आम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nहिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यांतील पपई उत्पादकांनी संघस्थापनेच्या माध्यमातून गटशेती सुरू केली आहे. लागवड आणि मुख्यत्वे विक्री व्यवस्था वा दर चांगला मिळवणे हा त्यामागील हेतू आहे. मार्केटमधील पपईच्या भावापेक्षा संघ ठरवेल तोच भाव संघातील प्रत्येकाला मिळावा, हेच संघस्थापनेचे उद्दिष्ट आहे.\nव्हायरससारख्या समस्या आहेत, मात्र एकीच्या शक्तीतून या पिकावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न मराठवाड्यातील या शेतकऱ्यांनी केला आहे.\nपपई पिकाचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. या पिकात व्हायरस किंवा मार्केट रेट या दोन गोष्टींची भीती शेतकऱ्यांना नेहमी भेडसावते. मराठवाड्यातील हिंगोली, वसमत अशा तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी मात्र पपईचा संघ स्थापन करून संघशेती वा गटशेतीतून हे पीक लागवडीच्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विक्री व्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. संघात बहुतांश शेतकरी तरुण रक्ताचे आहेत. अध्यक्ष मात्र जुन्या पिढीचे अनुभवी पपई उत्पादक आहेत. कोणत्याही प्रतिकूल हवामानात वा बाजारपेठेच्या बेभरवशाच्या परिस्थितीत \"डगमगायचे नाही' ही भावना ठेवूनच त्यांची पपई शेतीतील घौडदौड सुरू आहे.\nवसमत तालुका कृषी अधिकारी डी. एम. काळे यांचा त्यांना \"फूल सपोर्ट' मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजना, कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, चर्चात्मक कार्यक्रम आदी उपक्रम पपई उत्पादकांसाठी लाभदायक ठरत आहेत.\n...अशी आहे संघाची वाटचाल\nमार्केटमध्ये पपईला जो भाव सुरू आहे, त्यापेक्षा संघ ठरवेल तोच भाव संघातील प्रत्येकाला मिळावा हेच संघ स्थापनेचे उद्दिष्ट ठेवले आहे. संघातील गिरगावचे तरुण सदस्य शिवप्रसाद उधाणे इंजिनिअर आहेत. एमईचे पहिले वर्षही त्यांनी पूर्ण केले. सुमारे चार वर्षे कंपन्यांत नोकरी केली. आजही उत्तम पगाराची संधी त्यांना मिळाली असती; पण वडिलांचे निधन झाल्यानंतर घरच्या शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि शेती हेच त्यांच्या जीवनाचे करिअर झाले. आज आत्मविश्वासपूर्वक ते शेतीत पावले टाकत आहेत. संघशेतीतील त्यांचे प्रातिनिधिक उदाहरण येथे अभ्यासता येईल.\nउधाणे यांची एकूण 40 एकर संयुक्त शेती. चार एकरवर दहा बाय पाच फूट अंतरावर ऑक्टोबर 2010 मध्ये पपईची (तैवान) लागवड केली. सुमारे 3250 झाडे आहेत. बागेच्या चांगल्या संगोपनातून सुरवातीच्या टप्प्यात 120 टन माल विक्री झाला. खर्च दोन लाख 13 हजार रुपये झाला. उत्पन्न सात लाख 30 हजार रुपये मिळाले. एकरी सरासरी 30 टन उत्पादन मिळाले. काढणीच्या अंतिम टप्प्यात 38 टन 527 किलो माल विक्रीला गेला.\nहंगामात पहिल्या 40 टन मालाला चार रुपये प्रति किलो, नंतरच्या 40 टनांना 10 रुपये, तर पुढील 40 टनांना पाच रुपये दर मिळाला. दिवाळीपासून रेट मंदावले; मात्र सरासरी चार रुपये दर राहिला. काही माल फरिदाबाद, दिल्ली, मथुरा या ठिकाणी गेला. मुंबई मुख्य मार्केट राहिले. अंतिम टप्प्यातील 38 टन माल नागपूर, जळगाव भागातील चेरीनिर्मितीच्या फॅक्टरीला 80 पैसे प्रति किलो दराने विकला. सध्या बाजारात पपईला किलोला एक ते दोन रुपये दर सुरू असताना काहीशा कच्च्या अशा शेवटच्या या मालाचा हा सौदा अनुकूल ठरल्याचे उधाणे म्हणाले. चार एकर नवी पपईबाग लावली आहे. यंदा हवामानाची परिस्थिती विषम आहे. पिकाची वाढ मंद आहे. एकूण हंगामातील 75 टक्के माल संघाच्या माध्यमातून विकला. चेरी फॅक्टरीला माल देतानाही संघाला विश्वासात घेतले. शेतीत इंजिनिअर वृत्ती जोपासली. पपई शेतीतून नवा ट्रॅक्टर, आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर घेतला, असेही उधाणे यांनी सांगितले.\n1) वसमत तालुक्यातील स्थानिक व्यापारी पपईची ��ेट ऑर्डर घेतात. आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. व्यापारी माल पाहतात. त्यानंतर जागेवर माल विकला जातो. तोडणी, पेपर बाइंडिंग, लेबर त्यांचे असतात. फक्त प्लॉटमधून वाहनापर्यंत वा मुख्य रस्त्यापर्यंतची फळवाहतूक शेतकऱ्याला करावी लागते. बाकी वाहतूक खर्च नसतो.\n1) उधाणे म्हणाले, की आमच्या भागात ऊस, केळी, हळद, कापूस आदी पिके होतात. पपई हे हटके पीक आहे. पाणी, हवामान यांचा परिणाम केळीवर अधिक होतो. भारनियमनामुळे केळीचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. आठ दिवस वीज नसेल तरी पपईचे 100 टक्के नुकसान होत नाही. पपईत व्हायरस ही मुख्य समस्या आहे. रसशोषक किडी वा अन्य किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही सुमारे 15 फवारण्या 10 महिन्यांत करतो. आमचे 90 टक्के प्लॉट व्हायरसमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःच्या रोपवाटिकेत रोपे तयार केली. शिल्लक रोपे शेतकऱ्यांना पुरवली. रमझानच्या काळात 120 टन माल विकला. केवळ संघामुळे प्रति किलो एक रुपया दर अधिक मिळाला.\n2) विजय नरवाडे म्हणाले, की संघाचे 17 सदस्य आहेत. प्रत्येकाचा असा फायदा झाला, तर एकूण सतरा लाख रुपये फायदा संघ स्थापन केल्यामुळे होऊ शकतो, तोही एका महिन्यात (रमझानच्या विक्री हंगामात). प्रत्येक पिकासाठी असा विचार केल्यास हा आकडा कोट्यवधीमध्ये जाऊ शकतो, फक्त सर्वांनी एक होणे गरजेचे आहे.\n3) सध्या व्हायरसची समस्या आहे\nनरवाडे म्हणाले, की यंदाच्या वर्षी व्हायरसची समस्या प्रत्येक सदस्याकडे थोड्या फार प्रमाणात आहे. व्हायरस कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक पिकात काही तरी समस्या असतेच; पण म्हणून कोणी ते पीक सोडून देत नाही. आम्हीही हे पीक सोडणार नाही. मार्केटिंगसाठी गटशेतीचा आम्हाला फायदा झाला आहे.\nव्यापाऱ्यांच्या चलाखीतून संघ झाला स्थापन\nपपई संघाचे अध्यक्ष व डोंगरखेडाचे (ता. कळमनुरी) भिकाजी गावंडे म्हणाले, की ऑगस्ट 2010 मध्ये संघ स्थापन केला. त्यापूर्वी प्रत्येकाची पपई शेती व विक्री स्वतंत्र होती. त्या वेळी स्थानिक व्यापारी विवेकरावांना म्हणायचे की विजयरावांपेक्षा तुमचा माल चांगला आहे. एक रुपया दर तुम्हाला अधिक वाढवून देतो; पण विजयरावांना हे सांगू नका. त्याच वेळी विजयरावांना हे व्यापारी सांगायचे, की विवेकरावांना मी अमुक भाव दिलाय, तुमची पपई त्यांच्यापेक्षा अधिक चांगली आहे, तुम्हाला त्यांच्यापेक्षा वाढवून दर देतो. म��त्र, आम्ही सगळे शेतकरी एकमेकांच्या संपर्कात असल्याने व्यापारी आपल्याला कसे फसवतात हे लक्षात येत होते. आम्ही ठरवलं, की ग्रुप स्थापन केला तर व्यापाऱ्यांचा भूलथापा मारायचा आणि मधले पैसे खायचा व्यवसाय बंद होईल. दोन पैसे आपल्याला जास्त मिळतील. व्यापाऱ्यांच्या या चलाखीमधूनच संघ स्थापन झाला. याचा व्यापाऱ्यांनाही झालेला फायदा म्हणजे प्रत्येकाच्या बागेत त्यांना स्वतंत्र जाण्याची गरज राहिली नाही. एकाच ठिकाणी त्यांना गटाद्वारे भरपूर माल मिळू लागला. जे लोक आमच्या गटात आले नाहीत, त्यांना ज्या वेळी किलोला सहा रुपये भाव सुरू होता, त्या वेळी गटातील शेतकऱ्यांना 18 रुपये भाव मिळत होता. पुढे व्यापारी जेव्हा त्यांच्याकडे माल मागायचे, त्या वेळी गटात नसलेले शेतकरी आम्हाला फोनवरून भाव काय निघाला असे विचारायचे व त्यानंतर ते त्या भावाने विकायचे नियोजन करू लागले. त्यांनाही त्याचा फायदा मिळाला.\nगटातील विजय नरवाडे (गाव - बागल पारडी) म्हणाले, की संघ स्थापन केल्यानंतर आम्ही आमचा भाव ठरवायला सुरवात केली. इथल्या व्यापाऱ्यांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी आमचा माल घ्यायचा नाही असे ठरवले. माल खराब तर नाही होऊ द्यायचा, मग द्यायचा कुणाला यावर संघाचे अध्यक्ष म्हणाले, की मी मुंबईला जाऊन बसतो. तुम्ही इथून पाठवा. एक पट्ट्याचा माल गेला; पण मुंबईला चार पट्ट्याचा माल लागतो असे कळले. बैठकीद्वारे तसा माल पाठवायचे ठरवले. पूर्वी 98 मध्ये हा एक पट्टीचा साठलेला माल व्यापारी पॅकिंग करून निर्यात करायचे. आमचा मालही दर्जेदार असल्याने एक्स्पोर्ट (दुबईला, रमझानसाठी) झाला आहे. गावंडे म्हणाले, की मार्केटिंगला व्यापाऱ्यांची कमी नाही. परिसरातील मालेगावला व्यापारी येतात, भाव विचारतात, माल चांगला असल्याने भावासाठी आडून बसतो. साडेतीन रुपये प्रति किलोने व्यापाऱ्याने मागितले, तर सात रुपयांच्या खाली भाव घेत नाही. किमान तीन रुपये, तर कमाल 18 रुपयांपर्यंत दर मिळतो. संघात 17 शेतकरी असून, सुमारे 2000 ते 5000 पर्यंत झाडे प्रत्येकाकडे आहेत. संघात कळमनुरी, हिंगोली, हतगाव, मुदखेड, नांदेड अशा पाच तालुक्यांतील शेतकरी आहेत.\n1) भिकाजी गावंडे यांचे आठ एकर पपई क्षेत्र आहे. सन 1997-98 पासून ते पपई घेतात. आता सुधारित पद्धतीने बेडवर पपई घेतात, त्यामुळे अतिवृष्टी वा पावसात पिकाचे नुकसान होत नाही. (काळ्या जमिनीत निचऱ्याअभावी पिकाचे नुकसान होते.) फवारण्या 15 ते 20 दिवसांनी घेतल्या जातात. उत्पादन सरासरी एकरी 35 ते 40 टन आहे. प्रति झाड 150 ते 200 फळे मिळतात. सरासरी एक किलोचे ऍव्हरेज म्हटले तरी दोन क्विंटल उत्पादन प्रति झाड मिळू शकते. तैवान 786 जात आहे. किमान पाच ते कमाल 18 रुपये प्रति किलो दर मिळतो. ते म्हणाले, की आमच्या भागात हे पीक पूर्वीपासून होते. या पिकात जुनेजाणते शेतकरीही आहेत; मात्र गट स्थापन झाल्याने सर्वजण जोमाने कामाला लागले. क्षेत्र वाढू लागले. संघात युवा शेतकरी जास्त आहेत.\n2) बागल पारडीचे (ता. वसमत) विजय नरवाडे म्हणाले, की चार वर्षांपूर्वी लागवड केली. नंतर दोन वर्षे दुष्काळात गेली; मात्र पुढील वर्षी सहा बाय आठ फूट अंतराने झिगझॅग पद्धत वापरली. जुनी भीती होती की पपईवर व्हायरस येतो, झाडे शिल्लक राहत नाहीत. संघाच्या अध्यक्षांशी बोललो. त्यांनी सांगितले, की झाडांचे पोषण चांगले केले तर व्हायरस येणार नाही. पपईचे पोषण चांगले व्हावे लागते. केळीचा घड कापल्यावर काही येत नाही; मात्र पपईला सतत फळे लागत राहतात. लागवडीच्या पहिल्या वर्षी एकरी 25 टन उत्पादन मिळाले. नोव्हेंबर 2010 च्या लागवडीपासून एकरी 35 टनांपर्यंत गेलो. हे अडीच एकर क्षेत्र आहे. रमझानमध्ये प्रति किलो 14 रुपये दर माझ्या पपईला मिळाला. सध्या तो दीड ते दोन रुपयांवर आला आहे. सरासरी एकरी 50 हजार रुपये खर्च, दोन लाख रुपये उत्पन्न, तर दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न या पिकातून मिळते. झाड जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत उत्पादन सुरू राहते. प्लॉट पूर्ण संपेल तेव्हा किती पैसे झाले ते लक्षात येते.\n3) बागल पारडीचेच विवेक बागल म्हणाले, की मिरची किंवा नेहमीची पिके घेत होतोच. विचार केला, की पपई घेऊन बघायला काय हरकत आहे व्हायरसची भीती होती; पण मागील वर्षी हिमतीने दोन ते पावणेदोन एकर क्षेत्रात 1700 झाडांची लागवड केली, त्यातून 90 टनांपर्यंत माल निघाला. रमझानमध्ये सुमारे 27 टन माल गेला. किलोला आठ ते 17 रुपयांपर्यंत दर मिळाला, त्यातून चार लाख रुपये मिळाले. काढणीच्या अंतिम टप्प्यात डिसेंबरपासून किलोला तीन ते दोन रुपये दर मिळाला. एकूण मिळून सात लाखांचे उत्पन्न मिळाले. खर्च एक लाखापर्यंत आला. 2200 झाडांची नवी लागवड आहे. झाड टिकून राहिले, व्हायरस आला नाही. सर्व स्प्रे व्यवस्थित केले, बेड व ठिबकवर लागवड केली. जमीन निचऱ्याची नसेल तर व्हायरस येतो. आता आम्ही 100 टक्के ठिबकवर पोचलो आहोत. झाड टिकवून ठेवणे गरजेचे असते. प्रति झाड एक क्विंटल माल मिळाला तरी दोन रुपये प्रति किलोचा भाव नुकसान करीत नाही.\n...असे असते संघातील सदस्यांचे नियोजन -\n1) फर्टिगेशनद्वारे विद्राव्य खतांचे डोस दिले जातात.\n2) अनुभवी शेतकरी, कृषी विभाग, \"ऍग्रोवन'मधील लेख, तसेच खासगी कंपनी आदींचे मार्गदर्शन घेतात. बैठकीद्वारे पिकाचे नियोजन ठरवतात. तापमान नियंत्रण, हवा खेळती राहण्यासाठी दिशांचे नियोजन करून लागवड केली, त्यामुळे तापमान नियंत्रित होऊन फूल वा फळगळ कमी झाली.\n3) गट करण्याचे अनेक फायदे झाले. उदा. व्हायरस, किडी आदी समस्यांसाठी कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क केला तर ते फिल्डवर पोचतात. बैठकीद्वारेही त्यांचे मार्गदर्शन या पिकासाठी होते. व्यवस्थापनात कोठे चुकते ते कळते.\n4) व्हायरस रोगावर प्रत्येकाचे अनुभव, त्यांचे फवारणी नियोजन यांची देवाणघेवाण होते.\nसंघाचे सदस्य म्हणाले, की केळीचा घड कापला की पुन्हा येत नाही, तसे पपईचे नाही. फळे येत राहतात. आता चार रुपये भाव मिळाला तर पुढच्या कापणीला तो 12 रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. प्रत्येक वर्षी रमझान कधी येतो ते पाहूनच लागवड करतो. मुख्य हंगाम या सणाचाच असतो. या कालावधीत प्रत्येक शेतकऱ्याला झालेला फायदा दहा हजार रुपयांपेक्षा कमी नाही. सरासरी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च स्प्रेइंग व खतांवर होतो.\nरमझानच्या वेळी झालेल्या एक दोन कटिंग वेळी झालेला काही खर्च निघून जातो. झाड टिकले तर पुढे चांगला फायदा होतो. एका झाडाचे योग्य नियोजन केले तर एक ते दीड क्विंटलपर्यंत माल निघतो. पाच रुपये एका झाडाचे पकडले तरी साडेसातशे रुपये एका झाडाचे मिळू शकतात. खर्च एका झाडाचा 200 ते 250 रुपये होऊ शकतो. पाचशे रुपये एक झाड उत्पन्न देऊन जाते. झाडाची क्वालिटी ठेवली पाहिजे. आंतरपीक घेतले तर किफायतशीर होत नाही. प्लॉट टिकत नाही. केळीला कमिशन व्यापारी 13 ते 14 टक्के खातात. पपईला कमिशन घेऊ देत नाही.\nकृषी विभागाची नेहमीच मदत\nतालुका कृषी अधिकारी डी. एम. काळे म्हणाले, की शेतकऱ्यांना उत्पादन तंत्र चांगले मिळावे, त्यांनी जो माल उत्पादित केला आहे, त्याचा मोबदला त्यांना मिळावा या दृष्टीने संघ स्थापन झाला. आम्ही पूर्वी बैठक घेतली तेव्हा 15 वर्षांपूर्वी पपई घेतलेले शेतकरी मिळ��ले. जुन्याजाणत्यांचा फायदा नव्यांना मिळू लागला. त्यांच्या चुकांतून नवे शेतकरी काही शिकले, स्वावलंबी झाले. विद्यापीठाचे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचले. पपईचे योग्य व्यवस्थापन, माती परीक्षणाआधारे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, ठिबक यासाठी कृषी विभागाने सहकार्य केले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून नवा बगीचा स्थापन करण्यासाठी, तसेच ठिबकला अनुदान उपलब्ध केले. यांत्रिकीकरणात एचटीपी फवारणी यंत्र घेतले, त्यालाही अनुदान दिले. शासनाच्या योजना गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवता आल्या. शेतकऱ्याने नवे पीक केले तर तंत्रज्ञानाअभावी तो मागे राहू नये यादृष्टीने गटशेतीतून त्यांचा फायदा व्हावा असा आमचा प्रयत्न राहिला आहे.\nटिश्यू कल्चर केळीची गटशेतीही विस्तारतेय\nहिंगोली, वसमत भागात आता पपईबरोबर केळीची गटशेतीही विस्तारू लागली आहे. पूर्वी या भागातील शेतकरी पारंपरिक कंद पद्धतीने लागवड करायचे. कृषी विभागाने काही शेतकऱ्यांना तमिळनाडूला राष्ट्रीय केळी परिषदेला पाठवले. त्यात लक्षात आले, की भारतातले चांगले शेतकरी उतिसंवर्धित रोपांची (टिश्यू कल्चर) लागवड करतात. \"क्वालिटी' व \"क्वांटिटी' पाळायची तर या तंत्रज्ञानाला पर्याय नाही. तालुका कृषी अधिकारी श्री. काळे म्हणाले, की यंदा आम्हाला तालुक्यात टिश्यू कल्चरची कोणत्याच कंपनीची रोपे मिळेनात. जिथून ज्या कंपनीची मिळतील ती आणली. आम्ही टिश्यू कल्चर केळीचे तालुक्यात क्लस्टर केले आहे. या वर्षी 100 हेक्टरचे लक्ष्यांक पूर्ण केले आहे. तालुक्यात या वर्षी पाच हजार हेक्टरवर केळीची लागवड आहे. अर्थात, सर्व उतिसंवर्धित नाही. मात्र, गटशेतीमुळे त्याला चालना मिळतेय. शंकरराव चव्हाण शेतकरी प्रतिष्ठान गटशेतीचे अशोक देवराव कराळे म्हणाले, की रोपांचा तुटवडा जाणवला तेव्हा गटामार्फत जळगावच्या संबंधित प्रसिद्ध कंपनीच्या मालकांना जाऊन भेटलो व रोपांची उपलब्धता केली. एका गटामार्फत दीड लाख टिश्यू कल्चर रोपांची लागवड गिरगावमध्ये केली. हिंगोली जिल्ह्यातील हे पहिले गाव असेल, जिथे सर्वांत जास्त केळीची लागवड आहे. आमच्या गटातील अरुण पाटील यांचा 34 टन माल ऑफ सिझनमध्ये निघतो ही छोटी गोष्ट नाही. आमचे शेतकरी परिस्थितीनुसार बदलत आहेत. केळीतील तंत्रज्ञान व विक्री समजावून घेण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) परिसरात गेलो. तिथली केळी एक्स्पोर्ट होतात. तिथले काही व्यापारी आमच्याकडे आणू शकतो का ते पाहिले.\nआम्हाला केळीला लोकल व्यापारी आहेत. टिश्यू कल्चरचा माल उत्तर भारतात (यूपी) जातो. कंदाचा माल आंध्र प्रदेशात जातो. आंध्र व चंदीगडध्ये दोनशे-अडीचशे रुपयांचा फरक आहे. यूपीकडे सहाशे रुपये मिळत असतील तर साऊथमध्ये चारशे रुपये भाव असतो. यूपीसाठी क्वालिटी मेंन्टेंट करावी लागते.\nआमचा 12 जणांचा गट स्थापन केला; पण केळी उत्पादक 100 च्या वर आहेत, सर्वांना मार्गदर्शनाची देवाण-घेवाण होते. केळीचे पीक असे आहे, की बाराही महिने माल विकला जातो. आपण जुलैमध्ये काही, सप्टेंबरमध्ये काही, नोव्हेंबर व जानेवारीत काही असा लागवड कार्यक्रम ठेवला, तर पपईसारखे कुठेना कोठे मार्केट मिळत राहते.\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/page/4/", "date_download": "2019-04-18T18:50:54Z", "digest": "sha1:YHBXVB4XCKHHYNN7POW6DOPNZTD2SFLT", "length": 10410, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Page 4 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nभारत पाक सीमेवर युद्धाचे सावट\nश्रीनगर : पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये मोठे तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर कारवाया सुरूच आहेत. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात...\nउत्तर प्रदेशात BLAST.. 10 जणांचा मृत्यू\nलखनौ- उत्तर प्रदेशातील भदोहीमधील रोटहा गावातील एका घरात फटाक्यांच्या दारुगोळ्याचा भीषण स्फोट झाला. यात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्फोट एवढा भीषण होता की मृतदेह छिन्नविछिन्न...\nपुलवामातील हल्ल्यात आमचा हात नाही; पाकिस्तानी लष्करानं हात झटकले\nनवी दिल्ली : पाकिस्तान लष्कराने पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान सरकारच्या उलट्या बोंबा पाहायला मिळत आहे. पुलवामाबाबत भारताकडून आरोप करण्यात येतोय पण निवडणूकांच्या तोंडावर भारतात हल्ले वाढतात....\nसौदी 2 वर्षांत भारतात सात लाख कोटींची गुंतवणूक करणार\nनवी दिल्ली– सौदी अरेबियाने दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला पूर्ण पाठिंबा दिला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान बिन अब्दुल सऊद यांच्यात दहशतवादाच्या...\nपुलवामा:हल्लाच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरवर राहत होता सुसाइड बॉम्बर\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हत्यानंतर देशातील जनता आक्रोश करत आहे. दुसरीकडे, हल्ला घडवून अाणणारा सुसाइड बॉम्बर...\nकाश्मीर खोऱ्यात जैश ए महम्मदचे भीषण कृत्य,३९ जवान शहीद\nतब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून...\nजम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 30 जवान शहीद\nश्रीनगर- जम्मूहून श्रीनगरला जाणार्या केंद्रीय राखव दलाच्या (सीआरपीएफ) 70 वाहनांच्या ताफ्याला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून अनेक गंभीर जखमी झाले...\nहॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली – करोलबाग येथील गुरुद्वारा रॉड स्थित हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजता लागलेल्या आगीमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार...\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nमुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल ���ोत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले...\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T19:03:54Z", "digest": "sha1:B5P3FYBV3ZISNFQARIMCMBUFE5ZJRSHR", "length": 2584, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आजचा सवाल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आजचा सवाल\nनिखिल वागळे…१९ वर्ष वयाचा संपादक ते TV ९ एक ‘सडेतोड’ प्रवास\nमहाराष्ट्र देशा स्पे��ल : महाराष्ट्राला पत्रकारितातेचा वारसा तसा खूप जुना या मराठी मातीत अनेक थोर पत्रकारांनी जन्म घेतला . पण या सगळ्यात आपली एक वेगळी ओळख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:53:21Z", "digest": "sha1:WQOGF2KGRER5244RZ74RO3IPN2ZJ6D7J", "length": 2628, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गोपाल परमार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - गोपाल परमार\nमुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षं केल्यापासून त्या पळून जाऊ लागल्या- भाजप आमदार\nभोपाळ: भाजप नेत्यांचे वादग्रस्त विधानाचे सत्र सुरूच आहे. मध्य प्रदेशातील भाजप आमदाराने लव्ह जिहाद रोखण्यासाठी बालविवाह करण्याचा अजब सल्ला दिला आहे. भोपाळ येथे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:41:41Z", "digest": "sha1:DYS3FCFCVRHY7LUWVSTU5WRRENVPWMH2", "length": 2653, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संताना चकमा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - संताना चकमा\n#पहा_व्हिडीओ : पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोरच त्रिपुराच्या मंत्र्याने ठेवला महिला मंत्र्याच्या कमरेवर हात\nटीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देवही यांच्या समोरच त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्राने महिलेला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/protest-against-metro-station-fadake-haud-pune-162511", "date_download": "2019-04-18T18:54:49Z", "digest": "sha1:AVBBJMT56NDENGDKPC3GNHLUWV3KA6NS", "length": 13030, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Protest against metro station at Fadake Haud In pune \"ना गिरने देंगे मशीद, ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n\"ना गिरने देंगे मशीद, ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन'\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nपुणे : \"ना गिरने देंगे मशीद ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' अशा स्वरूपाचे फलक पुण्यातील फडके परिसरात झळकत आहे. महामेट्रोच्या स्थानकाला स्थानिकांचा विरोध असून स्थानकाच्या मुद्यावरून असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान येथील स्थानिक रहिवासी उद्या(गुरूवार) सकाळी 11.30 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे.\nपुणे : \"ना गिरने देंगे मशीद ना मंदिर, ना होने देंगे इधर मेट्रो स्टेशन' अशा स्वरूपाचे फलक पुण्यातील फडके परिसरात झळकत आहे. महामेट्रोच्या स्थानकाला स्थानिकांचा विरोध असून स्थानकाच्या मुद्यावरून असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान येथील स्थानिक रहिवासी उद्या(गुरूवार) सकाळी 11.30 वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे.\n\"ज्या ठिकाणी मेट्रोस्थानक होणार आहे तिथे चारशे वर्षांपूर्वीची शिवकालीन मंदिरे, मशीद आहेत. शिवाय, आठ पिढ्यांपासून राहणाऱ्या लोकांची घरे व दुकाने यामध्ये जाणार आहे. त्यामुळे येथील स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक आणि धार्मिक नुकसान होणार आहे.'' असे तेथील नाव न देण्याच्या अटीवर एका स्थानिक सांगितले.\nयाबाबत अॅड. मोहन मोरे म्हणाले, \" या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे स्वागतच आहेच पण, इथे प्रश्न सामान्य जनांच्या रोजच्या जीवनशैलीचा व त्यासाठी लागणाऱ्या उदरनिर्वाहाचा आहे.'' एकीकडे शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, तर दुसरीकडे काही ठिकाणी याबाबतचा विरोध पाहावयास मिळत आहे\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या जिद्दीची कसोटी\nभाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून...\nकसबा पेठेतील रहिवाशांचा मेट्रोच्या स्थानकाला विरोध\nपुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र...\nकासारवाडी ग्रेडसेपरेटरमधील रस्ता खुला\nपिंपरी - मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे...\nमिडी बसला नादुरुस्तीचे ग्रहण\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या मिडी बसलाही बंद पडण्याचे दुखणे सुरू झाले आहे. सध्या नव्या २२७ मिडी बसपैकी २००...\nमेट्रोच्या चाचणीसाठी नोव्हेंबरमध्ये मुहूर्त\nनवी मुंबई - पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेली सिडकोची नवी मुंबईतील ‘मेट्रो-१’ काही महिन्यांत ट्रॅकवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nपुणे मेट्रो : श्रेयात न अडकणे श्रेयस्कर\nपुण्यात \"मेट्रो'च्या कामाला वेग आला आहे. एकापाठोपाठ एक पिलर उंचावत \"मेट्रो'ची झपाट्याने उभारणी होत असताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या अंगाने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z160725095435/view", "date_download": "2019-04-18T19:05:13Z", "digest": "sha1:577TU7XC2YBZ2T6IQVRN2UOVI3FPBUC6", "length": 74168, "nlines": 384, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय ४३", "raw_content": "\nघरातील देव्हार्यात कोणते देव पूजावेत आणि कोणते नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|\nआरती श्रीविठ्ठलाची युगें ...\nसंतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित\nTags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीवसुदेवनंदनाय नमः ॥\nऐका श्रोते सज्जन प्रेमळ ॥ आजि कल्पतरूसी पातलें फळ ॥ जे भक्तकथा अति रसाळ ॥ प्रकटल्या प्रांजळ निरुपम ॥१॥\nजो अनिर्वाच्य वैष्णवमहिमा ॥ विरिंचीसी न कळे ज्याची सीमा ॥ जयाचा पार नेणवे निगमा ॥ तो अनुपम प्रेमा जाणिजे ॥२॥\nजयांसी सत्कर्मचि प्रधान ॥ ते अंतीं पावती ब्रह्मभुवन ॥ जे यज्ञयाग आचरत��� जाण ॥ ते करिती गमन स्वर्गलोकीं ॥३॥\nजे पितरांचे ठाईं भाव धरिती ॥ ते अंतीं पितृवासींच विचरती ॥ जे ज्या देवातें भजतीं ॥ तें पद पावती अंतीं ते ॥४॥\nपिशाच उपासिती तामसगुणी ॥ ते तैसेच होती देहांतीं मरणीं ॥ जे भक्तकथा ऐकती श्रवणीं ॥ ते वैकुंठभुवनीं पावती ॥५॥\nत्यांचें संकट देखतां नयनीं ॥ तें तत्काळ निवारी चक्रपाणी ॥ अंतीं चतुर्भुजरूप करूनी ॥ सायुज्यसदनीं बैसवी ॥६॥\nऐसा वर पंढरीनाथें ॥ दिधला असे या ग्रंथातें ॥ म्हणोनि श्रोते सादर चित्तें ॥ ऐका श्रवणार्थ निजप्रीतीं ॥७॥\nमागील अध्यायाचे अंतीं ॥ भानुदासास भेटले रुक्मिणीपती ॥ मग त्याणें धरून विरक्ती ॥ प्रपंचवृत्ति सांडिली ॥८॥\nआतां ऐका यावरी निरुपण ॥ पंढरीक्षेत्रींचा एक ब्राह्मण ॥ द्रव्यइच्छा मनीं धरून ॥ देशावरासी चालिला ॥९॥\nतो पुरें पट्टणें पाहतां सत्वरा ॥ अकस्मात आला विद्यानगरा ॥ नगरीं प्रवेशोनि सत्वरा ॥ म्हणे नृपवरा भेटावें ॥१०॥\nस्नानसंध्या करूनि द्विजवर ॥ मग प्रवेशला राजमंदिर ॥ परी द्वारपाळ जाऊं न देती सत्वर ॥ बैसा क्षणभर म्हणोनि ॥११॥\nभूपतीची आज्ञा आणितों सत्वर ॥ मग प्रवेशा जी नृपमंदिर ॥ रायासी पुसोनि आले किंकर ॥ मग भीतरीं द्विजवर प्रवेशाला ॥१२॥\nब्राह्मणास देखोनि रामराजा ॥ नमन करूनि केली पूजा ॥ अति उल्हास वाटला द्विजा ॥ म्हणे धन्य महाराजा धर्ममूर्ति ॥१३॥\nराजा पुसे त्याजकारण ॥ कोठोनि जाहलें जी आगमन ॥ काय मनीं इच्छा धरून ॥ कृपा करून आलेती ॥१४॥\nऐसें पुसतां नृपनाथ ॥ ब्राह्मण सांगें उल्हासयुक्त ॥ म्हणे पंढरीक्षेत्र अति अद्भुत ॥ वास्तव्य तेथें असे कीं ॥१५॥\nतुझें औदार्य ऐकोनि सत्वर ॥ पहावयासी आलों देशावर ॥ वचन ऐकोनि नृपवर ॥ संतोष थोर वाटला ॥१६॥\nराजा म्हणे ब्राह्मणासी ॥ तुम्हीं असावें स्वस्थ मानसीं ॥ मी स्नान करूनि त्वरेंसीं ॥ देवपूजनासी जाईन ॥१७॥\nतुम्हीं तेथें येऊनि पाहावें स्थळ ॥ सुवर्णकांति असे देऊळ ॥ मी अर्चन करूनि सकळ ॥ तुलसीदल अर्पीन ॥१८॥\nऐसें बोलतां तयाप्रती ॥ द्विज संतोष पावला चित्तीं ॥ देवीदर्शना चालिला भूपती ॥ त्याचे संगती जातसे ॥१९॥\nदेवालयाभोंवतीं अमोलिका ॥ रायें लाविली पुष्पवाटिका ॥ अंतरगाभारी स्थापूनि अंबिका ॥ समारंभ निका करीतसे ॥२०॥\nनानावाद्यांचे होती गजर ॥ पूजा करीत बैसला नृपवर ॥ द्विज बोलती मंत्रोच्चार ॥ आनंदें गजर होतसें ॥२१॥\nषोडशोपचारें क��ूनि पूजनें ॥ देवीस लेववी वस्त्रें भूषणें ॥ नानापरींचीं दिव्य रत्नें ॥ शोभायमान दिसती पैं ॥२२॥\nचंदनादिक उपचार ॥ कंठीं घातलें सुमनहार ॥ धूप दीप करूनि नृपवर ॥ नैवेद्य भावें अर्पीतसे ॥२३॥\nमग पंचारती उजळोनियां ॥ ओंवाळिली महामाया ॥ साष्टांग नमस्कार घालोनियां ॥ लागला पायां नृपनाथ ॥२४॥\nप्रसाद वांटोनियां सकळांसी ॥ राजा बैसला स्वस्थ मानसीं ॥ मग पंढरीच्या द्विजासी ॥ बोलतां झाला तेधवां ॥२५॥\nम्हणे राजाईऐसें दैवत पाहीं ॥ धुंडितां त्रिभुवनीं न दिसे कांहीं ॥ आम्हीं देखिलें ऐकिलें नाहीं ॥ धन्य नवाई अगाध ॥२६॥\nसुंदर देऊळ पाहावें नयनीं ॥ यासी रुप्याचें सारिलें पाणी ॥ भोंवतीं पुष्पवाटिका लावूनी ॥ पूजितों सुमनीं जगदंबा ॥२७॥\nविद्यानगरींचे सकळ जन ॥ येती घ्यावया दर्शन ॥ सेवेसी लाविले प्रधानजन ॥ मी निजांगें पूजन करीतसें ॥२८॥\nतुम्हीं राहतां पंढरीसी ॥ तेथें तों महिमा नसेल ऐसी ॥ राजाईऐसे पांडुरंगासी ॥ उपचार तयासी नसतील ॥२९॥\nदुर्बळ ब्राह्मण करिती पूजन ॥ तेथें कैंचें वस्त्र भूषण ॥ ऐकोनि रामराजाचें वचन ॥ विप्र निजमनीं क्रोधावला ॥३०॥\nमग म्हणे गा नृपनाथा ॥ पंढरी दृष्टीसी न देखतां ॥ आपुलीचि थोर म्हणसी देवता ॥ अभिमान वृथा धरूनि ॥३१॥\nदेउळासी रुप्याचें दिधलें पाणी ॥ तेंचि भूषण सांगसी जनीं ॥ आमुचें क्षेत्र सुवर्णकोंदणीं ॥ गेला रचोनि विश्वकर्मा ॥३२॥\nतेथें कल्पतरूचीं लागलीं झाडें ॥ परीस चिंतामणि लोळती खडे ॥ दिव्य पताका चहूंकडे ॥ चपळेऐशा झळकती ॥३३॥\nतेथें कामधेनूंचें गोधन ॥ रत्नजडित वृंदावन ॥ तेथें प्रेमळ वैष्णवजन ॥ करिती कीर्तन उल्हासें ॥३४॥\nतेथें चंद्रभागा अमृतवाहिनी ॥ जे सकळ तीर्थांची स्वामिनी ॥ दर्शनेंचि मुक्त होती प्राणी ॥ वैकुंठभुवनीं पावती ॥३५॥\nरंभा तिलोत्तमा येऊनि सुंदरी ॥ नृत्य करिती गरुडपारीं ॥ गंधर्वगायन होतसें द्वारीं ॥ नाद अंबरीं कोंदाटे ॥३६॥\nऐसा देवाधिदेव रुक्मिणीकांत ॥ क्षीरसागरीं होतां नांदत ॥ तो पुंडलीक देखोनि निजभक्त ॥ आला त्वरित त्या ठाया ॥३७॥\nदोन्ही कर ठेवूनि जघनीं ॥ उभा राहिला चक्रपाणी ॥ निजभक्तांचें संकट देखोनी ॥ पावे ते क्षणीं निजांगें ॥३८॥\nत्याचें स्वरूप पाहतां नयनीं ॥ लष्मी लज्जित जाहली मनीं ॥ कोटि सूर्य जाती लपोनी ॥ मुकुटावरूनि तयाच्या ॥३९॥\nसांवळा सुकुमार शारंगधर ॥ कांसे कसिला पीतांबर ॥ दिव्य कुंड��ें मकराकार ॥ श्रीमुख मनोहर साजिरें ॥४०॥\nहें रूप देखावया दृष्टीं ॥ इंद्रादि देव तेहतीस कोटी ॥ कर जोडोनि सदा तिष्ठती ॥ सद्भावें स्तविती निजप्रेमें ॥४१॥\nज्याचें नाम अहर्निशीं ॥ एकांती जपे कैलासवासी ॥ श्रुतिशास्त्रें वर्णिती जयासी ॥ पार विरिंचीसी नेणवे ॥४२॥\nसहस्रमुखें स्तवन प्रीतीं ॥ शेष करिता जाहला निगुतीं ॥ जिव्हा चिरूनि दुखंड होती ॥ मग निवांतस्थिती राहिला ॥४३॥\nपांडुरंगाऐसें दैवत ॥ आणि पंढरीऐसें पुण्यक्षेत्र ॥ चंद्रभागेऐसें पावन तीर्थ ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥४४॥\nहें दृष्टीसी आधीं न पाहतां ॥ आपुलेंचि भूषण सांगसी वृथा ॥ राजाई तुझी कुळदेवता ॥ हे माझिया चित्ता न ये कीं ॥४५॥\nहे नित्य पंढरीस येऊन ॥ करीतसे सडासंमार्जन ॥ ऐसें बोलतांचि ब्राह्मण ॥ क्रोधायमान नृपनाथ ॥४६॥\nम्हणे माझी आराध्यदेवता ॥ याणें निंदिली मजदेखतां ॥ आपुलीच सांगे प्रशंसावार्ता ॥ विचार चित्ता न करितां ॥४७॥\nआतां जीवें मारावें यासी ॥ तरी अधिकारी व्हावें दोषासी ॥ शिक्षा करूनि द्विजासी ॥ नगरप्रदेशीं दवडावा ॥४८॥\nमग ब्राह्मणासी म्हणे नृपवर ॥ तूं असत्य बोलिलासी उत्तर ॥ सुवर्णमय पंढरपुर ॥ ऐकिलें साचार नाहीं कीं ॥४९॥\nआणि राजाई दैवत मूळपीठवासी ॥ इजला स्वमुखें म्हणतोसी दासी ॥ तरी शिक्षा करूनि तुजसी ॥ अरण्यासी दडवीन ॥५०॥\nमग ब्राह्मण म्हणे ऐक भूपती ॥ म्यां यथार्थ सांगितलें तुजप्रती ॥ तुम्हीं पंढरीस येऊन सत्वरगति ॥ रुक्मिणीपति पहावा ॥५१॥\nम्यां सांगितलें त्याचें महिमान ॥ त्याहूनि विशेष कोटिगुण ॥ तुझे दृष्टीस न पडतां जाण ॥ मग दंडन करावें ॥५२॥\nतो देवादेव देखिला नाहीं ॥ तोंवरींच थोर हे राजाई ॥ जैसा सूर्योदय न होतांचि पाहीं ॥ दीपक सोज्ज्वळ दिसती ॥५३॥\nजो देखिला नाहीं ऐरावती ॥ तों इतर वारण थोर भासती ॥ कीं पौर्णिमेचा नुगवतां निशापती ॥ उडुगणें वाटती सतेज ॥५४॥\nनातरी सुधारस न येतां हाता ॥ इतर रसांची तंवचि वार्ता ॥ कीं पयोब्धि दृष्टीस न देखतां ॥ दिसती सरिता अनुपम ॥५५॥\nकल्पतरूंचें न देखतां वन ॥ तोंवरीं झगमगित ॥ तेवीं जों देखिला नाहीं पंढरीनाथ ॥ तों इतर दैवतें आवडती ॥५७॥\nऐकोनि म्हणे नृपवर ॥ आतां पंढरीस येतों सत्वर ॥ सांगितल्याऐसें देखिलें जर ॥ तरीच बरें द्विजवरा ॥५८॥\nआणि असत्य वदलें असेल जरी ॥ तरी शिक्षा करीन तुज सत्वरीं ॥ मग प्रधानासी सांगे ते अवसरीं ॥ करावी स्���ारी निजांगें ॥५९॥\nअश्व गज रथ शिबिकाभरण ॥ सवें घेऊनि कांहीं सैन्य ॥ राजा सत्वर चालिला जाण ॥ पांडुरंगदर्शन घ्यावया ॥६०॥\nनानावाद्यांचे होताती गजर ॥ तयांमागून चाले द्विजवर ॥ म्हणे लज्जा रक्षील रुक्मिणीवर ॥ कीं करील अव्हेर दीनाचा ॥६१॥\nम्यां सांगितलें जैशा रीतीं ॥ तैसें न देखे जरी भूपती ॥ तरी शिक्षा करील मजप्रती ॥ संशय चित्तीं न धरितां ॥६२॥\nमग ध्यानीं आणोनि पांडुरंगमूर्ती ॥ स्तवन करी आपुलें चित्तीं ॥ म्हणे भक्तवत्सला रुक्मिणीपती ॥ मज या आकांतीं पावावें ॥६३॥\nअनाथ दीन तुझा ब्राह्मण ॥ देशावरासी निघालों जाण ॥ तुझें सांगूनि नामाभिधान ॥ कुटुंबरक्षण करीतसें ॥६४॥\nदेवा तुझी अद्भुत कीर्ती ॥ वर्णिली आहे मागिल्या संतीं ॥ तैसीच सांगितली रायाप्रती ॥ परी यथार्थ चित्तीं वाटेना ॥६५॥\nत्याची निंदिली कुळदेवता ॥ म्हणोनि राग आला नृपनाथा ॥ साक्ष पाहावयासी आतां ॥ पंढरीनाथा येतसे ॥६६॥\nपंढरी आहे जैशा रीतीं ॥ तैसेंच कथिलें रायाप्रती ॥ परी कलियुगीं मृत्तिकेच्या भिंती ॥ लोकांसी भासती अभिन्नत्वें ॥६७॥\nजैसें वडिलांचें द्रव्य पुरलें असे ॥ तें निर्दैव्यासी पाहतां दिसती कोळसे ॥ तैसीचि पंढरी सुवर्णमय असे ॥ परी विकल्पें न दिसे सर्वथा ॥६८॥\nसंतीं मागें वर्णिली कथनीं ॥ म्यां तैसेंचि सांगितलें त्यालागोनी ॥ आतां दृष्टीसी न देखतां चक्रपाणी ॥ तरी मजलागोनि दंडील तो ॥६९॥\nमग मी आपुला देईन प्राण ॥ परी असत्य होईल संतवचन ॥ पुढें पंढरीमाहात्म्य ऐकोनि सज्जन ॥ विश्वास मनीं न धरितील ॥७०॥\nअनाथनाथा रुक्मिणीवरा ॥ ऐशा संकटीं पाव सत्वरा ॥ करुणा भाकितां द्विजअंतरा ॥ जगदुद्धारा जाणवलें ॥७१॥\nम्हणे माझी कीर्ति वाखाणितां गहन ॥ ब्राह्मणाचा होतो अपमान ॥ तरी जैसें कथिलें आहे तयानें ॥ तैसेंचि दाखवणें लागेल ॥७२॥\nऐसा स्वमनीं करूनि विचार ॥ रुक्मिणीसी सांगे शारंगधर ॥ विद्यानगरींचा नृपववर ॥ येतो सत्वर दर्शना ॥७३॥\nतरी जैसी होती द्वारकापुरी ॥ त्याहूनि विशेष आहे पंढरी ॥ नृपवरासी दाखवूं निमिषभरी ॥ संशय निवारूं तयाचा ॥७४॥\nनाहीं तरी शिक्षा पावेल ब्राह्मण ॥ मग तो देईल आपुला प्राण ॥ आणी आपुले बिरुदासी येईल उणें ॥ संतसज्जन हांसतील ॥७५॥\nवचन ऐकोनि जगज्जननी ॥ चरण नमस्कारी तये क्षणीं ॥ म्हणे वैकुंठींची रचना आणोनी ॥ रायासी ये क्षणीं दाखवीन ॥७६॥\nऐसी कल्पना करितां जाण ॥ तैसेचि ��ाहलें न लागतां क्षण ॥ तो मायालाघवी जगज्जीवन ॥ निजभक्तमहिमान वाढवी ॥७७॥\nतों इकडे रामराजा चालतां सत्वर ॥ सन्निध उरलें पंढरपुर ॥ भयभीत होऊनि द्विजवर ॥ रुक्मिणीवर आळवीतसे ॥७८॥\nमग सन्निध पाचारूनि द्विजा ॥ काय बोलतसे रामराजा ॥ आतां संशय न फिटतां माझा ॥ तरी अपमान तुझा करीन ॥७९॥\nमग सन्निध वारण आणवूनि त्वरित ॥ अंबारींत बैसला नृपनाथ ॥ पंढरी विलोकितांचि त्वरित ॥ तों नवल अद्भुत देखिलें ॥८०॥\nजैसा पौर्णिमेचा निशापती ॥ त्याभोंवतीं नक्षत्रें दिसतीं ॥ तेवीं देवालयाच्या कळसाभोंवती ॥ मंदिरें चमकती लखलखित ॥८१॥\nहें कौतुक देखतां दृष्टीसी ॥ राजा विस्मित जाहला मानसीं ॥ म्हणे ब्राह्मणें कथिली जैसी ॥ पंढरी तैसी दिसताहे ॥८२॥\nमग अनुताप धरूनि चित्तांत ॥ खालीं उतरला नृपनाथ ॥ नमस्कार साष्टांग घालूनि त्वरित ॥ विप्रासी बोलत तेधवां ॥८३॥\nतुम्हीं सांगितलें जैशा रीतीं ॥ तैसेंचि दिसोनि येतसे पुढती ॥ मीं नेणतां अभिमान धरूनि निश्चितीं ॥ विकल्प चित्तीं धरियेला ॥८४॥\nऐसें बोलोनि नृपवर ॥ द्विजासी केला नमस्कार ॥ मग शुद्ध करूनि अभ्यंकर ॥ चरणीं सत्वर लागला ॥८५॥\nब्राह्मण विस्मय पावला चित्तीं ॥ म्हणे मज पावला रुक्मिणीपती ॥ हर्ष न मावे त्रिजगतीं ॥ गातसे कीर्ति सप्रेम ॥८६॥\nभक्तांमाजी अग्रगणी ॥ एक पुंडलीक शिरोमणी ॥ त्याचे भेटीसी द्वारकेहूनी ॥ चक्रपाणी पातले ॥८७॥\nसकळ तीर्थांत वरिष्ठ गंगा ॥ तीहूनि विशेष चंद्रभागा ॥ दर्शनेंचि पावन करी जगा ॥ अभिमान अंगा जडों नेदी ॥८८॥\nमथुरा गोकुळ वृंदावन ॥ ये स्थळीं नदि जगज्जीवन ॥ द्वारकेंतही श्रीकृष्ण ॥ भक्तांकारण तिष्ठत ॥८९॥\nपरी या क्षेत्रींचें महिमान ॥ अनुपम दिसतसे मजलागून ॥ ऐसा ब्राह्मण निर्लज्ज होऊन ॥ गातसे गुण निजप्रीतीं ॥९०॥\nटाळ मृदंग आणिनि त्वरित ॥ समारंभ करी नृपनाथ ॥ मिळवूनियां वैष्णवभक्त ॥ गजर करित स्वानंदें ॥९१॥\nपुढें विलोकितांचि जाण ॥ तों कल्पतरूंचें लागलें वन ॥ खडे परीस चिंतामणीसमान ॥ लागतां रान पंढरीचें ॥९२॥\nकामधेनूऐशा उदंड गायी ॥ भोंवत्या असती तये ठायीं ॥ राजा विस्मित होऊनि पाहीं ॥ म्हणे धन्य नवायी अगाध ॥९३॥\nब्राह्मणाचा धरूनि हात ॥ भूपति पुढें विलोकित ॥ तों पंढरीक्षेत्र लखलखित ॥ पाहतां दिपत नेत्रपातीं ॥९४॥\nतरूंवरी बैसोनि पक्षियाती ॥ निजच्छंदें गायन करिती ॥ हंस मयूर नृत्य करिती ॥ सप्रेम गाती ��ल्हासें ॥९५॥\nतपस्वी करिती अनुष्ठान ॥ ब्राह्मण करिती वेदाध्ययन ॥ विष्णुभक्त करिती कीर्तन ॥ मृदंग विणे घेऊनि ॥९६॥\nठायीं ठायीं सभा करूनि जाणा ॥ नृत्य करिती देवांगना ॥ तेणें तटस्थता येऊनि नयना ॥ विषयिक जना भुलविलें ॥९७॥\nसंत बैसोनि ठायीं ठायीं ॥ आत्मचर्चा बोलती पाहीं ॥ अनुभवें तल्लीन होऊनि तेही ॥ आलिंगन देती येरयेरां ॥९८॥\nचंद्रभागेसी अष्टोत्तरश तीर्थें येऊनि मूर्तिमंत ॥ स्नान करूनि पावन होत ॥ दृष्टीस पाहात नृपनाथ ॥९९॥\nएक कनकाचें रचून वृंदावन ॥ त्यावरी बैसविएलं रत्नकोंदण ॥ दिव्य लेवूनि वस्त्राभरण ॥ करिती पूजन नरनारी ॥१००॥\nमग भीमरथींत करूनि स्नाना ॥ राजा चालिला देवदर्शना ॥ तों इंद्रादिदेव सकळ जाणा ॥ पंढरीराणा लक्षिती ॥१॥\nअष्टसिद्धि सकळ दासी ॥ निजांगें राबती देवापासीं ॥ तयांमाजी अकस्मात राजाईसी ॥ रायें दृष्टीसी ओळखिलें ॥२॥\nम्हणे विद्यानगरीं अर्चितों पूजनीं ॥ तेचि हे आमुची कुळस्वामिनी ॥ ती पंढरीस झाडीतसे अंगणीं ॥ विस्मित मनीं नृपनाथ ॥३॥\nउदो शब्द म्हणोनि ते समयीं ॥ राजा तीस पुसे लवलाहीं ॥ म्हणे माते तूं किमर्थ ये ठायीं ॥ निजांगें पाहीं झाडितेसी ॥४॥\nमग भवानी उत्तर देत तयासी ॥ तुवां व्यर्थचि अहंता धरिली मानसीं ॥ मजऐशा अनंता दासी ॥ येती पंढरीसी राबावया ॥५॥\nया पुंडलिकाचें अंगणीं ॥ सकळ तीर्थें घालिती लोळणी ॥ मग पवित्र होऊनि तत्क्षणीं ॥ वाहाती पाणी निजांगें ॥६॥\nविस्मित होऊनि नृपनाथ ॥ पुढें विलोकूनि जों पाहात ॥ तों नारद तुंबर येऊन तेथ ॥ कीर्तन करित देखिले ॥७॥\nचतुर्भुजरूपें नारीनर ॥ अवघे दिसती साकार ॥ लोटांगण घाली नृपवर ॥ स्वानंदें निर्भर मानसीं ॥८॥\nशंखचक्रादि आयुधें घेऊनी ॥ द्वारीं जय विजय तिष्ठती दोनी ॥ दिव्य पताका गगनीं ॥ चपळेऐशा झळकती ॥९॥\nमागुती घालोनि दंडवत ॥ राजा प्रवेशला राउळांत ॥ तें तेज पाहतां नेत्र झांकत ॥ मग धरिला हस्त ब्राह्मणाचा ॥११०॥\nतों सांवळा सुकुमार राजीव नयन ॥ पीतांबरधारी जगज्जीवन ॥ कमललोचन सुहास्यवदन ॥ स्वरूप सगुण देखिलें ॥११॥\nजें योगियांचें निजध्यान ॥ हृदयीं ध्यातो पंचवदन ॥ तें स्वरूप वर्णितांचि जाण ॥ उपमा गौण दिसताहे ॥१२॥\nअमृताची चवी सांगतां ॥ उपमा द्यावया रस कोणता ॥ तेवीं देवाधिदेव रुक्मिणीकांता ॥ दृष्टांतीं वर्णितां न ये कीं ॥१३॥\nतरी दृष्टीसी देखती निजभक्तजन ॥ तेचि अनुभवें जाणती खू��� ॥ येर्हवीं बुद्धिमंत करितां स्तवन ॥ पडलें मौन श्रुतीसी ॥१४॥\nऐसी निरुपम परब्रह्ममूर्ती ॥ प्रीतीनें आलिंगी भूपती ॥ स्वरूप न्याहाळूनियां दिठीं ॥ मग चरणीं मिठी घातली ॥१५॥\nब्राह्मणासी म्हणे रामराजा ॥ तूं सखा सद्गुरु जिवलग माझा ॥ काय उपकार आठवूं तुझा ॥ गरुडध्वजा भेटविलें ॥१६॥\nतुवां जें कां कथिलें देख ॥ त्याहूनि कोटिगुणें अधिक ॥ दृष्टीं देखिला वैकुंठनायक ॥ सौख्य अनेक पावलों ॥१७॥\nराजाई माझी कुलस्वामिनी ॥ तेही झाडितां देखिली अंगणीं ॥ इंद्रासमवेत सुर येऊनी ॥ कर जोडोनि तिष्ठती ॥१८॥\nपंढरीऐसें क्षेत्र अद्भुत ॥ आणि पांडुरंगाऐसें वरिष्ठ दैवत ॥ चंद्रभागेऐसें पावन तीर्थ ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥१९॥\nघुंघरडें होतां उंबराआड ॥ तें म्हणे माझें हें ब्रह्मांड गाढ ॥ फोडोनि दाखवितां चहूंकडे ॥ होतसे वेडें निजमनीं ॥१२०॥\nतैसेंचि जाहलें रायाकारण ॥ मग ब्राह्मणाचे धरिले चरण ॥ म्हणे मी वेष्टिलों होतों अविद्येकरून ॥ परी जाहलों पावन तुझेनि ॥२१॥\nयापरी कौतुक दाखवूनि जाणा ॥ मग अदृश्य जाहली तितुकीही रचना ॥ तों मृत्तिकेच्या भिंती दिसती नयना ॥ आश्चर्य मनांत वाटात ॥२२॥\nजैसें दाखविलें रायाप्रती ॥ तैसेंचि पंढरीक्षेत्र आहे निश्चितीं ॥ परी मनुष्यासी मृत्तिकेऐसी भासती ॥ निजकर्मगतीकरूनि ॥२३॥\nसांप्रत आपणा जैसें दिसत ॥ तैसेंचि देखे नृपनाथ ॥ विस्मित होऊनि मनांत ॥ म्हणे चमत्कार बहुत देखिला ॥२४॥\nराजा विचारी आपुलें मनीं ॥ आतां व्यर्थ कासया पूजावी भवानी ॥ सन्निध क्षीरसागर टाकूनी ॥ सरिताजीवनीं कां न्हावें ॥२५॥\nअमृतसरोवर देखिल्या पाहीं ॥ दिव्य औषधी कासया घ्यावी ॥ कल्पतरु सन्निध असोनि पाहीं ॥ बाभूळछायीं कां बैसावें ॥२६॥\nहातींचा परिस टाकोनियां ॥ धातुवादी व्हावें कासया ॥ कामधेनु गृहासी आलिया ॥ अजा कासया पूजावी ॥२७॥\nगृहीं प्रकटतां सूर्यनारायण ॥ मग दीप कासया सरसावणें ॥ तेवीं जाहलिया पांडुरंगदर्शन ॥ देवीउपासन कासया ॥२८॥\nऐसीं म्हणोनि रामराजा ॥ प्रार्थीतसे गरुडध्वजा ॥ म्हणे देवाधिदेवा वैकुंठराजा ॥ मनोरथ माझा पुरवीं कां ॥२९॥\nचित्तीं हेत आहे ऐसा मजला ॥ कीं विद्यानगरासी न्यावें तुजला ॥ आतां अभय देऊनि शरणागताला ॥ सत्वर चला देवराया ॥१३०॥\nदेव म्हणे भूपतीवरी ठेवितां मजसी ॥ तरी तेथेंचि राहीन निश्चयेंसीं ॥ कांहीं अन्याय घडतां तुजसी ॥ मागुती पंढरीस�� येईन ॥३१॥\nऐसें सांगतां चक्रपाणी ॥ राजा हर्षला आपुलें मनीं ॥ म्हणे स्थळीस्थळीं डांक ठेवूनी ॥ जाईन घेऊनि देवासी ॥३२॥\nपंढरीक्षेत्रापासूनि जाण ॥ विद्यानगरापर्यंत तेण ॥ दां भागीं मनुष्यें उभीं करून ॥ मूर्ति काढून नेतसे ॥३३॥\nपुजारी ब्राह्मण निवांत ठायीं ॥ बूपतीसीं बळ न चले कांहीं ॥ मूर्ति उचलोनि लवलाहीं ॥ हातोहातीं चालिले ॥३४॥\nविद्यानगरासी नेऊनि सवेग ॥ तेथें स्थापिला पांडुरंग ॥ नानापरींचे उपचारभोग ॥ राजा निजांगें करीतसे ॥३५॥\nइकडे यात्रेसी आषाढमासीं ॥ वैष्णव आले पंढरीसी ॥ तेथें मात ऐकिली ऐसी ॥ कीं विद्यानगरासी देव गेले ॥३६॥\nउदास दिसे पंढरपुर ॥ जैसें प्राणावांचोनि शरीर ॥ कीं सरितेमाजी नसतां नीर ॥ जेवीं भयासुर वाटे ते ॥३७॥\nकीं नृपावांचोनि सैन्यसंपत्ती ॥ कीं चंद्रावांचोनि नक्षत्रजाती ॥ नातरी भ्रताराविण पतिव्रता सती ॥ निढळ दिसती जनांत ॥३८॥\nतेवीं विद्यानगरासी गेलिया हरी ॥ अवघी उदास दिसे पंढरी ॥ संतमहंत गरुडपारीं ॥ येऊनि सत्वरीं बैसले ॥३९॥\nम्हणती कोणाचें करावें कीर्तन ॥ आम्हांसी टाकिलें जगज्जीवनें ॥ पुंडलीकासी दिधलें वरदान ॥ तें असत्य वचन जाहलें कीं ॥१४०॥\nभाविक भक्त आले सर्व ॥ म्हणाती काय जाहला पंढरीराव ॥ विद्यानगरासी गेले देव ॥ कळला अभिप्राव सकळांसी ॥४१॥\nसंतसाधु वैष्णवजन ॥ एकमेकांसी बोलती वचन ॥ विद्यानगरासी कोणी जाऊन ॥ रुक्मिणीरमण आणावा ॥४२॥\nऐसें एकमेकांसी बोलती वचन ॥ परी कोणीच न देती आश्वासन ॥ म्हणती पुंडलीकासी गेला उपेक्षून ॥ तो आमुचेन न ये सर्वथा ॥४३॥\nएक बोलती प्रत्युत्तरीं ॥ आमुचा प्रवेश नोहे राजमंदिरीं ॥ नृपास वृत्तांत कळेल जरी ॥ तरी शिक्षा बरी करील कीं ॥४४॥\nएक दाविती निर्गुणभाव ॥ आपुले देहींच आहे देव ॥ चित्तीं नसतांचि अनुभव ॥ बोलती वाव आत्मज्ञानी ॥४५॥\nएक म्हणती ईश्वरइच्छेन ॥ जें जें जैसें येईल घडोन ॥ तें तें दृष्टीं पाहावें आपण ॥ तळमळ कोणी न करावी ॥४६॥\nत्यांत भानुदास वैष्णवभक्त ॥ प्रतिज्ञा करूनि काय बोलत ॥ मी घेऊनि येतों रुक्मिणीकांत ॥ नाहीं तरी जीवित न ठेवीं ॥४७॥\nऐसें बोलोनि तयांप्रति ॥ तेथोनि निघाला सत्वरगती ॥ विद्यानगरासी जाऊन रातीं ॥ लोकांप्रति पुसतसे ॥४८॥\nपंढरीहूनि पांडुरंगमूर्ती ॥ येथें घेऊनि आला नृपती ॥ ते कोठें स्थापिली निश्चितीं ॥ सांगा मजप्रति लवलाहें ॥४९॥\nराजयाच्या भयेंकरून ॥ को���ी यथार्थ न सांगती वचन ॥ आम्हांसी विदित नाहें म्हणोन ॥ प्रतिवचन बोलती ॥१५०॥\nमग भानुदास पुसती एकांती ॥ त्यांस सांगितलें वैष्णवभक्तीं ॥ मंदिरीं ठेवूनि रुक्मिणीपती ॥ पूजी एकांती नृपनाथ ॥५१॥\nराजा करूनि गेलिया पूजन ॥ मग आणिकासी नव्हे दर्शन ॥ कपाटें कुलुपें घालून ॥ द्वारपाळ रक्षणा ठेविले ॥५२॥\nऐसी ऐकोनियां मात ॥ भानुदास झाला हर्षयुक्त ॥ मग अर्धरात्र लोटतांचि त्वरित ॥ झाले निद्रित सकळिक ॥५३॥\nद्वारापासीं येतांचि जाण ॥ कुलुपें गळालीं न लागतां क्षण ॥ भानुदास आंत प्रवेशोन ॥ घातलें नमन साष्टांग ॥५४॥\nस्वरूप दृष्टीं न्याहाळून ॥ आलिंगन दिधलें प्रीतीकरून ॥ कंठ सद्गदित होऊन ॥ देवासी विनवण करीतसे ॥५५॥\nम्हणे लक्ष्मीकांता वैकुंठवासिया ॥ पुंडलिकवरदा यादवराया ॥ आम्हांवरील लोभ सांडोनियां ॥ जाहलासी रायास्वाधीन ॥५६॥\nपुंडलिकासी दिधलें वरदान ॥ कीं कदापि न जाईं येथून ॥ तें तुझें आतां अभयवचन ॥ असत्य दिसोन आलें कीं ॥५७॥\nआम्हां दुर्बळांची नावडे पूजा ॥ येथें उपचार करितो राजा ॥ तें सुख मानोनि अधोक्षजा ॥ गरुडध्वजा राहिलासी ॥५८॥\nदिव्य वस्त्रें आणि आभरण ॥ नैवेद्यासी अनेक पक्वान्न ॥ यालागीं दुर्बळांचें स्मरण ॥ तुजकारण नव्हे कीं ॥५९॥\nरुक्मिणी राधा सत्यभामा ॥ इतुक्यांसी सांडोनि पुरुषोत्तमा ॥ रामरायें तुज लावूनि प्रेमा ॥ मेघश्यामा चालविले ॥१६०॥\nसांडोनियां पंढरपुर ॥ वसतें केलें विद्यानगर ॥ वाट पाहाती ऋषीश्वर ॥ भक थोर तिष्ठती ॥६१॥\nरंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका ॥ सेवेसी येती अष्टनायिका ॥ सांडोनियां विधिजनका ॥ बैसलासी निका ये ठायीं ॥६२॥\nकीं आमुचें पदरीं दोष दारुण ॥ पळोनि आलासी तयाभेण ॥ कीं तुज मागतसों प्रेमदान ॥ म्हणोनि पळून आलासी ॥६३॥\nकीं कीर्तनाचा होतो गलबला ॥ तेणें निद्रा न लागेचि तुजला ॥ म्हणोनि एकांतीं ठाव पाहिला ॥ कळलें मजला यथार्थ ॥६४॥\nकीं यात्रा मिळते असंख्यात ॥ तयांसी भेटतां शिणसी बहुत ॥ मग येऊनि विद्यानगरांत ॥ घेतोसी विश्रांति या ठायीं ॥६५॥\nऐकोनि भानुदासाचें वचन ॥ काय बोलतसे जगज्जीवन ॥ तूं बोलतोसी उदासवचन ॥ विचार मनीं न करितां ॥६६॥\nमज न रुचती नाना उपचार ॥ वस्त्रें भूषणें अलंकार ॥ कधीं देखेन भीमातीर ॥ म्हणोनि अंतर झुरतसे ॥६७॥\nरायें आणोनि मजलागूनी ॥ येथें घातलें बंदिखानीं ॥ तुम्हींही निष्ठुर होऊनि मनीं ॥ परत कोणीं न केली ॥६८॥\nऋद्धिसिद्धि चारी मुक्ती ॥ मी देत होतों तुम्हांप्रती ॥ परी त्यांसी अव्हेरूनि निश्चितीं ॥ भजन प्रीतीं करीतसां ॥६९॥\nयाविरहित तों मजपसीं ॥ कांहींचि न दिसे द्यावयासी ॥ सेवा ऋण न फिटे मजसीं ॥ म्हणोनि तुम्हांसी टाकिलें ॥१७०॥\nऐसें बोलोनि रुक्मिणीकांत ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहात ॥ दोघेही स्फुंदत निजप्रेमें ॥७१॥\nभानुदासासी जगज्जीवनें ॥ मागुती दिधलें आलिंगन ॥ म्हणे प्रातःकाळीं करितां पूजन ॥ देईन दर्शन तुजलागीं ॥७२॥\nमग नवरत्नांचा काढोनि हार ॥ भानुदासासी देत शारंगधर ॥ म्हणे आतां बिर्हाडासी जाईं सत्वर ॥ येईल नृपवर दर्शना ॥७३॥\nबाहेर येतांचि भानुदास ॥ कुलुपें बैसलीं कवाडास ॥ अणुमात्र न कळतां कोणास ॥ निजभक्तास भेटला ॥७४॥\nप्रातःकाळीं उठोनि नृपती ॥ स्नान केलें सत्वरगती ॥ देवासी नमन करूनि प्रीतीं ॥ कांकडआरती करीतसे ॥७५॥\nतों कंठीं न दिसे रत्नहार ॥ पूजार्यासी पुसिलें सत्वर ॥ म्हणे येथें कोण आला तस्कर ॥ म्हणोनि नृपवर क्रोधावला ॥७६॥\nतयांसी ताडन करूनि बहुत ॥ म्हणे हार त्वरित आणिजे येथ ॥ अमूल्य रत्नें न मिळती निश्चित ॥ पृथ्वी समस्त धुंडिती ॥७७॥\nऐसी आज्ञा होतांचि सत्वर ॥ झाडा घेती घरोघर ॥ परी कोठेंचि न दिसे हार ॥ मग पाहाती बाहेर तस्करासी ॥७८॥\nतों गंगातीरीं स्नान करूनी ॥ भानुदास बैसले नामस्मरणीं ॥ राजदूत पाहती विलोकूनी ॥ तों हार दुरूनि देखिला ॥७९॥\nम्हणती सांपडला ते तस्कर ॥ आतां यास धरावा सत्वर ॥ अकस्मात बांधोनि वैष्णववीर ॥ चालिले किंकर रायाचे ॥१८०॥\nनगरांत आणितां त्याकारण ॥ देखोनि हांसती सकळ जन ॥ म्हणती हा भोंदावया जनांकारण ॥ संत होऊन हिंडतो ॥८१॥\nदेवावरी हात घातला पाहें ॥ तो मनुष्यासी भियेल काय ॥ कसाबासी भेटतां कपिला गाय ॥ तो पूजील काय तिजलागीं ॥८२॥\nऐसें नानापरींचे त्रिविध जन ॥ भानुदासासी निंदिती देखोन ॥ परी तो खेद न करी जाण ॥ नामस्मरण करीतसे ॥८३॥\nएक म्हणती मैंदाचिया गळां ॥ अहाना बोलती तुळसीमाळा ॥ तो आजि प्रत्यक्ष देखिला डोळां ॥ हार चोरिला येणेंचि ॥८४॥\nनवरत्नांचा हार घेऊन ॥ दूतांनीं रायासी दिधला नेऊन ॥ म्हणती तस्कर आणिला बांधोन ॥ तयासी दंड कोण करावा ॥८५॥\nसक्रोध बोले नृपवर ॥ त्यास शूलावरी घाला सत्वर ॥ कोण कैसा पाहावा तस्कर ॥ ऐसा विचार न केला ॥८६॥\nभानुदास दूतांसी बोले वचन ॥ माझें तंव सन्निध आलें मरण ॥ शेवटीं पांडुरंगाचें दर्शन ॥ मजकारण करवावें ॥८७॥\nत्यांत कोणी होते सज्जन ॥ त्यांस मानलें त्याचें वचन ॥ मग रायासी आज्ञा मागून ॥ गेले घेऊन देउळासी ॥८८॥\nभानुदास म्हणे देवाप्रती ॥ मी न्यावयासी आलों एकांतीं ॥ म्हणोनि योजिली ऐसी युक्ती ॥ आणि नृपाहातीं दंडविलें ॥८९॥\nजो न्यावया येईल तुजकारण ॥ त्याचा ऐसाच घ्यावा प्राण ॥ मग राजमंदिरीं विलास भोगून ॥ सुखें राहावें या ठायीं ॥१९०॥\nऐसा विचार करूनि घननीळा ॥ मग हार घातला माझिया गळां ॥ ऐसें बोलतां तये वेळां ॥ अश्रु डोळां लोटले ॥९१॥\n तुज मी न सोडीं रुक्मिणीपती ॥ ऐसें बोलोनि मागुतीं ॥ नमन प्रीतीं घातलें ॥९२॥\nदूत म्हणती ते अवसरीं ॥ आतां ऊठ गा चाल झडकरी ॥ आधींच केली नसती चोरी ॥ तरी ऐसी परी कां होती ॥९३॥\nऐसें म्हणोनि सत्वर ॥ भानुदासासी काधिलें बाहेर ॥ शूळ देऊनि खांद्यावर ॥ माथां शेंदूर घातला ॥९४॥\nकौतुक पाहावया सत्वरीं ॥ अमित मिळाल्या नरनारी ॥ मग नेऊनि नगराबाहेरी ॥ शूळ झडकरी रोंविला ॥९५॥\nउचलूनि जों घालावें वरी ॥ तों भानुदास देवातें विनंति करी ॥ म्हणे आकाश कडकडोनि पडो मजवरी ॥ तरी तुज अंतरीं आठवीन ॥९६॥\nसप्तसमुद्र समरस जाहलिया ॥ तरी तुज न सोडीं देवराया ॥ तुजकरूनि नाशवंत काया ॥ ओवाळूनियां सांडिली ॥९७॥\nलया जाईल सकळ क्षिती ॥ आणि पंचभूतेंही प्रळय पावती ॥ तैं तुजवांचूनि रुक्मिणीपती ॥ आणिक सांगाती असेना ॥९८॥\nवडवानल खाईल त्रिभुवन ॥ तैं तूं माझा जिवलग प्राण ॥ भानुदासाचा निश्चय देखोन ॥ जगज्जीवन पावले ॥९९॥\nतंव नवल वर्तलें अति अद्भुत ॥ तें सादर परिसा भाविक भक्त ॥ शूळ रोंविला होता जेथ ॥ त्यासी पल्लव अकस्मात फूटले ॥२००॥\nफुलें फळें आलीं बहुत ॥ राजासी जाऊनि सांगती मात ॥ म्हणती तो आहे वैष्णवभक्त ॥ पंढरीनाथ पावला तया ॥१॥\nशूळाचा वृक्ष जाहला सत्वर ॥ राजासी सांगते जाहले किंकर ॥ वचन ऐकूनियां नृपवर ॥ आश्चर्य थोर करीतसे ॥२॥\nपाहावयासी येतां त्वरित ॥ तंव दृष्टीसी देखिलें साक्षात ॥ मग अनुताप पावला चित्तांत ॥ म्हणे अन्याय बहुत मज घडला ॥३॥\nभानुदासासी नमस्कार प्रीतीं ॥ सद्भावें घालीतसे नृपती ॥ म्हणे अपराध घडला मजप्रती ॥ विवेक चित्तीं न करितां ॥४॥\nमग रामरायें भानुदासाप्रती ॥ देउळीं नेलें सत्वरगती ॥ दृष्टीसी देखतां पांडुरंगमूर्ती ॥ सद्गदित कंठीं जाहला ॥५॥\nचरणीं मिठी घालितांचि जाण ॥ उचलोनि धरी जगज्जीवन ॥ भानुदासासी म्हणे रुक्मिणीरमण ॥ मजकारण शिणलासी ॥६॥\nआतां मज घेऊनि खांद्यावरी ॥ पंढरपुरासी चाल सत्वरी ॥ तेथें पुंडलिकाचें द्वारीं ॥ निरंतर वसेन ॥७॥\nरामराजा धरीतसे पाय ॥ मज उपेक्षूनि जातां काय ॥ देव म्हणती तुझा अन्याय ॥ घडोनि आला अनायसें ॥८॥\nकांहीं तुझें होतें सुकृत ॥ म्हणोनि होतों दिवस बहुत ॥ आतां माझें रूप हृदयांत ॥ आठवीं नित्य सप्रेम ॥९॥\nभानुदास म्हणे रुक्मिणीकांता ॥ कैसा उचलसील मज आतां ॥ माझी तों नाहीं राजसत्ता ॥कीं मेळवूनि बहुतां तुज न्यावें ॥२१०॥\nऐकोनि म्हणे दीनदयाळ ॥ मी तुझे स्वाधीन जाहलों केवळ ॥ आतां माझी सत्ता आहे सकळ ॥ ते तुझीचि असे निजभक्ता ॥११॥\nऐसें म्हणोनि जगज्जीवन ॥ तत्काळ रूप धरीतसे सान ॥ भानुदासासी बोले वचन ॥ सांबळींत घालोन मज नेईं ॥१२॥\nमग गवाळें आणोनि तये क्षणीं ॥ त्यांत बांधिले चक्रपाणी ॥ ऐसी ऐकोनियां वाणे ॥ आशंकित मनीं न व्हावें ॥१३॥\nजैसें आकाश विस्तीर्ण आहे बहुत ॥ परी घटीं पाहतां तेवढेंचि होत ॥ तेवीं भक्तलीलेसी वैकुंठनाथ ॥ सूक्ष होत निजप्रीतीं ॥१४॥\nकीं अफात समीर आहे बहुत ॥ परी विंझणा हलवितां तैसाचि होत ॥ तेवीं भक्तां स्वाधीन रुक्मिणीकांत ॥ तैसाचि होत निजछंदें ॥१५॥\nमागें कृष्णावतारीं यशोदा घुसळितां ॥ जो डेरियामाजी लागला तिच्या हातां ॥ तो भानुदासाच्या गवळ्यांत जातां ॥ संशय कोणता आणावा ॥१६॥\nजो अनंत घटीं व्यापूनि जाण ॥ तैसाचि दिसे थोर सान ॥ अणुरेणूंपरीस लहान ॥ ज्ञानदृष्टीनें दिसताही ॥१७॥\nतो भानुदासाचे आवडीसाठीं ॥ सांबळींत मावला जगजेठी ॥ खांद्यावरी घेऊनि उठाउठी ॥ सत्वरगती जातसे ॥१८॥\nमंजुळ शब्द गवाळ्यांतून ॥ भक्तांसी बोले जगज्जीवन ॥ धन्य आजिचा उगवला सुदिन ॥ संतसज्जन भेटतील ॥१९॥\nपद्मालयासी आले भानुदास ॥ तेथें खाली ठेविला जगन्नीवास ॥ आपण लागले स्नानास ॥ हर्ष चित्तास वाटला ॥२२०॥\nइकडे सांबळींत होते रुक्मिणीवर ॥ ते एकाएकीं झाले थोर ॥ वरील पूड मस्तकावर ॥ तळींचा चूर झाला कीं ॥२१॥\nभानुदास येऊनि जंव पाहे ॥ म्हणे देवाधिदेवा हें केलें काये ॥ थोर झालासी लवलाहें ॥ आतां उचलसील काय मजलागीं ॥२२॥\nमग म्हणे रुक्मिणीवर ॥ तूं पुढें जाऊन सांग सत्वर ॥ नानावाद्यांचा करूनि गजर ॥ येतील सामोरे संतसाधु ॥२३॥\nसुदिनघटिका आजिचे दिनीं ॥ मज बैसवावें सिंहासनीं ॥ ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ भानुदास तेथोनि निघाला ॥२४॥\nतों गरुडपारीं वैष्णवभक्त ॥ अवघे बैसले चिंताक्रांत ॥ म्हणती भानुदासासी दिवस लागले बहुत ॥ परी रुक्मिणीकांत नये कीं ॥२५॥\nतों अकस्मात भक्त विजयी ॥ हास्यवदन त्यांहीं पाहीं ॥ येतां देखिला लवलाहीं ॥ म्हणती शेषशायी आणिला ॥२६॥\nसंतांसी क्षेम देऊनि त्वरित ॥ म्हणे पद्मालयासी आले रुक्मिणीकांत ॥ ऐसी ऐकोनि हर्षमात ॥ संतोषे चित्त सकळांचें ॥२७॥\nदिंडी पताका घेऊनि सत्वर ॥ सामोरे चालिले वैष्णववीर ॥ टाळमृदंगांचा गजर ॥ वाद्यें अपार वाजती ॥२८॥\nपुजारी आणि लोकपाळ ॥ नरनारी सामोरे जाती सकळ ॥ पद्मालयासी येतां ते वेळ ॥ देखिला घननीळ दृष्टीसी ॥२९॥\nसकळीं घालोनि दंडवत ॥ देवासी आलिंगन देऊनि त्वरित ॥ रथावरी बैसवोनि रुक्मिणीकांत ॥ चालिले मिरवत संभ्रमें ॥२३०॥\nसंत गर्जती गुणानुवाद ॥ त्यांपुढें नट नाचती छंद ॥ भेरी वाजंत्रांचा नाद ॥ वाटतो आनंद सकळांसी ॥३१॥\nतो समारंभ वर्णितां वाचेसीं ॥ दृष्टांत न पुरे द्यावयासी ॥ आतां प्रत्यक्ष कार्तिकमासीं ॥ पाहाती दृष्टीसी वारकरी ॥३२॥\nरथोत्साह पौर्णिमेसी होत ॥ तेचि उपमा तया सरत ॥ तैशाचपरी पंढरीनाथ ॥ येती मिरवत निजछंदें ॥३३॥\nयेतां चंद्रभागेचे तीरीं ॥ तंव ते पुढारी येत सामोरी ॥ देवासी स्नान घालोनियां झडकरी ॥ मग महाद्वारीं चालिले ॥३४॥\nरथाखालीं उतरून सांवळी मूर्ती ॥ शिबिकेंत घातली हातोहातीं ॥ देवालयीं नेऊन सत्वरगती ॥ मग अभिषेक करिती मधुपर्क ॥३५॥\nब्राह्मण बोलती मंत्रघोष ॥ कीर्तनीं गर्जती वैष्णवदास ॥ सिंहासनीं बैसे जगन्निवास ॥ धन्य दिवस सुदिन तो ॥३६॥\nवस्त्रालंकारभूषण ॥ षोडशोपचारें केलें पूजन ॥ पक्वान्न नैवेद्य अर्पून ॥ मंगलारती पैं केली ॥३७॥\nपुष्पांजलि मंत्रघोष ॥ पुजारी समर्पिती देवास ॥ संत वैष्णव यात्रेकर्यांस ॥ वाटला उल्हास तेधवां ॥३८॥\nनरनारी मिळोनि समस्त ॥ भानुदासाचें स्तवन करित ॥ म्हणती याच्या योगें वैकुंठनाथ ॥ आले पंढरींत मागुती ॥३९॥\nएक शर्करा नगरांत वांटिती ॥ एक पक्वान्नभोजन विप्रां घालिती ॥ क्षेत्रवासी लोकांप्रती ॥ आनंद चित्तीं वाटला ॥२४०॥\nजैसा चतुर्दशवर्षें वनवास कंठोन ॥ अयोध्येसी आला रघुनंदन ॥ नगरवासी आनंदले जन ॥ तैसेंचि झालें तयांसी ॥४१॥\nकीं अवर्षणीं अहाळला होता पवत ॥ त्यावरी मेघ वर्षला अपरिमित ॥ पंढरीचे लोक समस्त ॥ संतोष मानीत या रीतीं ॥४२॥\nकीं अगस्तीच्या पोटांतूनी ॥ समुद्र निघाला देखूनि नय���ीं ॥ मग मेघांसी उल्हास वाटला मनीं ॥ तैसीचि करणी झाली कीं ॥४३॥\nनातरी वसंतकाळ येतांचि त्वरित ॥ वनस्पती दिसती सुशोभित ॥ तेवीं पंढरीसी येतां अनाथनाथ ॥ लोक समस्त आनंदले ॥४४॥\nकीं शरीरांतील परतला प्राण ॥ मग इंद्रियें वर्तती सावधान ॥ पंढरीचे सकळही जन ॥ तैशाचिपरी जाहले ॥४५॥\nपुढीले अध्यायीं कथा सुरस ॥ ऐकतां यश जोडे निर्दोष ॥ म्हणूनि भक्त हो सावकाश ॥ जोड करा हेचि पैं ॥४६॥\nहें सात्त्विक भक्तांचें महीमान ॥ वाढविता श्रीरुक्मिणीरमण ॥ महीपती त्याचा बंदीजन ॥ गातो सद्गुण कीर्तनीं ॥४७॥\nस्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रिचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥२४८॥\n॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥\n॥ श्रीभक्तविजय त्रिचत्वारिंशाध्याय समाप्त ॥\nवि. चिमणीचय डोळयांप्रमाणें लहान , बारीक डोळे असलेला ( मनुष्य ). [ चिमणी + डोळा ]\nबोधपर अभंग - ४७९१ ते ४८००\nबोधपर अभंग - ४७८१ ते ४७९०\nबोधपर अभंग - ४७७१ ते ४७८०\nबोधपर अभंग - ४७६१ ते ४७७०\nबोधपर अभंग - ४७५१ ते ४७६०\nबोधपर अभंग - ४७४४ ते ४७५०\nअभंग संग्रह - बोधपर अभंग\nतुकाराम बाबा अभंग संग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:24:09Z", "digest": "sha1:JWW6WWFG73KIRYNXRETLLVBFLVFB327I", "length": 9469, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताम्रसृती - विकिपीडिया", "raw_content": "\nएखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट लाल रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) ताम्रसृती (इंग्रजी: Redshift; रेडशिफ्ट) असे म्हणतात. ताम्रसृती इंग्रजी z या अक्षराने दर्शवतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रत��� निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१६ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-04-18T18:44:47Z", "digest": "sha1:FED2T3GOBGK77ZH3WKGBLS4SC23SJKK3", "length": 5813, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू इंग्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेच्या नकाशात न्यू इंग्लंडचे स्थान\nन्यू इंग्लंड हा अमेरिकेतील अति-ईशान्येकडील एक भौगोलिक प्रदेश आहे. न्यू इंग्लंड प्रदेशात सध्याची मॅसेच्युसेट्स, मेन, व्हरमाँट, न्यू हॅम्पशायर, कनेक्टिकट व र्होड आयलंड ही राज्ये येतात.\nन्यू इंग्लंड ही अमेरिकेतील ब्रिटिशांची सर्वात जुनी वसाहत आहे. ब्रिटिश खलाशी येथे १६२० सालापासुन वसले आहेत. न्यू इंग्लंडमध्ये अमेरिकन साहित्य व तत्वज्ञानाचे पहिले घडे पडले, तसेच अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीची सुरुवात देखील येथेच झाली. त्यामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक इतिहासात न्यू इंग्लंडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nन्यू इंग्लंड प्रदेशाचे क्षेत्रफळ १,८६,४५९ वर्ग किमी तर एकुण लोकसंख्या १,४३,०३,५४२ आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/?filter_by=popular", "date_download": "2019-04-18T19:04:58Z", "digest": "sha1:WBEEYIQAIS5MC3ETZW2MLW4ACXZD3BTQ", "length": 18779, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "न्यूजग्राम Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्���ादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बात���्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mraaka.org/gaurav-satkar-program-rtd-judge-abhay-tipse-sir/", "date_download": "2019-04-18T18:29:27Z", "digest": "sha1:34MKYKOVWFNP6UCAXYBPHGUXMKHLEGJ6", "length": 17338, "nlines": 95, "source_domain": "www.mraaka.org", "title": "Gaurav & Satkar Program (Rtd Judge Abhay Tipse Sir ) | Maharashtra Rajya Alpaksankhyak Adhikari – Karmachari Association", "raw_content": "\n*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे जपा. – श्री. रत्नाकर गायकवाड.*\n*माणूस हाच धर्म व या देशातील घटना सर्वश्रेष्ठ – न्यायमूर्ती अभय ठिपसे.*\n*महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनच्या कार्यक्रमात प्रतिपादन*\nदि. १० एप्रिल २०१७,\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनतर्फे गौरव व सत्कार सोहळा कार्यक्रम दादरच्या स्काउट व गाईड हॉल येथे रविवार दि. ९ एप्रिल २०१७ रोजी पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मुख्य सचिव व विद्यमान मुख्य माहिती आयुक्त मा. श्री. रत्नाकर गायकवाड हे उपस्थित होते. मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे हे संपूर्ण कुटुंबासह या गौरव सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. श्री. रत्नाकर गायकवाड व मा न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.\nसन्माननीय अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्र चव्हाण, तत्कालीन संचालक, यशदा हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सादिक पटेल, विभाग प्रमुख, जे. जे. हॉस्पिटल हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिगीताने झाली. या भक्ती गीताची मांडणी रायगडच्या शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारली.\nअसोसिएशनचे अध्यक्ष श्री. हाजी जतकर, विक्रीकर उपायुक्त यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या आदर्श विचारसरणीवर असोसिएशनची स्थापना झाल्याचे सांगून मा. श्री. रत्नाकर गायकवाड यांची प्रेरणा, मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा आधारस्तंभ पाठींबा मिळत असून शासन प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नैतिक पाठबळ व मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात सदर असोसिएशनचे काम चालू असल्याचे सांगताना अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्राचा मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया शासनाच्या पाठबळाने संपूर्ण महाराष्ट्रात असोसिएशनच्या माध्यमातून सुरु झाल्याचे सांगितले.\nमा. श्री. रत्नाकर गायकवाड हे असोसिएशनचे प्रेरणास्त्रोत असून या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वावर सर्वांनी वाटचाल केली तर आपला देश स्वयंपूर्ण व महासत्ता बनेल, असा आशावाद व्यक्त करताना त्यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दल प्रशंसा केली.\nगौरव मूर्ती या नात्याने बोलताना मा. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी संपूर्ण न्यायदानाच्या कारकिर्दीत समोरची व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहून न्यायदान केलं. त्याचा धर्म कधीही पहिला नाही असे सांगताना आपल्या देशातील घटना सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून या घटनेमुळेच भारतातील प्रत्येक व्यक्तीला अधिष्ठान व अधिकार प्राप्त झाल्याचे सांगितले.\nसन्माननीय अतिथी मा. श्री. रवींद्र चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सादिक पटेल यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दलचे महत्व विषद केले व समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी असोसिएशनची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले.\nअसोसिएशनचे ब्रीदवाक्य “समतेसाठी एकत्र येऊ व सार्वभौम, धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवू” असे असल्याने देशहीत समोर ठेवून राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी सदर असोसिएशन अनेक उपक्रम व कार्यक्रम घेत असून सदरचा गौरव व सत्कार सोहळा हा त्याचाच एक भाग होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी यांच्या हितासाठी शासनाच्या पाठबळाने स्थापन झालेले भारतातील हे एकमेव व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठीसुद्धा दृष्टीकोन ठेवला जात आहे. तोच दृष्टीकोन ठेवून या कार्यक्रमामध्ये सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. अली एम. शम्शी (सामाजिक क्षेत्रातील रत्नदीप), श्री. नागसेन सोनारे (उत्कृष्ट समाजसेवक), सौ. विद्या अशोक सावखंडे (उत्कृष्ट समाजसेविका), श्री. सैफुल्ला खान (उत्कृष्ट समाजसेवक), श्री. मोहम्मद अफजल (उत्कृष्ट समाजसेवक), डॉ. सय्यद शफियोद्दिन (इस्त्रो शास्त्रज्ञ), मास्टर नुबेरशा सलीम शेख (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर), श्री. समीर शेख (दिवाणी न्यायाधीश पदी निवड (वर्ग-१)), श्रीमती. अंजूम बानो पठाण (कक्ष अधिकारी पदी निवड), डॉ. रोशन जहाँ (शूर वीरांगना), डॉ. एस. ए. एन. इनामदार (उत्कृष्ट व सेवाभावी ग्रंथपाल), श्रीमती. मुमताज काझी (रेल्वे चालवणारी पहिली भारतीय महिला), श्री. आर. एफ. सय्यद (गुणवंत पशुवैद्यक), डॉ. सलमान मापारा (पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये इतर मागास प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम), श्री. हसन सिद्धनाथ (उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता) श्री. अकबर अली खान पठाण (मुख्य कायदा मार्गदर्शक), अॅड. अन्सार मिर्झा (मुख्य कायदा मार्गदर्शक) मास्टर मो. शफिक शेख (विशेष प्राविण्य) या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.\nया प्रसंगी असोसिएशनतर्फे “मार्गदर्शक पुस्तिका व डायरी २०१७” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\nहा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अजीज शेख (उपायुक्त, महानगरपालिका), श्री. ताजदारखान पठाण (विक्रीकर उपायुक्त), श्री. सलीम शेख (कार्यकारी अभियंता), श्री. मो. युसुफ निशानदार (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. यासीन मापारा (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. सुहेल खान (सहा. कार्यकारी अभियंता, सिडको), श्री. अशफाक शेख (सहा. संचालक, नगररचना), श्री. नजीर शेख (विक्रीकर उपायुक्त), श्री. तन्वीर सय्यद (सहा. विक्रीकर आयुक्त), श्री. गुलामनबी शेख (शिधावाटप अशिकारी), श्री. दस्तगीर मुल्ला (राजपत्रित स्टेनो), श्री. मोहमद हानिफ फिरजादे (विक्रीकर अधिकारी), श्री. इम्रान मुजावर (विक्रीकर अधिकारी), श्री. मोईद शेख (उपअधीक्षक, बीएमसी), श्री. समीर प्रेरामपल्ली (सहा. अभियंता, सिडको) श्री. जाहिद अली शेख (विक्रीकर निरीक्षक), श्री. एन. जी. शेख (सर्व्हेअर, सिडको), श्री. सादिक शेख (विकास अशिकारी), श्री. रियाज शेख (तलाठी), श्री. फहीम कुरेशी (पर्यवेक्षक, बेस्ट), श्री. हसन सिद्धनाथ (मुख्याध्यापक), श्री. कय्युम दाखवे (मुख्याध्यापक), श्री. मेहमूद शेख (शिक्षक), श्री. गुलजार दळवी (शिक्षक), श्री. अखलाख शेख (शिक्षक), श्री. सय्यद इस्माईल (शिक्षक), श्री. सलीम मुलाणी (लेखा परीक्षक), श्री हैदर शेख (वरिष्ठ लिपिक), हसन खान (लिपिक), श्री. गौस मो. इनामदार, श्री. शहेनशाह पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. वैशाली काकडे व श्री. सय्यद इस्माईल यांनी केले तर असोसिएशनचे सहचिटणीस श्री. यासीन मापारा, सहा. कार्यकारी अभियंता, सिडको यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nया कार्यक्रमात शासन प्रशासनातील मान्यवर, विचारवंत व असोसिएशनचे संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकारी, पदाधिकारी व सदस्य असे एकूण ३५० मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी – कर्मचारी असोसियेशन\nसदिच्छा भेट-उ.प.स.मदन सर (I.A.S.)\nसत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर २०-१-२०१९\nअल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा\nसदिच्छा भेट-उ.प.स.मदन सर (I.A.S.)\nसत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर २०-१-२०१९\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसियेशन (MRAAKA)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/trupti-toradmal-in-marathi-cinema/", "date_download": "2019-04-18T18:46:52Z", "digest": "sha1:GB73ZHA5TNDES4WKWOK56AZZY64OGX7A", "length": 7451, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "तृप्ती तोरडमलचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > तृप्ती तोरडमलचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nतृप्ती तोरडमलचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\nमराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल लवकरच एका चित्रपटातून मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ असे या चित्रपटाचे नाव असून, याची निर्मिती बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम करत आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. या सिनेमातील ‘सविता’ या महत्वपूर्ण पात्���ाच्या भूमिकेतून तृप्ती लोकांसमोर येणार आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी हे पात्र लोकांसमोर सादर केले होते. त्यामुळे, सिनेमाच्या पडद्यावर सविता साकारण्याचे मोठे आव्हान तृप्तीवर आहे. या सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तृप्ती सांगते कि, ‘हा सिनेमा करताना, मला माझे बाबा मधुकर तोरडमल यांच्या नावाला आणि रीमाजींनी एकेकाळी गाजवलेल्या या भूमिकेला धक्का लावू द्यायचा नव्हता. त्यामुळे, माझ्या अभिनयातले वेगळेपण मला जपायचे होते. त्यासाठी मला स्वप्ना वाघमारे जोशी आणि जॉन अब्राहम यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे पात्र साकारण सोपं गेलं’.\nया सिनेमासाठी तृप्तीने वास्तविक घटनेचा अभ्यास करत, आपल्या अभिनयात प्राण ओतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. सिनेमाच्या कथानकाची गरज ओळखून तिने तिच्या आवाजावर अनेक प्रयोग केले. त्यासाठी कोणत्याही तांत्रिक साधनाचा वापर न करता, रात्रंदिवस आपल्या आवाजात फेरबदल करण्याचा तिने महिनाभर सराव केला. त्यापैकी एक आवाज तिने तिच्या बाबांना ऐकवला असता त्यांना तो आवडला. खऱ्या आयुष्यातील सविताचे निकटवर्तीय शेखर ताम्हाणे यांनादेखील तो आवाज ऐकवला असता, सविताचा आवाज अगदी असाच होता, अशी पोचपावती त्यांनी दिली. त्यांच्या या सकारात्मक उत्तराने माझ्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे तृप्ती सांगते.\nरंगभूमीची योग्य जाण असलेल्या तृप्तीचा हा पहिलाच सिनेमा असून, तिच्या अभिनय कारकिर्दीला तो चारचाँद लावणारा ठरेल, अशी आशा आहे.\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dhule-news-20/", "date_download": "2019-04-18T19:21:23Z", "digest": "sha1:RUBNIGVAS55URJYB6BFA5XXUJMQLLLB2", "length": 25245, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारं���; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra जिल्ह्यात दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळले\nजिल्ह्यात दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळले\nशहर क्षयरोग अधिकारी डॉ. बी.बी.माळी यांची माहिती\n जिल्ह्यात 20 हजार 839 संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने तपासले असता त्यापैकी दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बी.बी.माळी यांनी दिली आहे.\nजानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान धुळे शहरांतर्गत 4421 संशयित क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 596 क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. तर 308 रुग्ण उपचार होवून बरे झाले आहेत. तर 288 रुग्णांवर सध्या औषोधोपचार सुरु आहेत. तसेच डॉट्स प्लस कार्यक्रमांतर्गत 472 रुग्णांचे थुंकी नमुने संशयित एमडीआर म्हणून पुणे व धुळे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. 472 रुग्णांपैकी 29 रुग्ण डीआर टीबी आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान 16 हजार 418 संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 2067 रुग्ण आढळून आले आहेत. 1591 रुग्णांवर उपचार होवून ते बरे झाले आहेत. 1045 रुग्णांचे थुंकी नमुने संशयित एमडीआर म्हणून पुणे व धुळे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. रुग्णांपैकी 33 रुग्ण डीआर टीबी आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. असे डॉ. माळी यांनी सांगितले.\nथोर शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक् यांनी क्षयरोग जीवाणूंचा शोध लावला म्हणून दि. 14 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त शहर क्षयरोग केंद्र, महापालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 मार्च रोजी ��ागतिक क्षयरोग सप्ताहाचे सकाळी 9 वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त सुधाकर देशमुख, सीईओ डी.गंगाथरन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.पी.सांगळे, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपायुक्त शांताराम गोसावी, डॉ. एस.व्ही.घोरपडे, डॉ. सुधाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जादूगार रुबाब हैदर हे जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून क्षयरोगाची लक्षणे, निदान पध्दती व उपचार याबाबत संदेश देणार आहेत. त्यानंतर क्षयरोगावर आधारीत विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.\nप्रत्येक क्षयरुग्णाला उपचार पुर्ण होईपर्यंत प्रति महिना 500 इतके अनुदान पोषण आहारासाठी रुग्णाच्या बँक खात्यावर जमा केले जातात. खाजगी डॉक्टरांकडे रुग्णाचे निदान करुन क्षयरोग केंद्रात रुग्णाची नोंद केल्यास 500 उपचार पुर्ण झाल्याची नोंद केल्यास पुनश्च 500 रुपये देण्यात येणार आहे. महापालिके अंतर्गत 596 क्षयरुग्णांची नोंद झाली असून या सर्व रुग्णांना पोषण आहार योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तसेच शहरातील 24 खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांकडे क्षयरुग्ण निदान करुन त्यांची शासनाकडे नोंदणी केल्याने प्रत्येकी 500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.\nPrevious articleशहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्याला मारहाण\nNext articleजय भवानी.. जय शिवाजीचा जयघोष\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nणमो अरिहंताणं… णमो सिद्धाणं…\nखड्डे उठले वाहनधारकांच्या जीवावर\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1036", "date_download": "2019-04-18T19:05:46Z", "digest": "sha1:4CZWGM4EYXOW3OC47AE4HLOOMTDB4OEG", "length": 10858, "nlines": 83, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आणखी एक पिस्टल जप्त, दोन हजार फेरीवाले, आजपासून अधिवेशन, दूध वितरणावर बहिष्कार, बड्यांना द्यायचे छोट्यांना नाडायचे........०४ जुलै २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nआणखी एक पिस्टल जप्त, दोन हजार फेरीवाले, आजपासून अधिवेशन, दूध वितरणावर बहिष्कार, बड्यांना द्यायचे छोट्यांना नाडायचे........०४ जुलै २०१८\n* अविनाश चव्हाण हत्येप्रकरणी आज पाच वाजता पत्रकार भवनात बैठक\n* १५ जुलै पर्यंत लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी\n* लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील नंदू पवार यांची उस्मानाबादला बदली\n* भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे\n* ५० विदर्भवादी कार्यकर्त्यांना नागपुरात अटक, आंदोलनाला परवानगी नव्हती\n* अविनाश चव्हाण खून प्रकरणात रमेश मुंडे याच्या घरातून आणखी एक पिस्टल जप्त\n* लातूर मनपात दोन हजार फेरीवाल्यांची लवकरच ऑनलाईन नोंदणी\n* लातूर जिल्ह्यात १५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा ओजनेचा लाभ\n* लातूर-हैद्राबादच्या पाच फेर्या खराब रस्त्यामुळे बंद\n* आजपासून नागपुरात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, १३ दिवस चालणार\n* १६ तासानंतर मुंबईतली रेल्वे सेवा पूर्ववत\n* मुंबईतल्या गोखले पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची- मुंबई महापौर\n* अमरनाथ यात्रेकरुंवर दरश कोसळली पाचजणांचा मृत्यू\n* महिला कर्मचार्यांना प्रसुतीनंतर मिळणार १८० दिवसांची पगारी रजा\n* महाराष्ट्रात घराणेशाही फोफावणार असेल तर आघाडीला पाठिंबा देणार नाही- प्रकाश आंबेडकर\n* १६ जुलैपासून दूध उत्पादक वितरणावर बहिष्कार टाकणार\n* नागपुराअल्या आमदार निवासात विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला\n* चिखलदर्यातील ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी\n* जिल्हा बॅंकेकडून बड्या कर्जदाराकडून वसुली होत नसल्याने शेतकर्यांवर अन्याय\n* संपावर जाणाऱ्या नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनाही मेस्मा लावा- उच्च न्यायालय\n* धुळे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार\n* शेवटच��या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना राहील- मुख्यमंत्री\n* अंधेरी पूल दुर्घटना: चौकशीचे आदेश, येत्या १५ दिवसांमध्ये रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्या बाबतचा अहवाल देणे अपेक्षित\n* अंधेरीत पुलाचा भाग कोसळून जखमी झालेल्या ५ जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांची तत्कालिक नुकसान भरपाई\n* मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजवर किती टोल वसुल केला सर्व्हेचा अहवाल उद्याच्या सुनावणीत सादर करा- मुंबई उच्च न्यायालय\n* पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्यामागचे कारण काय- धनंजय मुंडे\n* एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटूंबियांना विधिमंडळ काँग्रेसच्यावतीने पाच लाखांची मदत\n* नेपाळ: कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान अडकलेल्या ५२५ यात्रेकरुंना वाचवण्यासाठी दोन व्यावसायीक विमानं सिमिकोट इथं दाखल\n* एलफिन्स्टन दुर्घटने नंतरही सरकारनं धडा घेतला नाही: संजय निरुपम\n* अहमदनगरः स्वस्तात सोने देण्याचं अमिष दाखवून अनेकांना लुटणारी हायप्रोफाइल आंतरराज्यीय टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद\n* मुंबई कडून फक्त घेतलं जातं जेवढी लोकसंख्या आहे त्या मानानी मुंबई साठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंतं आहे जेवढी लोकसंख्या आहे त्या मानानी मुंबई साठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंतं आहे- रेणुका * शहाणे\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/the-story-of-rafael-is-hidden-in-parrikar-bedroom-congress/", "date_download": "2019-04-18T19:10:05Z", "digest": "sha1:4XPTFJH4LMVLBZ34USUMC3JT7N27AA2M", "length": 12920, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पर्रिकरांच्या बेडरूम मध्ये दडले आहे राफेलचे तथ्य ! : कॉंग्रेस - Dainik Prabhat", "raw_content": "\nपर्रिकरांच्या बेडरूम मध्ये दडले आहे राफेलचे तथ्य \nवक्तव्याच्या संबंधात कॉंग्रेसने ऐकवले संभाषण\nमोदी सरकारकडून केली खुलाशाची मागणी\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवी दिल्ली: राफेल प्रकरणाच्या खऱ्या फायली आपल्या बेडरूम मध्ये पडल्या आहेत असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ आज पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री विश्वजीत राणे यांनी एका अज्ञात व्यक्तीशी केलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग कॉंग्रेसचे प्रवक्ते रणपदीप सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत ऐकवले आहे.\nत्यात विश्वजीत राणे यांनी दुसऱ्या एका व्यक्तीला सांगताना नमूद केले आहे की गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राफेल प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि फाईल आपल्या फ्लॅट मधील बेडरूम मध्ये पडून असल्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळेच भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकत नाही असे पर्रिकर यांनी म्हटल्याचेही सुर्जेवाला यांनी नमूद केले आहे.\nआज संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सुर्जेवाला यांनी विश्वजीत राणे यांच्या संवादाची टेप पत्रकारांना ऐकवली आहे. या फाईल मध्ये पर्रिकर यांनी नेमके काय लपवले आहे हे देशाला समजले पाहिजे अशी मागणी सुर्जेवाला यांनी केली आहे. सरकारकडे काही तरी लपवण्यासारखे आहे म्हणूनच ते या प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी मान्य करीत नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. आता खुद्द मोदींनीच याचे उत्तर दिले पाह��जे असे ते म्हणाले. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पर्रिकर यांच्या संबंधात विश्वाजीत राणे यांची टेप वाजवण्याची मागणी केली होती पण सुमित्रा महाजन यांनी त्यांची ही मागणी अमान्य केली. त्यानंतर कॉंग्रेसने संसदेबाहेर पत्रकारांना ही टेप ऐकवली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणु��ीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/08/", "date_download": "2019-04-18T18:38:17Z", "digest": "sha1:TEYZLXKCL74AFIQLCRH46II5KEYG3QRZ", "length": 3430, "nlines": 35, "source_domain": "mahabatmi.com", "title": "08/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nधक्कादायक: पोलिस अधिका-याची पत्नि निघाली कॉल गर्ल\nलंडन – इंग्लंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रयाचा भांडाफोड केला. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. परंतु, ती...\nमहिला दिनानिमित्त सोनालीचा संदेश\nमुंबई : जागतिक महिला दिनाचा उत्साह सर्वत्र साजरा होत असताना अभिनेत्री सोनाली बेंद्रेने खास संदेश दिला आहे. सोनालीला गेल्या वर्षी हायग्रेड कॅन्सरचे निदान झाले. यानंतर ती अमेरिकेत...\nराहुल गांधींची ‘गायब हो गया’ ही नवी टॅगलाईन\nबई: राफेल विमान खरेदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मित्र उद्योगपती अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचे कंत्राट दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर...\nअयोध्या वाद, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्तीची घोषणा\nनवी दिल्ली- अयोध्येतील वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मध्यस्थींच्या त्रिसदस्यीय समितीच्या नियुक्तीची घोषणा केली. सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण मध्यस्थींकडे सुपूर्द केले आहे. न्यायमूर्ती खलीफुल्ला मध्यस्थीच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/dhananjay-munde-jahir-sabha/1639/", "date_download": "2019-04-18T18:26:10Z", "digest": "sha1:CSEP322DK4ZTJ6F6BJT5YJIAKF2GY5JW", "length": 18041, "nlines": 131, "source_domain": "mahabatmi.com", "title": "धनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा | Mahabatmi.com", "raw_content": "\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nबीड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे उद्या सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा , यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहे.\nधनंजय मुंडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यभर झंझावती दौरा करत आहेत.\nसोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांची वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ऍड. चारूलता टोकस , दुपारी एक वाजता यवतमाळ चे उमेदवार श्री माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी वाशीम येथे दुपारी तीन वाजता हिंगोलीचे आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथे जाहीर सभा घेणार आहेत.\nसायंकाळी पाच वाजता नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी चौंडी येथे रात्री आठ वाजता व मुखेड येथे जाहीर सभा घेणार आहेत.\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर..सातार्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, पार्थ पवार यांचे नाव नाही\nविजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार\nधनगर आरक्षणाबाबत धनंजय मुंडे विधान परिषदेत आक्रमक\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुस��र आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:35:42Z", "digest": "sha1:PQFZFPM2IWAOIOCAXA5T3WRVCUS62GLY", "length": 12243, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्फ्रेड हिचकॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nसर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक\nसर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (ऑगस्ट १३, इ.स. १८९९ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हा इंग्लिश भाषक चित्रपटांचा ब्रिटिश दिग्दर्शक व निर्माता होता. रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम या त्याच्या मायदेशात मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटसृष्टीत गेला. ब्रिटिश नागरिकत्व अबाधित राखून इ.स. १९५६ साली तो अमेरिकेचा नागरिक बनला.\nआपल्या ५० वर्षाहून दीर्घ कार्यकालावधीत हिचकॉकने स्वतःची एक वेगळ्या व लक्षणीय दिग्दर्शन शैलीसाठी म्हणून ओळख करून घेतली.[१] त्याने कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे प्रेक्षकांना खाजगीतील दृश्य बघितल्यासारखे वाटेल. [२] प्रेक्षकांची उत्कंठा, भीती किंवा जवळीक ताणावी अशी दृश्ये तो निवडी आणि त्यांचे नवनवीन तऱ्हेने संकलन करी.[२] त्याच्या गोष्टीत बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून दूर पळणारा पुरुष एका सुंदर बाईसोबत असे.[३]\n५ संदर्भ आणि नोंदी\nआल्फ्रेड हिचकॉक ह्यांचा जन्म इंग्लड देशातील इक्सेस परागण्यात लेस्टॉनस्टोन येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम हिचकॉक (१८६२ - १९१४) तर आईचे नाव इमा जेन हिचकॉक (१८६३-१९४२). या दाम्पत्याला तीन मुले होती. अल्फ्रेड हे त्यांचे दुसरे अपत्य. ह्या रोमन कॅथलिक परंपरेतल्या कुटुंबात अल्फ्रेड लहानाचे मोठे झाले. वडिलांचे म्हणजे विल्यम हिचकॉक ह्यांचे फळे आणि कुक्कुटविक्रीचे दुकान होते.[४]\nअल्फ्रेड ह्यांनी 'सेल्सेशन विद्यालय, बेटरसी' आणि 'जेस्यूईट ग्रामर स्कूल, सेन्ट लिंग्नॅटीस विद्यालय' येथून आपले शालेय शिक्षण घेतले होते. अल्फ्रेड यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्याच वर्षी अल्फ्रेड ह्यांनी लिंग्नॅटीस विद्यालय सोडून लंडन येथील 'कंर्ट्री काऊन्सि ���्कूल ऑफ इंजिनिअरींग ऐण्ड नेव्हिगेशन इन पोलार' येथल्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला व तेथून आरेखनाचा अभ्यासक्रम पुर्ण केला.[४]\nआरेखनाचा अभ्याक्रम पुर्ण केल्यावर अल्फ्रेड यांनी 'हेन्ले' नावाच्या कंपनीत 'जाहिरात संकल्पका'ची नोकरी धरली. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना इंग्रजी सैन्यातही बोलावणे आले होते. मात्र त्यांची उंची, आकारमान आणि अनामिक शारिरीक स्थितीमुळे सवलत मिळाली होती. १९१७ साली ते 'रॉयल इंजिनिअरींग कॅडेट' मध्ये रुजू झाले, पण त्यांची लष्करी कारकिर्द अगदीच अल्प होती.\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती डिसेंबर २७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९९ मधील जन्म\nइ.स. १९८० मधील मृत्यू\nइंग्लिश भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2019-04-18T18:37:41Z", "digest": "sha1:C64M6Y26W7XTWL7DKWYTYODATPKRHZJB", "length": 5659, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे - ६४० चे\nवर्षे: ६२३ - ६२४ - ६२५ - ६२६ - ६२७ - ६२८ - ६२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१७ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/switzerland-village-albinen/", "date_download": "2019-04-18T18:39:09Z", "digest": "sha1:YAHADE6HZ7CQP5WMLT4DCYSI6S6FOIRG", "length": 12213, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nशहरात आपल्याला फक्त मोठ-मोठ्या इमारती, रस्ते, वाहनांची गर्दी, त्यांचा तो कर्कश आवाज आणि पैसे कमविण्यासाठी प्रत्येकाची चाललेली दगदग… एवढचं बघायला मिळते. यासर्वांपासून कुठेतरी दूर शांतेत राहावं असं प्रत्येकाला वाटत असत. जिथे नाही मोठ्या इमारती, नाही त्या गाड्यांचे आवाज.. जिथे चारी बाजूंनी फक्त निसर्ग आणि निसर्गच असेल.\nपहाडांमध्ये आपलं देखील एक घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. जर आम्ही तुम्हाला म्हटलं की, तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही द्यायची गरज नाही. उलट त्यासाठी तुम्हाला पैसे देण्यात येईल. विश्वास होत नाहीये ना.. पण हे खर आहे, स्वित्झर्लंडच्या एका गावात राहण्याचे पैसे दिल्या जाणार आहेत.\nपहाडांच्या छायेत निसर्गाच्या सानिध्यात असलेले Albinen हे गाव. येथे राहण्याचे लोकांना ७० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ४५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.\nया ठिकाणी निसर्गरम्य देखावे, शुद्ध वातावरण, शांती आणि ते सर्व काही आहे जे तुम्हाला शहराच्या धावपळीत कधीही अनुभवायला मिळणार नाही.\nम्युनिसिपालीटी प्रेसिडेंट Beat Jost यांनी सांगितले की, येथील कुटुंब तसेच तरुण येथून स्थलांतर करत आहेत. त्यामुळे येथील जनसंख्या आता २४० वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येथील शाळा देखील बंद करण्यात आली आहे. आता या गावातील मुलांना जवळच्या दुसऱ्या गावात शिकायला जावे लागत आहे.\nस्वित्झर्लंड एक श्रीमंत देश आहे, त्यामुळे तो आपल्या या छोट्याश्या सुंदर गावाला वाचविण्यासाठी लोकांना येथे राहण्याचे आवाहन करत आहे, ज्यासाठी तो त्यांना पैसे सुद्धा देणार.\nहा पुढाकार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ��ोकांना येथे राहण्यास आकर्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे. यासाठी मोठ्यांना २५ हजार डॉलर आणि लहान मुलांना १० हजार डॉलर देण्यात येईल. म्हणजेच चार मुलं असणाऱ्या कुटुंबाला येथे येऊन राहण्यासाठी ७० हजार डॉलर पर्यंत दिल्या जाऊ शकते.\nतस बघितल्या गेलं तर हे गाव एवढ सुंदर आहे की, येथे राहायला कोणीही तयार होईल. पण त्याचे जर पैसेही मिळणार असतील तर ही डील फायद्याचीच – नाही का..\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बिरबलाच्या वंशजांचं आजचं जीवन कसं आहे\n“पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा →\nह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी…पण का कारण ऐकून तुम्हाला हसू येईल\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\nही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत\nखुद्द हिटलरसुद्धा ज्याला “पाषाणहृदयी” म्हणायचा तो नाझी सैनिक असा क्रूर आणि भयावह होता\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nउष्णतेचा त्रास झाल्यावर तुम्ही काय करता त्याने चक्क सूर्यदेवावर केस केलीय \nजगातील सर्वात धोकादायक विमानतळे : येथे छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी\nचला आज कॅमेऱ्याला ‘आतून’ जाणून घेऊया\nविश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी\nशेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा खरा मुद्दा काय\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nआर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय\nकोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’\nह्या महाविद्यालयात दिली जाते अपयशी होण्याची पदवी\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nश्री रामने का दिला आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यु दंड\nमृत सैनिकांच्या टाळूवर लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार कधीपर्यंत चालणार\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nरावणाच्या सासरी आजही द��ऱ्याच्या दिवशी त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं\nतुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या ‘पत्नी’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/shriyantra/", "date_download": "2019-04-18T18:31:23Z", "digest": "sha1:C6DGPMPNRY2W6KJOL5DGF2E3TZWJ7NJZ", "length": 6291, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Shriyantra Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेलं विशाल हिंदू “श्री यंत्र” – एक Unsolved Mystery\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === जगात सर्वात सभ्य आणि विकसित मानल्या जाणाऱ्या\nशुक्राचार्यांच्या पित्याने का दिला भगवान विष्णूंना शाप\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\n“अयोध्येतील राम मंदिर पाडल्याबद्दल क्षमस्व”: बाबरच्या कथित वंशजाने मागितली माफी\nबहिष्काराचा अंधार कायम आहे…\nभाऊबीज : सांस्कृतिक महत्व…\nयशस्वी जीवनासाठी चाणक्य चे १२ सूत्रं\nकृत्रिम पाऊस पाडणे शक्य करणारे जिवाणू\nगळ्यात पट्टे बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nचीनचा “असाही” पराभव, भारतीय रिक्षांकडून\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\nसौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले ‘काही’ कल्पनेपलीकडील कठोर नियम\nभारताने “पाकव्याप्त काश्मीर” जिंकला का नाही ह्याचं खरं उत्तर – काश्मीर आणि भारतीय जनमानस ३\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\n जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली\n“मोदीजी, लोक कंटाळून राहुल गांधींना मत द्यायला तयार होताहेत” : एक कट्टर मोदी समर्थक\nअपडेट्स मिळवण्यासाठ��� आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1614", "date_download": "2019-04-18T19:00:23Z", "digest": "sha1:QYJPIM6J65H23BQMLK5HKPOSWAUTFWAU", "length": 6454, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा बनला उद्योगपती", "raw_content": "\nअल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा बनला उद्योगपती\nनोकरीच्या शोधात गेला अन नोकरी देणारा बनला\nलातूर: घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन वेळच्या पोटाची खळ्गी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे येथे गेलेला निलंगा तालुक्यातील हाड्गा येथील अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज पुणे येथे नामांकित उद्योगपती बनला आहे.\nनिलंगा तालुक्यातील हाड्गा येथील अल्पभूधारक शेतकर्याच्या घरी जन्मलेले मदन वाघमारे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. रोजंदारीच्या कामावर कुटुंबांचा गाडा चालत असे. निलंगा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वेल्डरचा कोर्स पूर्ण करुन अंगावरच्या एका ड्रेसवर नोकरीच्या शोधात पुणे गाठले. टेल्को कंपनीत वेल्डर मणून नोकरी मिळविली. नोकरी करत करत जमा केलेल्या पैशातून एक चारचाकी गाडी घेउन एक ड्रायव्हर ठेवून कंपनीतील कामगार सोडण्याचे काम सुरु केले. त्यात त्यांचा जम बसत गेला. मिळणार्या नफ़्यातून आणि नोकरीच्या पैशांतून त्यांनी त्या व्यवसायाची व्याप्ती वाढवित एक एक करीत गाड्या वाढविल्या. आज रोजी जवळपास १०० मोठ्या गाड्या व २०० कामगार असा त्यांचा स्टाफ़ आहे. नोकरीच्या शोधात गेला अन नोकरी देणारा बनला आशी त्यांची ओळख झाली. पुणे येथे आज मोठा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उद्योगाबरोबरच समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अहमदनगर, पुणे, मुबंई, सातारा, लातूर येथे ‘उत्कृष्ट उद्योजक’ म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. नुकतेच दिल्ली येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या हस्ते त्यांना इंटरनॅशनल अॅचिव्हर्स अॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकि��� नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=bussiness", "date_download": "2019-04-18T18:19:46Z", "digest": "sha1:UXBLR6Y5IAORNOHWDQLQLKWPR5VEAHQ6", "length": 2903, "nlines": 49, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "गुरुवार, १८ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nश्री. संकेत संतोष कर्नावट\nनाव- संकेत संतोष कर्नावट\nपत्ता- रांजणगाव गणपती, ता.शिरुर, जि. पुणे.\nजन्मतारीख- 1 ऑगस्ट 1988\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2019-04-18T18:21:13Z", "digest": "sha1:6XFQTGQ6YZGU2Q4CWGSGLRFC46YR3DXU", "length": 5763, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे\nवर्षे: १६६८ - १६६९ - १६७० - १६७१ - १६७२ - १६७३ - १६७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ९ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.\nइ.स.च्या १६७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/agro/agriculture-process-drought-water-bhagwat-jadhav-180819", "date_download": "2019-04-18T18:53:26Z", "digest": "sha1:RDABJIOJ35LRG432TBAL6UONXTCSGPLR", "length": 22461, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agriculture Process Drought Water Bhagwat Jadhav बहुविध पीकपद्धतीमुळे दुष्काळातही प्रगती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबहुविध पीकपद्धतीमुळे दुष्काळातही प्रगती\nबुधवार, 3 एप्रिल 2019\nलातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील भागवत व देवानंद या जाधव बंधूंनी वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ऊस, आले, कलिंगड, भाजीपाला पिके अशी विविधता ठेवत तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करीत त्यात ते पारंगत झाले आहेत. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असलेल्या या भागात छोटा कॅनॉल, विहीर पुनर्भरण, ठिबक यांद्वारे पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर केले आहे.\nलातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील भागवत व देवानंद या जाधव बंधूंनी वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ऊस, आले, कलिंगड, भाजीपाला पिके अशी विविधता ठेवत तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करीत त्यात ते पारंगत झाले आहेत. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असलेल्या या भागात छोटा कॅनॉल, विहीर पुनर्भरण, ठिबक यांद्वारे पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर केले आहे.\nलातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात असलेल्या तेलगाव येथे भागवत व देवानंद या जाधव बंधूंची २५ एकर शेती आहे. त्यांचे वडील पूर्वीपासून उसाची लागवड करीत होते. दोन्ही भावडांकडे शेतीची सूत्रे आल्यानंतर त्यांनी शेतीत अमूलाग्र बदल घडवून आणण्यास सुरवात केली. देवानंद हे शिक्षकी पेशा सांभाळत पूर्णवेळ शेती करणाऱ्या आपल्या भावाला शेतीत पूर्णपणे मदत करतात. एकमेकांच्या समन्वयातूनच दोघांनी आदर्श शेती साकारली आहे.\nजाधव बंधू शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. फक्त एका पिकावर अवलंबून न राहता ते आपल्या २५ एकरांत आले, ऊस, कलिंगड, सोयाबीन, तूर, टोमॅटो, कोबी, चवळी, वरणा, कोथिंबीर अशी विविधता ठेवतात. एखाद्या पिकाने दगा दिला तर त्यातील नुकसान दुसऱ्या पिकातून निघत असल्याने आज त्यांची शेती फायद्याची झाली आहे. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन व मार्केटचा अभ्यास करीत ते पिकांची निवड करतात. या बाबीमधूनच शेतीतील जोखीम कमी केली आहे.\nगेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आले पिकाचे उत्पादन ते घेत आहेत. वडिलांनी सुरू केलेली लागवड पुढे दोन्ही मुलांनी सुरू ठेवत नवीन तंत्राची भर घातली. पिकातील गमक, बारकावे ते शिकत गेले. आज या पिकात त्यांनी मास्टरी मिळवली असून, अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करतात.\nएकरी सुमारे १०० ते ११० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे जाधव सांगतात. एकरी खर्च दीड ते दोन लाख रुपये येतो. नांदेड मार्केटमध्ये विक्री होते. दरवर्षी जूनमध्ये काढणी होते. या दर चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आल्यास सहा हजार ते त्यापुढील दर मिळतो. जूनमध्ये हा दर १४ हजार रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या दुष्काळात हे पीक तारेल असे जाधव सांगतात.\nआले लागवडीनंतर गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूस कोथिंबिरीची लागवड होते. जुलैमध्ये कोथिंबिरीस चांगला दर मिळत असल्याचा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. दरवर्षी कोथिंबिरीचे पीक सुमारे ४० हजार ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना देते. त्यातून आले पिकातील खर्च कमी होतो. सव्वा महिन्याचे कोथिंबिरीचे पीक किलोला २५ ते ३५ रुपये दर मिळवून देते.\nसौरपंपाने भारनियमनावर केली मात\nशेतीतील सर्वांत मोठी अडचण वीजभारनियमन आहे. पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाणी न मिळाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. यावर उपाय म्हणून जाधव यांनी २०१६ मध्ये पाच एचपी क्षमतेचा सौरपंप विहिरीवर बसवला. त्यामुळे भारनियमनाच्या त्रासातून सुटका झाली असून, पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत नाही. या पंपाची किंमत सुमारे दोन लाख रुपये असून, अनुदान मिळाल्याने ३३ हजार रुपयेच मोजावे लागल्याचे जाधव म्हणाले.\nपूर्वी म्हणजे १९९५ च्या सुमारास १५ एकरांपर्यंत उसाची लागवड असायची. आता पाण्याची उपलब्धता पाहून हे क्षेत्र आठ एकर व यंदा तर दोन एकरांवरच आले आहे. योग्य व्यस्थापनातून एकरी ८० टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.\nशेताजवळून छोटा तलाव जातो. त्यातील पाणी विहिरीत घेतले जाते. सुमारे ६२ फूट विहिरीचा घेर तर खोली ६० फूट आहे. सध्या ४५ फुटांवर पाणी आहे. विहिरीचे पुनर्भरण केले जाते. त्याच्या बाजूस मातीने खणून व दगड टाकून पाणी झिरपण्याची व्यवस्था केली आहे.\nभाजीपाला तसेच अन्य लागवड : ठळक बाबी\nवर्षभर दीड ते दोन एकरांत टोमॅटो\nया वर्षी दीड एकरातील टोमॅटोस ४०० रुपयांपासून पुढे दर मिळाला. खर्च वजा जाता यंदा दुष्काळातही या पिकाने चांगले सावरले.\nदरवर्षी कोबीतूनही ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळते.\nदहा गुंठ्यांत चवळी, वरणा यांची लागवड. परिसरातील आठवडी बाजारात विक्री\nसोयाबीन, तूर व रब्बीचे क्षेत्र - साडेचौदा एकर\nसुमारे २५ एकरांत ठिबक\nजाधव पाच वर्षांपासून सातत्याने दोन एकरांवर कलिंगड लागवड करतात. उन्हाळ्यात कलिंगड विक्रीसाठी यावे यासाठी साधारण फेब्रुवारीमध्ये लागवड होते. कलिंगडास किलोस चार रुपयांपासून उन्हाळ्यात कमाल १२, १५ रुपयांपर्यंतही दरांचा फायदा मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. विक्री जागेवत किंवा नांदेड मार्केटला करतात. येणाऱ्या मे महिन्यात रमजान सुरू होणार असून, या काळात कलिंगड बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आठ मार्च रोजी लागवड केली आहे. ठिबक व मल्चिंग तंत्राचा वापर त्यासाठी केला आहे. सध्याच्या तीव्र उन्हातही जमिनीतील ओलावा त्यामुळे टिकून राहात आहे.\nदरवर्षी सुमारे दोन एकरांत लागवड\nगादीवाफा व ठिबक सिंचनाचा वापर.\nघरचेच बेणे वापरले जाते. बेणे प्रक्रिया करूनच लागवड\nआम्ही दोघे बंधू ॲग्रोवनमधील यशोगाथा नित्यनियमाने वाचतो. त्यावर चर्चाही करतो. यातूनच आम्हाला एका पिकावर अवलंबून न राहता अन्य पिकांचे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. त्यात यशही आले आहे, असे भागवत यांनी सांगितले.\n- भागवत जाधव, ८२०८५९९१९१\nदुष्काळात ठिबक वरील ज्वारीने दिला मोठा आधार\nईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे....\nपटसंख्या नऊ असणारी शाळा बनली ‘आयएसओ’\nपालखेड - रायतेवस्ती जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेची पटसंख्या तीन वर्षांपूर्वी अवघी नऊ होती. शाळा बंद पडण्याची भीती असताना शिक्षणप्रेमी, नागरिक,...\nभूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती\nमूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो...\nकणेरी मठावर साकारले देशातील पहिले डिव्हाईन गार्डन\nकोल्हापूर - हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाईन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे साकारत आहे. तब्बल ११ कोटी रुपये...\nसिंचनाचे ‘पहिले पाढे पंचावन्न’\nमुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार...\nपशूपालन अन् गूळनिर्मितीतून शेती केली सक्षम\nराशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:33:36Z", "digest": "sha1:5OUGSOY5NU7NFACU2IH2U65JLHMAYTSF", "length": 12804, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वांगी, काकडी, लसूण, टोमॅटो महागले - Dainik Prabhat", "raw_content": "\nवांगी, काकडी, लसूण, टोमॅटो महागले\nथंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन कमी ः आवकेत वाढ झाल्याने कांदा घसरला\nपुणे – थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात फळभाज्यांची कमी होणारी आवक कायम आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने वांगी, काकडी, लसूण, टोमॅटोच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यासह परराज्यातूनही आवक होत आहे. मात्र, ही आवक अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरविवारी बाजारात सुमारे 150 ट्रक इतकी शेतमालाची आवक झाली. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून 2 टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 12 ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून 32 ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1200 पोती, टॉमेटो तीन ते साडेतीन हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, गवार 2 ते 3, कांद्याची 175 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 45 ट्रक इतकी आवक झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख ��ान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T18:59:38Z", "digest": "sha1:NONPY4WGKHQ7KKG7IKFTFVS36QOHPC57", "length": 5765, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५४० चे - ५५० चे - ५६० चे - ५७० चे - ५८० चे\nवर्षे: ५६२ - ५६३ - ५६४ - ५६५ - ५६६ - ५६७ - ५६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर १४ - जस्टिनियन, बायझेन्टाईन सम्राट.\nइ.स.च्या ५६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:28:49Z", "digest": "sha1:QQDKEP7DXAWN4SQJO2UMRSHDUIHCTMFV", "length": 11849, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वराहगिरी वेंकट गिरी - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट २४, १९६९ – ऑगस्ट २४, १९७४[१]\nमे ३, १९६९ – जुलै २०, १९६९[१]\n१३ मे १९६७ – ३ मे १९६९\nब्रह्मपूर, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत\nवराहगिरी वेंकट गिरी किंवा व्ही.व्ही. गिरी (१० ऑगस्ट १८९४ - २३ जून १९८०) हे भारत देशाचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते.\nकेंद्रीय राजकारणात शिरण्याआधी गिरी उत्तर प्रदेश (१९५६-६०), केरळ (१९६०-६५) व म्हैसूर (१९६५-६७) राज्यांचे राज्यपाल होते. १९७५ साली त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.\n↑ a b \"भारत के पूर्व राष्ट्रपति\" (हिंदी मजकूर). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\nझाकीर हुसेन भारतीय राष्ट्रपती\nमे ३, १९६९ - जुलै २०, १९६९ पुढील\nमोहम्मद हिदायत उल्लाह भारतीय राष्ट्रपती\nऑगस्ट २४, १९६९ - ऑगस्ट २४, १९७४ पुढील\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्णन • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\nसर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंग शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • एम.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nइ.स. १८९४ मधील जन्म\nइ.स. १९८० मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१८ रोजी १९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/932", "date_download": "2019-04-18T18:27:30Z", "digest": "sha1:OLWL57CZQAMPPMSRPIQ3XYABBKWXKBM5", "length": 8369, "nlines": 54, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "डाळींब | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकासेगावची मांडवावरील डाळींब शेती\n‘कासेगावी डाळींब’ म्हणून कासेगाव या गावाची डाळिंबे प्रसिद्ध आहेत. द्राक्षे, डाळींबे यांचे उत्पादन सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर परिसरातील शेतकरी घेतात. द्राक्षाचे पीक नाजूक आहे. हवामानातील छोट्या मोठ्या बदलाने द्राक्षांच्या पिकावर परिणाम होतो व काही वेळा तर संपूर्ण पीकच हातचे जाण्याचा धोका असतो. त्या तुलनेत डाळींब पीक कणखर आहे.\nडाळिंबाचे रोप वाढू लागले, की पहिली दोन-तीन वर्षे रोपाची मुळे नाजूक असल्यामुळे वाढणाऱ्या खोडाला फाटे फुटतात आणि रोप जमिनीकडे वाकते. त्याचा फळधारणेवर परिणाम होऊ शकतो. त्या समस्येवर उपाय म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे प्रगतीशील शेतकरी नितीन लक्ष्मण शेळके यांनी जून 2013 मध्ये नवीन प्रयोग केला. त्यांनी द्राक्षांच्या बागांना जसे मांडव वापरले जातात तसे त्यांनी डाळिंबाच्या बागेसाठी वापरण्याचे ठरवले.\nत्यांनी त्यांच्या एक एकर पाच गुंठे बागेत, कृषी खात्याने बीपासून तयार केलेली रोपे लावली आणि त्या रोपांना मांडवांच्या वरच्या तारांतून फांद्यांचा आधार दिला. त्या आधारांमुळे रोपांना फाटे फुटले तरी रोपे ‘जमीनदोस्त’ होत नाहीत. तसा आधार पहिली तीन वर्षे दिला गेला, की रोपाची उंची मांडवाच्या वरच्या तारांच्या वर जाते आणि मग केवळ तेवढा आधार रोपाला पुरतो.\nअकोला - पेरूंचे गाव\nसोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव प्रसिद्ध आहे ते पेरूंसाठी. वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पेरूने गावाला ओळख व वैभव मिळवून दिले आहे.\nपेरूची ती जात ‘लखनौ ४९’ या नावाने ओळखली जाते. त्या पेरूमध्ये बियांचे प्रमाण अल्प असते. बाजारात फळ दोन दिवस उत्तम स्थितीत टिकाव धरते. फळाचे सरासरी वजन चारशे ग्रॅम भरते. फळ गोडीला अधिक असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त आढळते. त्याच्या झाडाला साधारण आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते किंवा ठिबक सिंचन पद्धतीचाही वापर करता येतो. त्यामुळे पाण्याची कमतरता असूनही पेरूबागायत करता येते. ‘लखनौ ४९’ जातीच्या पेरूच्या लागवडीपासून साधारणपणे पाच वर्षे झाल्यावर हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. झाड लागवडीनंतर अडीच-तीन वर्षांनी फळे देऊ लागते. झाडाचे सरासरी आयुष्य वीस वर्षे असते. पीक घेण्यासाठी पाण्याव्यतिरीक्त हेक्टरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो.\nती जात मोहोळ तालुक्यातून सरकारी नर्सरीतून पंधरा वर्षापूर्वी आणण्यात आली. तेथील वातावरण व जमीन यामुळे पेरूची वैशिष्ट्यपूर्णता टिकून राहिली. औषधांचा वापर क्वचित व अत्यल्प प्रमाणात केला जातो. सेंद्रीय खतांच्या वापरावर भर दिला जातो. पण एकूणच खते व औषधे नाममात्र उपयोगात आणली जातात. खतांचे प्रमाण जास्त झाल्यास फळ नासून वाया जाते. वातावरणामुळे फळात कीड निर्माण होते. क्वचित ‘तेल्या’ रोग येतो. वर्षातून दोन वेळा अंतरमशागत करावी लागते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/105.html", "date_download": "2019-04-18T18:31:54Z", "digest": "sha1:GTFUNTZFLMX72EKVSOLA7WMBGK65TDMK", "length": 17721, "nlines": 85, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: सुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nपुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील तरुण अभियंता दीपक हिरवे यांनी सोळा एकर सुरू उसाला सबसरफेस या आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. शिक्षणाचा पुरेपूर वापर करत ऊस शेतीचे व त्यातही पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन करीत एकरी एकशे पाच टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. अमोल बिरारी दीपक हिरवे (बीई- सिव्हिल) यांनी सुरवातीला क���ही दिवस पुण्यात नोकरी केली. परंतु शेतीची मनापासून आवड असल्याने 2003 पासून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे एकूण 23 एकर क्षेत्र आहे. घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर शेतीत करत त्यांनी ऊस शेतीचे केलेले व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. दररोज ठिकठिकाणचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात. संरक्षित पाण्याची सोय म्हणून 75 लाख लिटरचे शेततळे त्यांनी केले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येते, त्यासाठी पिकाला लागतं तेवढंच पाणी दिलं पाहिजे, असं हिरवे म्हणतात. त्यांच्याकडे पावणेचार एकरात निडवा होता, त्याचेही प्रति एकरी 85 टन उत्पादन त्यांनी घेतले आहे.\nलागवडीचे नियोजन - हिरवे यांनी गेल्या वर्षी तीन व 12 फेब्रुवारी आणि 28 मार्च रोजी सुरू उसाची फिनोलेक्स कंपनीच्या सबसरफेस ठिबक तंत्रज्ञानाने लागवड केली. लागवडीसाठी जोडओळ पट्टा पद्धतीचा अवलंब केला. दहा फुटांचा पट्टा, दोन ओळींतील अंतर दोन फूट, तर दोन बेण्यांमधील अंतर दीड फूट ठेवले. \"को 86032' वाणाच्या दोन डोळा पद्धतीचा वापर बेण्यासाठी केला. 16 एमएम x 0.40 मीटर x 2.1 लिटर प्रति तास पद्धतीने सबसरफेसची मांडणी असून, सबसरफेसची लॅटरल सात इंच खोलीवर आहे. याबाबत हिरवे म्हणाले, की पूर्वी सरफेस ठिबकद्वारे ऊस घेत होतो. उत्पादन एकरी 70 ते 85 टनांपुढे जात नव्हते. मात्र सबसरफेसच्या वापरामुळे कमी पाण्यात वाफसा स्थिती टिकून राहिली, फुटव्यांची संख्या योग्य राखता आली. पिकाच्या वाढीनुसार पाणी देणे शक्य झाले. एकरी गाळपयोग्य सुमारे 42 हजार ऊस राखता आल्याने उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ झाली. लागवडीपूर्वी शेतात पाचट कुजविणे तसेच जैविक खतांच्या वापराचाही फायदा झाला. सबसरफेससाठी एकरी 28 हजार रुपये खर्च झाला.\nसुरवातीला जमिनीची उभी- आडवी नांगरट करून आठ दिवसांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर वापरले. चार-पाच दिवसांनी रोटाव्हेटरचा वापर करून एकरी चार ते पाच टन चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून दिले. जमीन मऊ, बारीक व भुसभुशीत केली. ठिबकची ड्रीपलाइन ज्या अंतरावर पसरायची होती, त्या ठिकाणी दोन फुटांच्या पट्ट्यामध्ये एकरी 100 किलो डीएपी, 100 किलो एमओपी, 50 किलो निंबोळी पेंड, तीन किलो गंधक युक्त खत, तीन किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, तीन किलो झिंक सल्फेट, तीन किलो फेरस सल्फेट मातीत चांगले मिसळले. खत दिलेल्या पट्ट्यावर सबसरफेसची लॅटरल टाकली.\nलागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करताना एक ग्रॅम कार्बेन्डाझिम, तीन मि.लि. मॅलॅथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणामध्ये 15 मिनिटे बेणे बुडवून ठेवले. सावलीत सुकवून अर्ध्या तासाने जैविक बेणेप्रक्रिया केली. त्यात 300 ग्रॅम ऍझेटोबॅक्टर, 300 ग्रॅम पीएसबी प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे तीस मिनिटे बुडवून सावलीत सुकवले. जोड ओळ पट्टा पद्धत वापरायची असल्याने दहा फुटांवर लॅटरल टाकून त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली. त्यानंतर 60 ते 65 दिवसांनी छोट्या ट्रॅक्टरने व त्यानंतर 90 ते 95 दिवसांनी पुन्हा भर लावली. दोन्ही वेळेस पट्ट्यातील तणांचे नियंत्रण चांगले झाले. मोठी बांधणी करताना एकरी फुटव्यांची संख्या योग्य ठेवण्यावर लक्ष दिले.\n...अशी दिली खतमात्रा मुख्य बांधणीवेळी एकरी 75 किलो डीएपी, 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 100 किलो युरिया, सहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेट सहा किलो, आठ किलो फेरस सल्फेट आणि 100 किलो सेंद्रिय खत वापरले. ही सर्व खते ओळीत टाकून मातीत मिसळून घेतली. त्यानंतर बांधणी करून 15 दिवसांनी ठिबकद्वारे एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्टर, एक लिटर पीएसबी आणि एक लिटर केएसबी दिले.\nठिबकद्वारे खताचे वेळापत्रक - (प्रति पाच एकर प्रति पाच दिवस) 13-0-45-------10 किलो- 15 ते 60 दिवसांदरम्यान\n12-61-00-----10 किलो- 60 ते 90 दिवसांदरम्यान\n19-19-19-----15 किलो-90 ते 120 दिवसांदरम्यान\nपाणी देण्याचे वेळापत्रक - लागवडीनंतरचे महिने------एमएम प्रति एकर\nएक ते दोन--------------दोन ते अडीच\nतीन ते पाच-------------अडीच ते तीन\nसहा ते दहा-------------दोन ते अडीच\nदहा ते बारा-------------चार ते साडेचार\nलागवडीनंतर दीड महिन्याने एकरी दोन लिटर ह्युमिक ऍसिड दोन वेळा दर दहा दिवसांनी दिले. लागवडीनंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या महिन्यात फिनोलेक्स कंपनीचे ड्रीपझाईम एक लिटर प्रति एकरी ड्रीपद्वारे दिले. तणनियंत्रणासाठी ऍट्राझीन व 2-4, डी तणनाशकांचा वापर केला. पिकाच्या पाणी व्यवस्थापनात हिरवे यांना फिनोलेक्सचे संचालक (मार्केटिंग) डॉ. नरेंद्र राणे आणि सहायक व्यवस्थापक (कृषी) विठ्ठल गोरे यांचे मार्गदर्शन मिळाले.\nतंत्रज्ञान वापर हायलाईट्स - - सबसरफेसमध्ये प्रेशर क्रॉम्प्रेन्सिव्ह नॉन ड्रेन (पीसीएनडी) ड्रीपलाइन वापरली. यामुळे मुळांच्या कक्षेत 40 सें.मी.पर्यंत सतत वाफसा स्थिती राहिली. पाणी व खतांची उपलब्धता समान प्���माणात झाली.\n- पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. मुळे सक्षम राहिल्याने खते व पाण्याचा कार्यक्षम वापर झाला.\n- पिकाच्या अवस्थेनुसार तसेच वयानुसार योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे शक्य झाले. त्याचा परिणाम रोपांची एकरी संख्या मर्यादित ठेवता आली.\n- दुष्काळी परिस्थितीत विहीर तसेच बोअरचे पाणी कमी पडले असता केवळ सहा ते सात हजार लिटर प्रति एकरी पाणी देऊनही ऊस जोपासता आला. त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता पेऱ्यांची संख्या सहा ते आठ इंचापर्यंत आणि कांड्यांची संख्या 28 ते 32 पर्यंत गेली.\n- प्रति उसाचे वजन सरासरी अडीच ते तीन किलो भरले. एकरी सरासरी 105 टन उत्पादन मिळाले.\nसाखर कारखान्याकडे सुमारे पाच एकरातील ऊस गेला असून त्याला प्रति टन 2300 रुपये दर मिळाला आहे.\nतंत्रज्ञान वापरल्याचे फायदे - - जमिनीत वाफसा टिकून राहिला\n- सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत झाली\n- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली\n- नियंत्रित पाण्यामुळे द्रव स्वरूपातील सामू आणि ईसी चांगला राहिला\nहिरवे यांच्याकडून शिकण्यासारखे - - कमी मनुष्यबळात शेतीचे व्यवस्थापन\n- उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर\n- तंत्रज्ञान माहितीसंदर्भात मोकळेपणाने देवाण-घेवाण\n- शिक्षणाचा शेतीत पुरेपूर वापर\nउत्पादन खर्च (प्रति एकरी, रू.) - जमीन तयार करणे- -------4400\nबेसल डोस (शेणखत पाच टन, जैविक, रासायनिक खते)------8,000\nबांधणी व रासायनिक खते----------9,000\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T19:18:06Z", "digest": "sha1:W3T3PYYC66CVBSNKVN6PD4ZOESC4DXVS", "length": 12351, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उरुळी कांचनमध्ये प्लॅस्टिकचे पुन्हा दर्शन - Dainik Prabhat", "raw_content": "\nउरुळी कांचनमध्ये प्लॅस्टिकचे पुन्हा दर्शन\nपरिसरातील ग्रामपंचायतीकडून कारवाई, प्रबोधनाला बगल\nउरुळी कांचन- उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, यवत परिसरात प्लॅस्टीक बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. बहुतेक सर्व गावांत सध्या सर्रास प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी यांची आहे. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिसरातील अनेक तरुणांनी स्वच्छता मोहीमाव्दारे जागृती केली. मात्र, पुन्हा बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशवींचा सुळसुळाट दिसून येत आहे.\nपर्यावरणाला नुकसान पोहचविणाऱ्या हानीकारक प्लॅस्टीकच्या वापरावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर सर्वत्र छापेमारी झाली. परंतु गुटखाबंदी कायद्याप्रमाणे याचाही फज्जा उडाला आहे. सध्या सर्वत्र पिशव्यांचा वापर राजरोसपणे सुरु आहे. सुरुवातीला बेगडी कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतली. परंतु आता याकडे कानाडोळा केला जात आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्या बैठकीत गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे फक्त कागदी घोडे नाचवून थांबतात.त्यामुळे कचराभूमी झाली आहे.\nप्लॅस्टीकचा वापर प्रामुख्याने भाजी व फळ, मटण विक्रते, दुकानदार करतात. त्यामुळे यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. हवेलीतील पूर्व भागातील सोरतापवाडी उरुळी कांचन, कुंजीरवाडी, बोरी आदी गावांत पिशव्यांचा वापर सुरू आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर प्लॅस्टिक पिशवींचा वापर केला जात आहे. सोरतापवाडी येथील ग्राम स्वच्छता अभियानचे सरपंच सुदर्शन चौधरी म्हणाले की, आम्ही गावात दर रविवारी गाव स्वच्छता करीत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण लग्नपत्रिकेत प्लॅस्टिकचा वापर करतात. मी मात्र, माझ्या लग्नाची पत्रिका पर्यावरणपूरक बनविली आहे. यामध्ये तुळशीच्या बीयांचा समावेश केला. लग्नसोहळा संपल्यावर ती लग्नपत्रिका 12 तास पाण्यात भिजत घालावी. यानंतर ते पाणी कुंडीतील मातीत टाकावी. त्यातून तुळस उगवणार आहे.\nसंतोष चौधरी व किरण वांझे, शैलेश बाबर म्हणाले की, उरुळी कांचन परिसरात 700 दुकानदारांना प्लॅस्टिक पिशवीचा वापर करू नये, असे पत्रक देण्यात आले आहे. मात्र, नंतर सरपंच व उपसरपंच यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे पुन्हा प्लॅस्टिक पिशवीचा वापर उरुळी कांचनमध्ये वाढत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/1999/", "date_download": "2019-04-18T18:40:05Z", "digest": "sha1:UGZHEQSXDPUMM6OFGQNHO7RAQ5ICGPTB", "length": 2553, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "1999 Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nअटल बिहारींनी दिली होती शरद पवारांना हि ऑफर; प्रफुल्ल यांचा गौप्यस्फोट\nकर्जत: 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफिर दिल्याचा गौप्यस्फोट प्रफुल्ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:35:20Z", "digest": "sha1:GOFUIXY45O4466UDSN45IJBBIFK3MMLP", "length": 16265, "nlines": 695, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१३ वा किंवा लीप वर्षात ३१४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९०७ - इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.\n१९१३ - अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.\n१९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसर्याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.\n१९२३ - म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलिस व सैन्याने चिरडून काढला.\n१९३७ - जपानने शांघाय शहर जिंकले.\n१९३८ - जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.\n१९४७ - जुनागढ भारतात विलीन झाले.\n१९५३ - कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६३ - जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.\n१९८५ - अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्ज��ता झाला.\n१९९० - नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.\n१९९० - मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.\n१९९४ - डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.\n१९९८ - आपल्या गिर्हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.\n२००५ - आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.\n२०१३ - सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.\n१८४१ - एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.\n१८७७ - अल्लामा इकबाल, भारतात जन्मलेला पाकिस्तानचा राष्ट्रकवी.\n१८८२ - ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८८५ - आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०४ - एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९१८ - स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.\n१९२३ - डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.\n१९३१ - टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३४ - कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.\n१९४३ - जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९७५ - मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n९४९ - कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.\n११८७ - गाओझॉँग, चीनी सम्राट.\n१५०४ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.\n१९३७ - राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९४० - नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९५३ - अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.\n१९७० - चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.\n२००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.\n२००५ - के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.\nस्वातंत्र्य दिन - कंबोडिया.\nअल्लामा इकबाल दिन - पाकिस्तान.\nसंशोधक दिन - युरोप.\nनोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल १८, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २०१५ रोजी २२:२७ ���ाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.adiyuva.in/", "date_download": "2019-04-18T18:52:10Z", "digest": "sha1:4WG5CUD6RZUM33DUJ3ZSEA5G25O7FZHB", "length": 57902, "nlines": 366, "source_domain": "www.adiyuva.in", "title": "AYUSH | Adivasi Yuva Shakti", "raw_content": "\n|| एक पाऊल : रोजगाराची संधी ||\nवर्ष येतील जातील, कॅलेंडर बदलतील. जल जंगल जमीन सोबत पर्यावरण पूरक रोजगार निर्मिती चे प्रयत्न समाजातून उभे करून एक पाऊल पुढे टाकूया\nआदिवासीत्व जपून आर्थिक स्वावलंबनासाठी समाजात रोजगार निर्मिती महत्वाची आहे. आदिवासी विकास विभाग, CSR, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सहकार्याने आयुश उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता पुढील पदांसाठी भरती करत आहोत. इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी.\nआयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम\n१) समन्वयक : (डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, पालघर तालुका)\nएकूण १० पदे (५ युवती/महिलांसाठी )\nपात्रता : कोणतीही पदवी/पदविका, कंप्युटर/मेल वापरण्याचे चे ज्ञान\nदायित्व : वारली चित्रकला उपक्रम समन्वयक चे कार्य आणि जबाबदारी\nनोंदणीसाठी येथे क्लिक करावे : www.job.adiyuva.in\n२) सयुंक्त राष्ट्र विकास उपक्रम मार्फत आयुश च्या आगामी तलासरी येथील केंद्रा साठी, पुढील पदांसाठी इच्छुकांनी बायोडेटा ayush@adiyuva.in येथे मेल करावा\n3) या उपक्रमात कलाकार तसेच इच्छुक युवक यवतींनी सहभागी होण्यासाठी www.kala.adiyuva.in येथे नोंदणी करावी. (आधी केली असल्यास, पुन्हा गरजेची नाही)\nचलो आदिवासी समाज हिताचे प्रत्येक प्रयत्न मजबूत करूया, जल जंगल जमीन जीव जोहार \n|| महिला स्वावलंबन : वारली चित्रकला ||\nहजारो वर्षांपासून सुईन, सवासीन, धवलेरी, चौकेऱ्या, भगत यांनी पिढ्या न पिढ्या जतन केलेले पारंपरिक ज्ञान, संस्कृतिक मूल्य, बौद्धिक संपदा आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख टिकविण्यासाठी महत्वाची आहे.\nत्या सोबत आज जगप्रसिद्ध वारली चित्रकलेच्या माध्यमातुन मूल्य जतन करून आर्थिक स्वावलंबन साठीचा पर्याय उभा केला जाऊ शकतो. या कामी युवती आणि महिलांचा सहभाग वाढावा आणि घरातल्या घरात रोजगार व सांस्कृतिक मूल्य जतन व्हावे या हेतूने पालघर जिल्ह्यात आयुश तर्फे महिला विशेष उपक्रम सुरु करत आहोत. सहभाग घेण्यासाठी त्वरित नों��णी अर्ज भरावा.\n📣 सूचना : नोंदणी केलेल्या कलाकारांनी 5 नमुना कलावस्तू तयार करून ठेवाव्यात, लवकरच बैठक बोलावण्यात येईल\nनोंदणी अर्ज लिंक भरा .kala.adiyuva.in\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1\nतमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा .\n. सरकारी धोरण जाणून घेण्याबरोबर आपण महाराष्ट्रातील आदिवासी नेमके किती आणि कोठे आहेत तसेच आज ते कोणत्या पारिस्थितीत जगत आहेत ते समजून घेऊ .\n1. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती , त्यांची लोकसंख्या आणि ते कोठे आहेत :\nमहाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण 45 जमाती आहेत यापैकी 2011 च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी&मल्हार कोळी , वारली, कोकणा आणि ठाकूर या 6 जमातींची एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण आदिवासींच्या 73.3% एवढी आहे . महाराष्ट्रात एकूण 19 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा कमी आहे ; 5 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा जास्त व 10 हजारपेक्षा कमी आहे; . 7 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 10000 पेक्षा जास्त व 50 हजारपेक्षा कमी आहे. 1ते 2 लाख लोकसंख्या असलेल्या 7 जमाती आहेत. आदिवासी जमातींपैकी सर्वात जास्त घुसखोरी हलबा, हलबी या जमातीमध्ये कोष्टी ,हलबाकोष्टी यांनी केली आहे. 1971 च्या जनगणनेत 7205 इतकी लोकसंख्या असलेल्या हलबा/ हलबी ची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 242818 झाली आहे (जन्म वाढीचा दर 25% असताना 1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही वाढ 327% झाली आहे) 1971 च्या जनगणनेत 482 996 इतकी लोकसंख्या असलेल्या महादेव कोळी ,टोकरे कोळी ,मल्हार कोळीची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 11,63,121 झाली आहे(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ 141%झाली आहे ) 1971 च्या जनगणनेत 56061 इतकी लोकसंख्या असलेल्या कोलामची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 118075 झाली आहे .(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ 117%झाली आहे ) महाराष्ट्रातील तीन आदिवासी जमाती या आदिम जमाती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत , त्यात कोलाम (यवतमाळ जिल्हा ),कातकरी (ठाणे आणि रायगड जिल्हा ) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा ) यांचा समावेषश आहे .आदिवासींचे हेरिटेज ग्रुप म्हणून इतर आदिवासी समाजाने या तीन समूहांची काळजी घेतली पाहिजे .\nमहाराष्ट्रात आदिवासींची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.4 % म्हणजे 1 कोटी 5 लाख एवढी आहे . भिल्ल( 21.2%) गोंड( 18.1%), महादेव कोळी( 14 .3%), वारली( 7.3%), कोकणा ( 6.7%)आणि ठाकूर( 5 .7%) अशी लोकसंख्येची विभागणी आहे . राज्यातील सुमारे 15 लाख आदिवासी शहरी भागात वास्तव्यास आहेत आणि 90 लाख लोक ग्रामीण भागात द-या खोऱ्यात ,जंगलात राहत आहेत .\nमहाराष्ट्रात मुख्यतः 14 जिल्यात आदिवासींचे वास्तव्य आहे . ज्याला आपण गोंडवाना विभाग म्हणतो त्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ , नांदेड ,नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे 8 जिल्हे ,तर खानदेशातील धुळे ,नंदुरबार, जळगांव ,नाशिक हे जिल्हे आणि सह्याद्री विभागातील ठाणे आणि रायगड हे जिल्हे मुख्यतः आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात .\nवरील 6 प्रमुख जमाती या पूर्वी लढवय्या आणि राज्यकर्त्या होत्या . पूर्वजांचा लढवय्येपणा आणि रक्षण कर्ता जागृत ठेवायचा असेल तर वर्षानुवर्षे दडपणाला बळी पडलेल्या आणि आता झोपेचे सोंग घेतलेल्या निद्रित अवस्थेतील आदिवासी समाजाने 14आदिवासीं बहुल जिल्ह्यात राजकीय व्यवस्था निर्माण केली पाहिजे\n2. आदिवासीं स्थिती / समस्या:\nमहाराष्ट्रातील तमाम जनतेने विशेषतःआदिवासीतेर बहुजन समाजाने मुळातच मान्य करायला हवे की आदिवासींना त्याचं स्वतःच एक अस्तित्व आहे . आजही आदिवासींमध्ये सामूहिक जीवन पद्धती, सामूहिक निर्णयपद्धती , आवश्यक तेवढाच संचय करणे, जंगलाचे रक्षण करणे , गर्भलिंगनिदान चाचणी न करणे ,स्रियांना मान देणे इत्यादी चांगल्या प्रथा आहेत ,त्यातून इतरांनी बरेच शिकण्याजोगे आहे . आदिवासीं समाजाने निसर्गाच्या विरुद्द कधी पाऊल टाकले नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असतो . म्हणून इतरांनी निसर्गाला समजून घेतले पाहिजे. आदिवासींना जंगलाचे ,वनस्पतीच्या वापराबद्दलचे ज्ञान आहे . तरीही आजचा आदिवासी चुकीच्या आणि अपुऱ्या सरकारी कार्यान्वयन मुळे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे . पुढील लेखात जंगल कायद्याच्या अडून आदिवासींना अतिक्रमणदार (चोर) बनऊन त्यांची वन जमिनीसाठी मागणीदार म्हणून कशी पिळवणूक केली जाते ते पाहू :\nएकनाथ भोये ,(संपर्क 8975439134 )\n|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||\n|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||\nवारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत.\nडहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत.\nज्यूट पिशवी, क��पडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पारंपरिक चवूक चौक काढणे, इत्यादीसाठी विविध उपक्रम घेतले जातील. सदर विषयात आवड आणि काम करण्यासाठी इच्छुक महिलांनी या लिंकवर नोंदणी करावी [ https://goo.gl/forms/slTqkq8ImAOb1Y382 ].\nआपल्या संपर्कात कळवून इच्छुकांना नोंदणी करण्यास सांगावे.\nवारली चित्रकला उपक्रमात महिलांचे स्थान मजबुतीकरण हा एक उद्देश आहे. वयक्तीक आणि कौटुंबिक जबादारी सांभाळून आर्थिक स्वावलंबनासाठी गावातल्या गावात किंवा घरून काम करता येण्यासारखे पर्याय उपक्रम तयार करणे विचाराधीन आहेत.\nआपले मार्गदर्शन आणि सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल याची खात्री आहे.\n ० ९२४६ ३६१ २४९\nआदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी \"आर्थिक स्वावलंबन\" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.\nआयुश चा वाढता संपर्क व कार्य, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रचार-प्रसार, स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.\nवयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता\n१) कलाकार : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे\n२) कलाकार गट / बचत गट / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट\n३) समन्वयक : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व\n४) प्रशिक्षक : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे\n५) मार्गदर्शक : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे\n६) स्वयंसेवक : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे\n७) माहिती पुरवठा : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे\n८) प्रचारक/प्रसारक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे\n९) हितचिंतक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे\n१०) सहयोगी : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग\n११) इत्तर : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे\nसहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.\nविखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.\nआपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.\n|| आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ||\nआयुश गेट टुगेदर या वेळेस कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन आयोजित करीत आहोत. संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी व्हावे. आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.\nउद्देश : कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.\nठिकाण : (बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल),\nकासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर\nदिनांक : १ डिसेंबर, शुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५)\n१) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)\n२) पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले\n३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारे, नवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले\n- कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना (तात्पुरता आणि कायमस्वरूपी)\n- एकत्रीकरणाची गरज, पद्धती, उपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका\n- आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी\n- बौद्धिक संपदा कायदा, शहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय\n- अपेक्षपार्ह (कपडे, अस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका\n- नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा\n- ���विष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली तयारी\nसहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.gtogether.adiyuva.in (आपल्या परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा)\nज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावी, सदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील\nआदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे\nJoin \"आयुश ब्रॉडकास्ट लिस्ट\"\nगेली काही वर्षे आपण आयुश च्या माध्यमातून सामाजिक जागृतीसाठी लहानसे प्रयत्न करीत आहोत. हा आयुश उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे. आदिवासी समाजाविषयीच्या विविध विषयावर चर्चा / बातम्या / उपक्रम / माहिती आपल्या पर्यंत यावी या साठी या उद्देशाने \"आयुश ब्रॉडकास्ट लिस्ट\" अपडेट करण्यात आली आहे.\nअंदाजे आठवड्यातून ३ किंवा विषया नुसार मॅसेज शेअर केले जातील, हे मॅसेजे आपण आपल्या संपर्कात/ग्रुप मध्ये फॉरवर्ड करून समाज जागृतीच्या या प्रयत्नात सहभागी व्हाल अशी खात्री आहे. आदिवासीत्व जतन करून त्या विषयी जागरूकता करण्याचे प्रत्येक प्रयत्न सशक्त करूया.\n१. चर्चेत सहभागी होण्यासाठी आयुश व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी मेसेज करा (Join Group)\n२. आपल्या मित्रांना या लिस्ट मध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या नंबरवरून हा मेसेज करण्यास सांगावे (Join List )\n३. आपण या लिस्ट मधून निघण्यासाठी मेसेज करा (Remove List)\nआपले ज्ञान कौशल्य समाज हितासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत करूया \n व्हाट्सअप क्रमांक ० ९२४६ ३६१ २४९\nमेहनत आणि तळमळ कौतुकास्पद आहे, सगळ्यांना मानाचा जोहार\nकाल जग भरात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध बातम्या, फोटो, व्हिडीओ शेयर केले जात आहेत. सगळ्यांची मेहनत, नियोजन, परिश्रम, समाजा प्रती असलेली तळमळ विविध स्वरूपात बघायला मिळते आहे. अनेकजण प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष सहभागी झाले, सामाजिक विषयावर बोलू लागले, नव्याने सामाजिक उपक्रमात जोडले जाऊ लागलेत. हे आशादायी चित्र आणि *या ऊर्जेचा निरंतर सहभाग आपला स्वावलंबी, सशक्त समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, अस्मिता, स्वाभिमान, परंपरा, संस्कृती जतना साठी प्रयत्न करूया.*\n*जल जंगल जमीन जीव यांचे जतन करून निसर्ग तसेच सर्व समावेशक जीवश्रुष्टी यांच्या शाश्वत विकासाची मूल्य आदिवासी संस्कारात आहेत. या विषयी संवेदना जागृत करण्यासाठी प्रत्येक पातळीवर पूरक प्रयत्न सशक्त करूया.*\nसमाजाचे एकात्म स्वरूप सशक्त करण्यासाठी एक स्वायत्त प्रणाली मजबुत करून, समाजाच्या भविष्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजाच्या प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना आणि त्यासाठी लागणारे संस्कार, मनुष्यबळ, त्याग आणि प्रामाणिकता, शिस्त, कौशल्य, कार्यपद्धती, संघटन, अर्थव्यवस्था, बौद्धिक क्षमता, नेतृत्वगुण, इत्यादी सहज तयार व्हावे या साठी आपली ऊर्जा कामी आणुया. *आपले गाव/जमात/भाषा/ग्रुप/समूह/संघटना/संस्था/राजकीय विचारसरणी/काम करण्याची पद्धती आणि स्वरूप वेग वेगळी असू शकते. पण आपल्यातली समाजा प्रती असलेली संवेदना समाज हिताचे उपक्रम आणि सकारात्मक, रचनात्मक, पूरक प्रयत्न करून एक कुटुंबी हि भावना तयार करणे हे बदलत्या परिस्थितीत मोलाची भूमिका पडू शकेल यात शंका नाही. प्रत्येकाची मेहनत, तळमळ, ऊर्जा समाज हिताच्या उपक्रमात संचयित व्हावी यासाठी प्रयत्न करूया.*\nकाल तलासरी येथे आदिवासी दिन निमित्त *\"पर्यावरण व समाज संवर्धन परिषदेत\"* सहभागी व्हायची संधी मिळाली. महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गुजरात येथील विविध ३० संघटनांच्या वतीने येथील जल जंगल जमीन जीव या ज्वलंत अस्तित्वाच्या मुद्द्यावर एकत्रित \"भूमी पुत्र बचाव\" आंदोलनाची हाक दिली. नियोजन, नवीन तंत्रज्ञान, विविध संघटनांचा, युवा वर्ग, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक असे हजारो लोकांनी यात सहभाग घेऊन परिषद यशस्वी केली. या साठी *आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेना यांचा पुढाकार तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांची मेहनत आणि तळमळ कौतुकास्पद आहे, सगळ्यांना मानाचा जोहार\nएकत्रित आंदोलनाचा अनुभव भविष्यासाठी अनेक गोष्टी शिकवून जातो आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी कामी येतो.\n*आपल्या आपल्या परिसरात असलेले आदिवासी समाज हिताचे प्रत्येक प्रयत्न सशक्त करून आदिवासी अस्तित्व अस्मिता टिकवूया\nसरकार आदिवासींची दखल घेणार कधी \n9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघा ने 1993 ला घेतला आहे.13 सप्टेंबर 2007 रोजी \" अदिवासी अधिक���र जहिरनामा \" यूनोच्या आमसभेत मंजुर झाला आहे .\n9 ऑगस्ट 2017 रोजी अधिकार जाहिरनाम्यास 10वर्षे पूर्ण होत आहेत . परंतु सरकार आदिवासी दिवस व अधिकार जहिरनामा या बाबतीत उदासीन दिसून येत आहे .आजही अदिवासी समाज आपल्या अधिकारापासुन वंचित केला जात आहे व उपेक्षितांचे जीवन जगत आहे .अज्ञानामुळे त्यांना अन्याय ,अत्याचार सहन करावा लागत आहे.\nआदिवासीवर होणारे जुलुम व दडपशाही याविरुध्द अखेरचा उपाय म्हणून त्यांना बंड करणे भाग पडू नये यासाठी घोषणा पत्रातील खालील तरतुदिंचे काटेकोर पालन करणे हे राज्याचे दायित्व आहे ही जाणीव सरकारला करुण देण्याची जबाबदरी सुशिक्षित अदिवासिनी /संघटनानी पार पाडावी.\n1. राज्य आदिवासीं लोकांचा इतिहास, भाषा, मौखिक परंपरा तत्वज्ञान, लेखन प्रणाली व साहित्य संरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करील. राजकीय, कायदेशीर आणि शासकीय कार्यवाही योग्य सुविधामर्फ़त ऐकण्यासाठी व समजून घेण्यासाठी राज्य प्रभावी उपाय केल्याची खात्री करेल.अनुच्छेद 13(2)\n2.राज्य सरकारी मालकीच्या प्रसारमाध्यमांमध्ये आदिवासी लोकांच्या संस्कृतीक विविधतेचे सर्वोतोपरी प्रतिबिंब दिसेल यासाठी प्रभावी उपाय करेल. तसेच खाजगी प्रसार माध्यमांना मूळ निवासींच्या सांस्कृतिक विविधतेचे सर्व प्रकारे प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन देईल [अनुच्छेद 16(2)]\n3.राज्य, ज्या कायद्यामुळे किंवा प्रशासनिक निर्णयाद्वारे आदिवासी व्यक्तींवर परिणाम होतो, ते लागू करण्यापूर्वी ,संबधीत आदिवासी प्रतिनिधी संस्थांसी विचार विनिमय करून लेखी सहमति घेईल.(अनुच्छेद 19)\n4. राज्य ,आदिवासी व्यक्तिच्या परंपरागत मालकीच्या, कबज़्यातील किंवा कसत असलेल्या व नियंत्रनातील जमिनींना, भू-भागांना व संसाधनाना कायदेशीर मान्यता व संरक्षण देईल. अशा प्रकारचे सरक्षण ,मान्यता देताना राज्य संबधित आदिवासी लोकांचे रितीरिवाज, परंपरा व जमीनपटा पद्धतीचा सन्मानपूर्वक विचार करील.[अनुच्छेद 26(3)]\n5. आदिवासी लोकांचा प्रदेश /भाग सैनिकी गतिविधि करीता वापरण्यापूर्वी राज्य संबधित आदी वासीं लोकांच्या प्रातिनिधिक संस्था द्वारे परिणामकारक विचार विनिमय करेल.[अनुच्छेद 30(2)]\n6. या घोषणा पत्रातील अधिकाराना मान्यता देण्यासाठी व त्या अधिकाराचा सुरक्षितपणे प्रयोग करण्यासाठी राज्य आदिवासी लोकांच्या सहमतीने प्रभावी उपाय करील.[अनुच्छेद 31(2)]\n7. कोणत्याही प्रकल्पामुळें विशेतः खनिजे, जल व इतर संसाधने या संबधी विकास , उपभोग किंवा वापर करताना आदिवसिंच्या जमिनी, भू भाग आणि संसाधने यावर परिणाम होत असेल तर प्रकल्पाला मंजुरी देण्यापुर्वी आदिवासी लोकांची स्वतंत्र व सूचित सहमती प्राप्त करण्यासाठी त्याच्या प्रातिनिधिक संस्थाशी राज्य विचार विनिनाय व सहकार्य करेल. [अनुछेद 32(2)]\n8.या घोषणा पत्रातील हक्क बाजावण्याच्या द्दृष्टीने राज्य आदिवासी लोकाबरोबर योग्य विचारविनिमय करुण उपाय योजना करील.[अनुच्छेद 36(2)]\n9. या घोषणा पत्रातील उद्दिष्ठे प्राप्त करण्यासाठी आदिवासी लोकांबरोबर विचार विनिमय करून त्याच्या सहयोगाने राज्य कायदेशीर उपाय करण्याचा प्रयास करील. (अनुच्छेद 38)\n10. या घोषनापत्रातील अधिकाराचा उपयोग करण्याच्या उद्देशाने आदिवासिना राज्याकडून आर्थिक तसेच तांत्रिक सहायता घेण्याचा अधिकार आहे. (अनुच्छेद 39)\n11.या घोषणा पत्रातील तरतुदी कार्यान्वित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र , त्याच्या संस्था ,स्थायी फोरम, एजेंसीज या सर्व आर्थिक सहकार्य आणि तांत्रिक सहायता या द्वारे योगदान देतील.(अनुच्छेद 41)\n12.या घोषणा पत्रातील तरतुदि कार्यान्वित करण्यासाठी राज्य संयुक्त राष्ट्र, त्याच्या संस्था ,स्थायी फोरम आणि राष्ट्रीय स्तरावरील एजेन्सीज यांच्याबरोबर प्रयत्न करील .(अनुच्छेद 42)\n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \n वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन \nक्राऊड फंडिंग क्रमांक -१ : १३ जून २०१७\nसांस्कृतिक ओळख, पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा जतन सोबत रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबुती साठी प्रयत्न करीत आहोत. आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने हे उपक्रम आपण अधिक प्रभावी करू शकतो.\nसध्याचे अति आवश्यक ४ विषय दिले आहेत, या साठी आपण सहयोग करून हा उपक्रम पुढे नेऊ शकतो. या साठी सदर विषयातील तज्ञ् व्यक्ती आपली सेवा, वेळ, मार्गदर्शन देऊ शकतात. किंवा इत्तर जण आर्थिक सहयोग करून सहभागी होऊ शकता.\nक्रमांक १) वारली पेंटिंग चे लोगो असलेल्या ट्रेड मार्क नोंदणी विरोधात आक्षेप नोंदविणे\nनेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या साठी ट्रेडमार्क मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित जनरल मध्ये सदर प्रकरण प्रकाशित केले गेले आहे (५ जून २०१७), नियमा नुसार ऑकटोम्बर पर्यंत या विषयी आक्षेप नोंदवू शकतो.\nसदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा आहे, यावर कोणतीही संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंद हि झालेली आहे. त्या साठी आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत आक्षेप नोंदविणार आहोत.\nअपेक्षित खर्च : रु ७,७००/- ( ऑनलाईन अर्ज फी २,७००, लीगल एक्स्पर्ट IPR ऍटर्नी मार्फत निवेदन आलेखन फी ५,०००)\nमर्यादा : ३० ऑगस्ट २०१७ पर्यंत\nक्रमांक २) वारली कलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये स्पेशल प्रोटेक्शन साठी नोंद करणे :\nवारली चित्रकलेची नेहमी होणारी कॉपी आणि आदिवासी कलाकारांना डावलून इतरत्र बनवली जाणाऱ्या वस्तूवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन नोंद केल्याने अधिक प्रभावी पणे उपयोगात आणले जाऊ शकते\nत्यासाठी चेन्नई येथील बौद्धिक संपदा - भौगोलिक उपदर्शनी कार्यालयात अर्ज करून पुढील प्रक्रिया करावी लागेल.\nसादर प्रकरणी आपण आर्थिक सहाय साठी आदिवासी विकास विभागाशी संपर्क करून प्रयत्न करणार आहोत.\nअपेक्षित खर्च : रु. २५,००० (फॉर्म फी २५,०००/-)\nवेळ मर्यादा : निधी जमा झाल्या प्रमाणे\nक्रमांक ३) वारली चित्रकलेची इ कॉमर्स वेबसाईट रिणीव करणे\nसुरवातीला प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आलेली वारली पेंटिंग ची ए कॉमर्स वेबसाईट रिनिव करणे बाकी आहे, मुदत निघून गेल्याने सदर ची वेबसाईट बंद आहे.\nअपेक्षित खर्च : रु १५,०००/- (डोमेन, सर्वर, AMC, मेंटेनन्स फी)\nवेळ मर्यादा : निधी जमा झाल्या प्रमाणे\nक्रमांक ४) वारली चित्रकलेचे खंबाळे येथे कला बँक / विक्रीकेंद्र निर्माण\nलहानसे एकत्रित भांडार आणि विक्री केंद्र निर्माण करण्यासाठी लागणारे साधन सामुग्री, साहित्य, साहाय्य करून आपण हे केंद्र उभारण्यास साहाय्य करू शकता.\nवेळ मर्यादा : सहयोग मिळण्या प्रमाणे\nइच्छुकांनी खाली दिलेल्या खात्यावर साहाय्य निधी जमा/ट्रान्सफर करावे.\nखात्याचे नाव : आदिवासी युवा सेवा संघ (Adivasi Yuva Seva Sangh)\nशाखा : डहाणू रोड (Dahanu Road)\nखाते प्रकार : चालू खाते (Current Account)\n१. ट्रान्सफर केल्यावर आपले नाव, संपर्क क्रमांक, राशी, कोणत्या उपक्रमासाठी सहयोग हे पुढील नंबर वर sms करावा.\n२. जमा राशी, खर्च, सहयोगी यांचे तपशील ओनलाईन प्रकाशित केला जाई��\n आदिवासी युवा सेवा संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/vaishali-yeday-expresses-candidacy-for-bachu-kadus-pahar-organization-for-lok-sabha-election/1503/", "date_download": "2019-04-18T18:49:38Z", "digest": "sha1:4FJ5BFWIBBON4UJOVO6HU2EPTFXYESAC", "length": 18660, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "वैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर | Mahabatmi.com", "raw_content": "\nवैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर\nवैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर\nमुंबई : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. वैशाली या यवतमाळ-वाशिम येथून लढणार असून राजकारणातील घराणेशाहीला तोडण्यासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी वैशाली यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.\nवैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत. त्या शेतकरयांच्या विशेषत: त्यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘तेरव’मध्ये जनाबार्इंची भूमिका साकारतात. वादग्रस्त ठरलेल्या ९२व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचा मान वैशाली यांना मिळाला होता.\nज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटन म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाच्या हस्ते का असा प्रश्न राजकीय पक्षांनी उपस्थित केला. त्यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर वैशाली येडे यांना नवीन उद्घाटक म्हणून मान देण्यात आला. वैशाली यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना २ मुले आहेत. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत.\nटँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू\nमधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्र���स-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनो��� कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-saturday-23-march-2019/", "date_download": "2019-04-18T18:47:27Z", "digest": "sha1:RHM6SKERWXRA2NKSGG37AOF6VWWEBP5P", "length": 18140, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्���ोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान E Sarwmat ई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019\nई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019\nPrevious articleयावल आगार प्रमुखांनी चिंचोलीमार्गे आडगाव जळगाव बस केली बंद\nNext articleकलानगर भागात भांगाराला आग; प्रशिक्षणार्थी जवानांनी धाव घेत मिळवले आगीवर नियंत्रण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nई पेपर- शनिवार, 6 एप्रिल 2019\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळ��ण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm", "date_download": "2019-04-18T19:05:08Z", "digest": "sha1:OMUDDMVACBLVPJNZVVQBW3Q3DBSWA2QR", "length": 14015, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उत्तम आरोग्याची सुत्रे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. परंतु, आपल्या आरोग्याला ज्याचा फायदा होत असेल त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे. कोणताही संकल्प करण्यापूर्वी तो आपल्याकडून पूर्ण होणार की नाही, याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा तो संकल्पही पूर्ण होत नाही आणि अमुल्य वेळही वाया जात असतो.\nरोज आपण 10 किलोमीटर चालण्याचा संकल्प केला. परंतु, संकल्प करण्यापूर्वी कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नसतो. त्यामुळे 10 किमीचे अंतर पाहूनच निश्चयाला सुरूंग लागतो. या उलट जर दररोज 1 किमी चालण्याचा संकल्प केला तर 100 टक्के तो पूर्ण करण्यात आपल्याला यश येईल व त्याचा अनुकुल फायदाही आपल्या आरोग्याला होईल.\nउत्तम आरोग्यासाठी आपण अनेक संकल्प करत असतो. परंतु सातत्य न राखल्याने त्याचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. म्हणून पेलवेल असाच संकल्प केला पाहिजे.\nसंकल्पासाठी कोणताही दिवस चालू शकतो. त्यासाठी एक तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे हे संकल्प अगदी आजपासूनही सुरू करू शकता.\n* अधिक पाणी प्यावे-\nआपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून वजनाच्या 60 टक्के अंश पाणी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी आवश्यक असते. दिवसभरात किमान 1.5 लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते.\n* आहारातील मीठ कमी करा-\nलोणचे, पापड, चटणी, दही, केन्ड सूप यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते.\n* हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत.\n* वजन कमी करा-\nअतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. दिवसभरातून एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर डॉक्टराचा सल्ला घ्यावा.\n* रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी-\nउच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.\nव्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात.\nव्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता.\n* धूम्रपान करू नये-\nधूम्रपान केल्याने रक्तदाब वाढतो. व्यायाम करण्याची क्षमता घटते व कर्करोगासारख्या महाभयानक आजाराला तोंड द्यावे लागत असते.\nहार्नियाकडे दुर्लक्ष करू नका\nकडूलिंब एक, गुण अनेक\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्र��स नेते सुशीलकुमार ...\nप्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...\nकेस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का\nकेसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...\nव्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ\nव्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...\nरात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही\nअनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...\nशतावरी अर्थात \"१०० नर ताब्यात असलेली नारी\"\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/on-the-threshold-of-separating-couple-from-modi-parma/922/", "date_download": "2019-04-18T18:25:59Z", "digest": "sha1:F4RFNT5J24K6FX2BECUU7HCGYJOMJPHA", "length": 15702, "nlines": 127, "source_domain": "mahabatmi.com", "title": "'मोदीप्रेमा'तून एकत्र आलेले 'ते' दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर.. | Mahabatmi.com", "raw_content": "\n‘मोदीप्रेमा’तून एकत्र आलेले ‘ते’ दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर..\n‘मोदीप्रेमा’तून एकत्र आलेले ‘ते’ दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर..\nमुंबई– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी ‘लव्ह अॅट फेसबुक कमेंट’च्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे हे दाम्पत्य आता विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोघांची लव्हस्टोरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. मात्र, अल्पवधीत अल्पिता हिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे आरोप अल्पिताने केले आहेत.\nजय आणि अल्पिता हे दोघे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करता जय आणि अल्पिताचे प्रेम जुळले होते. नंतर दोघे 31 डिसेंबर 2018 ला विवाहाच्या बंधनात अडकले होते. मात्र, या दाम्पत्याच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. जय हा गुजरातमधील जामनगरचा रहिवासी आहे.विवाहाच्या अवघ्या एका महिन्यात अल्पिका पांडे हि��े ट्विटरच्या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. पती शिवीगाळ करतो. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असा आरोप अल्पिताने केला आहे.\nजय मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी देत नाही. माझ्यावर कायम संशय घेतो. एवढेच नाही तर मी बाथरुममध्ये काय करते, हे देखील त्यांना सांगावे लागतले. माझा फोन हिसकावून घेतला जातो. जयचे माझ्यावर खरंच प्रेम होते की, त्याने केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी लग्न केले याबाबत आता मला शंका येत आहे.एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली पत्नीशी असेच वागतो का , असा सवाल अल्पिताने उपस्थित केला आहे.\n‘नरेंद्र मोदीजी आम्ही तुमच्यामुळे विवाहबंधनात अडकलो. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पेजवर मोदींच्या समर्थनार्थ कॉमेंट केली आणि त्यांच्या मतदारसंघातील या सुंदर युवतीने ती कमेंट लाईक केली. आम्ही बोललो. भेटलो आणि आम्ही दोघेही तुम्हाला समर्थन देत असल्याचे लक्षात आले. आम्हाला देशासाठी जगायचे आहे आणि म्हणूनच आम्ही ते एकत्र करण्याचे ठरवले,’ अशी पोस्ट जयने केली होती.\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nया सुंदर महिलेचे नेतेमंडळींसोबत कनेक्शन, होस्टेलमध्ये मुलींच्या आयुष्याशी खेळत होती, भाजप व काँग्रेस नेत्यांचे होते संरक्षण\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nरा��ेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघा��ात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=2033", "date_download": "2019-04-18T18:24:38Z", "digest": "sha1:W7P3KHD5BASSA4HG22IF4NYBV7RIPHL4", "length": 6610, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता.....", "raw_content": "\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता.....\nमराठवाड्यास ५० टीएमसी पाणी देणार- मुख्यमंत्री फडणवीस\nमुरुड: भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरुड येथे आले होते. आपले मतदान हे राष्ट्रहितासाठी करा आणि मोदींना साथ द्या असे आवाहहन मुख्यमंत्र्यांनी केले. कॉग्रेसच्या उमेदवाराची अनामत जप्त होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने थेट मदत केली. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा आपला पहिला देश असणार आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेसचा बालेकिल्ला लातूर हा इतिहास होता. आता संपूर्ण जिल्हा भाजपमय असून भविष्यातही येथे वर्चस्व कायम ठेवून काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी स्थिती निर्माण करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. सर्वसामान्य जनतेलाही माहिती झाले आहे की, देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यानुसारच मतदानाला सामोरे जा, असे सांगत आमदार अमित देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली. लातूर ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा मुरुड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुखमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आहे. त्यांच्या आजीपासून ते आता स्वतः देखील गरिबी हटावची घोषणा करत आहेत. याची त्यांना लाज कशी वाटत नाही हे ७२ हजार देऊ म्हणत आहेत, पण यांच्याकडे कसल्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यामुळे त्यांची ही योजना फसवी असल्याची टीका फडणवीस यांनी केली.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/prayer-flags/", "date_download": "2019-04-18T18:38:19Z", "digest": "sha1:3MKNUQP3DTNTPPONWZHLXQCKPIQKDGNN", "length": 5992, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Prayer Flags Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोटारसायकलवर लावल्या जाणाऱ्या या कापडी पट्ट्यांमागचा अर्थ काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === मोटारसायकलवर लावलेल्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्या आपण सर्वांनी कधीना कधी\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\nअजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा अचंबित करणारा इतिहास\nगोव्याचा भारतात झालेल्या समावेशाची – “गोवा मुक्ती संग्रामाची” रोमहर्षक कहाणी\nएका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो सुरक्षित करायचाय\nसकाळचा नाष्टा कसा करावा काय खावं\nमाणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो\n“गुगल”मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\n१२ व्या शतकातील पुरोगामी, सेक्युलर सम्राट: चंगेज खान – भाग ३\nआयआयटीच्या परीक्षेत ३० पैकी २७ विद्यार्थ्यांना यश मिळवून देणाऱ्या एका शिक्षकाच्या संघर्षाची कथा\nBrexit आणि युरोपियन युनियनची पार्श्वभूमी : भारतात असं referendum घ्यावं का\nअतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’\nअमेरिकन गुप्तहेरांनुसार – भारतावर UFO (परग्रह वासियांची यानं) येऊन गेलेत\nनवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….\nमराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा : प्रोजेक्ट मराठवाडा\n१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश\nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nचहा विकून १२ लाख कमवतो आहे हा चहावाला…\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\n‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=2034", "date_download": "2019-04-18T18:24:42Z", "digest": "sha1:A7GVVIXJIQEBRKAL7QAJ4VEE5V36PYQ7", "length": 3166, "nlines": 58, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | फळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार", "raw_content": "\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार\nफळ विक्रेते मानतात लोकनेते विलासरावांचे आभार\nमानतात लोकनेते विलासरावांचे आभार\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/mobile-gadatue-samsung-galaxy-s10-5g/", "date_download": "2019-04-18T19:02:37Z", "digest": "sha1:ED5NJIVTCCSXRT3TRBME4A4RS2L65DYX", "length": 21522, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविव��र, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मु���ूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुर��यी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत Mobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन\nMobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन\nसियोल : सॅमसंग लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग हा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कोणत्याही प्री बुकिंगशिवाय गॅलेक्सी एस-10 5G हा स्मार्टफोन 5 एप्रिलपासून ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.\nया फोनबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु सॅमसंगने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण कोरियन बाजारात या फोनची किंमत 15 लाख वॉन (1332 डॉलर) असू शकते. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस-10 एक्स सॅमसंग गॅलेक्सी एस-10 सीरीजचा सर्वात एडवांस आणि सर्वात महाग स्मार्टफोन असेल. भारतीय बाजारात या फोनची किंमत अंदाजे 91 हजार 400 रुपये असू शकते.\nसॅमसंग गॅलेक्सी एस-10 एक्स बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी एस-10 सीरीजचा एकमात्र 5जी सपोर्ट असलेला फोन असेल. हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये गॅलेक्सी एस-10 एक्सपीरियंस किंवा गॅलेक्सी एस-10 एक्सपान्ड नावाने येऊ शकतो.\nपण गॅलेक्सी एस-10 5G मॉडेल पडताळणी चाचणीत पास झालं आहे आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात आणण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पण भारतीय बाजारात हा फोन कधी दाखल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nPrevious articleभाऊराव घेऊन येतोय प्रेक्षकांसाठी ‘हैद्राबाद कस्टडी’\nNext articleकोलकाता समोर सनराईझर्स हैदराबादचे आव्हान\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nसॅमसंग कंपनीच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांना कॅन्सर\n2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘��टप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/our-moon-will-appear-bloodlike-on-31-january/", "date_download": "2019-04-18T18:16:41Z", "digest": "sha1:3OAAHQLBQWNBWBYT6AYTRZHH3HH3B3LM", "length": 16307, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n३१ जानेवारी २०१८ रोजी एक अदभूत आणि तितकीच दुर्मिळ अशी घटना आपल्या आकाशात होते आहे. तब्बल १५२ वर्षांनी ही खगोलीय घटना पुन्हा होते आहे. ३१ मार्च १८६६ नंतर होणाऱ्या सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स साठी जगातले खगोल प्रेमी सज्ज झाले आहेत.\n३१ जानेवारी २०१८ ला होणारे चंद्रग्रहण अनेक गोष्टींसाठी स्पेशल असणार आहे.\nभारतातून ह्या ग्रहणाचा काही भाग दिसणार असून आपण सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स चे साक्षीदार होण्याची संधी सोडू नये. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स म्हणजे काय हे जाणून घेणे आणि त्याची एवढी उत्सुकता काय ह्यासाठी आपण थोड चंद्राबद्दल समजून घेऊ.\nचंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून पृथ्वीभोवती फिरताना ज्या कक्षेतून फिरतो, त्यात तो पृथ्वीजवळही येतो जेव्हा पेरीजी मध्ये असतो. साधारण ३६२,६०० किमी तर एपोजी किंवा लांब अंतरावर असताना पृथ्वीपासून ४०५,४०० किमी वर जातो. चंद्रग्रहण कसे होते, तर चंद्राचा प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. आपल्या कक्षेतून जाताना जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.\nत्या घटनेला आपण चंद्रग्रहण असे म्हणतो. जेव्हा दोन पोर्णिमा एकाच महिन्यात येतात तेव्हा त्याला ब्ल्यू मून असे म्हणतात. अशी अवस्था साधारण दोन ते अडीच वर्षात येत असते. त्यामुळे त्यात विशेष अस काही नाही. पण हीच स्थिती अजून एका गोष्टीबरोबर ज���व्हा येते आहे. त्यावेळी तीच वेगळ महत्व असणार आहे.\nवर सांगितल्या प्रमाणे चंद्राच अंतर हे पृथ्वीपासून एकच नाही. त्यामुळे जेव्हा चंद्र आपल्या पेरोजी मध्ये असतो. तेव्हा त्याला सुपरमून अस म्हंटल जाते.\nपृथ्वीच्या जवळ आल्याने पृथ्वीवरून बघताना त्याचा आकार मोठा दिसतो. ह्या ३१ जानेवारी ला होणारे चंद्रग्रहण ह्या साठी स्पेशल आहे कि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होत आहे.\nग्रहणाच्या १.२ दिवस फक्त आधी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असणार आहे. त्यामुळे सुपरमून स्वरूपात त्याचा आकार ७ टक्के मोठा दिसणार आहे. त्याचवेळी हे ग्रहण ब्लू मून असणार आहे. म्हणजे एकाच महिन्यात आलेल दुसर चंद्रग्रहण असणार आहे. अश्या तऱ्हेची चंद्राची स्थिती तब्बल १५२ वर्षांनी येते आहे.\nत्यामुळे जगभरातील खगोलप्रेमी ह्या सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स ची आतुरतेने वाट बघत आहेत.\nसुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स नावावरून चंद्र निळा दिसणार असे नाही. पण तो तांबूस रंगाचा गोळा दिसणार आहे. तांबूस रंग कसा आणि अस का होते ह्यासाठी आपल्याला सावली च विज्ञान समजून घ्यावं लागेल. पृथ्वी जरी आकाराने मोठी असली तरी चंद्रावर पृथ्वीची नेहमीच सावली पडेल असे नसते, ते त्याच्या कक्षेमुळे.\nसावली हि उंब्रा आणि पेनुम्ब्रा अश्या भागात विभागली जाते. ह्यातील उंब्रा ह्या भागात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पूर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव येतो. पृथ्वीची सावली चंद्राला पूर्ण झाकोळून टाकते तर पेनुम्ब्रा भागात असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण सावलीचा अनुभव येत नाही. म्हणजे सूर्याचा थोडा प्रकाश हा चंद्रावर पडतो.\nजरी पृथ्वीच्या सावलीने सूर्याचे किरण अडवले असले तरी पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्याचा प्रकाश हा झुकतो. ज्या पद्धतीने वातावरण हा प्रकाश झुकवते त्यामुळे लाल- तांबूस रंगाचे किरण चंद्राला त्याचा नेहमीचा पांढरा प्रकाश सोडून तांबूस रंगाचा प्रकाश देतात. म्हणून ह्या अवस्थेत असताना चंद्र रक्तासारखा लाल-तांबूस दिसतो. म्हणूनच ह्याला ब्लड मून असे म्हणतात.\nभारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे.\nसुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स हे ग्रहण आपण आरामात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे ग्रहणाचा आनंद अजून चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे.\nभारतात चंद्रोदय होण्याआधीच ग्रहण लागलेलं असणार आहे. तरीही थोडं का होईना अतिशय दुर्मिळ अश्या एका खगोलीय घटनेला साक्षीदार होण्याची संधी आहे. ही संधी हुकल्यास पुढे २०२८ किंवा २०३७ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तेव्हा डोन्ट मिस द सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारी गोंधळ\nफ्रिजमधील अन्नामुळे आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी ह्या गोष्टी करा →\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nश्रीमंतांच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”\n“अपना टाईम आयेगा” म्हणत झपाटून ध्येयामागे धावायला शिकवणारा “गली बॉय”\n“भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\nमहाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय\n“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nहीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते\n एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे\nदेवकीचा टाहो अन दंडकारण्यात नराधम अतिरेक्यांचा रक्तपात\nस्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो\nप्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nभारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…\nकितीही प्रेमळ “वाटला” तरी हे १० “गुण” असलेला पुरूष कधीच योग्य जोडीदार होऊ शकत नाही\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\nविज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा \nइंटरनेट नसतानाही तुम्ही मोबाईल बँकिंग वापरू शकता…कसं\nप्राचीन भारतीयांनी वापरलेल्या दहा आश्चर्यकारक युद्धनीती \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/rail-track/", "date_download": "2019-04-18T18:51:56Z", "digest": "sha1:H7DEFYLYMZANC6VBIDWCFS4TCV7GKT2F", "length": 6320, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Rail Track Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते\nया दगडी खडीमुळेच कित्येक रेल्वेच्या दुर्घटना टाळल्या जातात.\nत्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nप्लास्टिकच्या प्रदूषणावर उपाय सापडला – प्लास्टिक खाणारा बॅक्टेरिया सापडलाय\nभारत-इस्त्रायल संबंध : “पॅन-इस्लामचा” चा अडथळा\nया भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती \nफक्त सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार दिला तर भारताचा फायदा होईल का विचारात पाडणारं अभ्यासपूर्ण उत्तर वाचा\n“IMDb” चित्रपट नामांकनाची सर्वोत्कृष्ठ वेबसाईट: तंत्रज्ञान आणि जिद्द एकत्र आली तर हे होऊ शकतं\n‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन \nया सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..\nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\nएका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भारत हळहळला होता…\n“लोक भारतासारख्या “गचाळ” देशात का रहातात” उर्मट प्रश्नावर जग फिरून आलेल्याचं अत्युत्कृष्ट उत्तर\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\nबेकरीत ताटे धुण्यापासून सुरु झालेला “एक रुपया” ते “तीस कोटी” पर्यंतचा विस्मयकारक प्रवास\n“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…\nतुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो\nतुम्हाला माहिती आहे का मालिकांना डेली सोप्स का म्हणतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=11", "date_download": "2019-04-18T18:26:50Z", "digest": "sha1:BEZUA5UKRXFYGP3H5H2YCWCCOEPH6NGH", "length": 6824, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | चालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी मृत्यूंजय जप अन बंदला पुष्पांजली!", "raw_content": "\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी मृत्यूंजय जप अन बंदला पुष्पांजली\n(नितीन भाले 6704 Views 13 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर शहरातील रहदारीला शिस्त लागत नाही, सगळ्यांवरच ताण येतो अशी ओरड नेहमी होते. वरिष्ठांच्या बैठकीत प्रत्येक वेळी हा विषयही निघतो. पण प्रगती होत नाही हा अनुभव आहे. आजमितीला लातूर शहरातल्या वेगवेगळ्या चौकात मिळून २१ सिग्नल यंत्रणा असल्याचे सांगण्यात येते. पण फक्त लोकमान्य टिळक-अशोक हॉटेल चौकातील यंत्रणा कशीबशी चालू आहे. काल परवा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी हनुमान चौकात स्वत: थांबून या चौकातली यंत्रणा काही वेळ चालवली. खर्या अर्थाने शहराची रहदारी टिळक चौकातलीच सिग्नल यंत्रणा सांभाळत आहे. याकडे सगळ्यांचेच दूर्लक्ष झाले असून रस्त्यावरुन येजा करणार्यांनाही त्याचे काही वाटत नाही आणि एवढ्या दिवसांपासून सिग्नल यंत्रणेचे तीन तेरा वाजूनही जबाबदार व्यक्तींचेही लक्ष जात नाही. या सगळ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आज ओंकार सोनवणे मित्र परिवाराने केला. टिळक चौकात सुरु असलेली एकमेव सिग्नल यंत्रणा कायमस्वरुपी जीवंत रहावी, त्याला दिर्घायुष्य लाभावे यासाठी या मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी मृत्यूंजय जप केला, विधिवत आरती केली. काल परवाच कोमात गेलेल्या मिनी मार्केटच्या सिग्नलला लवकर शुद्धीवर येण्यासाठी पुष्पहार घातले.\nलवकरात लवकर शहरातील ही रहदारी, वाहतूक सुरळीत करावी, सिग्नल्स चालू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मित्र परिवाराचे प्रमुख ओंकार सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी दिला आहे. यावेळी पवन जगताप, आकाश जाधव, दीपक रेड्डी, दीपक मुळे, कुणाल शृंगारे, आशिष साठे, दीपक मुळे, आकाश बावगे, आदिनाथ पवार, संकेत भालके, अभिषेक बेलुरे, अक्षय साळुंके, ऋषिकेश चन्नागिरे, मुस्तकील सय्यद, सोहेल शेख, साहिल खान, संविधान कांबळे, गंगाधर इंगळे, प्रवीण मोरे, मुस्तकील पटेल, जिशान शेख, एमएच शेख उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=2035", "date_download": "2019-04-18T18:24:47Z", "digest": "sha1:DVXUWL5L7SHLA5CWFAUFSFJPMXTNCA5F", "length": 3140, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं!", "raw_content": "\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nभाजपातच राहणार, काम करित राहणार, पक्षाशी बेईमानी करणार नाही\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nभाजपातच राहणार, काम करित राहणार, पक्षाशी बेईमानी करणार नाही\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:07:32Z", "digest": "sha1:AC5RQOJTH6ASX2WTHTRIB2J2YYLADCWB", "length": 4189, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वीडनमधील कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"स्वीडनमधील कंपन्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आ���े\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:48:19Z", "digest": "sha1:67DKW47COYV7YDTKWP7KTQEQVUF4VZJ5", "length": 13454, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खराब मतदान यंत्रे माघारी - Dainik Prabhat", "raw_content": "\nखराब मतदान यंत्रे माघारी\nजिल्हा प्रशासनाकडून 340 खराब यंत्रे औरंगाबादला रवाना\nनगर – भारत निवडणूक आयोगाकडून नगर जिल्हा प्रशासनाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेली मतदान यंत्रांपैकी 340 खराब यंत्रे पुन्हा माघारी पाठविण्यात आली आहे. बॅलेट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांचा यात समावेश आहे. खराब यंत्रे औरंगाबाद येथे जमा होणार असून, नगरमधून हा ट्रक पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकेंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अख्यारीत असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीकडून देशभरातील जिल्हा प्रशासनाला नवीन मतदान यंत्रे पुरविण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनाला 17 हजार 346 मतदान यंत्रे मिळाली होती. त्यात बॅलेट 8 हजार 20, कंट्रोल 4 हजार 663 आणि व्हीव्हीपॅट 4 हजार 663 यंत्रांचा समावेश होता. या मतदान यंत्राची तपासणी देखील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच करून दिली. सुमारे दोन महिने या मतदान यंत्रांची तपासणी सुरू होती. या तपासणीत बॅलेट युनिट 43, कंट्रोल युनिट 97 आणि व्हीव्हीपॅटची 200 यंत्रे खराब आढळून आली. अशी एकूण 340 यंत्रे खराब निघाली. लाइट बंद होणे, बटन प्रेस न होणे, चालत नसणे, चालू-बंद होणे आदी कारणांनी ही यंत्रे बंद होत होती.\nजिल्हा प्रशासनाने ही खराब यंत्रे आज माघारी पाठवून दिली आहेत. राज्यभरातील जिल्हा प्रशासनाची सर्वच खराब यंत्रे औरंगाबादला जमा होणार आहे. त्यानंतर ती बेंगळूरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे जमा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने औरंगाबादकडे ही खराब यंत्रे पाठवून देतो त्याबरोबर अधिकाऱ्यांचा ताफा पाठविला आहे. उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह शस्त्रधारी चार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा स्वतंत्र ताफा आहे. ही यंत्रे तिथे जमा करून हा ताफा लगेचच माघारी फिरणार आहे.\nजिल्हा प्रशासनाला मिळालेल्या मतदान यंत्रांपैकी सुमारे 340 यंत्रे खराब निघाली आहे. ती जमा करून त्याबदल्यात तितकची चांगली यंत्रे मिळणार आहेत. मिळणाऱ्या नवीन यंत्रांची देखील तपासणी होणार आहे. त्यानंतरच ती वापरण्यात येईल.\nउपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुतीने पाणीप्रश्नासाठी प्रयत्न केलेः ना. शिंदे\nराधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच; सुजय विखे पाटलांचं स्पष्टीकरण\nमोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी; बनियनही काढण्यास सांगितले\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर ,मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता\nनगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल\nसरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/page/23/", "date_download": "2019-04-18T18:58:04Z", "digest": "sha1:7AXELOT4UOGIWZXNNXGUPZLCKN5KABV3", "length": 15851, "nlines": 109, "source_domain": "mahabatmi.com", "title": "Mahabatmi, News in Marathi, मराठी बातम्या, Marathi News, ताज्या बातम्या. Live marathi news, Mumbai News, Maharashtra News | Mahabatmi", "raw_content": "\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका...\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक...\nमुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या स��बत विक्रीवर बंदी\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nMore मुंबई पुणे नाशिक\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार...\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे,...\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच...\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nतलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार...\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nछत्तिसगडच्या नक्षलग्रस्त भागात भाजप आमदाराच्या ताफ्यावर मोठा नक्षली हल्ला झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक...\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nबीड | राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना...\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nभाजप सरकारनेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबविले\nजळगाव- केंद्र आणि राज्य सरकार येत्या 26 जानेवारीपर्यंत घोषणांचा पाऊस पाडतील. पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. त्यानंतर आचारसंहिता आणि 31 मार्च ही आर्थिक वर्षअखेर यामुळे सरकारकडून...\nपोलिस अधीक्षक मनोज लोहार यांना जन्मठेप\nचाळीसगाव येथील शैक्षणिक संस्थाचालकाकडून तक्रार अर्जाची चौकशीच्या नावाने त्यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी १८ तास डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा मुंबई होमगार्डचे...\nमोदी जनतेला छळतात ; राज ठाकरे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज...\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nमुंबई: ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याबाबत डील केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी...\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nनवी दिल्ली – डान्स बारसंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबईतील डान्सबार पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने...\nनर्मदा नदीत बोट बुडाली, सहा जणांचा मुत्यू\nनंदुरबार- मकर संक्रांतीच्या पुजेसाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट धडगाव तालुक्यात नर्मदा नदीत बुडाली. प्राथमिक माहितीनुसार, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला, एक पुरूष...\nलष्करातील जवानाच्या पत्नीचे आक्षेपार्ह कृत्य पाहून सरकली पायाखालील जमीन\nकराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या\nमुंबई – भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट...\nकोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, एकाचा मृत्यू , सहा जण जखमी\nकोपरगाव- शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला...\nरामदास आ���वले यांच्या सभेत राडा\nऔरंगाबाद- विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ‘चोर’ म्हटले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:40:17Z", "digest": "sha1:GOQDY2EIUP6XSQQYE4XYSENFSE6NOJRL", "length": 3128, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्याभिषेक सोहळा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राज्याभिषेक सोहळा\nदिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा\nनवी दिल्ली : काल प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली जय शिवाजी…जय भवानी… च्या मराठी घोषणांनी दणाणली होती. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये...\nतुळापुर: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रद्द\nपुणे – शिवपूत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रद्द करण्यात आला आहे . यंदा या कार्यक्रमाचं 5 वे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T19:00:02Z", "digest": "sha1:LMM6XCOKUMRX43XHJ6ICVHK6KNBMS5ZM", "length": 2575, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाकेर पठाण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शाकेर ���ठाण\nदोन एसटी चालकांच्या वादात प्रवाशांच्या पर्यटणाचा खेळखंडोबा\nऔरंगाबाद : एसटी चालकांच्या वादामुळे वातानुकूलित बसचे तिकीट काढूनही अजिंठा लेणीकडे जाणा-या दहा-बारा पर्यटकांना रविवारी साध्या बसमधून प्रवास करावा लागला. अजिंठा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87-110041600019_1.htm", "date_download": "2019-04-18T18:42:07Z", "digest": "sha1:DCAC2EU2LGNKY33IYHGI5RRENWDOE4DN", "length": 9198, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाजरीचे दिवे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : बाजरीचे पीठ २ वाट्या, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, साजूक तूप २ चमचे, गूळ १/४ वाटी, दूध एक वाटी, वेलची अर्धा चमचे, केशर २ काड्या.\nकृती : बाजरीच्या पीठात चवीला मीठ घालून पाण्याने पीठ घट्टसर तीळ घालून भिजवावे. पिठाचे लहान लहान आकाराचे दिवे करावे. चाळणीला अथवा डब्याला तुपाचे बोट लावून दिवे चांगले वाफवून घ्यावे. शिटी काढून प्रेशरकुक करावे. एक वाटी दुधात आपल्या चवीनुसार गूळ विरघळून घ्यावा व त्यामध्ये केशर व वेलचीपूड घालावी. तयार दूध जरा कोमट करून गरमगरम दिवे याच्याबरोबर खावे.\nयावर अधिक वाचा :\nबाजरीचे दिवे बाजरीचे पीठ तीळ\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nप्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...\nकेस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का\nकेसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...\nव्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ\nव्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...\nरात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही\nअनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...\nशतावरी अर्थात \"१०० नर ताब्यात असलेली नारी\"\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=13", "date_download": "2019-04-18T19:02:39Z", "digest": "sha1:NF7K3KW6YF3E342PWX6HPMPPEDH4ZHN3", "length": 5077, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | औसा मार्गाची दैना संपेना, खड्डे बुजेनात, काम अर्धवट, साहित्य पडून", "raw_content": "\nऔसा मार्गाची दैना संपेना, खड्डे बुजेनात, काम अर्धवट, साहित्य पडून\nआलानेप्र 5931 Views 13 Nov 2017 लातूर न्यूज\nलातुरच्या औसा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या भागात खड्डे बुजवण्याचे काम १५ दिवसांपूर्वी सुरु झाले पण पाच पन्नास खड्ड्यांशिवाय उरलेल्या खड्ड्यांच्या अंगाला डांबर आणि खडी लागलीच नाही. अनेक ख्ड्ड्यात नुसती कच टाकण्यात आली आहे. डांबराचा पत्ताच नाही. उड्डाण पूल ते नंदी स्टॉप या भागात डाव्या बाजुच्या रस्त्यावर काही खड्डे बुजले आहेत, काही तसेच उघडे आहेत. नंदी स्टॉपपासून आयसीआयसीआय बॅंकेपर्यंत खड्ड्यात नुसती कच भरण्यात आली आहे. त्यापुढच्या भागातील ख्ड्ड्यांना अजून मुहूर्त लागायचा आहे. क्रीडा संकुलाला लागून असलेल्या रस्त्याचा काहीतरी भाग बुजवून झाला पण पलीकडची बाजू अजून अस्पृश्यच आहे. या बाजूला, रस्त्याच्या कडेला खडी आणि कचचे मात्र ढिगारे लागलेले दिसतात. उड्डाण पुलावरचे मात्र सगळे खड्डे बुजले आहेत. एकही खड्डा उघडा दिसत नाही. खड्डे बुजवण्याचे काम झोननिहाय त्या त्या भागातील अभियंते करीत आहेत. या अभियंत्यांना यापेक्षा महत्वाची कामे लागलेली असावीत असं लोक बोलतात.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/denied-permission-bhima-army-court-163162", "date_download": "2019-04-18T18:48:56Z", "digest": "sha1:ASPMQDQI7CX477L4JWBDYAQU23W7GLVY", "length": 12059, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Denied permission for Bhima Army in court परवानगी नाकारल्याने भीम आर्मी कोर्टात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपरवानगी नाकारल्याने भीम आर्मी कोर्टात\nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nमुंबई - भीम आर्मी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभांना परवानगी नाकारल्याविरोधात संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी सकाळी त्यावर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.\nभीम आर्मीतर्फे दोन जानेवारीपर्यंत राज्यभरात सभा घेण्यात येणार आहेत. रविवारी पुण्यात सभा होणार होती. त्या सभेसाठी अर्ज करूनही परवानगी नाकारल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. संघटनेने सभेला परवानगी मिळावी या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे.\nमुंबई - भीम आर्मी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभांना परवानगी नाकारल्याविरोधात संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी सकाळी त्यावर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.\nभीम आर्मीतर्फे दोन जानेवारीपर्यंत राज्यभरात सभा घेण्यात येणार आहेत. रविवारी पुण्यात सभा होणार होती. त्या सभेसाठी अर्ज करूनही परवानगी नाकारल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. संघटनेने सभेला परवानगी मिळावी या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे.\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्���ानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nजिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nLoksabha 2019 : भावनिक साद अन् विकासाचे दावेही\nसातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या आई राजमाता...\nLoksabha 2019 : काँग्रेसचे कोळंबकर शिवसेनेच्या प्रचारात\nमुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/tulsee-seeds/", "date_download": "2019-04-18T18:49:31Z", "digest": "sha1:KHRA2CT3DM7RQAK2CLZSV46J2N4TZYN4", "length": 5920, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tulsee seeds Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुळशीच्या बियांचे हे फायदे जाणून घ्या, आणि अनेक विकारांपासून दूर रहा..\nह्या बिया तुम्हाला कुठल्याही वाणसामानाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत.\nकाळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती\nप्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया\nछ. संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nफक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nGST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल (GST वर बोलू काही – भाग ६)\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nअणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nभारतीय रेल्वेचे हे नवीन नियम तुम्हाला माहित आहेत का\nअटल बिहारींचा मृत्यू आणि माध्यमांचा निर्लज्जपणा\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nपाकिस्तानमधील ह्या प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान देखील श्रद्धेने जातात\n“आचारसंहिता” म्हणजे काय रे भाऊ\nहिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार\nचर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत\nजम्मू काश्मीरमध्ये सार्वमत (रेफ्रंडम) घेणं चुकीचं का आहे\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \nइतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=2038", "date_download": "2019-04-18T18:24:54Z", "digest": "sha1:QKCF7UBI7SAYKSH5V42AOC6VHGINQ3OM", "length": 6998, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी", "raw_content": "\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी\nलातुरमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार केलं\nलातूर: लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, गोरगरीब जनतेचे कल्याण करून देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर भाजपाला विजयी करा असे सांगतानाच लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लातूर मतदारसंघातील मतदारांनी भाजपाला विजयी करावे. लातूरला पाणी पोहोचविण्याची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाड्याचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.\nलातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प���रचारासाठी आयोजित विराट सभेत नितीन गडकरी बोलत होते. या सरकारने सिंचन प्रकल्पांसाठी अॅडव्हान्स पैसे देवून कामे सुरू केली. परंतु ती कामे पूर्ण झाली नाहीत. मी मंत्री झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अर्धवट ठेवलेल्या सिंचनाच्या स्मारकांना चाळीस हजार कोटी रूपयांचा निधी दिला. एका अर्थाने ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला श्रध्दांजलीच असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने अर्धवट प्रकल्पांसाठी निधी देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ते म्हणाले. लातुरात जलसंवर्धनाचे काम अतिशय चांगले झाले आहे. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न कायम आहे. तो सोडविण्यासाठी पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्प हा देखील त्यासाठी पर्याय असून राज्यात असे दोन प्रकल्प मी हाती घेतले आहेत. दमणगंगा प्रकल्प सुरू करून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणण्याची योजना आहे. या माध्यमातून मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. दुसरा प्रकल्प तापी व नर्मदा या नद्यांवर राबविला जाणार आहे. देशात व राज्यात पाण्याची कमतरता नाही फक्त नियोजनाची कमी आहे. यासाठी शेततळी घ्या, नदी, नाल्यांचे खोलीकरण करा व पाणीसाठा वाढवा असेही ते म्हणाले.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/congratulations-not-to-come-home-soon-after-coming-to-pakistan/1263/", "date_download": "2019-04-18T18:24:17Z", "digest": "sha1:UJ7H2VLRM4GT3ZFPQ2AGOY7F34X2YB6C", "length": 11980, "nlines": 124, "source_domain": "mahabatmi.com", "title": "पाकिस्तानातून आल्यानंतर तूर्तास घरी जाऊ शकणार नाहीत अभिनंदन | Mahabatmi.com", "raw_content": "\nपाकिस्तानातून आल्यानं��र तूर्तास घरी जाऊ शकणार नाहीत अभिनंदन\nपाकिस्तानातून आल्यानंतर तूर्तास घरी जाऊ शकणार नाहीत अभिनंदन\nअमृतसर- एअरफोर्सचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री 9 वाजून 21 मिनिटांला पाकिस्तानातून मायभूमीत परत आले. एअरफोर्सच्या नियमांनुसार अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तसेच त्यांना विविध चौकशीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तूर्तास अभिनंदन घरी जाऊ शकणार नाहीत. या प्रक्रियेला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अभिनंदन यांना विमानही उडवता येणार नाही.\nसंरक्षणमंत्री सीतारमण यांनी घेतली अभिनंदन यांची भेट\nभारताच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये जैशच्या मदरशातील 4 इमारतींना केले लक्ष्य\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांन��� आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_5698.html", "date_download": "2019-04-18T19:09:25Z", "digest": "sha1:R2XJNVUGPANP6JMUIBHKG6CXUBMJOI4M", "length": 20226, "nlines": 82, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nबदलत्या परिस्थितीमध्ये उसाचे एकरी उत्पादन वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही शेतकरी राबत आहेत. त्यात काहीजण चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील बावची (ता. वाळवा) येथील रामचंद्र कांबळे या शेतकऱ्याने 43 गुंठ्यांत आडसाली उसाचे 120 टन उत्पादन घेतले आहे. कोबीच्या आंतरपिकातून 50 हजारांचे उत्पन्न घेतले आहे. ऊस शेती परवडत नाही, असे म्हणाऱ्यांच्या समोर या शेतकऱ्याचा प्रयोग दिशादर्शक आहे.\nसांगली जिल्हा हा उसाचा पट्टा म्हणून पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे परिचित आहे. साखर उताऱ्यातही हा जिल्हा पिछाडीवर नाही. अर्थात, या ऊसशेतीचा दुसरा भाग असा, की सिंचनाची चांगली सोय असल्याने अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे येथील जमिनी क्षारपड होत आहेत, त्यामुळे उसाचे उत्पादन एकरी 35 ते 40 टनांपुढे जाण्याची शक्यता कमी झाली. त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती, उसाचे दर आदी कारणांमुळे ऊसशेती परवडत नाही असे म्हटले जात असले, तरी काही जिद्दी शेतकरी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शेतीत राबत आहेत.\nजिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची येथील रामचंद्र कांबळे यांची चार एकर शेती आहे, विहिरीच्या माध्यमातून पाण्याची सोय आहे. ऊस उत्पादनवाढीसाठी त्यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे एकरी 80, 90, 95 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वर्षी मात्र त्यांनी 43 गुंठ्यांत 120 टनांचे उत्पादन घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.\nया क्षेत्रात असणारे केळीचे खोडवा पीक गेल्यानंतर रोटरने खुंटाची कुट्टी करून टाकली जमिनीची नांगरट व पुन्हा रोटर मारून ती भुसभुशीत केली. सहा ट्रेलर कंपोस्ट खत विस्कटून टाकले. चार फुटांच्या समान अंतरावर सऱ्या सोडून घेतल्या. जून महिन्याच्या शेवटी, वरच्यावर दोन्ही बाजूला एक फुटाच्या समान अंतरावर फुलकोबीची रोपे लावली. आठ दिवसांनी आळवणी दिली. पुढे जुलै महिन्याच्या अखेरीस को 86032 जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लावण केली. एका महिन्या��� संपूर्ण शेतावरील उगवण पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात फुलकोबीच्या वाढीसाठी व किडींचा प्रादुर्भाव रोखणसाठी पूरक कीडनाशके फवारण्यात आली. सुमारे 60 दिवसांनी फुलकोबीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले. सांगली, इस्लामपूर येथील बाजारांत सौद्यातून त्याची विक्री केली. फुलकोबीच्या आंतरपिकातून खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आडसाली ऊस तोपर्यंत तीन महिन्यांचा झाला होता.\nऊस उत्पादनवाढीसाठी केलेले खत व्यवस्थापन व केळी पिकाचा बेवड फायदेशीर ठरल्याचे रामचंद्र यांचे म्हणणे आहे. लावणी वेळी त्यांनी चार पोती सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला. सुमारे 90 दिवसांनी जेठा कोंब कापून घेतला. त्या वेळी दोन बॅग युरिया व दोन बॅग पोटॅश असा डोस दिला. भरणीच्या वेळेस 12 पोती निंबोळी पेंड, 10 पोती सेंद्रिय खत, 10 किलो झिंक, 10 किलो फेरस, 10 किलो बोरॉन, दोन पोती पोटॅश, दोन पोती 10.26.26, एक पोते युरिया यांचे एकत्रित मिश्रण करून तो ढीग पंधरा दिवस तसाच ठेवला. त्यानंतर तो भरणी वेळी वापरला. सुयोग्य खत व्यवस्थापनामुळे उसाची जाडी व पेऱ्यांची संख्या वाढली. ऊस गळितास जाईपर्यंत 40 ते 45 इतकी पेऱ्यांची संख्या राहिली.\nसंपूर्ण क्षेत्रावर ठिबक -\nरामचंद्र यांनी संपूर्ण चार एकर शेताला ठिबक सिंचन केले आहे, जमीन निचऱ्याची असल्याने वाफसा लगेच येतो, ठिबक सिंचनामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. ऊस मोठा झाला तरी ठिबकद्वारे खते देता येतात. त्याचा वाढीस मोठा फायदा होतो.\nरामचंद्र यांचा ऊसशेतीमध्ये आंतरपीक घेण्याचा हातखंडा आहे. कोबी, टोमॅटो अशी पिके ते घेतात. या पिकांना फवारणीसाठीची कीडनाशके वगळता वेगळा फारसा खर्च करावा लागत नाही, असे त्यांचे मत आहे. ऊस मोठा होईपर्यंत तीन ते साडेतीन महिन्यांत आंतरपिके घेण्याचा फायदा मिळून जातो. या पिकांमधून ऊसशेतीतील खर्च कमी करता येतो. रामचंद्र यांना मुलगा प्रकाश याचीही शेतात मोठी मदत होते. शेतीतील छोटी कामे स्वतः करायची, मोठ्या कामांसाठी फक्त मजूर वापरायचे, असे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. शेतीच्या प्रगतीमधूनच त्यांनी गावात टुमदार घर उभारले आहे. चार म्हशी दावणीला आहेत. शेतीतूनच हे सारे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.\nरामचंद्र यांना ऊसशेतीत पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांनी चार वर्षांपूर्वी प्रोत्साहित केले, त्यातूनच त्यांना उत्पादनवाढीची गोडी लागली.\nरामचंद्र यांना ऊसशेतीत आलेला साधारण खर्च असा -\nकंपोस्ट खत - 13,745\nकोबी तरू - 1200\nऊस बियाणे - 7500\nऊस लावण - 3000\nरासायनिक, सेंद्रिय खत - 28,000\nएकूण खर्च - 67,445\nकोबी पिकातून 50 हजार रु. तर ऊस पिकातून पहिल्या बिलांत दोन लाख 46 हजार रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता 2,28,455 रुपये इतके निव्वळ उत्पन्न मिळाले.\nसंपर्क ः रामचंद्र कांबळे - 9370051182\nऊसशेती किफायतशीर होण्याच्या दृष्टीने रामचंद्र कांबळे यांना ठिबकद्वारे पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर उसात आंतरपिके घेतल्याने खर्च कमी होतो. यंदा 43 गुंठ्यांत 120 टन उत्पादन घेतलेल्या कांबळे यांनी यापूर्वी केळी पीकही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिल्या पिकातून त्यांना एकरी 40 टनांपर्यंत, तर खोडवा पिकातून त्यांनी 35 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या एकूण चार एकर शेतीमध्ये ऊस हे त्यांचे मुख्य पीक असून केळी, भाजीपाला, तसेच अन्य पिकांची विविधता जपण्याचा ते प्रयत्न करतात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय तसेच शेणखताचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.\nउसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. सुरू उसाचा कालावधी 12 ते 13 महिन्यांचा असतो. लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे.\nउसामध्ये आंतरपिके घ्यावयाच्या पद्धती -\n1) सरी-वरंबा पद्धत (पारंपरिक पद्धत) ः जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत 90 सें.मी., मध्यम जमिनीत 100 सें.मी. व भारी जमिनीत 120 सें.मी. अंतरावर सऱ्या - वरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने करावी. कोबी, फुलकोबी व कांद्याची लागण रोपे लावून करावी.\n2) पट्टा पद्धत ः या पद्धतीत 75 किंवा 90 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. अशा प्रकारे जोडओळ लागवड करून राहिलेल्या 150 सें.मी. किंवा 180 सें.मी. पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी. या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही. आंतरपीक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ जाते.\nआंतरपिकांसाठी खतमात्रा ः उसामध्ये आंतरपिकाची लागवड केली असता आंतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण 100 ते 110 दिवसांनंतर काढणीस येतात. आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी.\n(स्रोत - मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T18:19:27Z", "digest": "sha1:SVXZPXS5ZCHUB4DZK5MRKU2EYEWF72OW", "length": 15215, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादीच्या होमपिचवर भाजपची पॅकेज बॅटिंग - Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या होमपिचवर भाजपची पॅकेज बॅटिंग\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची रविवारी साताऱ्य���त हजेरी\nसातारा – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची मने व मते वळविण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे. यानिमित्ताने भाजप जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करणार आहे. सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ उगविण्याची तयारी भाजपचे नेते करत आहेत. त्यासाठी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, माण, फलटण या पाच मतदारसंघात त्यांनी जोर लावला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे साताऱ्यात संपर्क ठेऊन आहेत. यासोबतच लोक सभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात भाजपचे नेते आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य व केंद्रातील रसद ही स्थानिक भाजप नेत्यांना मिळत आहे. पाच राज्यांतील निकालात भाजपची झालेली पीछेहाट ओळखून आता आगामी निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात जिल्हानिहाय निधी दिला आहे. यामध्ये साताऱ्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी दहा हजार कोटींचे “पॅकेज’ दिले आहे.\nयामध्ये महामार्गाच्या सहापदरीकरणापासून ते प्रमुख राज्य मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या मनापर्यंत पोचून त्यांची मते लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोणत्याही परिस्थितीत खिंडार पाडणे हाच या मागचा भाजप नेत्यांचा “अजेंडा’ आहे. त्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न केले जातील. आता रस्त्यासाठी दिलेल्या या “पॅकेज’च्या माध्यमातून जनतेच्या मनात बसण्याचा प्रयत्न होणार आहे.\nजिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रातील भाजप सरकारने दहा हजार कोटींचा निधी दिला आहे. या पॅकेजच्या निमित्ताने भाजपने तब्बल अर्धा डझन मंत्री व एक केंद्रिय मंत्री यांच्या निमित्ताने सातारकरांना अच्छे दिनाची साद घालत लोकसभा निवडणुकांचा अप्रत्यक्षपणे बिगूल वाजवला आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असताना राष्ट्रवादीच्या राजकीय गडकोटांमध्ये विकासाची तुतारी वाजवायला भाजपचे कार्यकर्ते आसुसले आहेत.\nतब्बल सहा प्रकल्पांचे एका वेळ�� भूमिपूजन आणि त्यानिमित्ताने राजकीय समीकरणांची बेरीज यासाठी महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील येत्या दोन दिवसात साताऱ्यात तळ ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या कामांचे भूमिपूजन येत्या रविवारी (ता. 23) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांसह पाच ते सहा मंत्री उपस्थित राहणार आहेत.\nसैनिक स्कूलच्या मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील भाजपचे नेते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बालेकिल्ल्यात होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनातून भाजपची वाढलेली ताकद दिसून येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%89", "date_download": "2019-04-18T18:39:06Z", "digest": "sha1:ODYQTIHFK2XX25IRXW4B6RDDQ3IUOJLD", "length": 8826, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरॉ - विकिपीडिया", "raw_content": "\nएरॉचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,१०१ चौ. किमी (२,३५६ चौ. मैल)\nघनता १४६.९ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)\nएरॉ (फ्रेंच: Hérault) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनार्यावर वसला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nऑद · गार्द · एरॉ · लोझेर · पिरेने-ओरिएंताल\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/option-for-transgenders-on-railway-reservation-form/", "date_download": "2019-04-18T18:50:25Z", "digest": "sha1:KFMVOQAAKNO5IOQRH6NER2IYFCMJKF4Z", "length": 14711, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी यांना आपल्या देशात काही न काही कारणांमुळे नेहमीच डिवचले जाते. अगदी पूर्वीपासूनच आपल्या सामाजाने यांना कधीही मानाने जगण्याचा अधिकार दिलेला नाही. तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. लोकांची निंदा सहन करून देखील त्यांनी यश प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वीच एक तृतीयपंथी न्यायाधीश बनली, तिचे नाव जोयिता मंडल आहे. ही पहिलीच तृतीयपंथी न्यायाधीश आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म नेहमीच भरतो, त्यात लिंगामध्ये सहसा मेल आणि फिमेल हे दोनच पर्याय असतात. रेल्वेच्या आरक्षण फॉर्ममध्ये देखील दोनच पर्याय असतात.\nपण रेल्वेने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, हा ऐतिहासिक निर्णय असा की, रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्मवर आता तृतीयपंथीना देखील स्थान देण्यात येणार आहे. रेल्वे तिकीट आरक्षण आणि तिकीट रद्द करणाऱ्या फॉर्मवर स्त्री आणि पुरुष यांच्या बरोबरच तिसरा पर्याय देखील असणार आहे. रेल्वे बोर्डाने आदेश दिल्यानंतर नवीन फॉर्ममध्ये तिसऱ्या पर्यायाच्या रूपाने तृतीयपंथीना जागा देण्यात आलेली आहे.\nरेल्वे बोर्ड डायरेक्टर (पॅसेंजर मार्केटिंग) विक्रम सिंग यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये सांगितले आहे की, लवकरच या फॉर्मवर या तिसऱ्या पर्यायाला नमूद करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘T’ या अक्षराचा वापर करण्यात येणार आहे. तृतीयपंथी ‘T’ ह्या अक्षरासमोर टिक करू शकतात. रेल्वेचे आरक्षण करणारा प्रवासी हा स्त्री आहे की पुरुष हे समजण्यासाठी, स्त्रियांसाठी ‘F’ आणि पुरुषांसाठी ‘M’ हा पर्याय देण्यात आलेला असतो. त्यामध्येच हा तिसरा ‘T’ हा पर्याय असणार आहे. या आदेशामध्ये रेल्वेसाठी आयटीचे काम करणारी कंपनी क्रिस हिला सांगितले आहे की, ते ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्थेमध्ये देखील मेल, फिमेलच्या बरोबरच ट्रान्सजेंडरचा पर्याय ठेवावा, जेणेकरून कोणी तृतीयपंथी असल्यास या पर्यायावर टिक करू शकेल.\nरेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,\nवास्तविकतेमध्ये तृतीयपंथींशी जोडलेल्या या प्रकरणामध्ये सामाजिक अधिकार मंत्रालयाच्या वतीने संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या बिल आणि इतर न्यायालयीन आदेशांना पाहता या प्रकरणाचे पुनरावलोकन करण्यात आले होते. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की, तृतीयपंथीना देखील तिसऱ्या लिंगाच्या पर्यायामध्ये घेतले पाहिजे.\nया कारणामुळे आता रेल्वे आपल्या फॉर्ममध्ये मेल, फिमेल म्हणजेच स्त्री, पुरुष यांचासाठी दर्शवण्यात आलेले M आणि F यांच्या बरोबरच तृतीयपंथींसाठी फॉर्मवर T चा पर्याय देणार आहे. हा तृतीयपंथीसाठी खूपच योग्य निर्णय आहे, कारण त्यांना त्यांच्यासाठी वेगळा पर्याय असणे गरजेचे होते.\nपहिले रेल्वेच्या आरक्षण फॉर्मवर हा पर्याय नव्हता, त्यामुळे तृतीयपंथी यांना आरक्षण मिळवणे थोडे कठीण जात असे, पण आता त्यांना योग्य पर्याय निवडून हक्काने रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे. या रेल्वेच्या निर्णयामुळे तृतीयपंथी लोकांना काही प्रमाणात देशाच्या एका वाहतूक सेवेमध्ये आपली वेगळी ओळख दाखवण्याची चांगली संधी मिळणार आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← ‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\nपरदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, ‘ह्या’ देशी जातींची कुत्री दुर्मिळ होताहेत\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nरेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास:\nया बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बलं ८४० कोटी रुपयांचा चुना\nपुरुषार्थ : एक भ्रम\nफोर्ड कंपनी मध्ये झालेला अपमान आणि रतन टाटांनी त्याची केलेली ‘पद्धतशीर’ परतफेड\nसैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\nसेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nमृत्यूला तब्बल ५५ वर्ष हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवनप्रवास\nमृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक\nगांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\nस्पेशल लोकांसाठी स्पेशल जेल – चक्क फाईव्ह स्टार हॉटेलचं केलं जेल मध्ये रूपांतर\n : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी\nहिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी : मोपला विद्रोह\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\nविमानाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तुलनेने जास्त वेळ का लागत असावा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/indian-economist-satya-tripathi-1743224/", "date_download": "2019-04-18T19:18:22Z", "digest": "sha1:TYNX3B2RYAYBAEGECQE4RUJADMP67VCH", "length": 13837, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian Economist Satya Tripathi | सत्या त्रिपाठी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निवडणूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास ���ोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nआंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अनेक भारतीयांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे.\nआंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अनेक भारतीयांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक शिखर संघटनेत महत्त्वाच्या पदांवरही अनेक भारतीय कार्यरत आहेत. सत्या एस. त्रिपाठी हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तींमधील एक. अर्थतज्ज्ञ असलेल्या त्रिपाठी यांच्यावर संयुक्त राष्ट्रांचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते आता इलॉट हॅरिस यांची जागा घेतील. त्रिपाठी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्रांचे विकासविषयक पायाभूत धोरण ठरविण्याबाबतची जबाबदारी होती.\nत्रिपाठी यांची शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. कटकच्या रेवेन शॉ महाविद्यालयात १९७१-७२ मध्ये त्यांनी गणित व इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. याच विद्यापीठातून वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र व वित्त या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७९ ते ८२ या कालावधीत ओदिशातील बेहरामपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. पुढे याच विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले. कायदेविषयक अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पीएचडीसाठी ‘आंतरराष्ट्रीय कायदे’ या विषयावर त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला. विविध विषयांत पारंगत अशा त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये छाप पाडली आहे. गेली ३५ वर्षे ते संयुक्त राष्ट्रांशी संबंधित आहेत. विकासवादी अर्थतज्ज्ञ व वकील असलेल्या त्रिपाठींनी आशिया व आफ्रिका खंडांत टिकाऊ विकासाचे प्रारूप, मानवी हक्क, लोकशाहीवादी सरकार व कायदेविषयक बाबींवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यापूर्वी त्रिपाठी यांनी विकसनशील देशांमधील वनांच्या घटत्या प्रमाणाला आळा घालणे तसेच कार्बन उत्सर्जन रोखणे या महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाचे संचालक आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. याखेरीज अॅच आणि नियास येथे त्सुनामीनंतरची स्थिती तसेच संघर्षांनंतरच्या उभा���णीत संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक म्हणून महत्त्वाचे योगदान दिले आहे. १९९८ पासून त्रिपाठी यांनी युरोप, आशिया व आफ्रिका खंडांत वातावरण बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती केली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून विविध देशांना प्रगतीसाठी मदत करणे तसेच समन्वय राखण्याचे काम ते करीत आहेत. जगात शांतता नांदावी तसेच जनतेच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा निर्धार याच्या जोरावर त्रिपाठी ही नवी जबाबदारी समर्थपणे पेलतील अशी अपेक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमोदी तुमचे जैन मित्र बीफच्या निर्यात व्यवसायात आहेत मग इतरांना का दोष देता\nपुणे: राज ठाकरेंच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nदिल्लीच्या स्वप्नांना मुंबईचा सुरुंग, मुंबईची दिल्लीवर ४० धावांनी मात\nLok Sabha Elections Voting: दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/kensington-lock-laptop/", "date_download": "2019-04-18T19:01:05Z", "digest": "sha1:L43QJT4OCVGRJVWTOS6HJPYGH36JS4OW", "length": 13135, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nतुमच्यापैकी बहुतांश जण ल���पटॉप वापरात असतील. या लॅपटॉपवर अनेक स्लॉट असतात जसे की युएसबी पोर्टचा, चार्जिंगचा, इयरप्लगचा वगैरे वगैरे.. पण याच स्लॉटमध्ये चौकोनी किंवा गोल आकाराचा स्लॉट देखील असतो. तुम्ही देखील लॅपटॉप घेतल्यापासून त्याचा कधीच वापर केला नसेल किंबहुना तुम्हाला त्याचा नेमका उपयोग काय आहे तेच माहित नसेल. हा चौकोनी किंवा गोल स्लॉट जुन्या लॅपटॉपमध्ये क्वचितच पाहायला मिळतो, परंतु आता जे लेटेस्ट लॅपटॉप आहेत त्यावर हा स्लॉट हमखास पाहायला मिळतो. फक्त लॅपटॉपच नाही तर पोर्टेबल एचडीडी, मॉनिटर, आणि अनेक इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमध्ये हा स्लॉट देण्यात येतो. बरं तर या स्लॉटचा नेमका उपयोग काय पण याच स्लॉटमध्ये चौकोनी किंवा गोल आकाराचा स्लॉट देखील असतो. तुम्ही देखील लॅपटॉप घेतल्यापासून त्याचा कधीच वापर केला नसेल किंबहुना तुम्हाला त्याचा नेमका उपयोग काय आहे तेच माहित नसेल. हा चौकोनी किंवा गोल स्लॉट जुन्या लॅपटॉपमध्ये क्वचितच पाहायला मिळतो, परंतु आता जे लेटेस्ट लॅपटॉप आहेत त्यावर हा स्लॉट हमखास पाहायला मिळतो. फक्त लॅपटॉपच नाही तर पोर्टेबल एचडीडी, मॉनिटर, आणि अनेक इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमध्ये हा स्लॉट देण्यात येतो. बरं तर या स्लॉटचा नेमका उपयोग काय आणि हा स्लॉट लॅपटॉपला का असतो त्याची उत्तर तुम्हाला आज मिळतील.\nया स्लॉटला Kensington Security Slot (केन्सिंगटन सिक्युरिटी स्लॉट) असे म्हणतात. लॅपटॉप चोरीला जाऊ नये म्हणून हा स्लॉट लॅपटॉपला दिलेला असतो. या स्लॉटमध्ये मेटल केबल आणि रबर कोटिंग असलेल्या cylindrical anchor ची एक बाजू घालायची आणि Key किंवा number combination टाकून हा anchor लॉक करायचा. cylindrical anchor ची दुसरी बाजू कोणत्याही immovable object जसे की टेबल किंवा खुर्चीला जोडायची, म्हणजे झाला तुमचा लॅपटॉप लॉक. आपण सायकल कशी लॉक करतो तसचं आहे हे, फक्त सायकलला असा स्लॉट नसतो. गमतीची गोष्ट म्हणजे या स्लॉटचं ओरिजिनल डिजाईनचं पेटंट १९९९ मध्ये सायकल ब्रँड Kryptonite (क्रिप्टोनाईट) यांनी आपल्या नावावर करून घेतले होते.\nतसं पाहता हा प्रकार केल्याने तुमचा लॅपटॉप चोरीला जाणारच नाही याची शक्यता कमी कारण cylindrical anchor ची केबल कापली जाऊ शकते. तसेच लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रोनिक डिव्हाईसची बॉडी सहसा प्लास्टिक किंवा फायबरची बनलेली असते. त्यामुळे हे लॉक कोणीही माणूस जोरात खेचून बाजूला करू शकतो. दुकानदार या स्लॉटचा मोठ्या प्रमाणावर वापर ��रतात. दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू चोर सहज पळवू शकतात. पण Kensington Security Slot आणि cylindrical anchor च्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू लॉक केल्यास त्या सुरक्षित राहतात.\nआता पुढल्या वेळेस कोणी विचारलं की हा स्लॉट कसला रे तर त्याच्यासमोर एका विद्वान माणसासारखं इम्प्रेशन मारायला विसरू नका \nआणखी नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← बंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nमिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात\nआजचे प्रसिद्ध प्रोडक्ट जेव्हा पहिल्यांदा बनले तेव्हा ते कसे दिसायचे माहित आहे \n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nF1 ते F12 या Functional Keys चा वापर तुम्हाला माहित आहे का…\n2 thoughts on “तुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nPingback: कॉम्प्यूटरला लावलेला USB Drive Safely Eject करण्याची खरचं गरज आहे का\nPingback: दुसऱ्याच्या चार्जरने लॅपटॉप चार्ज केल्यास काही धोका आहे का\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nक्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nसंकटात असलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात आशेची ज्योत जागवणारी “व्हाईट फ्लेम”: इग्लॅनटाईन जेब\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nज्वालामुखी तयार होण्याची अफलातून प्रक्रिया माणसाला थक्क करून टाकते\nजागतिक महिला दिन का साजरा केला जातो जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nआपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं याची ५ संभाव्य कारणं\nजगाला जगण्याची प्रेरणा देणारे ए आर रहमान चक्क आत्महत्या करणार होते…\nमहाभारत घडविणाऱ्या एका धूर्त “स्ट्रॅटेजिस्ट” ला “देव” बनवून आपण खरा कृष्ण हरवून बसलो\nअविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nविरोधकांच्या कोलांट्या उड्या: NDTV वरील बंदीच्या विरोधाची हास्यास्पद कारणे\nप्रिय तुकाराम मुंढे जी, कृपया सावध असा प्र��ाणिकपणाचा अहंकार फार वाईट असतो\nप्रेमात पाडतील असे भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग\nभारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास\n“बेटा ,बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी \nफिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nलोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही\nमनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” आजवर इतक्या ठिकाणी दिसलेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/412?page=1", "date_download": "2019-04-18T19:20:28Z", "digest": "sha1:HV4RUV63Q2EHLR7CCNXTD36XETOFCMHP", "length": 28970, "nlines": 136, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिक्षण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुले-पालक यांच्यामधील दुवा - स्टेप अप\nमुला-मुलींना शिक्षणापलीकडे घेऊन जाणारा, त्यांना जीवनाची जाणीव करून देणारा आगळावेगळा उपक्रम पुणे महापालिकेच्या एकवीस शाळांत सध्या चालू आहे. त्यापाठीमागे प्रेरणा आहे गौरी वेद यांच्या ‘स्टेप अप’ या ‘एनजीओ’ची आणि त्यांना पाठिंबा आहे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले यांचा. शाळांतील या परिवर्तनाचे साधन बनले आहेत विद्यार्थ्यांचे ‘लीडर ग्रूप’. ते गौरी वेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडले आहेत. कल्पना अशी, की शाळेतील स्वच्छता, शिस्त, अनुपस्थिती, विद्यार्थी-शिक्षक संवाद अशा सर्व समस्यांवर विद्यार्थ्यांच्या ‘लीडर्स ग्रूप’ने पुढाकार घेऊन कृती करावी अशी अपेक्षा त्या उपक्रमात आहे.\nगौरी वेद म्हणाल्या, की “एकवीस शाळांमध्ये जो प्रयोग सुरू झाला त्याचा परिणाम समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यामधून शाळांचे आवार वर्गखोल्या स्वच्छ झाल्या. ती स्वच्छता टिकावी म्हणून विद्यार्थ्यांनी भिंती रंगवण्याचा खटाटोप केला. त्यातून भिंतींवर सुरेख चित्रकला प्रकटली. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी हे कला सौंदर्य होते याची प्रचितीही आली. ‘लीडरशिप ग्रूप’च्या उपक्रमाचे पुढे विस्तारत गेलेले हे परिणाम आहेत.”\nभारतात जशा महापालिकेच्या शाळा असतात तशी अमेरिकेत पब्लिक स्कूल्स असतात, पण भारतातील महापालिकेच्या शाळा व अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. महापालिकेच्या शाळांत गरीब पालकांची मुले जातात, कारण त्यांना खाजगी शाळा परवडत नाहीत, पण अमेरिकेत श्रीमंत पालक त्यांच्या मुलांची नावे ते ज्या विभागात राहतात तेथील पब्लिक स्कूलमध्ये घालण्यासाठी धडपडत असतात. इतकेच नाही, तर चांगल्या पब्लिक स्कूलसाठी त्या भागात घरही घेतात.\nमी माझ्या नातवंडांची शाळा पाहण्यास गेले होते. शाळेचा पहिला दिवस हा पालकांनी शिक्षकांशी ओळख करून घेण्याचा असतो. पहिली ते तिसरीचे पालक रांगेत शाळेने दिलेल्या वेळेनुसार शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर शिस्तीने उभे होते. प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर पहिली ते तिसरीच्या वर्गांचे फलक लावलेले दिसले. साधारणपणे वीस ते पंचवीस मुलांचा एक वर्ग, अशा आठ तुकड्या पहिली ते तिसरीच्या मुलांच्या होत्या. मुलांना त्यांच्या त्यांच्या वर्गांचे क्रमांक देण्यात आले होते. त्यानुसार पालक मुलांना त्यांच्या वर्गांत घेऊन चालले होते. आम्ही आमच्या वर्गाचा क्रमांक शोधत नातवाच्या वर्गात गेलो.\nगणिताची आवड मुला-पालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणितप्रेमींचे नेटवर्क तयार करण्याची संकल्पना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या पुढाकाराने प्रत्यक्षात आणली गेली आहे. मी त्या दिशेने एक पाऊल टाकण्याच्या हेतूने ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या अ.पां. देशपांडे, प्रकाश मोडक व विवेक पाटकर यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार काही गणितप्रेमींची भेट ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या कार्यालयात झाली. विवेक पाटकर गणिताचे अभ्यासक आहेत. आचार्य मराठे महाविद्यालयाच्या गणित विभागप्रमुख माणिक टेंबे, गणिताच्या अध्यापक अश्विनी रानडे, गोवंडीतील शाळेच्या मुख्याध्यापक व मी असे पाच जण चर्चेसाठी जमलो होतो.\nगणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एकूणच भीती आणि अनास्था आहे यावर सर्वांचे एकमत झाले. त्याची कारणे नजरेसमोर आली, ती प्रामुख्याने पुढीलप्रमाणे -\n1. विद्यार्थ्यांना पाढे न आल्याने गणित सोडवताना येणाऱ्या अडचणींचे रूपांतर गणिताविषयी कंटाळा येण्यात होते.\n2. पालकांनीच गणित हा विषय खूप महत्त्वाचा पण कठीण असल्याचे मुलांच्या मनावर वारंवार बिंबवल्याने भीती निर्माण होते.\n3. शिक्षकाने गणित कसे सोडवले हे समजून न घेतल्याने परीक्षेत अडचण येते.\n4. शिक्षकांना पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ पुरत नाही.\n5. पालकांना मुलांच्या अभ्यासात लक्ष देण्यासाठी सांसारिक व व्यावसायिक कामांमुळे वेळ मिळत नाही.\n6. टे��िव्हिजन, भ्रमणध्वनी आणि संगणक या आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मोहात सतत गुरफटल्याने अभ्यासाला वेळ मिळत नाही.\nशिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम\n‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळा सुरू आहेत.\nलेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा\nसचिन शिवाजी बेंडभर 23/10/2018\nआमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होत आहे. आमच्या शाळेत प्रामुख्याने साहित्यिक उपक्रम होतात, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक अध्ययन पद्धती अनुभवता यावी यासाठी शाळेने नागपंचमीला मेहंदी, दहीहंडी, दिवाळीत पणत्या रंगवणे, आकाशदिवे बनवणे, परिसर सहल, गणेशोत्सव, भोंडला, स्नेहसंमेलन, बालआनंद मेळावा, झाडांची शाळा उपक्रम, परिसरात जाऊन अध्यापन, सापांविषयी प्रत्यक्ष साप दाखवून माहिती अशा प्रकारचे विविध व नाविन्यपूर्ण प्रयोग नेहमी केले. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया आनंददायी होऊन मुलांना शाळेची गोडी लागली आहे. तसेच, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.\nआमच्या शाळ���च्या विद्यार्थ्याचा साहित्यिक उपक्रम राज्यभर गाजला. त्यात सर्वप्रथम मुलांना वाचनाची गोडी लावली गेली. त्यासाठी येथील वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढवण्यात आली आणि वाचनालय विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांसाठी खुले केले गेले. मुलांच्या प्रेरणा साहित्य मंडळाकडून पुस्तकांची देवघेव केली जाते.\nसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती\nसकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो\nसकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली गेली. महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याआधी एकच वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्ती या संस्कारांनी प्रेरित झालेल्या, ध्येयवेड्या तरुणांचा तो कालखंड त्या तरुणांच्या डोळ्यांत सामाजिक विकासाची स्वप्ने तरळत होती. सामाजिक बांधिलकीची तशी स्वप्ने उराशी बाळगून प्रवरा नदीच्या कुशीतील काही ध्येयवादी व्यक्तींनी संगमनेरला उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय असावे असे ठरवले. त्या परिसरात विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होती. त्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये शंकरराव गंगाधर जोशी, बी.जे. खताळपाटील, ओंकारनाथ मालपाणी, हिंमतलाल शाह, दत्तात्रय गणपुले, देवकिसन सारडा, दिनकर शेलार, बाबुलाल शाह, द.मा. पिंगळे, मोतीलाल नावंदर हे अग्रणी होते. ती संगमनेरच्या विविध क्षेत्रांतील मंडळी. त्या अपूर्व संगमातून, संगमनेरच्या नवनिर्माणाची आणि सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी घातली गेली.\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालय होय. हे विद्यालय स्थापन करण्यात पुढील प्रमुख उद्देश होते : (1) शिक्षणात आपल्या मताप्रमाणे सुधारणा करण्याकरिता संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र ठेवणे, (2) मातृभाषेतून शिक्षण देणे, (3) बौद्धिक शिक्षणास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे, (4) संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करून विद्यार्थ्यांस गुरुसान्निध्याचा लाभ करून देणे, (5) विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक आचारांची व संस्कृतीची माहिती करून देऊन त्यांच्यात याबद्दल अभिमान उत्पन्न होईल असे शिक्षण देणे, (6) मुलांनी शरीरप्रकृती सुदृढ व भावी आयुष्यातील जबाबदारी पार पाडण्यालायक तयार करण्याकरिता सकस आहार आणि शारीरिक शिक्षण यांची सोय करणे. आपण आखलेला शिक्षणक्रम आपल्या पद्धतीने शिकविण्याकरिता समर्थ विद्यालयाने स्वतंत्र क्रमिक पुस्तके तयार करण्याची योजना आखून मराठी, बीजगणित, संस्कृत प्रवेश, मुलांचा महाराष्ट्र, गीर्वाण लघुकोश अशी पुस्तके प्रकाशित केली.\nबोर्डाची परीक्षा - गणिताची भीती\nशालेय विद्यार्थ्यांना गणिताची भीती का वाटते त्यांना गणिताचा अभ्यास नकोसा का वाटतो त्यांना गणिताचा अभ्यास नकोसा का वाटतो त्यांना परीक्षेत गणितात नापासच होणार, याची खात्री का वाटते त्यांना परीक्षेत गणितात नापासच होणार, याची खात्री का वाटते त्यांच्यात न्यूनगंड का निर्माण होतो त्यांच्यात न्यूनगंड का निर्माण होतो प्रश्न अनेक पण उत्तर एकच. गणिताचा पाया कच्चा असतो म्हणून\nगणिताचा पाया म्हणजे नक्की काय आणि तो कच्चा म्हणजे काय\nनववीच्या/दहावीच्या मुलांनी केलेली ही काही उदाहरणे :-\n1. सत्तावन्न ही संख्या अंकात 75 अशी लिहिली.\n2. 321 आणि 198 मधील मोठी संख्या 198.\n3. 2+11+13 ही बेरीज करताना 2 च्या पुढे 11 बोटे मोजली त्यानंतर 13 बोटे. हातापायांची बो���े मोजून झाली तरीही उत्तर येईना.\n4. 8×2=.... 4 का 16 हे खात्रीपूर्वक सांगता आले नाही.\n9. 100 - 36 ही वजाबाकी कशी केली पाहा.\nज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रिया व शिक्षक\nशिक्षणप्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील वयाचा अडसर दूर होऊन समानतेच्या पातळीवर सुरू होते. शिक्षक हा वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याला वाव देणारा, त्याला अभ्यासाच्या संधी देणारा, अभ्यासक्रमाचे नियोजन करणारा, संशोधन वृत्ती विकसित करणारा, सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या माध्यमाचे उपयोजन करणारा इत्यादी प्रकारचा असतो. शिक्षकाचे शब्द व वर्तन - त्याचा स्पर्श, त्याच्या प्रतिक्रिया मैत्रीपूर्ण असतात. शिक्षक हा रचनावादात सुविधादाता, व्यवस्थापक, नियोजक, चिकित्सक, मूल्यमापक, मित्र, मार्गदर्शक, संशोधक आणि भविष्यवेत्ता अशा विविध भूमिका करणारा घटक असतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:21:55Z", "digest": "sha1:U4N7H3LTJTGX6RF5BCMEWBHUZM6QVZY2", "length": 39232, "nlines": 130, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: शेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nशेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना\nशेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना\nकृषी उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल, ऍन्टी बर्डनेट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस यासाठी अनुदानाची क्षेत्र मर्यादा 1000 चौरसमीटर वरून 4000 चौरसमीटरपर्यंत वाढविली आहे. या घटकांसाठीच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.\nशेडनेट हाऊस उभारणी शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.\nशेडनेट हाऊससाठी जागेची निवडीचे निकष - 1) लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे.\n2) मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा यासाठी निवडण्यात येऊ नये.\n3) भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी.\n4) पाणीपुरवठ्याची सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे.\n5) पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असेल व क्षारतेचे प्रमाण कमी असेल अशी जागा शक्यतो निवडावी.\n6) जमीन पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती वाफे तयार करण्यासाठी वापरावी.\n7) जमीन निचरा होणारी नसेल तर शेडनेट हाऊस भोवती लहान चर काढावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.\n8) विद्युत पुरवठ्याची सुविधा गरजेची आहे.\n9) पाणथळ जागा शेडनेट हाऊससाठी निवडू नये.\nशेडनेट हाऊस उभारणीसाठी तांत्रिक निकष - 1) खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1 x 1 x 2 फूट असावा. त्यात मधोमध जीआयचा फाउंडेशन पाइप बसवून त्यास होल्ड फास्ट बार टाकून 1-2-4 प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी घेऊन तयार केलेले सिमेंट कॉंक्रिट भरावे. खड्ड्याचा आकार साधारणतः खालीलप्रमाणे असावा.\n2) शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल व आकारमानानुसार प्रामुख्याने गोलाकार (राऊंड टाइप) व सपाट (फ्लॅट टाइप) प्रकार आहेत. तसेच आराखड्याप्रमाणे बाजूची उंची व मध्यभागाची उंची ठेवण्यात यावी. शेडनेट हाऊससाठी आवश्यकतेनुसार 35 ते 75 टक्के सावलीची शेडनेट वापरण्यात यावी. शेडनेटचे फिटिंग ऍल्युमिनिअम चॅनेल पट्टीमध्ये स्प्रिंगच्या साहाय्याने केलेले असावे.\n3) शेडनेट हाऊसमध्ये स्प्रिंकलर किंवा ड्रीप इरिगेशनची सोय केलेली असावी.\n4) शेडनेट हाऊसला सर्व बाजूंनी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत स्कर्टिंगसाठी 150 जीएसएमच्या जीओ फॅब्रिक फिल्मचा उपयोग करण्यात यावा.\n5) वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन प्रकारांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी लोखंडी पाइपचा सांगाडा वापरून वेगळी प्रमाणके वापरून स्वतःच्या जबाबदारीवर शेडनेट हाऊस तयार करणार असतील व त्यास बॅंक कर्ज मंजूर करण्यास तयार असेल तर असे लोकल मॉडेलचे शेडनेट हाऊसचे मर्यादित प्रस्तावही सद्यःस्थितीत सन 2012-13 मध्ये मंजूर करण्यास हरकत नाही. तथापि, अशाप्रकारे उभारण्यात आलेल्या शेडनेट हाऊसच्या टिकाऊपणाबद्दल सर्व जबाबदारी लाभार्थींची राहील, याची नोंद घेण्यात यावी. तसेच याबाबत लाभार्थींचे रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड केलेले स्वतंत्र हमीपत्र घेण्यात यावे.\n6) शेडनेट हाऊस उभारणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य निश्चित केलेल्या आयएसआय/ बीआयएस मानकानुसार असावीत.\nशेडनेट हाऊस उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष -शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेलनुसार व प्रकारानुसार आवश्यक असणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे आहेत. त्यानुसार लाभार्थींनी साहित्यांचा वापर शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी करावा.\nशेडनेट हाऊसच्या गोलाकार व सपाट शेडनेट प्रकारासाठी सामाईक तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे - 1) सर्व पाइप हे गॅल्व्हनाइज्ड आयर्नचे असावेत.\n2) या पाइपची जाडी कमीत कमी दोन मि.मी. असावी.\n3) पाइप वेल्डिंगऐवजी नट-बोल्टने जोडावेत.\n4) पाइपला वेल्डिंगचे जोड नसावेत.\n5) सपाट व स्थानिक प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 3.25 मी. असावी.\n6) गोलाकार प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी चार मी. असावी.\nशेडनेट हाऊस उभारणीसाठी निश्चित केलेले खर्चाचे मापदंड (Cost Norms) : शेडनेट हाऊसच्या राउंड टाइप, फ्लॅट टाइप व लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध मॉडेल्सनुसार प्रति चौ.मी. क्षेत्रासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील/ अंदाजपत्रक पुढीलप्रमाणे आहे. त्यानुसार पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे साहित्य खर्च, बांधकाम खर्च, मजुरी खर्च, मजुरीवरील सर्व्हिस टॅक्स, वाहतूक खर्च तसेच ऐच्छिक खर्च या सर्व घटक/ बाबींसाठी येणारा खर्च विचारात घेऊन एकूण प्रकल्प खर्च निश्चित करण्यात आलेला आहे. या मंजूर मापदंडानुसारच सदरच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे.\nअनुदान मर्यादा - 1) वरीलप्रमाणे राउंड टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी कमीत कमी 500 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.\n2) तसेच फ्लॅट टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी कमीत कमी 1000 चौ.मी. जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.\n3) तसेच लो कॉस्ट/ लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी जास्तीत जास्त 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंतच मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.\n4) वरील मॉडेलप्रमाणे मंजूर मापदंडानुसार प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देय राहील.\nब) शेतकऱ्यांनी जर या मॉडेलनुसारच परंतु वेगळ्या आकारमानाचे (4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत) शेडनेट हाऊस उभारणीचे प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी पुढीलप्रमाणे बाबनिहाय खर्चाचे मापदंड लागू राहतील. त्यानुसार एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील.\nलाभार्थीच्या निवडीचे निकष - 1) शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. लाभधारकांनी दीर्घ मुदतीचा (किमान 10 वर्षे) दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत केलेल्या करारानुसार भाडेपट्टी तत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर शेडनेट हाऊस उभारल्यास ते या योजनेत ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याची सुविधा व विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे.\n2) शेडनेट हाऊसमध्ये लागवड करताना फुले, फळे, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पिके यांचा समावेश असावा.\n3) या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास राउंड टाइप प्रकारासाठी कमीत कमी 500 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत आणि फ्लॅट टाइप प्रकारासाठी कमीत कमी 1000 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत तसेच लो कॉस्ट/ लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत फक्त एकदाच लाभ घेता येईल.\n4) यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत (एनएचएम/ एनएचबी/ आत्मा/ आरकेव्हीवाय/ जलसुधार प्रकल्प/ इतर) लाभ घेतला असल्यास अशा सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 4000 चौ.मी क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे. त्यानुसार फ्लॅट टाइप व राउंड टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून यापूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. या बाबीकरिता इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे/ नसल्याचे लाभार्थ्याने प्रतिज्ञापत्राद्वारे प्रमाणित करावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची खात्री ���रावी. तसेच ही बाब प्रकल्प मंजुरीसाठी सादर करताना जिल्हा अभियान समितीस अवगत करावी.\n5) योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (आठ टक्के), आदिवासी, महिला (30 टक्के), लहान शेतकरी इत्यादींना प्राधान्याने नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावा. या बाबीखाली मागील अनुशेष असल्यास तो पूर्ण करावा. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.\n6) लाभ घ्यावयाच्या सर्व लाभार्थ्यांनी शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाबद्दल स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन सदर काम करावयाचे आहे.\n7) लाभार्थी शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊस संदर्भातील प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. असे प्रशिक्षण राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, वनामती नागपूर, हॉट्रिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, रामेती इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहे. अशा प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना याबाबतचे तांत्रिक ज्ञान अवगत होईल. सदरच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र अनुदानासाठी (अंतिम हप्ता) आवश्यक राहील.\n8) शेडनेट हाऊसचे बांधकाम करणाऱ्या कंपनी/ वितरक/ ठेकेदाराकडून लाभार्थ्याने प्रथम आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक करून घ्यावे व ते मूळ प्रतीत प्रस्तावासोबत जोडावे.\n9) या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या शेतकरी समूह व बचत गट (पुरुष/ महिला) यांना लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त इतरांना यांचा लाभ देय होणार नाही. तथापि या सर्वांसाठी बॅंक कर्जाची अट बंधनकारक राहील. शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी तसेच उच्च दर्जाचे लागवड साहित्य व निविष्ठांसाठी अनुदानाचे स्वतंत्र मापदंड ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार प्रस्ताव सादर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याने सदरच्या शेडनेट हाऊस उभारणी प्रकल्पासाठी बॅंकेकडून कर्ज घेतल्याची खात्री बॅंकेच्या ऍपरायझल रिपोर्टनुसार तसेच बॅंकेच्या कर्ज मंजुरीच्या पत्रानुसार करावी. या बाबींची पूर्तता करणारे प्रस्तावच मंजूर करावेत. अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधित बॅंकेकडून कर्ज मंजुरी संदर्भात दिलेली पत्रे यासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. एकूण देय अनुदान रकमेएवढे तरी किमान बॅंक कर्ज मंजूर असणे अपेक्षित आहे. अन्यथा, प्रत्यक्षात बॅंक कर्जाच्या मंजूर रकमेच्या अधीन राहून अनुदान मंजूर केले जाईल.\n10) शेडनेट हाऊस उभारणीचा सामुदायिकरीत्या लाभ घेता येईल. मात्र सहभागी लाभार्थ्यांनी त्यांचा हिस्सा कायदेशीररीत्या सिद्ध करावा.\n11) लाभार्थींनी सादर केलेल्या शेडनेट हाऊसच्या प्रकल्प प्रस्तावाची छाननी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करून त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रे उदा. 7/12 व 8/अ चा उतारा, प्रकल्प अहवाल, हमीपत्र, करारनामा, खर्चाचे अंदाजपत्रक/ कोटेशन, खर्च केला असल्यास खर्चाची देयके (व्हॅट नोंदणीकृत), बॅंकेचे अर्ज मंजुरीचे पत्र व बॅंक ऍपरायझल रिपोर्ट इ. कागदपत्रे मूळ स्वरूपातच सादर करावीत. खर्चाच्या पावत्या बॅंकेमध्ये सादर केल्या असल्यास त्याची सत्यप्रत बॅंकेच्या सही-शिक्क्यासह सादर करावी. अशाप्रकारे तपासणी सूचीनुसार तसेच आनुषंगिक सर्व बाबींची पूर्तता केलेल्या परिपूर्ण प्रस्तावांना जिल्हा अभियान समितीची मान्यता घेण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची राहील. अपूर्ण व त्रुटीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.\n12) लाभार्थी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे सोबतचा विहित नमुन्यातील करारनामा हा रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड करून घ्यावा. तसेच सदरच्या करारनाम्यावर लाभार्थींच्या स्वाक्षरीबरोबरच संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. सदरचा मूळ प्रतीतील करारनामाच ग्राह्य धरण्यात यावा.\n13) शेडनेट हाऊसचा दुरुपयोग होऊ नये म्हणून करावयाचे विहित नमुन्यातील लाभार्थीचे हमीपत्र रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड करून ते मूळ प्रतीतच सादर करावे.\n14) मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेडनेट हाऊसच्या प्रकारानुसार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार उभारणीचा खर्च देय आहे. तसेच शेडनेट हाऊसमधील उच्च दर्जाचे लागवड साहित्य व निविष्ठांसाठी खर्च देय आहे. या व्यतिरिक्त इतर बाबींसाठी अनुदान देय नाही.\n15) सदरच्या शेडनेट हाऊससाठी बॅंक कर्जाची अट बंधनकारक आहे. यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, सर्व शेड्यूल्ड बॅंका, सर्व प्रादेशिक ग्रामीण बॅंका तसेच संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका यापैकी एका बॅंकेकडून लाभार्थींनी कर्ज घेणे आवश्यक असून इतर बॅंकांकडून घेतलेले कर्ज अनुदान मंजुरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.\n16) महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे पत्र क्र. मराफऔवमं/ नि.शे./ 97/ 2012, दि. 9-1-2012 अन्वये सूचित केल्यानुसार ज्या लाभार्थींना 1000 चौ.मी. क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर (4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेत) शेडनेट हाऊस उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती पत्र दिले आहे. तसेच सदरच्या लाभार्थींनी सर्व अटी व शर्तीनुसार उभारलेल्या शेडनेट हाऊसच्या प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत फ्लॅट टाइप व राउंड टाइप प्रकारच्या शेडनेट हाऊससाठी अनुक्रमे रु. 367 व रु. 272 प्रति चौ.मी. या दराने अनुदान/ अर्थसाहाय्य मंजूर केले आहे, अशा सर्व लाभार्थींना शेडनेट हाऊसच्या मॉडेलनुसार व आकारमानानुसार निश्चित केलेल्या प्रति चौ.मी. खर्चाच्या मंजूर मापदंडानुसार आता शेडनेट हाऊसच्या एकूण क्षेत्रासाठी अनुदान देय राहील; परंतु या एकूण देय होणाऱ्या अनुदानातून यापूर्वी अनुक्रमे रु. 367 व रु. 272 प्रति चौ.मी. दराप्रमाणे मंजूर केलेल्या/ अदा केलेल्या अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कमच देय होईल. ही बाब यापूर्वी एकूण 1000 चौ.मी.पर्यंतच्या क्षेत्रासाठी मंजूर केलेल्या व अनुदान वितरित केलेल्या शेडनेट हाऊस प्रकल्पासाठी लागू राहणार नाही. तथापि सदरचे 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंतचे सुधारित दर म्हणजेच प्रपत्र क्र. 9 व 10 मध्ये नमूद केलेले दर हे या मार्गदर्शक सूचना निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहतील.\n17) मार्गदर्शक सूचना व आवश्यक सर्व बाबींची पूर्तता केलेले शेडनेट हाऊसच्या उभारणीचे प्रकल्प प्रस्ताव मंजुरीचे अधिकार जिल्हा स्तरावरील जिल्हा अभियान समितीस आहेत. त्यानुसार प्रकल्प मंजुरीची कार्यवाही करण्यात यावी.\nसर्वसाधारण सूचना - 1) लाभार्थी शेतकऱ्याच्या सोबतच्या विहित प्रपत्र 1 मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याद्वारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लक्ष्यांकाच्या अधीन राहून प्रपत्र-2 प्रमाणे पूर्व संमती देतील व लाभार्थीला सविस्तर प्रस्ताव बॅंक कर्ज मंजुरी पत्रासहित सादर करण्याबाबत सूचित करतील.\n2) लाभार्थीकडून बॅंक कर्ज मंजुरीसह सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अभियान समितीच्या मंजुरीसाठी ठे���तील. मंजुरीनंतर जिल्हा स्तरावरून लाभार्थींना काम सुरू करण्याबाबत अनुमती देण्यात यावी. तसेच प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी प्रकल्प ठिकाणाची मोका तपासणी करून अहवाल सादर करतील.\n3) शेडनेट हाऊसच्या उभारणीनंतर पुढील समिती शेडनेट हाऊसमधील सर्व सुविधा/ उपकरणे चालू स्थितीत असल्याची खात्री करील व त्याबाबतचे प्रमाणपत्र लाभार्थ्यास देईल. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अर्थसाहाय्य देय राहील. संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनीच सदरचा मोका तपासणी अहवाल त्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक आहे. तसेच देय होणारे अर्थसाहाय्य लाभार्थीच्या बॅंक कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल.\nमहाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-5\nऍग्रोवन चौकटी, ता. 9-3-2013 (केपी) फा.नं. - ए98795\nअ) शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल, प्रकार व आकारमानानुसार उभारणीसाठी ठरविण्यात आलेले खर्चाचे मापदंड\nअ. क्र.बाबॅडेलचा प्रकारएकूण क्षेत्र (चौ.मी.)-डेलनुसार शेडनेट हाऊसचा आकारएकूण प्रकल्प खर्च (रु.) प्रति चौ.मी. खर्च (रु.) (मापदंड)\n1)शेडनेट हाऊस (र्ठी-पव ढूशि)छकच - ठढ - 500504 चौ.मी.18ु 28 मी.1,95,896/-389/-\n2)शेडनेट हाऊस (ऋश्ररीं ढूशि)छकच - ऋढ - 10001012 चौ.मी.22 - 46 मी.2,69,852/-267/-\n3)शेडनेट हाऊसङु- उ/ ङेलरश्र चेवशश्र 1000 चौ.मी.22 - 46 मी.1,62,318/-160/-\nअ. क्र.डेल व प्रकारॅडेलनुसार क्षेत्र मर्यादाप्रति चौ.मी. देय खर्च (रु.)एकूण खर्चाचे दर (रु. प्रति चौ.मी.) (मापदंड)\nसाहित्य खर्चबांधकाम साहित्य खर्चखर्चसर्व्हिस ट्रॅक्सवाहतूक खर्चऐच्छिक खर्च\nLabels: यशोगाथा, शेडनेट हाऊस\nआपण मराठीत खूप छान माहिती दिलीत. आपली माह खूप उपयोगी आहे. धन्यवाद \nशेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:58:27Z", "digest": "sha1:5BR32LEUR42BXS4FMOZJ6WBX5RAWI2PK", "length": 5606, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६१० चे - ६२० चे - ६३० चे - ६४० चे - ६५० चे\nवर्षे: ६३६ - ६३७ - ६३८ - ६३९ - ६४० - ६४१ - ६४२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर���षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9C%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:26:37Z", "digest": "sha1:4EDYD2AG22KSEWPEPRTLHWVKD7UJVQPE", "length": 34606, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जो बाजी मारेल तोच सिकंदर! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 ��ाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग जो बाजी मारेल तोच सिकंदर\nजो बाजी मारेल तोच सिकंदर\nसर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. पण जमाना मार्केटिंगचा आणि प्रसिद्धीचा आहे. यात जो बाजी मारेल तोच खरा सिकंदर ठरणार आहे.\nलोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी परवा जाहीर झाली. अपेक्षिल्याप्रमाणे या यादीत अनपेक्षित किंवा आश्चर्य नव्हते. वीस राज्यांतील 184 जागांवर भाजपने सर्व मदार ही अनुभवी व जोखलेल्या उमेदवारांवर ठेवली आहे. अपवाद एकच, लालकृष्ण अडवाणी आणि छत्तीसगडमधील सातही खासदारांना पक्षाने तिकिटे नाकारली आहेत. भारतीय जनता पक्ष यावेळी किमान निम्म्या जागांवर नवीन उमेदवार देणार, उमेदवारांसाठी घातलेली कमाल पंचाहत्तर वयोमानाची मर्यादा पाळणार की नाही, याबाबत उलट- सुलट तर्क झाले होते. परंतु यावेळच्या अटीतटीच्या सामन्यात एकेक जागा मोजणार्या भाजपने काही ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचे धैर्य व वयोमानाच्या अटीत शिथिलता या दोन्ही बाबी वापरल्या आहेत. मुख्य निष्कर्ष एकच. उमेदवाराची जिंकण्याची क्षमता. सोबतच भाजपने इतर 24 लहान-मोठ्या पक्षांबरोबर युती व युतीची बोलणी केली आहे. परंतु विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांची मात्र महाखिचडी, महामिलावट अशी संभावना भाजपचे नेते करीत आहेत.\nभाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह व अन्य केंद्रीय मंत्री, खासदारांच्या नामावलीत गांधीनगर (गुजरात) मधून अडवाणी यांच्या जागी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी ही लक्षवेधक बाब ठरली. भाजपचे संस्थापक सदस्य लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्याच शिष्यांनी सक्रिय राजकारणातून ‘रिटायर्ड’ केले आहे. तीच गत डॉ. मुरली मनोहर जोशी यांची होणार काय मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना मात्र पक्षाने उमेदवारी दिली आहे मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना मात्र पक्षाने उमेदवारी दिली आहे भाजपने आपल्या उमेदवारांची निवड जाहीर करण्यात इतर पक्षांच्या तुलनेत विलंब लावला असला तरी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी तासन्तास झालेल्या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी स्वत: जातीने हजर होते. ही बाब नमूद करायला हवी. उमेदवाराची स्वत:ची जिंकण्याची क्षमता व प्रतिमा, जात, मतदारसंघातील जातीय समीकरणाबरोबरच अन्य पक्षांसोबत समझोता केला आहे. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) पक्ष, महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्ष तर ईशान्य भागात तेथील प्रादेशिक पक्षांबरोबर युती व जागावाटप केल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षांच्या संबंधित राज्यातील सर्व समीकरणे विचारात घेऊन उमेदवाराची निवड भाजपने\nज्या ज्या पक्षनेत्यांनी आघाडी केलही आहे ते सर्व नेते राहुल गांधी यांच्याबरोबर वयाने आणि अनुभवानेदेखील मोठे आहेत. त्यापैकी प्रत्येकाने राज्यकारभार केलेला आहे. मग ते मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू असो की शरद पवार, चंद्राबाबू नायडू हे तर 1996 मध्ये ‘किंगमेकर’ होते. या सर्वांच्या मानाने राहुल गांधी अननुभवी आहेत. त्यांचे नेतृत्व या अनुभवी नेत्यांना का व कसे रुचावे राहुल गांधी यांच्या देशासाठी काही कल्पना असतील, योजना असतील व काँग्रेससारख्या सर्वात जुन्या व मोठ्या पक्षाचे ते सर्वेसर्वाही असतील परंतु त्यांचे विचार हे राजकारणाच्या आखाड्यात, प्रशासनिक क्षेत्रात ‘टेस्टेड’ नाहीत, जोखले गेलेले नाहीत.\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांना अनेक वेळा आमंत्रित करूनदेखील राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात जाण्याचे टाळले. ते मंत्री झाले असते तर एक प्रशासनीक अनुभव त्यांच्या गाठी असता. स्वत:ची ही कर्तबगारी दाखवण्याची संधी त्यांनी गमावली.\nप्रत्येक विरोधी पक्ष भाजपला पराभूत करू इच्छितो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (महाराष्ट्र), जनता दल (संयुक्त) पक्ष (कर्नाटक), राष्ट्रीय जनता दल (बिहार), द्रमुक (तामिळनाडू) व नॅशनल कॉन्फरन्स (जम्मू-काश्मीर) वगळता उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगणामधील पक्ष काँग्रेसचा हात हातात घेण्यास तयार नाहीत. दिल्लीत आम आदमी पक्ष मात्र एका पायावर अशा हातमिळवणीसाठी तयार होता पण काँग्रेसच त्यासाठी तयार नाही.\nसर्वात मोठ्या उत्तर प्रदेश या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने केलेली आघाडी भाजपचे निवडणुकीचे गणित बिघडवू शकते. त्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या सोबतीची गरजच नाही. याचे कारण म्हणजे या राज्यातील 80 पैकी 41 जागा अशा आहेत जेथे 2014 च्या निवडणुकीत 36 जागांवर सपा व बसपा यांची एकत्रित मते ही भाजपच्या मतांपेक्षा अधिक होती व 5 जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत राज्यात भाजपला 42.63 टक्के, समाजवादी पक्षाच्या 22.35 टक्के मते मिळाली. बसपा एकही जागा जिंकू शकला नाही. पण त्यास 19.77 टक्के मते मिळाली त्या मानाने काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. पण मते मात्र केवळ 4 टक्के इतकीच मिळाली\nदिल्ली हे राज्य लहान. लोकसभेच्या येथे फक्त 7 जागा. परंतु देशाची राजधानी याच ठिकाणी असल्याने तेथील राजकारणाचा आसपासच्या राज्यांवर प्रभाव पडत असतो. 2014 मध्ये भाजपने येथील सर्व जागा जिंकल्या. परंतु आज भाजपला येथे थोपवण्यासाठी आम आदमी पक्षाला काँग्रेसची मदत हवी आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रमुख शीला दीक्षित यांनी ‘आआपा’बरोबर हातमिळवणी करण्यास साफ नकार दिला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर, काँग्रेसच्या विरोधात दिल्लीत उदयाला आलेल्या सत्तेवर असलेल्या ‘आआपा’ने त्याच काँग्रेसचा हात धरून भाजप विरुद्ध मैदान मारण्याची इच्छा बाळगावी काँग्रेस पक्षाला कधीच हे मान्य होण्यासारखे नव्हते. त्यातच ‘आआपा’ने 7 पैकी फक्त 2 जागा काँग्रेसला देऊ करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला. आजच्या घटकेला दिल्ली विधानसभेत काँग्रेसकडे एकही जागा नाही. केजरीवाल यांच्या या पक्षाबरोबर आता आघाडी केली तर आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्षाला फारशी संधी राहणार नाही, हे उघड आहे. दिल्लीत पक्षासाठी नव्याने जनाधार मिळवायच्या प्रयत्नात असलेल्या शीला दीक्षित व काँग्रेसच्या नेतृत्वाने ‘आआपा’ला दाद दिलेली नाही. काँग्रेसने ‘आआपा’बरोबर आघाडी करावी व तीही दिल्ली, पंजाब व हरयाणामध्ये यासाठी ‘आआपा’ने शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावली पण डाळ शिजली नाही.\nआतापर्यंतच्या भारतीय निवडणुकांमध्ये काही ना काही आकर्षक किंवा ठोस घोषवाक्यांच्या आधारावर राजकीय पक्षांनी निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही 1971 मध्ये काँग्रेसने नारा दिला ‘गरिबी हटाओ’ 1971 मध्ये काँग्रेसने नारा दिला ‘गरिबी हटाओ’ तर 1977 मध्ये आणीबाणीनंतर विरोधी पक्षांची घोषणा होती ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ तर 1977 मध्ये आणीबाणीनंतर विरोधी पक्षांची घोषणा होती ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ भाजपने, ‘अब की बारी, अटल बिहारी’ (1998) घोषणेवर निवडणूक जिंकली. मात्र ‘इंडिया शायनिंग’ची घोषणा घातक ठरली व 2014 मध्ये ‘अब की बार, मोदी सरकार’ घोषवाक्य प्रभावी ठरले. आता ‘फिर एक बार, मोदी सरकार’ घोषणा हवेत घुमत आहे. अशा प्रकारच्या घोषवाक्याला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूदेखील अपवाद नव्हते. 1951 च्या निवडणुकीत त्यांनी नारा दिला होता, ‘नया भारत बनाएंगे, सांप्रदायिकता को जड से उखाड फेकना है भाजपने, ‘अब की बारी, अटल बिहारी’ (1998) घोषणेवर निवडणूक जिंकली. मात्र ‘इंडिया शायनिंग’ची घोषणा घातक ठरली व 2014 मध्ये ‘अब की बार, मोदी सरकार’ घोषवाक्य प्रभावी ठरले. आता ‘फिर एक बार, मोदी सरकार’ घोषणा हवेत घुमत आहे. अशा प्रकारच्या घोषवाक्याला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूदेखील अपवाद नव्हते. 1951 च्या निवडणुकीत त्यांनी नारा दिला होता, ‘नया भारत बनाएंगे, सांप्रदायिकता को जड से उखाड फेकना है’ काँग्रेस पक्षाने बोफोर्सचे उट्टे काढायचे म्हणून की काय, 2019 निवडणूक नजरेसमोर ठेवून गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध ‘च��कीदार चोर है’चा धोषा लावला आहे. या आदेशाला भाजपने ‘मैै भी चौकीदार’ अशी नाट्यपूर्ण कलाटणी देऊन काँग्रेसविरोधात व पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या समर्थनासाठी नवीन व्यापक फळीच निर्माण केली आहे. जमाना मार्केटिंगचा व पब्लिसिटीचा आहे. यात जो बाजी मारेल वही सिकंदर\nPrevious articleराजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’\nNext articleकट्टरतावाद न्यायालयालाही जाणवला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T18:52:58Z", "digest": "sha1:PVGHDN3HXUVUPBLQVRH7TZN7CLMNGBQM", "length": 4611, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८२१ मधील मृत्यू\n\"इ.स. १८२१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2019-04-18T18:30:39Z", "digest": "sha1:BCOTMZ5HCITKDHEMED2NKQFJJTTNKJVU", "length": 5328, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हो - विकिपीडिया", "raw_content": "\nव्होचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३,२१२ चौ. किमी (१,२४० चौ. मैल)\nघनता २१४ /चौ. किमी (५५�� /चौ. मैल)\nव्हो हे स्वित्झर्लंड देशाच्या फ्रेंच भाषिक भागातील एक राज्य (कँटन) आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T19:20:33Z", "digest": "sha1:VPJWLDCX52NMMYFARLBHJFH6N4NLG4Z2", "length": 5886, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: पू. १० चे - पू. ० चे - ० चे - १० चे - २० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसंत पॉल - ख्रिश्चन संत/धर्मगुरू (अंदाज).\nइ.स.च्या ० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/karanrajkaran-swarajya-rakshak-sambhaji-serial-will-never-stops-says-amol-kolhe-182640", "date_download": "2019-04-18T18:43:35Z", "digest": "sha1:UOHPHIEYM64U4DONDDER7O5TEH53BTTL", "length": 13500, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karanrajkaran swarajya rakshak sambhaji serial will never stops says Amol Kolhe कारणराजकारण : 'स्वराज्य रक्षक संभाजी' कधीच बंद होणार नाही : अमोल कोल्हे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकारणराजकारण : 'स्वराज्य रक्षक संभाजी' कधीच बंद होणार नाही : अमोल कोल्हे\nगुरुवार, 11 एप्रिल 2019\nमालिका वेगळी आणि राजकारण वेगळं आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मालिकेच्या नावावर कुठल्याही प्रकारचे राजकारण विरोधकांनी करू नये.\nपुणे : पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर #कारणराजकारण या मालिकेतून मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेताना कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहेत.\nस्वराज्य रक्षक संभाजी की मालिका माझ्याकडून तरी बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, मालिका बंद करण्यासाठी विरोधकांकडून मालिकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि हे सर्वात घाणेरडे राजकारण आहे. पण ही मालिका आणि निवडणूक आयोगाकडून ही याचिका फेटाळण्यात आली त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार.\nपहिल्यांदा छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर जगन जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात असताना विरोधी पक्ष अशा प्रकारचे राजकारण करत आहेत. आत्ताही दिवसातले 20 ते 21 तास मी या मालिकेसाठी काम करत आहे. या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातही शूटिंग चालू आहे. मालिका वेगळी आणि राजकारण वेगळं आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मालिकेच्या नावावर कुठल्याही प्रकारचे राजकारण विरोधकांनी करू नये.\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\nकारणराजकारण : इथे उमेदवारचं पोचले नाहीत\nपुणे : उध्दवस्त झालेले संसार सावरायला मतदान करणार का, असे विचारल्यावर त्यांच्यापर्यंत अद्याप उमेदवारच पोचले नसल्याची माहिती समोर आली. कालवा फुटीमुळे...\nकारणराजकारण : 'पालक'मंत्री असूनही पुणेकर 'अनाथ\nपुणे : ''पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्याचे ��ालकत्व घेतले असले तरी, पुणेकरांकडे मात्र त्यांचे लक्ष नसल्याची खंत पर्वती विधानसभा मतदारसंघातील जनता...\nभान राखा आपल्या घरातही आया-बहिणी आहेत...\nसुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sci-tech/australian-leading-eating-vegetables-19332", "date_download": "2019-04-18T19:13:17Z", "digest": "sha1:UNKU44F4EZHISHZMH6TIWFXCTBH2KZTK", "length": 13463, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australian leading eating vegetables भाज्या खाण्यात ऑस्ट्रेलियन आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nभाज्या खाण्यात ऑस्ट्रेलियन आघाडीवर\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nआरोग्य आणि आहाराविषयी \"ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्य असलेल्या 28 देशांतील नागरिकांच्या आहारातील भाज्यांच्या प्रमाणाविषयी नुकतेच सर्वेक्षण असून, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात 99 टक्के नागरिकांमध्ये रोजच्या आहारात भाज्या खाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या देशामध्ये भाज्यांच्या योग्य सेवनामध्ये पुरुषापेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.\nआरोग्य आणि आहाराविषयी \"ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्य असलेल्या 28 देशांतील नागरिकांच्या आहारातील भाज्यांच्या प्रमाणाविषयी नुकतेच सर्वेक्षण असून, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात 99 टक्के नागरिकांमध्ये रोजच्या आहारात भाज्या खाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या देश���मध्ये भाज्यांच्या योग्य सेवनामध्ये पुरुषापेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या आहारामध्ये भाज्यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे, याविषयी जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. भाज्या मानवी आहारातील तंतुमय पदार्थ (फायबर) आणि पोषक घटकांच्या पूर्ततेसाठी उपयुक्त असतात. अनेक देशांत बटाट्याशिवाय अन्य भाज्या खाण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. भाज्या खाण्याचे योग्य प्रमाण असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये कोरिया, न्यूझीलंड, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. ओईसीडीच्या या अहवालामध्ये बटाट्याचा भाजीचा समावेश केलेला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे जर्मनीमध्ये भाज्या खाण्याचे प्रमाण खूपच कमी आढळले.\nमिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nचेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न��यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%80_(%E0%A4%AB%E0%A4%B3)", "date_download": "2019-04-18T19:02:03Z", "digest": "sha1:UZHMFRLMUGPS2JFU62HIH62E5KKAP5GO", "length": 8512, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किवी (फळ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमोठे आणि लहान किवी फळ\nकिवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनमध्ये याला 'राष्ट्रीय फळ' म्हणून संबोधले जाते. याच झाडाला प्रथम चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे 'अॅक्टीनिडिया डेलिसिओसा' (Actinidia deliciosa).\nसमशीतोष्ण हवामानात या वनस्पतीची वाढ चांगल्या तर्हेने होते. चीन, न्यूझीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्किम, उत्तर प्रदेश, मेघालय, निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात ह्या किवीचे उत्पादन घेतले जाते.\nकिवीचा द्राक्षाच्या वेलीसारखी एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात. पण या फळाचे उत्पन्न घेणारे शेतकरी या फुलांचे परागकण वाफारून फुलांच्या आणि झाडांच्या प्रजजनास मदत करतात.\nज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते. झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच 'परागीकरण' घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते.\nकिवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.[१] शरीराला आवश्यक असणारी 'अँटीऑक्सिड्न्ट्स'देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की 'किवी' या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे वि��ार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१६ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%B9-%E0%A4%A3-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%B5-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:11:03Z", "digest": "sha1:ZR4465VWX334GPNYQ355GA5SZF5MRXUP", "length": 2248, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " वाहतूकीमुळे उत्पन्न होणारे रोजगार सरासरी आकडेवारी नुसार.pdf - Free Download", "raw_content": "\nवाहतूकीमुळे उत्पन्न होणारे रोजगार सरासरी आकडेवारी नुसार.pdf\nवातुकीमुळे होनारा रोजगार उपलब्ध वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती 11वी चा Oc विषयाचा प्रकल्प लेखन वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार मुद्दे वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार Pdf Oc११ वी वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा सायबर गुन्हेगारी वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोजगार प्रकल्प वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोज गार माहिती 11वी चा आसीफ विषयाचा पकल प्रस्तावना मराठी वाहतुकीमुळे रोजगार रोजगाराचे महत्व वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत वाहतुकीचे प्रस्तावन वाहतूक सेवा निर्माण होत निर्माण होनारे रोजगार प्रस्तावना हेतु व उदेश प्रस्तावना हेतु उद्देश्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:58:54Z", "digest": "sha1:YZKX6N2JXSYIRRM6I3Q3G2ALC33WBDWV", "length": 2678, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाणी वाचवा जीवन वाचवा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पाणी वाचवा जीवन वाचवा\nमनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये श्री गणेशाची स्थापना\nमनमाड : मनमाड कुर्ला एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजतगाजत गणरायाचे स्वागत करून गोदावरीच्या राज्याची विधिवत स्थापना करण्यात आली. मनमाडच्या नगराध्यक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T19:11:40Z", "digest": "sha1:JFR6N46SZJ2OCDFEAGBAL2VLNQISNWH2", "length": 4573, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाजार समिती निवडणूक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बाजार समिती निवडणूक\nमी मार्केट कमिटीत भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात फासावर जायला तयार – जगताप\nकरमाळा – मार्केट कमिटीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमच्यावर विरोधक करत आहेत मात्र एक रुपयाचा जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर मी भर चौकात फासावर जायला तयार...\nबागल गटाने माझ्या खेटराची सुद्धा बरोबरी करु नये : जयवंतराव जगताप\nकरमाळा : ज्या बागलांच्या राजकारणाचा जन्मच माझ्या करंगळीला धरून झाला , ज्यानी दुसऱ्याचा मकाई कारखाना हिसकावून घेतला व स्वतःच्या बापाचा पुतळा तिथं बांधला अशा...\nबाजार समिती निवडणूकीतून विलास पाटील यांनी का घेतली माघार\nकरमाळा – शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे चुलत बंधू आणि करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी करमाळा बाजार समिती निवडणूकीतून माघार घेतली...\nनारायण पाटील व जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत\nकरमाळा : करमाळा तालुक्यातील राजकीय वा��ावरण चांगलेच तापू लागले असून आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे मिनोमिलन होणार असल्याची चर्चा तालुकाभर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%88-%E0%A4%AD%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:40:53Z", "digest": "sha1:4J3FVFJBZWRL66FDWAM3THK6LU7DUMDS", "length": 2493, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मै भि चौकीदार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मै भि चौकीदार\n‘चौकीदार चोर हैं’ ला भाजप देणार ‘असे’ उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांच्या आधारे काँग्रेसने गेल्या काही महिन्यांमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/i-would-be-chief-minister-says-jyotiraditya-scindia-160217", "date_download": "2019-04-18T18:50:55Z", "digest": "sha1:4ENQI5ACM5XJKHMGM4HO36JYB3SOFGDZ", "length": 13436, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "i would like to be chief minister says jyotiraditya scindia मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल: ज्योतिरादित्य सिंधिया | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमला मुख्यमंत्री व्हायला आवडेल: ज्योतिरादित्य सिंधिया\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nनवी दिल्लीः मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल असे, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.\nमध्य प्रदेशात 15 वर्षानंतर काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. परंतु, ज्योतिरादित्य सिंधिया व राहुल गांधी यांची मैत्री सर्वांना माहित आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकण्यात येत आहे.\nनवी दिल्लीः मध्य प्रदे��चा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल असे, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.\nमध्य प्रदेशात 15 वर्षानंतर काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. परंतु, ज्योतिरादित्य सिंधिया व राहुल गांधी यांची मैत्री सर्वांना माहित आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकण्यात येत आहे.\nमला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटल्यामुळे नवा राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nLoksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस\nजत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्���ा आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/lord-Wellesley.html", "date_download": "2019-04-18T19:09:55Z", "digest": "sha1:JYV4HRPZ573VSI3PFM4ZWR5GXX6XFFRP", "length": 24864, "nlines": 125, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "लॉर्ड वेलस्ली - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकला. तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता. यावेळी इंग्रजांची एकूण परिस्थिती कठीण होती.\n०२. १८०१ मध्ये नेपोलियनने रशियाचा झार पॉल ह्याच्याशी करार करून भारत आक्रमणाची योजना बनविली. नेपोलियनच्या जमिनीवरच्या सामर्थ्याची कल्पना इंग्रजांना होती. त्यामुळे नेपोलीयनची वरील योजना सफल झाली असती तर भारतातील इंग्रजांचा व्यापारही समाप्त झाला असता. अशा परिस्थितीत १७९८ मध्येच लॉर्ड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.\n०३. 'Impossible is a word to be found in the dictionary of fools' हे नेपोलियनचे आवडते वाक्य वेलस्लीला माहीत होते आणि त्याचा अर्थही तो जाणत होता. टिपू सुलतान नेपोलियनच्या संपर्कात होता आणि भारतातून इंग्रजांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात होता.\n०४. नेपोलीयनची भारत आक्रमणाची योजना म्हणजे टिपूसाठी इंग्रजांना भारतातून नामशेष करण्याची सुवर्णसंधी होती. त्याने श्रीरंगपट्टणमला स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून फ्रेंचाबरोबर आक्रमक व संरक्षणात्मक तह केला.\n०५. १७९५ च्या खर्डा लढाईत मराठ्याकडून पराभूत झाल्याने निजा���ानेही इंग्रजांची साथ सोडून दिली. त्यानेही फ्रेंचांशी आक्रमक व संरक्षणात्मक तह केला. फ्रेंच लष्करी अधिकारी रेमंड ह्याच्या मार्गदर्शनाखाली निजामाने आपले १४००० सैन्य प्रशिक्षित केले.\n०६. महादजी शिंदेने काउंट डी बॉईन ह्या फ्रेंच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ८००० घोडेस्वार व ८००० पायदळ तयार केले. पुढे डी बॉईन नंतर ते कार्य पेरॉनकडे आले. त्यात भर म्हणून रणजीतसिंहाने आपल्या पदरी फ्रेंच अधिकारी ठेवले. काबूलचा शासक झमानशाह ह्याच सुमारास भारतावर आक्रमण करण्याची तयारी करीत होता.\n०१. त्याने बंगालमधील इंग्रजांना युद्धकोषात धन जमा करण्याचे आवाहन केले. त्याने जमा झालेली १२०७८५ पौंड रक्कम इंग्लंडला पाठवली. ह्यावेळी नेपोलियनविरुद्ध युद्धात भाग घेण्याची इच्छा अनेक युरोपियनानी व्यक्त केली.\n०२. भारताला नेपोलियनच्या प्रभावापासून वाचविण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे भारतीय राजामधील भांडणात कंपनीने मध्यस्थता करणे हे वेलस्लीने ओळखले होते. म्हणूनच वेलस्लीने फ्रांसच्या सर्व मित्रांना दडपण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच त्याने भारतीय राज्यांना तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडले.\n०३. निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली. सप्टेंबर १७९८ मध्ये वेलस्लीने सरळसरळ निजामाला धमकी दिली कि त्याने तैनाती फौज ठेवावी अन्यथा युद्धास तयार व्हावे. निजामासाठी हैद्राबादला इंग्रज अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ६ पलटणी ठेवण्यात आल्या. त्यांचा खर्च निजामाने करावयाचा होता. परिणामी हैद्राबादमधील फ्रेंच प्रभाव समाप्त झाला.\n०४. लॉर्ड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला. त्यानंतर वेलस्लीने आपले लक्ष टिपू सुलतानकडे वळविले. टिपूने तैनाती फौज ठेवण्यास नकार देताच वेलस्लीने फेब्रुवारी १७९९ मध्ये टिपूशी युद्ध सुरु केले.\n०५. ह्यानंतर वेलस्लीने उत्तर भारत व मराठ्यांकडे लक्ष दिले. अवधला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. डिसेंबर १८०२ मध्ये पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली पण हि गोष्ट न आवडल्याने शिंदे व भोसले यांनी इंग्रजांशी युद्ध केले. त्यात ते दोघेही पराभूत झाले. त्यांनी तैनाती फौज स्वीकारून आपल्य���राज्यातील राज्यातील महत्वाचे प्रदेश इंग्रजांना दिले.\n०६. गोव्याचे रक्षण करण्यासाठी त्याने पोर्तुगिजांच्या संमतीने गोव्यात इंग्रज फौज तैनात केली. इंग्लंड व डेन्मार्क ह्यांचे संबंध चांगले नसल्याने वेलस्लीने त्रीकोंबर व श्रीरामपूर ही डेन्मार्कची बंगालमधील केंद्रे जिंकून घेतली.\n०७. गुजरात, मलबार, कटक असा तटीय प्रदेश घेऊन असे संरक्षणात्मक कवच निर्माण करावयाचे जेणेकरून भारतीय राज्यांना फ्रेंच मदत मिळू शकणार नाही. म्हणूनच टिपूशी तह करताना त्याने मलबार देण्याची अट घातली होती. गुजरातचे लष्करी महत्व जाणत असल्यामुळेच त्याने मराठ्यांशी युद्ध करताना भडोच, चंपानेर व पवनगड ही महत्वाची केंद्रे जिंकून घेतली. भडोच बंदरातूनच शिंद्यांना फ्रेंचाकडून सर्व प्रकारची मदत पुरविली जात असे. त्याचप्रमाणे कटक जिंकून वेलस्लीने बंगाल व मद्रास प्रदेश एकमेकांना जोडले आणि नागपूरच्या भोसल्यांचा फ्रेंचांशी संपर्क तोडून टाकला.\n०८. १७९९ मध्ये वेलस्लीने मेहदीअलीखान नावाचा दूत इराणच्या शहाच्या दरबारात पाठविला. नोव्हेंबर १८०३ मध्ये जॉन माल्कमला बहुमुल्य भेटींसह इराणची राजधानी तेहरानला पाठविले. परिणामी शाहबरोबर झालेल्या तहात आपल्या देशात फ्रेंचांना येऊ न देण्याचे त्याने मान्य केले.\n०९. डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. फ्रांसचा नाविक तळ असलेल्या मॉरिशसवर आक्रमण करण्याची वेलस्लीची योजना होती. परंतु इंग्लंडकडून स्पष्ट आदेश मिळाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी भूमिका एडमिरल रेनियर ह्याने घेतली. त्यावेळी डच फ्रांसचे मित्र असल्याने डच प्रदेश बटेव्हिया व केप कॉलनीवर आक्रमण करण्याची अनुमती वेलस्लीने मागितली. परंतु इंग्लंडकडून होकार मिळाला नाही.\n१०. नेपोलियनविरुद्ध लढण्यासाठी १८०० मध्ये वेलस्लीने जनरल बेअर्डच्या नेतृत्वात एक फौज इजिप्तमध्ये पाठवली. लाल समुद्र पार करून आणि वाळवंट ओलांडून हे सैन्य भूमध्य समुद्राजवळ रोझेटा येथे पोहोचले. पण त्या आधीच फ्रेंच आक्रमण अपयशी ठरले होते. त्यामुळे हि फौज १८०२ मध्ये परतली.\n११. नेपोलियन आणि इंग्लंडमधील १८०२ च्या अमिन्सच्या तहानुसार पोन्डिचेरी फ्रेंचाना परत मिळाले. या संधीचा ��ायदा घेऊन नेपोलियनने शिंद्याकडील फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मार्फत मुगल सम्राट शाह आलम द्वितीयशी बोलणी सुरु केली. मुगल सम्राटावर फ्रेंच अधिकारी पेरॉनचे नियंत्रण होते.\n१२. म्हणून वेलस्लीच्या आदेशानुसार १८०३ मध्ये जनरल लेकने दिल्ली व आग्रा जिंकून मुगल सम्राटाला आपल्या ताब्यात घेतले. मुगल सम्राट कंपनीच्या नियंत्रणात आल्याने त्याला काही पेन्शनही देण्यात आले.\n१३. यानंतर होळकराने इंग्रजांशी युध्द सुरु केले. हे युध्द सुरु असतानाच वेलस्लीचा मायदेशीच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्याने १८०५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो मायदेशी निघून गेला. त्याच्या काळात इंग्रज सत्ता सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणून भारतात उदयास आली होती.\n०१. १७९९ मधील चौथ्या इंग्रज मैसूर युद्धानंतर वेलस्लीने दक्षिण कॅनरा तटीय प्रदेश, वायनाड, कोइम्ब्तुर, दारूपुरम व श्रीरंगपट्टम जिंकून घेतले.\n०२. १२ ऑक्टोबर १८०० रोजी निजामाशी झालेल्या संशोधित तैनाती फौज तहानुसार निजामाकडून कंपनीला बेल्लारी व कडप्पा जिल्ह्यांचा प्रदेश मिळाला.\n०३. १० नोव्हेंबर १८०१ रोजी कंपनीने अवधच्या नवाबाला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडले. त्यावेळी झालेल्या तहानुसार कंपनीला रोहिलखंड, फर्रुखाबाद, मैनपूरी, इटावा, कानपूर, फतेहगड, अलाहाबाद, आजमगड, बस्ती आणि गोरखपूर जिल्ह्यांचा प्रदेश मिळाला.\n०४. १८०३ मध्ये झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात कंपनीला उत्तर दोआबचा प्रदेश (गंगा व यमुनेच्या मधला प्रदेश), भडोच, अहमदनगरचा किल्ला आणि पूर्व तटावरील कटक ह्यांची प्राप्ती झाली.\n०५. तंजावर (२५ ऑक्टोबर १७९९), सुरत (मार्च १८००) आणि कर्नाटक (३१ जुलै १८०१) ह्यांचे शासन वेलस्लीने आपल्या हाती घेतले.\n०१. नोकरांची कार्यक्षमता ही वेतनाप्रमाणेच प्रशिक्षणावरही अवलंबून असते. भारतात आलेल्या अनेक प्रशिक्षित युवकांची भरती कंपनीच्या प्रशासनात होत असे. अशा नोकरवर्गाच्या प्रशिक्षणासाठी लॉर्ड वेलस्लीने १८०४ मध्ये कॉलेज ऑफ फ़ोर्ट विल्यम नावाची संस्था कलकत्ता येथे स्थापन केली.\n०२. कंपनीच्या वरिष्ठ जागेवर नियुक्ती होण्यापूर्वी इंग्रज तरुणांना या कॉलेजमध्ये तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत असे. कारण ब्रिटिश लोकांना भारतातील हिंदीभाषा, कायदे व इतिहास या विषयाची माहिती व्हावी.\n०३. लॉर्ड वेलस्लीच��� ही योंजना संचालकांना पसंत पडली नाही. त्यामुळे ही संस्था बंद पडली. मात्र कंपनी संचालकांना नंतर लॉर्ड वेलस्लीच्या प्रशिक्षणाच्या योजनेचे महत्व समजल्याने कलकत्त्याऐवजी इंग्लडमधील हेलिबरी येथे १८०६ मध्ये ईस्ट इंडियन कॉलेज स्थापन केले.\n०४. या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल या मंडळाची शिफारस लागत असे. कंपनीच्या प्रशासनातील भरतीसाठी या कॉलेजमधील अभ्यासक्रम पूर्ण करणे सक्तीचे बनवले. यावेळी कंपनीच्या नोकरभरतीचा अधिकार कंपनी संचालकांकडे होता.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:43:38Z", "digest": "sha1:2ZF2TQZQSH3TMKZ6PJSSX6ZAYEFFLKKL", "length": 2638, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिलेरी क्लिंटन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - हिलेरी क्लिंटन\nफेसबुकवर मंत्री-प्रधानमंत्री बनणाऱ्यांनो सावधान; तुमची माहिती चोरली जातेय \nफेसबुक म्हणजे संपूर्ण जगाल��� भुरळ घातलेला सोशल मिडियातील एक महत्वाचा भाग. आज मुल जन्मल तरी त्याचे आईवडील बाळाचेही फेसबुकवर प्रोफाईल बनवतात, कोणतेही काम करताना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%A6-%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:27:54Z", "digest": "sha1:X3A2OWJKE52F5O76HT2PPWEHLG4Q43O6", "length": 1505, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " दुकानदार मुलाखत.pdf - Free Download", "raw_content": "\nदुकानदार मुलाखत दुकानदराची मुलाखत दुकानदाराला.विचारण्यासाठी.30प्रश्न उत्तर दुकानदराचा अनुभव लघुयोदक मुलाखत मुलाखत कशी द्यावी किराणा दुकानदाराची मुलाखत भारत: गुदामैथुन कानून द्वारा औपिनवेिशक पूव मुलाखत लेखन मराठी मुलाखत प्रश्नावली वातुकीमुळे होनारा रोजगार उपलब्ध वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c भागविमेकरी मुलाखती अहवाल संयोजक मुलाखात मुलाखातीत विचाले जानारे प्रश्न शेतकरी मुलाखत अनुपालन लेखापरीक्षण िदशािनदश मुलाखातीची आनूभव शेतकरी मुलाखत प्रश्न उत्तरे आभार वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-109033100044_1.htm", "date_download": "2019-04-18T18:28:19Z", "digest": "sha1:3POYFIQALILHDXU774C6JOS22V5G3ZNA", "length": 16138, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नृत्य करीयरः एक संधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनृत्य करीयरः एक संधी\nआजचा युवक बुद्धिमान हुशार, कष्टाळू तसेच कल्पक वृत्तीचा आहे. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास तो आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो यात शंकाच नाही. सायबर संस्कृतीतून घडत असलेल्या या नव्या पिढीकडे विविध क्षेत्रातील आव्हानांना यशस्वीपणे पेलण्याचे सामर्थ्यही आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय युवकाने हे तर सिद्धच केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्यातील छंद विविध गुण कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नवीन वाट मिळावी या साठी केलेला हा छोटासा प्रयत्न.\nफोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लिखाण असे विविध छंदाचे प्रकार आहेत. परंतु, या छंदाकडे केवळ एक आवड म्हणून न जोपासता आपण त्यांना एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही नि��डू शकतो आणि अशाच क्षेत्रापैकी नृत्य जाणकार युवकांना नृत्य व्यवसायामध्येही संधी सापडतील. जिद्द भरपूर मेहनत करण्याची क्षमता व इच्छा यासाठी हवी. या नृत्य व्यवसाय संधीची ओळख करून देणारा हा लेख.\nपरिपूर्ण संगीत म्हणजे गीत वादन व नृत्याचा संगम होय. विविध प्रकारचे पदण्यास, हस्तमुद्रा, नेत्र, अंगविक्षेप आणि अभिनय याद्वारे नृत्यात विविध रसभाव यांची अभिव्यक्ती करायची असते.\nदेव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे. आजचा युवक हा नव्याने शोध घेण्याकडे आकर्षित होत आहे. सतत काहीतरी नवीन करण्याकडे त्याचा ओढा आहे हे प्रकर्षाने जाणवते. परंतु, त्यांच्या पालकांना मात्र पारंपरिक उद्योगातूनच मुलाने पदार्पण करावे असे वाटत आले आहे. एखादा चाकोरीबाहेरील व्यवसाय त्याने निवडला तर तो यशस्वी होणार नाही असे त्यांना वाटते. पेन्शन विविध सवलती, इंन्क्रीमेंट, प्रमोशन अशा भवितव्याचा विचार आजची पिढी करत नाही असे पालकांना वाटते. त्यामुळे गायन, वादन, नृत्य, खेळ अशा क्षेत्रांकडे वयोवृद्ध मंडळीतील अनेक पालक अत्यंत नाराजीने पाहत असतात.\nनृत्यात करियर करू इच्छिणार्याने म्हणूनच याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.\nअर्थात रसभाव व व्यंजनाचा मिलाप म्हणजेच नृत्य होय. तसेच ''गितम नृत्यम वाद्यम मयं संगीतम उच्चतो'' परिपूर्ण संगीत म्हणजे गीत वादन व नृत्याचा संगम होय. विविध प्रकारचे पदण्यास, हस्तमुद्रा, नेत्र, अंगविक्षेप आणि अभिनय याद्वारे नृत्यात विविध रसभाव यांची अभिव्यक्ती करायची असते. व्यक्त केल्या जाणार्या भावनांना रस म्हटले आहे. अभिजात संगीत मध्ये रसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. शृंगार, वीर, करूण, हास्य, अद्भूत, बीभत्स, रौद्र, भयानक, शांत असे रसाचे एकूण नऊ प्रकार वर्णिले आहेत. नृत्यांचे विविध प्रकार आपण पाहतो. ज्यात महाराष्ट्राची लावणी, पंजाबचा भांगडा, गुजराथचा गरबा, राजस्थानचे राजस्थानी नृत्��� हे प्रकार मुख्यत: लक्षात राहतात. या शिवाय कोळी नृत्य, रास नृत्य, यक्षगान, लेझीम नृत्य, पाश्चात्य नृत्य, बॅले इत्यादी नृत्याचे प्रकार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यकला. भारतीय संस्कृतीत शास्त्रीय नृत्याचे एकूण सात प्रकार वर्णिले आहेत ज्यात\n1. भरतनाट्यम - तमिळनाडू\n2. कथकली - केरळ\n3. कथ्थक - मणिपूर\n4. कुचीपुडी - आंध्र प्रदेश\n5. ओडीसी - ओरीसा\n7. मोहिनीअट्टम - केरळ\nहवामानशास्त्र एक उत्तम करियर\nटेक्निकल राइटिंग : सुवर्ण करियर\nयावर अधिक वाचा :\nनृत्य करीयरः एक संधी\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nप्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...\nकेस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का\nकेसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...\nव्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ\nव्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...\nरात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही\nअनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...\nशतावरी अर्थात \"१०० नर ताब्यात असलेली नारी\"\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/mahishmati-decoration-in-kolkata/", "date_download": "2019-04-18T18:17:03Z", "digest": "sha1:6ZGMXM5MO2K2CB5ARX5K2V5AMU4ZTHTY", "length": 14474, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतातील 'ह्या' सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात 'महिष्मती'ला आल्यासारखे वाटते!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील ‘ह्या’ सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात ‘महिष्मती’ला आल्यासारखे वाटते\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्या सगळीकडे नवरात्रोत्सव एकदम जोरदार सुरु आहे. सगळीकडे देवीची आरास, आरती आणि मनोभावे भक्ती केली जात आहे. त्यातच गरब्याचा आनंद लोक लुटत आहेत. सगळीकडे आनंदाचे प्रसन्न वातावरण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणामध्ये एकत्र येऊन देवीची पूजा अर्चना करतात. ही नवरात्र म्हणजे शरद नवरात्र. देवी दुर्गेचा महिषासुरावरील विजय या दिवसांमध्ये साजरा केला जातो. पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील दुर्गापूजा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. येथील लोक वर्षभर या पुजेची वाट पाहत असतात. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या वेळी लोक रात्रीचे गणपती आणि सजावट पाहण्यासाठी रस्त्यावर उतरतात, त्याचप्रमाणे कोलकात्यामध्ये लोक देवीच्या मंडपाची सजावट आणि देवीच्या मनमोहक मूर्ती पाहण्यासाठी रात्रीचे बाहेर पडतात.\nयावेळी देखील कोलकत्ता महानगरच्या पूजा समितींनी दर्शकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या थीमने आपापल्या मंडपांना सजवले आहे. असेच एक मंडप सध्या खूप चर्चेमध्ये आहे. हे मंडप लेकटाऊन जवळच्या श्रीभूमीमध्ये बनवले आहे. लेकटाऊनचे हे मंडप बहुचर्चित चित्रपट बाहुबली – २ च्या महिष्मती थीमवर बनवले गेले आहे. या मंडपाला देशातील सर्वात महागडे मंडप सांगितले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायदेशीर प्रमाणपत्र देऊन हे घोषित केले की, हे मंडप देशातील सर्वात महागडे मंडप आहे.\n११० फूट उंच हे मंडप बनवण्यासाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. जवळपास ३ महिने दररोज १५० कामगारांनी काम करून हे मंडप सजवले आहे. या मंडपाची कारीगिरी एवढी सुबक आहे की, खरचं महिष्मती राज्यामध्ये आल्यासारखे वाटते. अजून मंडपाचे दर्शन पूर्णपणे सुरु देखील झाले नाही आहे, तेव्हाच हा मंडप ल���कांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हे मंडप आता खूप प्रसिद्ध झाले आहे आणि हे मंडप पाहण्यासाठी खूप दूरवरून लोक येथे येत आहेत. त्यामुळे येथे दररोज या भाविकांची खूप गर्दी पाहण्यास मिळत आहे.\nमहिष्मती मंडपाला आणि दुर्गेच्या मूर्तीला खूप महागड्या आभूषणांनी आणि रत्नांनी सजवले गेले आहे. सोन्याने मढवलेल्या या महिष्मती मंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन सोंड उचललेले हत्ती आणि ८ सुरक्षा अधिकारी उभे असलेले पहायला मिळतात. महालाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा चमकणारा झुंबर लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो.\nदेवी दुर्गेची मूर्ती सोने – चांदी, हिरे – मोती यांनी सजवलेली आहे. या मंडपाच्या सुरेक्षेसाठी जवळपास ३०० सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सरकारने आणि प्रशासनाने येथे सुरेक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. तरी पण जेव्हा तुम्ही हा सर्वात महागडा मंडप पाहण्यासाठी जाल, तेव्हा नक्की सावधान राहा, कारण अश्या गर्दीच्या ठिकाणी कधीही कोणतीही घटना होण्याची शक्यता असते.\nचला तर मग कधी जाताय, या महिष्मतीच्या सर्वात महागड्या राज्याला भेट देण्यासाठी..\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← जर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही\nदुर्गा मातेच्या चारित्र्यावर घसरण्यापर्यंत विकृतीची मजल गेलीये, आणि “ते” नेहेमीप्रमाणे गप्प आहेत →\nटॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा\nबंगालमधील दुर्गा पूजेची सुरूवात इंग्रजांनी केली होती स्थानिक जमीनदारांना खिश्यात घालण्यासाठी\nबाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nतमिळ, तेलुगु नंतर आता ‘3 Idiots’ चा मेक्सिकन टच असलेला ‘spanish’ रिमेक धुमाकूळ घालतोय\nअचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nइंग्रजी नववर्ष १ जानेवारीलाच असण्यामागे “हे” कारण आहे…\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nचित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात\n१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nदैनंदिन जीवनात ‘ह्या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणे अवघड होऊन बसेल\nसमान नागरी कायदा – एक मृगजळ\nमुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात मुलं करतात ह्या हास्यास्पद गोष्टी\nइंग्लंडला भारताकडून घ्यायचेत धडे – “ऑपरेशन राहत” मधून शिकायचं आहे रेस्क्यू ऑपरेशन\nपरेश मोकाशी- मराठी इंडस्ट्रीचा फेडरर\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nएक असा चमचा ज्यातून अन्न बाहेर पडत नाही; दुर्बल व्यक्तींसाठी अनोखं वरदान \nया फोटोग्राफरने ‘पक्षाच्या नजरेतून’ टिपलेले सुंदर फोटो थक्क करून टाकतात \nट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे का असतात\nसहारणपूरच्या या तीन भावंडांनी थेट दक्षिण आफ्रिकेला चुना लावलाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/21/", "date_download": "2019-04-18T19:06:07Z", "digest": "sha1:SVQ2LELOORSRAPXWSXQTF7ENBGR7VAJ7", "length": 2511, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "21/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nभाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी\n मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या...\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\n लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या...\n पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडन पोलिसांनी अटक केली. वेस्टमिन्स्टर न्यायालयात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-04-18T18:19:42Z", "digest": "sha1:WC4NABQG7XFSFQKE6263EWU6TGBV7MGK", "length": 13092, "nlines": 309, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nह�� सुद्धा पहा वर्ग:विस्तार विनंती खालील यादीतील लेख अपूर्ण आहेत. कृपया त्यात भर घाला.\nविस्तार करण्याकरिता आपण काय सहाय्य पूरवू शकता, ते विस्तार कसा करावा\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इतिहासावरील अपूर्ण लेख (१ क, २ प)\n► कोलंबस-पूर्व अपूर्ण लेख (७ प)\n► खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख (६७ प)\n► गणितावरील अपूर्ण लेख (२ क, ४ प)\n► बौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख (४ प)\n► भूगोलावरील अपूर्ण लेख (३६२ प)\n► राजपदावरील अपूर्ण लेख (१ प)\n► विज्ञानावरील अपूर्ण लेख (१ क)\n► संगीतातील अपूर्ण लेख (६७ प)\n\"अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nएकूण ३२७ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nसाचा:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nचार्ली कोव्हेन्ट्री (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू)\nसाचा:खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख\nतेल आणि वायू क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी\nनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादी\nनितीश कुमार (क्रिकेट खेळाडू)\nपुरस्कार विजेते मराठी साहित्यिक\nपुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१८ रोजी १४:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%B0-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%A3", "date_download": "2019-04-18T18:38:52Z", "digest": "sha1:XNJJ7GB26YGAREYAG2RWEXCLVTOYJPFD", "length": 2321, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " वाहतूक मुळे उत्पादकांना रोजगार निर्माण.pdf - Free Download", "raw_content": "\nवाहतूक मुळे उत्पादकांना रोजगार निर्माण.pdf\nवाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती 11वी चा Oc विषयाचा प्रकल्प लेखन वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार मुद्दे वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार Pdf Oc११ वी वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार वातुकीमुळे होनारा रोजगार उपलब्ध रोजगाराचे महत्व वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोज गार माहिती 11वी चा आसीफ विषयाचा पकल वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोजगार प्रकल्प प्रस्तावना मराठी स्वयंरोजगार माहिती वाहतुक नफा प्राप्ती पंचवार्षिक योजना वाहतूक सेवा निर्माण होत निर्माण होनारे रोजगार वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत वाहतूकिमुळे उत्पन होणारे विविध प्रकारचे रोजगार संपूर्ण माहिती वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c आपके रोजगार मानक अिधकार: अस्थाई सहायता एजसी कायर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1043", "date_download": "2019-04-18T18:53:50Z", "digest": "sha1:GSUOPK6ABZA2NBQPNTGCQU2QT4QY7QSF", "length": 11819, "nlines": 85, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नाडकर्णींची मुलाखत, कामगारांना पेन्शन, विधानभवनासमोर घोषणाबाजी, जिओचा नवा फोन, डीएसकेंवरचा धडा काढा......०५ जुलै २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nनाडकर्णींची मुलाखत, कामगारांना पेन्शन, विधानभवनासमोर घोषणाबाजी, जिओचा नवा फोन, डीएसकेंवरचा धडा काढा......०५ जुलै २०१८\n* लातूर बाजार समितीच्या सभागृहात प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रकट मुलाखत\n* लातूर मनपाच्या सफाई कामगारांना पेन्शन झाली मंजूर\n* विधानसभेबाहेर विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी, सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप\n* जिओच्या दीड हजारच्या नव्या फोनमध्ये मिळणार व्हाट्सॅप, फेसबुक, युट्यूबही मिळणार\n* ऊस उत्पाद्क शेतकर्यांना कारखाने पैसे वेळेत का देत नाहीत\n* मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा- प्रशांत बंब\n* मुंबईतल्या दुर्घटनातून महापालिका अंग काढून घेता येणार नाही- न्यायालय\n* बॅंक ऑफ चायनाची शाखा भारतात सुरु होणार\n* मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद\n* नवी मुंबई येथे कामोठे सेक्टर ६ मध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या\n* गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखे चौघांची नावे समोर\n* आगामी २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n* वाढीव हमीभाव घोषित पण सरकार फक्त गहू आणि तांदूळच घेणार\n* हिंदू ग्राहकांसाठी अमीरात एअरलाइन्समध्ये हिंदू पद्धतीचे जेवण सुरूच राहणार\n* माणिकराव ठाकरे आणि सुनील तटकरे लोकसभा निवडणूक लढवणार\n* मुंबईत अर्ज केल्यानंतर ६ दिवसांच्या आत नवी वीज जोडणी मिळणार- बेस्ट\n* डीएसके यांच्यावरील पाठ पुणे विद्यापिठाने काढ��न टाकावा\n* नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ६ जणांची नियुक्ती\n* कांदिवलीत आठव्या मजल्यावरुन उडी मारुन नववीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या\n* अहमदनगरात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूचा ढीग अंगावर पडून तरुणाचा मृत्यू\n* विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता\n* कोल्हापूर देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाईच्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण, खजिन्याचीही मोजदाद\n* वाकडी अत्याचार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्य बाल हक्क आयोगाकडे उत्तर देण्यासाठी मागितली १० दिवसांची मुदत\n* क्रांतीवीर दामोदर हरी चाफेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट\n* मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांना पालिका प्रशासनच जबाबदार जबाबदारी झटकू नये- मुंबई हायकोर्ट\n* केंद्राने पिकांसाठी जाहीर केलेल्या हमीभावाचे स्वागत, मात्र स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सुधारित भाव जाहीर करावेत- डॉ. अजित नवले\n* परशुराम सेवा संघाची स्थापना, ब्राह्मण समाजाचा दबाव गट निर्माण करण्यासाठी एकत्र यावे: किर्तनकार भरतबुवा रामदासी\n* भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी- पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कोल्हापुरात निदर्शने\n* शाळेत न येण्याची शिक्षा केल्याने विद्यार्थ्याची खाणीत उडी मारुन आत्महत्या; देहूरोड येथील घटना\n* सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पतियाला कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज\n* स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या ५० आंदोलकांना सीताबर्डीतून अटक\n* मंत्रिमंडळ जनतेला उत्तरदायी असते आणि नायब राज्यपाल सरकारच्या कामात अडथळे आणू शकत नाही: न्या. चंद्रचूड, सुप्रीम कोर्ट\n* निवडून दिलेल्या सरकारच्या कामात नायब राज्यपाल अडथळे आणू शकत नाही: सुप्रीम कोर्ट, 'आप'ला दिलासा\n* महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: भाजपकडून भाई गिरकर, महादेव जानकर यांची नावे निश्चित; ठाण्यातील कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित��रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/page/5/", "date_download": "2019-04-18T18:30:43Z", "digest": "sha1:OI5KW3V2H4EA6XK67QKYVZX4QIVEQAEF", "length": 10687, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Page 5 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nनवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा परदेशातून परतल्यावर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ४ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. स्वत: प्रियंकांनी त्यांना...\n‘मोदीप्रेमा’तून एकत्र आलेले ‘ते’ दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर..\nमुंबई– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी ‘लव्ह अॅट फेसबुक कमेंट’च्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे हे दाम्पत्य आता विभक्त होण्याच्या...\nया सुंदर महिलेचे नेतेमंडळींसोबत कनेक्शन, होस्टेलमध्ये मुलींच्या आयुष्याशी खेळत होती, भाजप व काँग्रेस नेत्यांचे होते संरक्षण\nरतलाम – जावराच्या कुंदन कुटीर बालिकागृहाची संचालिका व माजी बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना व तिचा पती ओमप्रकाश भारतीय यांनी आपल्या राजकीय ओळखीच्या बळावरच कुकर्म सुरू ठेवले...\nसीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले; 7 जणांचा मृत्यू\nपाटणा – बिहारच्या हाजीपूर येथे रविवारी भल्या पहाटे 12487 सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून किमान 24 जण जखमी...\nचुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर वचक बसणार\nनवी दिल्ली : चुकीच्या दिशेने चालणारी वाहनांमुळे अपघाताची शक्यता असते. हे थांबविण्यासाठी अनेकर प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहेत. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसीठी अनेक शहरांत टायर किलर्सचा उपयोग...\nपीयुष गोयल पत्नीपेक्षा गरीब..पत्नीची 50 कोटीची मालमत्ता , जवळ ठेवतात केवळ 1222 रूपये\nमुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींची सरकारच्या कार्यकाळातील अंतिम बजेट शुक्रवारी (ता.1) संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रिपदाची धुरा पीयुष गोयल यांनी सांभाळली. अनुषंगाने...\nबंगळुरु एअरपोर्टवर लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू\nबंगळुरु- मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या भीषण अपघात एका वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) आहे. शुक्रवारी सकाळी बंगळुरुमधील एचएएल एअरपोर्टवर ही...\nआयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. भाजपा नेते आणि...\nBudget 2019 : देशाचा अर्थसंकल्प\nमुंबई: केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत 2019-20 या वित्तीय वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. दोन हेक्टर म्हणजे...\nजिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ\nजिंद ( हरियाणा) – सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/umarilla-matondkars-rally-clash-between-congress-and-bjp-workers/1678/", "date_download": "2019-04-18T19:03:33Z", "digest": "sha1:SE5WYK5MXZGJDIBTCCPBX4MCCY3DTVDF", "length": 19214, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी | Mahabatmi.com", "raw_content": "\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्��ेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरात सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून या सर्वअपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मा. एकनाथराव गायकवाड यांनी केलीआहे. तसेच या अपघातामुळे एमएमआरडीएची जागा हडपण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव उघडकीस आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरातील माहूल रोड येथे सकाळी नऊच्या सुमारास म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेप्टीक टँक खचण्याचीघटना घडली. या टाकीवर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकच्या वजनाने ती टाकी खचली. या अपघातात टाकीवर उभे असलेली एक महिला आणि दोन मुले असे तिघे जण या टाकीतपडून अडकले होते. घटनेची माहिती कळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या तीघांनाही बाहेरकाढले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n२००४ पासून एमएमआरडीएने मुंबईच्या इतर भागातून अनेकांना या परिसरात स्थलांतरीत केले आहे.या अपघातानंतर मा. एकनाथराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजावाडी रुग्णालयात दाखल जखमींचीहीविचारपूस केली. या अपघाताबद्दल त्यांनी स्थानिक नगरसेविका, आमदार आणि खासदारांना जबाबदार धरले. स्थानिक नगरसेविकेने परिसरात समाज मंदिराचे बांधकाम सुरूकेले आहे. या बांधकामाला परवानगी आहे की नाही हे अगोदर तपासावे लागेल, असे सांगत मा. गायकवाड म्हणाले की, ही जागा एमएमआरडीएची असून त्यावर नगरसेवकनिधी वापरून जागा हडप करण्याचा हा डाव आहे. या कामाला स्थानिकांचा विरोध आहे.महापालिकेत त्याविरोधात स्थानिकांनी शेकडो अर्ज केलेत, मात्र नगरसेवक आमदारआणि खासदार हे एकाच पक्षाचे असून त्याच पक्षाची सत्ता महापालिकेत असल्याने महापालिकेचे अधिकारी दबावाखाली काम करतात.\nसर्व स्थानिक लोकप्रतिनिधींची हीमिलीभगत असून जागा काबीज करून, मग त्यावर दुकाने बांधायची, असा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे.तसेच जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आहे. अवैध बांधकामांसाठी नगरसेवक निधीचा वापर करण्याची परवानगीदिल्याबद्दल वेळ पडल्यास आयुक्तांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचेही मा. गायकवाड म्हणाले.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:21:32Z", "digest": "sha1:Z7HZQLVJWJ6TSRG52STUQO3WVJ47JMWQ", "length": 12551, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गर्दी - विकिपीडिया", "raw_content": "\nएखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास 'जमाव' असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रिकरणास जमाव असे म्हणतात पण 'थोडक्या' म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही.पण कमी लोकं असले तर जमाव व तेथील लोकं वाढले तर गर्दी असे साधारण समीकरण आहे.साधारण स्थिती पेक्षा जास्त जमलेल्या लोकांनापण गर्दी असे संबोधल्या जाते.[ संदर्भ हवा ]\n५ गर्दीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय\n६ संदर्भ आणि नोंदी\nसणावारांच्या सुमारास बाजारपेठेत जास्त लोकं खरेदीला आलेले असतात तेंव्हा गर्दी होते.एखादी घटना घडल्यास, अपघात झाल्यास, कोणती गोष्ट विना-खर्चाची मिळत असल्यास, एखाद्या वस्तूचा तुटवडा झाल्यावर ती मिळविण्यास, एखाद्या थोर प्रस्थापित नेत्याला बघण्यास, उच्च पदावरील व्यक्तिस बघण्यास, धार्मिक कारणासाठी, वाहतूक तुंबल्यास, एखाद्या समारोह अथवा संमेलनामुळे अथवा वैयक्तिक समारोहासाठी, अशा अनेक कारणांनी गर्दी तयार होते.[ संदर्भ हवा ]\nगर्दीची आकलनशक्ती ही वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते.गर्दीचा नैसर्गिक तोल बिघडविण्यास किंवा त्याचे संतूलन नाहिसे होण्यास एखादी छोटीशी घटना अथवा अफवा पुरेसी असते.गर्दीकडे सारासार विवेकबुद्धी नसते असा समज आहे. कोणी त्याप्रकारे विवेकी विचार करणारा असला तरीही त्याचा गर्दीवर काहीच परिणाम होत नाही.तो ऐकण्याच्या मनःस्थितीत गर्दी नसते.गर्दी ही कधीही स्फोट होऊ शकणारी एक प्रकारची आपत्ती असते.ती अनियंत्रित झाल्यास, सामाजिक बंधने झुगारुन दिल्या जातात. गर्दी अनियंत्रित झाल्यास, माणसांच्या मनात मी व माझे, माझ्या आप्तांचे (ते गर्दीत असल्यास) अस्तित्व, इतकाच विचार मनात असतो.त्यांचे जवळ जाण्यासाठीच्या प्रयत्नामुळे 'चेंगराचेंगरी' हा प्रकार उद्भवतो.[१]\nवाहणाऱ्या गर्दीसमोर एखादा अडथळा अचानकपणे उद्भवल्यास,धोकादायक परिस्थिती निर्माण होते. गर्दीचा वाहण्याचा वेग मंदावतो.त्याचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येतो.परिणामी दाब वाढतो.तेथे एक प्रकारची दाबाची लाट निर्माण होते. त्यात मानवी शरीर पुढे ढकलल्या जाते व कपडे व हातात असणारे बॅग आदी सामान मागे खेचल्या जाते.ही अशी लाट वाढल�� तर,एकमेकांच्या अंगावर पडणे किंवा त्यापुढे, पायदळी तुडविण्याची क्रिया सुरू होते. उच्च पातळीवरची गर्दीची लाट निर्माण झाल्यास, चेंगराचेंगरी व गुदमरणे व पर्यायाने मृत्यू ओढवतो.[१]\nएखाद्या विशिष्ट लक्ष्याकडे जाणाऱ्या अथवा धावणाऱ्या गर्दीस इंग्रजीत 'क्रेझ' म्हणतात.[१]\nसन १९८१ मध्ये कुतुबमिनार, दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे अंधार झाला.त्यामुळे झालेल्या धावपळीत ४५ लोकांचा मृत्यू. त्यातच कोणीतरी कुतुबमिनार पडतो आहे अशी टोकलेली अफवा. यात लहान मुलांची संख्या जास्त होती.[ संदर्भ हवा ]\nसन २०१४ ला मुंबईमध्ये बोहरा समाजाचे धर्मगुरू महंमद सैयदना यांचे निधनानंतर, त्यांचे अंत्यदर्शन घेण्याच्या चढाओढीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे, १८ व्यक्ति दगावल्या.[ संदर्भ हवा ]\nवाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची ताजी घटना एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावरील दुर्घटना\nगर्दीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय[संपादन]\nगर्दीचा प्रवाह सतत वाहता राहील याची काळजी घेणे.\nसततची उद्घोषणा व मार्गदर्शन पर्यायाने गर्दीच्या घटकातील मानसिकतेत विशिष्ट धारणा वसविणे.\nमार्गातील अरुंद ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी(बॉटलनेक)) गर्दीचे तुकडे/विभाग करणे.तेथे लोकं टप्प्या-टप्प्याने सोडणे.\nसमाजात कसे वावरायचे त्याचे सुशिक्षण देणे.\n↑ a b c डॉ.सच्चिदानंद शेवडे (२२/१०/२०१७). तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, आसमंत पुरवणी,पान क्र.३ टेहळणी-चेंगराचेंगरी. नरकेसरी प्रकाशन, नागपूर. ०१/११/२०१७ रोजी पाहिले.\nपुस्तक-'कुशावर्ताचा कोतवाल-एक पर्वणी व्यवस्थापनाची'-लेखक-डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस अधिक्षक, महाराष्ट्र.प्रकाशक-वॉव मिडिया, नाशिक.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/rahul-gandhis-pms-remarks-on-rafale/", "date_download": "2019-04-18T18:16:31Z", "digest": "sha1:EWOWKVM5NMWX5MBPK2K6M4MNE36XA4ZU", "length": 12100, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राफेलवरून राहुल ग��ंधी यांची पंतप्रधानांवर कडवट टीका - Dainik Prabhat", "raw_content": "\nराफेलवरून राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर कडवट टीका\nनवी दिल्ली: राफेल विमान खरेदीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. संसदेतील राफेलची खुल्या पुस्तकावरील परीक्षा सोडून पंतप्रधान पळून गेले असावेत. त्याऐवजी ते पंजाबमधील विद्यार्थ्यांना धडे शिकवत असावेत, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली. कालच राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधानांना राफेल विषयी चर्चेचे आवाहन केले होते.\nराहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराविषयीचे चार प्रश्न ट्विटरवर उपस्थित केले आणि त्याची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणीही केली. मात्र आज ही खुल्या पुस्तकावरील परीक्षा सोडून पंतप्रधान पळून गेले असावेत, अशी टीका राहुल यांनी केली. पंजाबमधील लव्हली विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. तेथील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना या प्रश्नांचीउत्तरे विचारावीत, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहवाई दलासाठी 126 विमानांची आवश्यकता असताना 36 विमानांचा व्यवहार का झाला प्रत्येक विमानासाठी 560 कोटींऐवजी 1,600 कोटी रुपये का मोजायला लागले प्रत्येक विमानासाठी 560 कोटींऐवजी 1,600 कोटी रुपये का मोजायला लागले हिंदुस्थान एरोनॉटिकऐवजी ऑगस्टा वेस्टलॅन्डची निवड का झाली हिंदुस्थान एरोनॉटिकऐवजी ऑगस्टा वेस्टलॅन्डची निवड का झाली असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर राफेलची फाईल आपल्या बेडरूममध्ये ठेवतात असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर राफेलची फाईल आपल्या बेडरूममध्ये ठेवतात त्या फाईलमध्ये आहे तरी काय त्या फाईलमध्ये आहे तरी काय असा नवीन प्रश्नही राहुल गांधी यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T18:44:39Z", "digest": "sha1:VLY3HCXG6ZN2BV3WQ5V2GCG6TLAPJFC4", "length": 2551, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छपाक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\n��ानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nनक्की वाचा : अँसिड अटैक सर्वाइवर ‘लक्ष्मी’ च्या आयुष्याबद्दल\nटीम महाराष्ट्र देशा : नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या सोशल मिडीया ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकली. अँसिड हल्ल्यातील पिडीता लक्ष्मी अगरवाल हिच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-jitendra-belgaonkar-article/", "date_download": "2019-04-18T18:51:19Z", "digest": "sha1:KQQFP4DGHKNM7QRJFU3K6YHUV2M54RJQ", "length": 25775, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयटी वर भर द्या - जितेंद्र बेळगावकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हि��कवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special आयटी वर भर द्या – जितेंद्र बेळगावकर\nआयटी वर भर द्या – जितेंद्र बेळगावकर\nनाशिक शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ याप्रमाणेच ‘मेक इन नाशिक’ म्हणून नाशिककडे बघणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये विविध इंडस्ट्रीज येतात. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिका व येथील इंडस्ट्रीने अशा विविध कंपन्या येथे आणण्यावर भर देणे गरजेचे आहे.\nनाशिकमध्ये मल्टिनॅशनल कंपन्या आल्या तर रोजगार वाढेल आणि अशा कंपन्यांमधून नाशिककरांना रोजगार मिळेल. नाशिकमध्ये ज्याप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या मोठ्या कंपन्या आल्या. मात्र, त्या आल्यानंतर दहा वर्षांत त्यांच्याप्रमाणे मोठ्या कंपन्या अजूनही नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा कं��न्या नाशिकमध्ये येण्याकरिता लोकप्रतिनिधी, नाशिक महानगरपालिका व इंडस्ट्रीने भर देणे गरजेचे आहे.\nनाशिक शहरातील वडाळा रोड येथे आयटी पार्कसाठी जागा देण्यात आली. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात आयटी कंपन्या नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. पुणे शहराची ज्याप्रमाणे वाढ होत आहे. त्याप्रमाणात नाशिकमध्ये ही वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुंबई, बंगळुरू, पुणे येथे आयटी कंपन्या येतात, तशा कंपन्या नाशिकमध्येही येणे गरजेचे आहे.\nवरील मोठ्या शहरांमध्ये असणार्या या कंपन्यांना आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात मासिक वेतन द्यावे लागते. त्या तुलनेत नाशिकमध्ये जर अशा मोठ्या कंपन्या आल्या तर या कंपन्यांना अल्प वेतनात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. यातून नाशिक शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांना व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.\nनाशिकमधील अनेक तरुण आयटी, उच्च शिक्षण घेऊन इतर शहरांत नोकरीसाठी जात आहेत. इतर शहरात जाण्याचा हा ओघ जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर निश्चितच कमी होईल. नाही म्हणता नाशिक येथे कुंभमेळा भरत असल्यामुळे शहरामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी अशी कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.\nमुंबई, पुणे येथून मोठे बिल्डर यांनी नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. मात्र, सध्या या व्यवसायाला मंदीचे दिवस आहेत. त्यातच जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर या व्यवसायालाही तेजी येऊ शकते. त्यासाठी मोठ्या इंडस्ट्री व आयटी पार्क नाशिकमध्ये होणे गरजेचे आहे.\nनाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास, नाशिक शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत भारतात तेविसावा तर महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक लागतो. याचाच अर्थ राज्यात नाशिक हे पहिल्या पाचमध्ये आहे. मुंबई शहराची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.\nत्याबरोबर पुण्यातही अशीच वाढ असून महाराष्ट्रातील नाशिक शहर हे आता आयटी पार्कसाठी एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडूनही निधीची उपलब्धता होते. त्यातून लोकप्रतिनिधींनी नाशिक येथे आयटी पार्क होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nनाशिकमध्ये आयटी पार्क झाल्यास कराची रक्कम ही इतर शहरांच्या तुलनेत कमी राहील. त्यामुळे याचा फायदा नाशिकमध्ये येणार्या कंपन्यांनाही होऊ शकतो. सिन्नर येथे सेझ येणार येणार म्हणून त्य���कडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, दहा वर्षांपासून हा सेझ सिन्नरमध्ये अजूनही आलेला नाही, ही एक शोकांतिका आहे.\nPrevious articleसडावण माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला शिक्षकांचा कार्यभाग\nNext articleवसाका भाडेतत्वावर देण्याऐवजी दुसरा सक्षम पर्याय सुचवा – आ. डॉ. राहुल आहेर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:39:03Z", "digest": "sha1:AEMGUWDZUTC4B3EL7NYK4QUXM7NRAYZI", "length": 2546, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केळझर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nनाशिक जिल्ह्यातील ११ धरणांचा पाणी साठा १०० टक्क्यावर\nनाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून नाशिक जिल्ह्यातील तब्बल ११ धरणे १०० टक्के भरली असून ७ धरणातील पाणी साठा ९० तक्क्याहून अधिक झाला आहे. नाशिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:43:51Z", "digest": "sha1:DYO6GC5FPNZTJB3Z6GGUASWEW6MK34YQ", "length": 2477, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवली पुल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शिवली पुल\nपवना धरणातून ५ हजार ९७० क्युसेकने विसर्ग सुरु\nपुणे : पवना धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 5 हजार 970 क्युसेकने पाणी सेडण्यात आले असून त्यातील 2 हजार 208 क्युसेकने सांडव्यातून व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/engineer-commits-suicide/", "date_download": "2019-04-18T18:42:20Z", "digest": "sha1:CICTG334VRUNIH2JOI2JTRKRELDCYGY6", "length": 2522, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "engineer commits suicide Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nPune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या\nपुणे:आंध्र प्रदेशमधून तीन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजीनियर तरुणाने आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गप्रसाद अस या इंजीनियरच नाव आहे. तो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:26:42Z", "digest": "sha1:BUCPVJOM32MM6YMJUS6X66MNNABWDUCI", "length": 9199, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माताहारी - विकिपीडिया", "raw_content": "\nमाताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. ��च लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली.\nमाताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलँड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली.\nअनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलँन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलँन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला.\nमाताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/tdr-development-plan-bjp-1741643/", "date_download": "2019-04-18T19:07:20Z", "digest": "sha1:QEOVYKORJW4YPTOS5FINLNQGPCQ6V6B2", "length": 15332, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "TDR Development plan BJP | हे कुणाच्या सोयीचे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निवडणूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nकेंद्रातील भाजप सरकारने घरांच्या किमती कमी करण्याचे जे आश्वासन दिले होते\nकेंद्रातील भाजप सरकारने घरांच्या किमती कमी करण्याचे जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी जी खेळी खेळली गेली, त्यामुळे किमती कमी झाल्याचा केवळ आभासच निर्माण होणार असून घरबांधणी उद्योगाला मात्र घरघर लागण्याचीच शक्यता आहे. ग्राहकाने नव्याने सुरू होणाऱ्या गृहप्रकल्पात नोंदणी केली, तर सदनिकेच्या किमतीवर बारा टक्क्यांचा वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. मात्र पूर्ण बांधलेल्या घरासाठी हा वस्तू आणि सेवा कर शून्य टक्के आहे. त्यामुळे ग्राहक बांधून पूर्ण झालेली घरे विकत घेण्यास प्राधान्य देतात. अर्धवट अवस्थेतील किंवा ज्या घरांना भोगवटा पत्र मिळालेले नाही, अशा घरांवर भरावा लागणारा कर वाचवण्याच्या या प्रयत्नात गृहबांधणी क्षेत्रातील अनेकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. सातत्याने वाढत चाललेल्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आणि या व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी रेरा- महाराष्ट्रात ‘महारेरा’- हा कायदा अमलात आला. त्यानुसार कोणत्याही ग्राहकाला घर विकताना रीतसर करार करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर बांधकामांच्या विशिष्ट टप्प्यांवर एकूण किमतीच्या विशिष्ट टक्के रक्कम ग्राहकाकडून घेण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली. अशी घरे घेणाऱ्यास सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि बारा टक्के वस्तू आणि सेवा कर द्य��वा लागतो. बारा टक्क्यांची ही रक्कम घराचे हप्ते सुरू झालेल्यांसाठी खूपच मोठी असते. ती वाचवायची, तर थेट तयार घरे विकत घेणे हा त्यावरील उपाय. कोणताही बांधकाम व्यावसायिक ग्राहकाकडून मिळणाऱ्या पैशातच घरे बांधत असतो. घर विकत घेणाऱ्यास बँकांकडून मिळणारे कर्ज कमी व्याजदराचे असते. परंतु व्यवसायासाठी एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने बँकेकडून कर्ज घ्यायचे ठरवले, तर त्याला अधिक व्याजदर द्यावा लागतो. अशा अधिक व्याजदराने कर्ज घेऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले, तर त्या व्याजाची परतफेड ग्राहकाच्याच खिशातून करण्यावाचून मार्गच उरत नाही. याचा अर्थ बारा टक्क्यांचा वस्तू आणि सेवा कर वाचल्याचे केवळ खोटे समाधानच ग्राहकाला मिळू शकेल. हे असे घडते आहे, याचे कारण गृहबांधणी क्षेत्रातील काही व्यावसायिकांनी ग्राहकांची केलेली फसवणूक. बँकेचे हप्तेही आपणच भरू असे आमिष दाखवणाऱ्या बिल्डरांना प्रकल्प वेळेत पूर्ण करता येत नाही आणि घराचे स्वप्न भंगते. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बांधकाम करण्याचा परवाना मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामात अनेक वेळा फेरफार केले जातात. त्यामुळे अशा प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. त्याचा फटका मात्र ग्राहकांना बसतो. राज्यातील अनेक शहरांमध्ये अशी अनेक घरे सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील घरबांधणी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने ‘टाऊनशिप’साठी असलेली शंभर एकर जमिनीची अट वीस एकरांपर्यंत खाली आणली. त्यामुळे घरांची संख्या वाढली, हे खरे; मात्र त्यावर बारा टक्क्क्यांचा वस्तू व सेवा कर लावून सरकारने आपली तिजोरी भरण्याची सोयही केली. त्याच वेळी घरांच्या किमती कमी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे दाखवण्यासाठी पूर्ण घर विकत घेणाऱ्यास या करातून सूटही दिली. नजीकच्या काळात मध्यम आणि छोटे बिल्डर या व्यवसायातून काढता पाय घेतील आणि ज्या उद्योगांकडे स्वत:च्या हिमतीवर प्रकल्प पूर्ण करण्याची ताकद असेल, अशा मोजक्यांच्याच हाती हा संपूर्ण उद्योग राहील. असे होणे हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे असेलही, परंतु त्यामुळे या उद्योगाचे कंबरडेच मोडल्याशिवाय राहणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा ���ाजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nदिल्लीच्या स्वप्नांना मुंबईचा सुरुंग, मुंबईची दिल्लीवर ४० धावांनी मात\nVideo : कोटलाच्या मैदानावर उतरलं हार्दिकचं हेलिकॉप्टर, पोलार्डनेही केलं कौतुक\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:11:44Z", "digest": "sha1:EAGNTABLPHL25OPJ2IWIS5CLCIYWTX2W", "length": 4569, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८२५ मधील मृत्यू\n\"इ.स. १८२५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/historical-church-kolhapur-22699", "date_download": "2019-04-18T18:52:53Z", "digest": "sha1:H7ZHG3XJOQI6UNI5U4YTEW7IEYYJZLOE", "length": 17725, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "historical church kolhapur कोल्हापूरला ऐतिहासिक चर्चचा वारसा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकोल्हापूरला ऐतिहासिक चर्चचा वारसा\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nबहुतांशी चर्च हेरिटेज वास्तू��च्या यादीत; ख्रिसमनिमित्त यंदाही भरगच्च कार्यक्रम\nकोल्हापूर - कोल्हापुरातही ख्रिश्चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. येथील ऐतिहासिक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशू ख्रिस्तांची उपासना केली जाते. वायल्डर मेमोरियल चर्च, ब्रह्मपूरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर, ऑल सेंटस चर्च, होलिक्रॉस चर्च, सेंव्हथ डे चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, ख्रिश्चन चर्च आदी चर्चेस येथे आहेत. बहुतांशी चर्चचा हेरिटेज वास्तूंच्या यादीतही समावेश झाला आहे.\nबहुतांशी चर्च हेरिटेज वास्तूंच्या यादीत; ख्रिसमनिमित्त यंदाही भरगच्च कार्यक्रम\nकोल्हापूर - कोल्हापुरातही ख्रिश्चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. येथील ऐतिहासिक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशू ख्रिस्तांची उपासना केली जाते. वायल्डर मेमोरियल चर्च, ब्रह्मपूरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर, ऑल सेंटस चर्च, होलिक्रॉस चर्च, सेंव्हथ डे चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, ख्रिश्चन चर्च आदी चर्चेस येथे आहेत. बहुतांशी चर्चचा हेरिटेज वास्तूंच्या यादीतही समावेश झाला आहे.\nमहापालिकेशेजारी असणारे वायल्डर मेमोरियल चर्च हे कोल्हापुरातील सर्वांत जुने चर्च असून, या चर्चला सुमारे १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चर्चची स्थापना अमेरिकन मिशनरी रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी १८५७ मध्ये केली. महापालिकेच्या मागे असणारे हेच ते चर्च. तत्कालीन बाबासाहेब महाराज यांनी यासाठी मोठी मदत केली.\nही वास्तू आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. या चर्चसाठी लागणारा दगड रंकाळ्याच्या खाणीतून स्वता रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी खोदून आणला. त्यामुळे या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले. कालातंराने ही जागा अपुरी पडत असल्याने न्यू शाहूपूरी येथे काही वर्षांपूर्वी आणखी नवे चर्च बांधण्यात आले. कोल्हापूर शहरातील हे सर्वात मोठे चर्च आहे. नाताळ सणानिमित्त गेले महिनाभर येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.\nब्रह्मपूरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर\nब्रह्मपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर हे चर्चदेखील शंभर वर्षांपूर्वीचे आहे. पन्हाळ्याकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करतानाच पंचगंगा नदी ओलांडल्यानंतर हे ऐतिहासिक चर्च दिसते. हे चर्चदेखील शहरात प्रसिद्ध असून कोल्हापूर डायसिस कौन्सिलच्या अखत्यारित येते.\nताराबाई पार्कातील ऑल सेंटस चर्च हेदेखील ऐतिहासिक चर्च आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे चर्च अनेकांचे लक्ष वेधून घेते. ब्रिटीशकालीन बांधणीचे हे चर्च १८८१ मध्ये बांधले आहे. चर्चमध्ये ब्रिटीशकालीन फर्निचर, डायस व इतर साहित्य आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर येथे कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.\nकोल्हापूर डायेसीस कोन्लिसचे नागाळा पार्क येथे ख्राईस्ट चर्च आहे. या चर्चचे पाचशेहून अधिक सभासद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हे चर्च उभे आहे. नाताळनिमित्त येथे ख्रिस्तजन्माचा देखावा साकाण्यात आला आहे.\nविक्रमनगर येथील चर्चलाही ५० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी येथे छोटेसे चर्च होते. २०००मध्ये नवी इमारत बांधली आहे. या चर्चचे कार्यक्रमही गेले महिनाभर सुरू आहे. १० डिसेंबरला चर्चच्या नव्या इमारतीचा वर्धापन दिन साजरा झाला. या निमित्तानेही विविध कार्यक्रम आयोजित केले होते.\nया प्रमुख चर्चबरोबरच शहरात इतरही अनेक ठिकाणी चर्च आहेत. होलिक्रॉस चर्च, सेंव्हंथ डे ॲडव्हेनटीज चर्च, पेन्टिकॉस्ट चर्च यासह प्रार्थना, स्तुती आराधना करणारे लहान- मोठे अनेक ग्रुप आहेत.\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nLoksabha 2019 : 'स्वाभीमानी'च्या सांगली जिल्हाध्यक्षांचा युतीला पाठींबा\nशिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व...\nपेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन\nरमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्य केवळ पेन्सिलीच्या हलक्याशा फटकाऱ्यानिशी...\nLoksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nकोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे...\nLoksabha 2019 : नांदेड जिल्ह्यात मतदानाला शांततेत सुरुवात\nनांदेड : भाजप व काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाच्या ���िवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 18) सकाळी सात वाजेपासून मतदानाला...\nLoksabha 2019 : तरुणाईला चौकीदार नाही; मालक बनवायचंय - शरद पवार\nकोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/guards-of-englands-queen-does-not-move/", "date_download": "2019-04-18T19:09:43Z", "digest": "sha1:VM6J4JK6Z3KN62TPVH3UUL5R7HINADWT", "length": 15929, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इंग्लडमधील हे प्रसिद्ध \"राणीचे रक्षक\" खरंच जागचे हलत नाहीत का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतातील प्रत्येक मोठ्या अधिकाऱ्याकडे आणि राजकारण्याकडे त्याची स्वतःची अशी किंवा सरकारने दिलेली सुरक्षा व्यवस्था दिलेली असते. या सुरक्षा रक्षकांना आपल्या जीवावर उदार होऊन त्या नेत्याची किंवा अधिकाऱ्याची रक्षा करायची असते. तुम्ही भारताच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या आजूबाजूला असे सुरक्षारक्षक पहिले असतील. या सुरक्षा रक्षकांची कठोर नजर आजूबाजूच्या परिसरावर असते.\nहे सुरक्षा रक्षक हत्यांरे चालवण्यामध्ये देखील पारंगत असतात. सुरक्षा रक्षकांना त्यांना जराही नजरेपासून दूर न करण्याची सक्त ताकीद दिलेली असते आणि ते आपली ही ड्युटी योग्यपणे निभावत असतात.\nब्रिटिश राणीच्या सुरक्षेसाठी देखील खूप मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. पण कितीतरी चित्रपटांमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की, हे राणीचे सुरक्षा रक्षक बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर आपली ड्युटी करत असताना कधीही जागचे हलत नाही. पण हे खरोखरच सत्य आहे का हे आज आपण जाणून घेऊया.\nराणीच्या सुरक्षा रक्षकांना राणीची आणि राणीच्या निवा���स्थानाची विशेषतः काळजी घ्यायची आहे. या सुरक्षा रक्षकांची निवड राणी स्वतःच्या इच्छेनुसार करते. ब्रिटिश सैन्यात असलेल्या पाच एलिट रेजिमेंटमधील सैनिक राणीचे सुरक्षा रक्षक म्हणून निवडले जातात. या सुरक्षा रक्षकांची ड्युटी ही सहसा दोन तासांची असते आणि पुढील चार तास त्यांना आराम दिला जातो.\nत्यांचा पेहराव देखील खूप वेगळा असतो. ते लाल रंगाचा कोट घालतात आणि डोक्यावर एक टोपी घालतात. या टोपीमुळे त्यांचे डोळे हे अर्धे झाकले जातात. हे सुरक्षा रक्षक बंदूकधारी असून ते एका विशेष पोझमध्ये उभे असतात. राणीचे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यदक्ष आणि आपल्या कामामध्ये समर्पित असलेल्या लोकांना निवडले जाते.\nया राणीच्या सुरक्षा रक्षकांना खूप कडक ट्रेनिंग देखील दिले जाते, कारण त्यांना कोणत्याही वातावरणामध्ये खचून न जाता राणीची आणि तिच्या निवास्थानाची सुरक्षा करायची असते. पण ते प्रत्येकवेळी एकाच ठिकाणी तसेच्या तसे उभे राहत नाही तर दर १० मिनिटांनी ते त्यांना निवडून दिलेल्या भागामध्ये फिरतात आणि त्यानंतर परत त्याच जागेवर येऊन उभे राहतात.\nया सुरक्षा रक्षकांची शिस्त खूप कडक असते. या सुरक्षा रक्षकांना उन्हाळाच्या दरम्यान त्यांच्या ड्युटीवर जाण्याच्या अगोदर काही खूप प्रमाणात पाणी पिण्यास सांगितले जाते, जेणेकरून ते आपल्या ड्युटीच्या काळामध्ये डिव्हायब्रेशनचा शिकार बनू नये.\nयेथे येणारे पर्यटक या राणीच्या सुरक्षारक्षकांसोबत सेल्फी देखील काढतात. या सुरक्षा रक्षकांना महिन्याला १२०० ते २००० पौंड म्हणजेच जवळपास १ लाख ते १ लाख सत्तर हजारापर्यंत पगार दिला जातो.\nराणीच्या एका सुरक्षा रक्षकाला एवढा वेळ एकट्याने गप्प उभे राहण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की,\n“कधी-कधी मी येथे येणाऱ्या लोंकाना पाहत असतो. तर कधी आपल्या मनामध्येच गाणी गुणगुणत असतो. कधी-कधी तर आम्ही एक संपूर्ण चित्रपट सुरवातीपासून शेवटपर्यंत स्वतःच्या मनामध्ये आठवतो, त्यामुळे काहीही वाटत नाही.”\nहे गप्प असणारे सुरक्षा रक्षक येथे येणाऱ्या पर्यटकांनी जर काही चुकीचे वर्तन केले, तर ते त्यांना ओरडायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्यासाठी येथील सुरक्षा आणि शांतता ही नेहमी टिकून ठेवणे, हे महत्त्वाचे काम आहे. या राणीच्या सुरक्षा रक्षकांची परेड देखील येथे होते. ही परेड खूप शिस्तप्रिय असते. राणीच्या या महालामध्ये परवानगीशिवाय कुणालाही जाऊ दिले जात नाही. संपूर्ण शाही कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी याच सुरक्षा रक्षकांची असते.\nया सर्व माहितीवरून हे लक्षात येते की, अनेक चित्रपटात दाखवले जाते तसे राणीचे हे सुरक्षा रक्षक फक्त एकाच ठिकाणी उभे राहत नाही, तर ते इतर ठिकाणी पाळीपाळीने फिरून परिसराची शाहनिशा करत असतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← उन्हाळ्यात जास्त चिडचिड होते आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा\nश्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे फार काही नको – फक्त ह्या १३ क्वॉलिटीज असायला हव्यात\nएकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३\nध्वनीच्या सातपट वेगाने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय \nपाकिस्तानी आर्मीचं नवं संकट : हिट सिग्नेचर लपवणारे नवे आधुनिक सूट\nफेसबुकच्या मालकाला मागे टाकून ही २१ वर्षीय तरुणी झालीय जगातील सर्वात कमी वयाची ‘अब्जाधीश’\nजगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले\nबिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित\nवजन कमी करून फिट रहाण्यासाठी एक नवा “कौटुंबिक” आदर्श\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nगोव्याचा भारतात झालेल्या समावेशाची – “गोवा मुक्ती संग्रामाची” रोमहर्षक कहाणी\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nअमेरिकन सरकारने केलेल्या “एथनिक क्लिन्सिंग”चा हा काळाकुट्ट इतिहास झोप उडवणारा आहे\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nऑपरेशन मेघदूत: भारताने बर्फात खोदली होती पाकिस्तानची कबर, सियाचिनवर फडकवला तिरंगा \n“मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”\nकाशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म झाला होता\nजगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय\nभारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा\nइथे देश सोडण्यास मनाई आहे : ‘उत्तर कोरिया’तील हादरवून सोडणारी हुकूमशाही\nआधार-रेशन कार्ड लिंक नसल्याने आठ दिवस उपाशी राहून मरण पावली ११ वर्षीय चिमुरडी\nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2311", "date_download": "2019-04-18T18:56:11Z", "digest": "sha1:S52W3SRR7BU4332PAQIU7KKDNNMUTBDV", "length": 13791, "nlines": 101, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "तुळशी विवाहाची कथा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतुळशी विवाहाच्या व्रताची सांगितली जाणारी कथा अशी –\nकांची नगरीत कनक नावाचा क्षत्रिय होता. तो वैश्यवृत्तीने जगत होता. त्याला नवस-सायासांनी एक कन्या झाली. तिचे नाव त्याने किशोरी ठेवले. एके दिवशी तिची पत्रिका पाहून एक ज्योतिषी त्याला म्हणाला, की ‘या मुलीचे लग्न ज्याच्याशी होईल तो तरुण अंगावर वीज पडून मरेल.’ ते भविष्य ऐकून कनकाला फार दु:ख झाले. त्याने किशोरीने कुंवार राहूनच तिने तिचे आयुष्य ब्राह्मणसेवेत घालवावे असे ठरवले.\nपुढे, एके दिवशी एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णूमंत्र उपदेशिला. रोज त्या मंत्राचा जप करावा, तुळसीचे बन लावून त्याची जोपासना करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला विष्णू आणि तुळशी यांचा विवाह लावावा असे एक व्रतही त्याने किशोरीला सांगितले. किशोरीने त्याप्रमाणे सर्व केले.\nदिवसेंदिवस किशोरीच्या सौंदर्याच्या कळा वाढू लागल्या. एके दिवशी एका गंध्याची तिच्यावर नजर गेली. तो तिच्या सौंदर्याने वेडापिसा झाला. तिच्या प्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले, पण ते सर्व निष्फळ ठरले. शेवटी त्याला एक माळीण भेटली. तिला त्याने त्याची मनोव्यथा सांगितली. मग त्या दोघांनी मिळून एक कारस्थान रचले. माळिणीने गंध्याला स्त्रीवेष दिला. त्याला घेऊन ती किशोरीकडे आली आणि तिला म्हणाली, “ही माझी मुलगी, कालच सासरहून आली आहे. ही विविध पुष्परचना करण्यात तरबेज आहे. हिला तुझ्याकडे ठेवून घे म्हणजे तुझ्या देवासाठी नाना प्रकारचे पुष्पालंकार बनवून देईल.”\nकिशोरीला तिचे हे कपट उमगले नाही. तिने त्या स्त्रीवेषधारी गंध्याला तिच्या घरात ठेवून घेतले.\nत्याच वेळी दुसरीकडे आणखी एक गोष्ट घडली. कांची नगरीच्या राजाला मुकुंद नावाचा मुलगा होता. तो सूर्योपासक होता. एके दिवशी सहजगत्या किशोरी त्याच्या दृष्टिपथात आल���. तिच्या अप्रतिम लावण्याने तोही मोहित झाला. त्याने त्याच क्षणी ठरवले, की किशोरीला स्वत:ची पत्नी करायचे. पण सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला विरोध दर्शवला. ‘किशोरीचे भविष्य वाईट आहे. तिला जो वरील तो वीज पडून मरेल. तेव्हा तू तिचा नाद सोड.’ सूर्याने असा दृष्टांत दिला तरी मुकुंदाचा हट्ट कायम राहिला. त्याने सूर्यदेवाला साकडेच घातले. तो म्हणाला, “हे सूर्यदेवा, किशोरीचे वैधव्य टाळणे ही गोष्ट तुझ्यासारख्या सर्वसमर्थ देवाला अशक्य नाही. मी तुला निर्वाणीचे सांगतो, जर किशोरी मला लाभली नाही, तर मी प्रायोपवेशन करून मरून जाईन.”\nत्यावर सूर्यदेवाचा निरुपाय झाला. त्याने किशोरीचा बाप कनक याला दृष्टांत दिला, की ‘तू राजपुत्राला तुझी मुलगी दे.’ कनकाला ही गोष्ट अकल्पित वाटली. दुसऱ्याच दिवशी राजाचा मंत्री कनकाकडे किशोरीला मागणी घालण्यासाठी आला. किशोरीचे भवितव्य माहीत असूनही कनकाला ती मागणी मान्य करणे भाग पडले. मग उभयपक्षी विचारविनिमय होऊन द्वादशी ही लग्नतिथी ठरली. सुमुहूर्ताच्या वेळी उभय पक्ष एकत्रित झाले. किशोरी अंत:पुरात विष्णू व तुलसी यांच्या चिंतनात निमग्न होती. राजपुरोहिताने सांगितले, की ‘किशोरी आता राजाची सून होणार असल्यामुळे तिच्यावर अन्य कोणा पुरुषाची नजर पडता कामा नये.’ तदनुसार राजदूतांनी सर्व पुरुषांना किशोरीच्या घरातून बाहेर काढले. पण गंधी मात्र तेथून निघाला नाही. कारण तो स्त्रीवेषात होता. गंद्याने त्याचे सारे उपाय व्यर्थ ठरले आणि किशोरी त्याच्या हातची गेली, हे समजून त्याच्या मनाचा चडफडाट झाला. त्याने ठरवले, की किशोरी लग्नमंडपात जाण्यापूर्वी एकदातरी तिचा हात धरायचाच. त्या दुष्ट हेतूने तो टपून बसला. एवढ्यात बाहेर वादळ झाले. मेघ गडगडले. वीजाही चमकल्या. लोकांचे डोळे दिपले. ही संधी बरी आहे, असे पाहून गंधी झटकन् पुढे झाला व त्याने किशोरीचा हात धरला. आणि काय आश्चर्य सांगावे त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज पडली आणि तो तिथल्या तेथे मरून पडला.\nअशा प्रकारे किशोरीचे अशुभ भविष्य खरे झाले. मग राजपुत्र मुकुंद व किशोरी यांचा विवाह थाटामाटाने पार पडला. तुलसीव्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक मैफल\nदि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील\nमाझ्या जीवनातली ‘श्यामची आई’\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nसंदर्भ: शिखर, सह्याद्री, अकोले, दंतकथा-आख्यायिका, पर्यटन स्थळे, अकोले तालुका\nमासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक\nसंदर्भ: मनोरंजन मासिक, वा. ल. कुलकर्णी, दिवाळी अंक, मासिक, कविता, कथा, दिवाळी\nसंत सावता माळी आणि त्यांची समाधी\nसंदर्भ: समाधी, महाराष्ट्रातील संत, अभंग, अरणभेंडी गाव, महाराष्ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्यायिका\nविदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक\nसंदर्भ: महाराष्ट्रातील मंदिरे, महाराष्ट्रातील संत, दंतकथा-आख्यायिका, समाधी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/prashant-girkar-117022700024_1.html", "date_download": "2019-04-18T18:27:00Z", "digest": "sha1:BR5BBOAR4KFDC3DKBEGDPLGANCOVUPUE", "length": 13528, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "\"अश्या ह्या दोघी\" रंगमंचावर पुन्हा अवतरणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n\"अश्या ह्या दोघी\" रंगमंचावर पुन्हा अवतरणार\nगेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होताना दिसत आहेत. एकेकाळी गाजलेली हि नाटके आता नव्या रंगाढंगात प्रेक्षकांसमोर मांडली जात आहे. विशेष म्हणजे यापैकी काही नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यातलेच एक नाटक म्हणजे, 'अश्या ह्या दोघी'. सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग या दिग्गज अभिनेत्रीनी गाजवलेले हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे.\nपुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे हे व्यावसायिक नाटक १९ व्या शतकात मराठी रंगभूमीवर चांगलेच गाजले होते. या नाटकाचा विषय आणि त्याची झालेली प्रसिद्धी लक्षात घेता,\nनमिता गिरकर यांच्या प्रचीती निर्मिती संस्थेअंतर्गत पुनश्च रंगमंचावर अवतरत असलेले हे नाटक नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नुकताच या नाटकाचा लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते मुहूर्त संपन्न झाला. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या दिग्दर्शनाखाली\nहे नाटक आत��� नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस\nसज्ज झाले असून कलाकारांची नावे सध्या गुपितच ठेवण्यात आले आहे.\nप्रशांत गिरकर यांनी यापूर्वी २००९ साली प्रदर्शित झालेल्या ईश्य या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर देखील त्यांचा हातखंडा पाहायला मिळतो. \"पुत्रकामेष्ठी ही\nत्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका आहे. या मालिकेद्वारे प्रशांत गिरकर यांनी\nडेली सोपचा पायंडा घातला. यानंतर त्यांनी 'स्वामी समर्थ', 'रेशीमगाठी' 'समांतर'\nयांसारख्या मराठी तर 'साहब बीबी और टीव्ही' आणि \"गुब्बारे\"\nहिंदी मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून 'कोण कोणासाठी', 'चौदा एके चौदा' या नाटकांच्या दिग्दर्शनाचा अनुभवसुद्धा त्याच्या गाठीशी आहे, त्यामुळे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक नव्याने जिवंत करण्याचे सामर्थ्य ते ठेवतात. शिवाय त्यांच्या कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटरे या\nअभिनय प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत नवकलाकारांना अभिनयाचे धडे देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे 'रफूचक्कर' आणि 'वणवा'\nआगामी सिनेमे लवकरच आपल्याला पाहायला मिळतीलe.\nअशाप्रकारे चित्रपट, मालिका आणि नाटक या अभिनयाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाची मोठी धुरा सांभाळणारे प्रशांत गिरकर यांचे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nरॅपर श्रेयस गाणार 'आम्ही पुणेरी...'\n'ब्ल्यू जीन ब्लुस' दाखवणार नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याचा मार्ग\nशिल्पा नवलकर साकारणार दुष्यंतची आई\n'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जा���्हवी कपूर आपल्या आगामी ...\nसोफी चौधरीच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर केली धूम\nगायिका आणि एक्ट्रेस सोफी चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही हॉट फोटो अपलोड केले ...\nकलंक : स्ट्रॉंग क्लाइमॅक्स आणि स्टार्सची जोरदार कॅमेस्ट्री, ...\nयात दोन मत नाही की कलंकच्या जोरदार स्टारकास्टने आपली भूमिका बजावण्यासाठी फार परिश्रम केले ...\nस्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतले पुण्याच्या ...\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता ...\nGames of Thrones: प्रियंकाने दिले होणार्या वहिनीला ...\nगेम ऑफ थ्रोन्स (Games of Thrones)च्या आठव्या सीझनच्या प्रीमियरवर भारतीय अभिनेत्री ...\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1622", "date_download": "2019-04-18T19:11:40Z", "digest": "sha1:RV6IDCZCVWOWRJRJUTMGF3DGJHWXHQWI", "length": 10232, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लोकसभा इच्छूक उमेदवारांची ०७ डिसेंबरला छानणी", "raw_content": "\nलोकसभा इच्छूक उमेदवारांची ०७ डिसेंबरला छानणी\nलातुरातून ५२ जणांची कॉंग्रेसकडून लढण्याची इच्छा- आ. अमित देशमुख\nलातूर: आगामी लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविलेल्या ५२ उमेदवारांची छाननी करून प्रस्तावित यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून प्रदेश छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. या छाननी समितीची बैठक लातूर येथे येत्या ०७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली.\nमागच्या साडेचार वर्षापासून राज्य व केंद्रातील सरकारच्या तुघलकी कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचा जिल्हा आणि काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यात आली आहे. आता येथे काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी राहीली आहे. त्यामुळेच लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nयावेळी लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल ५२ उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील टिळक भवन येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत या सर्व उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली होती. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या प्रतिसादामुळे जेष्ठ नेतेही अचंबित झाले होते. या उमेदवारांमधून छानणी करण्याचा व अंतिम उमेदवारांची यादी तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानूसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांशी चर्चा करून आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी आमदार तथा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, माजी आमदार भाऊराव पाटील-गोरेगावकर, माजी खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस तथा प्रवक्ते चेतन चव्हाण यांचा या समितीत समावेश असून ते इच्छूक उमेदवार व पक्षपदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून प्रस्तावित यादी तयार करतील असे आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.\nकाँग्रेस भवन येथे बैठक\n०७ डीसेंबर रोजी प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेली छाननी समिती लातूर येथे येणार आहे. काँग्रेस भवन येथे दिवसभर छानणी समितीचे सदस्य इच्छूक उमेदवार आणि जिल्ह्यातील नेते पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करतील असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी म्हटले आहे. इच्छूक उमेदवारांसोबत आजी– माजी आमदार व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत आजमावल्यानंतर ही समिती प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_7112.html", "date_download": "2019-04-18T18:38:39Z", "digest": "sha1:THB3IJ7N6G5NB4THAAA4NNLED6KALIVF", "length": 23884, "nlines": 111, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: ऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे/लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस (पायनापल), गवताळ वाढ, केवडा, आदी रोगांचा प्रादूर्भाव होतो. ऊस उत्पादनात घट होऊ नये म्हणून या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे वापर करणेही गरजेचे आहे.\nमहाराष्ट्रातील जमीन व हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल व पोषक असले तरी गेल्या काही वर्षांपासून उसाचे उत्पादन घटत आहे. याउलट उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. ऊस उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. ऊस पिकावर पडणार्या रोगांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे, लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस, गवताळ वाढ, विषाणूजन्य व बुरशीजन्य केवडा रोगांचा प्रादूर्भाव होतो. या रोगांमुळे उत्पादनात घट होते हे लक्षात घेऊन वेळीच रोग नियंत्रण केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतात.\nहा रोग ‘युस्टीलॅगो सायटॅमिनी’ नावाच्या बुरशीमुळे होतो. ऊस पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे रोगट उसाच्या शेंड्यातून काळ्या रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर येतो. हा काळा ��ंग म्हणजेच ‘काजळी’ या रोगाचे असंख्य बीजकण असतात. हा रोग लगेच ओळखता येतो. ऊस बारीक होतो. पाने अरुंद व लहान होतात व त्यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे, वार्याद्वारे, पाण्याद्वारे होतो. बीजकण निरोगी उसाच्या डोळ्यावर पडतात व त्यावर रोगाचा प्रादूर्भाव होतो.\n* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावेत. प्रादूर्भाव झालेला ऊस उपटून टाकावा व अशा उसाचा खोडवा घेऊ नये.\n* बाष्प उष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेले मळ्यातील बेणेच नवीन लागवडीसाठी वापरावे.\n* लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.\n* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.\nगाभा रंगणे (लाल कांडी)\nहा रोग ‘कॉलीटोट्रायकम फालकॅटम’ या बुरशीमुळे होतो. हा रोग सुरुवातीला ओळखता येत नाही. या रोगामध्ये ऊस उभा कापल्यावर आतील भाग तांबडा झालेला दिसतो व त्यातून आंबट अल्कोहोलसारखा वास येतो. ज्या उसाला या रोगाचा प्रादूर्भाव झालेला असतो त्या उसाचे तिसरे किंवा चवथे पान निस्तेज पडून नंतर पूर्ण शेंडा वाळतो. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. उसाचे वजनदेखील कमी भरते. रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.\n* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावे. उसाला पाणी कमी द्यावे. खोडवा ठेवू नये. ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.\n* पिकांची फेरपालट करावी.\n* लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून वापरावे.\n* रोगग्रस्त शेतातील उसाची कापणी शक्यतो लवकर करावी.\n* ऊस कापण्याचा कोयता निर्जंतूक करून घ्यावा.\n* ऊसतोड, कापणीनंतर शेतातील पाचट, वाळा, फणकटे जागेवरच जाळून नष्ट करावी.\n* रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७.\nहा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.\n* ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.\n* या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.\nहा रोग ‘फ्युजॅरियम मोनिल���फॉरमी’ या बुरशीमुळे होतो. हा रोग पूर्वी आढळत नव्हता. सध्याच्या वातावरणात तो कुठे, कुठे आढळून येत आहे. ‘पोक्का बाईंग’ याचा अर्थ शेंड्याजवळील पानांचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. उसाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. तसेच शेंड्याकडील पाने एकमेकांमध्ये वेणीसारखी गुंफली जातात. या रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास सुरकुत्या पडतात, पाने आकुंचित होतात, शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, फांद्या आखूड होतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो, तर रोगाची तीव्रता तापमानातील फरकामुळे वाढते.\n* उसाची लागवड लवकर करावी.\n* रोगाची लागण दिसल्यास २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nहा रोग ‘सेरॅटोसिस्टीस पॅराडोक्सा’ या जमिनीत राहणार्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार ऊस लागवड झाल्यानंतर दिसून येतो. बेण्यावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास बेणे उगवत नाही. प्रादूर्भाव झालेली ऊस कांडी वजनास हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होत नाही व रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वाळते. रोगट उसाच्या कांड्यांचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो, म्हणून याला ‘अननस रोग’ म्हणतात. या रोगाचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे होतो. क्वचित उंदरामुळे, किडीमुळे अथवा अवजारांमुळे उसाला इजा झाल्यासही होतो.\n* निरोगी बेणे वापरावे. पाण्याचा योग्य निचरा झालेली जमीन निवडावी. उसाची लागवड जास्त खोल करू नये. लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम अथवा ५० ग्रॅम बेलेटॉन १०० लिटर पाण्यात मिसळावे व या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवून लागवड करावी.\nहा रोग लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. या रोगाचा प्रादूर्भाव मुख्यतः पांढरीच्या किंवा पोयट्याच्या जमिनीत आढळतो. अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियम या क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे उसावर ‘केवडा’ दिसून येतो. रोगाच्या सुरुवातीला शिरांचा हिरवटपणा नष्ट होऊन उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात. पिकास निस्तेजपणा येतो. रोगाचा प्रादूर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्यास पाने पूर्णपणे पांढरट होतात व केवड्याच्या पानांसारखी दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची, कमी कांड्या बारीक होतात.\n* हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.\n* हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा. उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये. हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.\nहा रोग ‘फ्युजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर आणि निस्तेज होतात व नंतर वाळतात. रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यास ऊस पूर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्या कुजतात व ऊस अलगदपणे उपटून येतो. ऊस कांड्यांचे समान दोन भाग केल्यास कांड्यांच्या आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो. बराचसा भाग तंतूमय झालेला दिसतो. या रोगाचा प्रादूर्भाव देठ कुजणे किंवा मूळ पोखरणार्या अळीच्या संयोगाने होतो.\n* लागवडीपूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात उसाचे बेणे बुडवून लागवड करावी.\n* निरोगी बेणे वापरावे. रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.\n* मुळे पोखरणार्या किडीचा बंदोबस्त करावा. फेरपालटाची पिके घ्यावीत.\nहा रोग ‘स्न्लेरोस्पोरा सॅकॅरी’ या जमिनीत राहणार्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला झाडांची पाने वरच्या बाजूने पिवळसर होऊन पानाच्या खालील बाजूस बुरशीची वाढ दिसून येते. झाडाची वाढ खुंटते. रोग बळावल्यानंतर रोगट पाने लांबीच्या दिशेने फाटतात. या रोगाचा प्राथमिक प्रसार जमिनीतील लैंगिक बीजाणूद्वारे होतो व दुय्यम प्रसार अलैंगिक बीजाणूद्वारे होतो. या रोगास ढगाळ वातावरण, हवेतील जास्तीची आर्द्रता पोषक असते.\n* निरोगी बेणे वापरावे.\n* लागवडीपूर्वी बेण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी.\n* रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा व जमिनीची फेरपालट करावी.\nहा विषाणूजन्य रोग असून, या रोगाची लक्षणे अनियमित आकाराच्या पिवळसर पट्ट्यांच्या स्वरूपात दिसून येतात. रोगट उसाच्या फुटव्यावरसुद्धा या रोगाची लक्षणे आढळतात. हा रोग ‘सॅकॅरम व्हायरस-१’ किंवा ‘शुगरकेन व्हायरस-१’ मुळे होतो. या रोगाचा प्रादूर्भाव मका, ज्वारी व इतर गवतावरसुद्धा आढळून येतो. रोगट बेणे तसेच शेता���ील गवत व किडीद्वारे रोगाचा प्रसार होतो. मावा ही कीड या रोगाच्या दुय्यम प्रसारासाठी कारणीभूत ठरते.\n* रोगमुक्त बेण्यांचा वापर करावा. रोगट झाडे शोधून नष्ट करावीत.\n* मावा किडीचा किटकनाशकाद्वारे प्रतिबंध करावा.\n* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.\nहा रोग ‘मायकोप्लाझमा’ नावाच्या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे उसाच्या बुंध्यापासून किंवा खोडव्यापासून असंख्य फुटवे फुटतात. फुटवे बारीक पिवळसर, पांढरट रंगाचे, अरुंद व लहान असतात. जास्त फुटव्यांमुळे बेण्याला गवताच्या बेटासारखे स्वरूप येते, म्हणून या रोगाला ‘गवताळ वाढ’ म्हणतात. रोगग्रस्त बेण्यापासून एकही ऊस तयार होत नाही. रोगाचा प्रादूर्भाव जास्त झाल्यास २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.\n* लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा. गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे. रोग झालेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.\n* बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून ठेवावे.\n* किटकनाशके वापरून मावा किडीचे नियंत्रण करावे.\n* लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.\nकृषी महाविद्यालय, नायगाव (बाजार), जि. नांदेड, दूरध्वनी क्र. ०२४६५-२६२५९९\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:15:52Z", "digest": "sha1:7VOIIZBZTOQE4L56YMECIIZH72IRZTZD", "length": 9057, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना रास्त भाव देणं ही सरकारची जबाबदारीच – जयंत पाटील - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकऱ्यांना रास्त भाव देणं ही सरकारची जबाबदारीच – जयंत पाटील\nमुंबई: परभणी येथील सेंद्रिय भाजीपाला बाजार उद्घाटनाच्या कार्य��्रमात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्तभाव हे शेतकऱ्यांचे रडगाणेच असे निषेधार्ह वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. शेतकऱ्यांना रास्तभाव देणे ही सरकारची जबाबदारीच आहे, असे मत पाटील यांनी मांडले आहे.\nशेतकऱ्यांकडे भाजप सरकारचे होणारे दुर्लक्ष वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून अधोरेखित होते आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीकाला दर मिळत नाहीत. तशातच अशी बेजबाबदार वक्तव्ये मंत्र्यांकडून होतात, त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नाही याची खूणगाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बांधावी, असे वक्तव्य पाटील यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/matthieu-ricard/", "date_download": "2019-04-18T18:18:20Z", "digest": "sha1:DG3WH2LVN7P24ECIXJMAKF2MX3LRO7IC", "length": 6166, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Matthieu Ricard Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभेटा पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्तीला\nमी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनलो, तेच माझ्यासाठी दुःखाचे कारण बनले आहे.\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\n..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय’ हे दाखवून दिले\nअल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश\nजाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे\nप्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा\nआधुनिक विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व\nपद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये\nप्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nअमेरिकेच्या हेरगिरीवर मात करत जगातल्या सर्व देशांना भारताने ‘अशी’ जरब बसवली होती..\nभारताचे टॉप ४ पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट\nमहाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले, त्यामागचे कारण जाणून घ्या\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nभारतात येणाऱ्या शिंकासेन बुलेट ट्रेनची “ही” वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का \nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nलैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची कझाखस्तानमधील अघोरी पद्धत\nजेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nTakeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:48:10Z", "digest": "sha1:R5MHSS3FRMVWTLJ4PHGEBEVTL6SBNJJ2", "length": 12104, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडोनेशियाच्या जावा बेटावरील भूस्खलनात 15 ठार, 20 बेपत्ता - Dainik Prabhat", "raw_content": "\nइंडोनेशियाच्या जावा बेटावरील भूस्खलनात 15 ठार, 20 बेपत्ता\nजकार्ता (इंडोनेशिया): इंडोनेशियाच्या जावा बेटावरील भूस्खलनात 15 ठार, 20 बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बचावकर्मींनी आज आणखी सहा मृतदेह चिखलातून बाहेर काढल्याने मृतांची संख्या 15 झाली आहे. हे सहा मृतदेह चिखलात 4 मीटर्स (13 फूट) खोल पुरले गेले होते. अजूनही 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.\nसोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात पश्चिम जावाच्या सुकाबुमी जिल्ह्यातील सिरनारेस्मी गावातील 30 घरे पूर्णपणे गाडली गेली. यातून वाचलेल्या आणि बेघर झालेल्या 60 जणांना तात्पुरत्या निवारा केंद्रांत आश्रय देण्यात आल्याची माहिती एनडीएमए(नॅशनल डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सी) चे प्रवक्ते सुतोपो पुरवो न्युग्रोहो यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभूस्खलनाने नष्ट झालेले रस्ते, मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. त्या ठिकाणी हेवी मशीनरी नेणे मुश्किल झाले असल्याचे न्युग्रोहो यांनी सांगितले. मोठ्या मुश्किलीने पोहचलेल्या दोन एक्स्केव्हेटर्सच्या साह्याने चिखलात गाडले गेलेल सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यांच्याबरोबर चार जखमींनाही वाचवण्यात आले, त्यापैकी एका बालकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अंधार आणि पावसामुळे मदतकार्य रात्री थांबवावे लागले असल्याचे मदत कार्य प्रमुख मादे ओका अस्तावा यांनी सांगितले.\nअलीकडच्या काळातील पाऊस आणि मोठी भरती यामुळे भूस्खलनाच्या डझनावर घटना घडल्या आहेत. 22 डिसेंबर रोजीचा अनक क्राकाटो ज्वालामुखीचा उद्रेकामुळे आलेल्या सुनामीत जावा व सुमात्रा बेटांवर किमान 437 जण मरण पावले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ\nपाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार\nज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केला खेद\nचीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला\nखाशोगी हत्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी\nपाकिस्तानातील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट\nमालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत\nया महिन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत – कुरेशी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-40-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T18:16:27Z", "digest": "sha1:QMEINH5OCHT4CLEFAGN4GDULDBSDRVHS", "length": 10744, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मशानभूमींसाठी 40 कोटींची तरतूद - Dainik Prabhat", "raw_content": "\nस्मशानभूमींसाठी 40 कोटींची तरतूद\nपिंपरी – शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभूमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात, असे आदे�� महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nमहापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभूमीचा पाहणी दौरा नुकताच पुर्ण केला. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, बाबासाहेब गलबले, प्रवीण लडकत, के. डी. फुटाणे, देवन्ना गट्टूवार, दीपक सुपेकर, प्रशांत पाटील, प्रवीण घोडे, श्रीकांत सवणे, नितीन देशमुख, रविंद्र पवार, एकनाथ पाटील, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे आदी बैठकीस उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापौर जाधव म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीमध्ये दहन विधीसाठी कमी सरपण, लाकडे लागतील अशी अद्ययावत यंत्रणा, मशिन उपलब्ध करुन घ्यावी. स्मशानभुमीची जागा व लगतच्या डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करणे. सर्व स्मशानभूमी, दफनभूमी व दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 40 कोटीची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात. उद्यान आहे की स्मशानभूमी आहे, असा प्रश्न नागरिकांना पडेल अशा पद्धतीने स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख ख���न\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2015/02/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:49:08Z", "digest": "sha1:2SRZS4LD3I6G3BHFBQIO3YZYMHSBU5GD", "length": 11058, "nlines": 86, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: वर्षभर काकडीची शेती", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nवर्षभर काकडीची शेती नाशिक तालुक्यातील वंजारवाडी हे सिन्नर व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेलगत असलेलं गाव काकडीसह अन्य भाजीपाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील निवृत्ती व रामनाथ हे शिंदे बंधू मागील 13 वर्षांपासून काकडीचे नियमित व एक-दोन एकरांवर उत्पादन घेतात. दारणा नदीवरील नांदगाव धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. उन्हाळी लागवड 15 फेब्रुवारीला सुरू होते. सुमारे 40 दिवसांनंतर उत्पादन सुरू होते. दरम्यान, त्याचवेळी दुसऱ्या जागेत दुसरी लागवड झालेली असते. 15 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे अशी दर महिन्याच्या अंतराने लागवड होते. पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये लागवड होते. प्रत्येक पीक एक ते दीड महिना चालते. प्रतिपिकाचे सरासरी 20 तोडे होतात. पावसाळ्यात प्रतितोड्यातून सरासरी 100 क्रेट माल मिळतो. उन्हाळ्यात हेच उत्पादन निम्म्याने कमी होते. अशा पद्धतीने वर्षातील 7 ते 8 महिने शिंदे बंधूंच्या काकडीची आवक नाशिक बाजार समितीत नियमित सुरू राहते. मागील वर्षभर त्यांना प्रतिक्रेटला (प्रति 20 किलोचा) 150 ते 450 रुपये सरासरी 225 रु. मिळाला.\nकाकडीउत्पादकांचे अनुभव 1) रामनाथ म्हणाले की, योग्य पद्धतीने लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, डाऊनी, भुरी यांसारख्या रोगांपासून; तर अळी, पांढरी माशी या किडींपासून पीक संरक्षण या बाबी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. लागवड साडेचार बाय दीड फूट अंतरावर असते. या आध���च ठिबक सिंचन लावून घेतो. त्यावर मल्चिंग पेपर अंथरतो. त्या अगोदर शेणखत, डीएपी, 10:26:26 या खतांचा बेसल डोस देतो. लागवडीच्या 10 दिवसांनी ठिबकद्वारे विद्राव्य खते देतो. काटेकोर व्यवस्थापनातून काकडीची वर्षातून सहा पिके घेतली जातात. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.\n2) मखमलाबाद (ता. जि. नाशिक) येथील राजेंद्र तिडके पाच वर्षांपासून नियमित हे पीक घेतात. दोन एकरांवर वाफा पद्धतीने लागवड असते. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर आवर्जून होतो. मल्चिंग पेपरमुळे निंदणीचा खर्च कमी होतो. कीड आटोक्यात येते, पाण्याचीही बचत होते असे ते म्हणतात. एकरी 500 ते 700 क्रेटपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. मागील वर्षभर त्यांच्या काकडीला नाशिक बाजार समितीत क्रेटला 150 ते 350 रु., तर सरासरी 250 रुपये दर मिळाला.\nपॉलिहाऊसमध्ये घेतली काकडी दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील रुपेश वाघ यांनी 25 गुंठे हरितगृहात गुलाब पिकानंतर काकडीचा प्रयोग केला आहे. एक जानेवारीला उत्पादन सुरू झाले. महिनाभरात 25 गुंठ्यांतून 500 क्रेटचे (प्रति 20 किलोचा) उत्पादन निघाले. थंडीच्या काळात आवक 60 ते 70 टक्क्यांपर्यंत घटलेली असते. या काळात मागणी वाढलेली असते. त्याचा फायदा रुपेश यांना झाला. त्यांना प्रतिक्रेटला 300 ते 400 व सरासरी 350 रु. दर मिळाला. अजून उत्पादन सुरू आहे. अजून 500 क्रेट उत्पादन निघेल, असा रुपेश यांचा अंदाज आहे.\n\"\"मध्यम आकाराचे हिरव्या रंगाचे वाण शेतकरी आणि व्यापाऱ्यांत लोकप्रिय आहे. या पाठोपाठ \"चायना' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरवट लांबट आकाराच्या काकडीलाही चांगली मागणी होते. नाशिक बाजार समितीतील 15 आडत कंपन्यांतून 200 व्यापारी काकडीची खरेदी करतात. हा माल पुढे पुणे, मुंबईबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक येथील बाजारपेठेत पाठवला जातो.\nआडतदार, नाशिक बाजार समिती\nनाशिक जिल्हा भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असून, राज्यात भाजीपाल्याची सर्वाधिक उलाढाल नाशिक बाजार समितीत होते. भाजीपाला व्यवहारात शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही याची बाजार समितीकडून काळजी घेतली जाते. शेतकरी, खरेदीदारांनाही जास्तीत जास्त मुलभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर दिला आहे.\nसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक\nनाशिक बाजार समितीतील काकडीची आवक, वर्षः 2014,\nमहिना--- आवक (एकूण क्रेट)----किमान दर---कमाल दर---सरासरी दर जानेवारी---3750---- 1725---2400-----2000\nमुल्चिंग पेपर डिस्ट्रीब्यूटर नासिक कोणाला पाहिजे असेल तर मला फ़ोन करा 8806777630\nमुल्चिंग पेपर ,सुतली ,etc products\nमुल्चिंग पेपर ,सुतली ,etc products\nमुल्चिंग पेपर डिस्ट्रीब्यूटर नासिक कोणाला पाहिजे असेल तर मला फ़ोन करा 8806777630\n१२ गुंठ्यांत वर्षभर पालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1967&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:25:18Z", "digest": "sha1:IJSU3PDQSQIEXG3XQS7EHPS4NDRB6C3E", "length": 6776, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आज नांदेड येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महा आघाडीची सभा", "raw_content": "\nआज नांदेड येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महा आघाडीची सभा\nअधिकाधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे- आ. अमित देशमुख\nलातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आयोजित केली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेस लातूर जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.\nनांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहाणार असून माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे ही आपल्या सहकाऱ्यांसह या सभेस उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत. यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनीही या सभेस उपस्थित राहवे, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:44:11Z", "digest": "sha1:QEEY67XXKBRGDJESLSMP3KUQEUKJSZ2D", "length": 2608, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करण गायकर कॉ. नामदेव गावडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - करण गायकर कॉ. नामदेव गावडे\nयेत्या एक मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर\nऔरंगाबाद : हमीभाव व सरसकट कर्जमाफी साठी शेतकरी पुन्हा संपावर जाणार सरकारला 1 मार्च पर्यंतचा वेळ सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:50:47Z", "digest": "sha1:QWKTLXUCFXMV4JAV4V4CDOB7HJ6D7CTH", "length": 2559, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाथष्ठी सोहळा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्��े ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - नाथष्ठी सोहळा\nपैठण- भाविकांच्या गर्दीने पैठण फुलले\nपैठण : नाथष्ठीसोहळ्यासाठी पैठणकर व महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांच्या गर्दीने पैठण फुलन गेले आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T19:07:08Z", "digest": "sha1:JIFUESHSCC5P6D7GSJRTL2HQLSVWZXSI", "length": 2605, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाचलुचपत विभागात तक्रार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - लाचलुचपत विभागात तक्रार\nलाच घेणारी ग्रामसेविका गुन्हा दाखल होताच फरार\nबीड : खरेदी केलेल्या जागेचा फेर नोंद करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ग्रामसेविके विरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर ग्रामसेविका गुन्हा दाखल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2019-04-18T19:13:28Z", "digest": "sha1:HRL5IEUZVU66Y75CJVT4NVE5R7ML3OQ4", "length": 2727, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्ष���र्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार\nपावसाचा जोर वाढणार, येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस\nपुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण येत्या 2-3 दिवसांत पुन्हा एकदा वाढणार असून राज्यभर दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:38:13Z", "digest": "sha1:SZLXHE2LD7JYXNHTCQN3Q4UZU2J533DQ", "length": 2769, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद केळकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शरद केळकर\nVideo- रहस्यमय ‘राक्षस’ चा टीजर लाँच\nशरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत\nटीम महाराष्ट्र देशा : ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन‘ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/loksabha-2019-sangli-lok-sabha-constituency-181692", "date_download": "2019-04-18T18:56:04Z", "digest": "sha1:SJXVDLYYMVMDLFKID5MRY7M5A6CLJZ65", "length": 20277, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha 2019 Sangli Lok Sabha Constituency Loksabha 2019 : सांगलीत तिरंगी लढतीने प्रचंड रंगत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : सांगलीत तिरंगी लढतीने प्रचंड रंगत\nरविवार, 7 एप्रिल 2019\nजिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा पैरा यंदाच्या लोकसभेत चांगलाच चर्चेत आला आहे.\nजिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा पैरा यंदाच्या लोकसभेत चांगलाच चर्चेत आला आहे. ही आणि पुढची विधानसभेची निवडणूक यात कोणते पैरे प्रस्तावित आहेत, की जे आगामी राजकारणात उलथापालथी घडवणार आहेत.\nपरवा स्टेशन चौकात गोपीचंद पडळकर यांनी ‘संजयकाका तुम्ही माझा पैरा फेडा’, असे आवाहन केले. त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीच्या परतफेडीनंतर काकांनी विट्यात केलेल्या खेळीबद्दलची ती कोपरखळी होती. खानापूर-आटपाडी मतदारसंघात खासदार पाटील यांनी एकावेळी दोघांशी पैरा केला. एकीकडे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांना त्यांनी शब्द दिला.\nदोघांची मदत घेतली, मात्र पैरा फेडताना त्यांनी सदाशिवरावांना झुकते माप दिले. त्याचीच आठवण गोपीचंद यांनी परवा करून दिली. आता या जुन्या पैऱ्याबरोबर आता नवेही पैरे चर्चेला येत आहेत. विशेष म्हणजे, काहींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेगवेगळ्या पातळीवर मदत घेत भाजपला मदतीचा पैरा केला आहे. तो स्थानिक पटावरील मांडणीत अडचणीचा, रंगतदार ठरणार आहे.\nखासदार संजय पाटील यांनी सन २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढताना पैरेच पैरे करून ठेवले. त्यात आमदार विलासराव जगताप यांचा पैरा त्यांनी फेडला, ते जतचे आमदार झाले. घरच्या मैदानावर मात्र संजय पाटील यांना अजितराव घोरपडेंचा पैरा फेडता आला नाही. त्यामुळे त्यांचा रोष पत्करावा लागला. आता पाच वर्षांनंतर पुन्हा पाटील-घोरपडे यांच्यात पैरा झाला आहे, त्याची ‘गॅरंटी’ मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.\nगंमत म्हणजे या पैऱ्याच्या भांडणात खानापूरचे आमदार झालेल्या अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरभरून निधी आणला आणि पैरा म्हणून सांगली लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराचाच प्रचार करेन, अशा शब्द दिला. त्यात कंसात भले तो उमेदवार संजय पाटील असतील तरी, असाही उल्लेख होता. तो पैरा आता अनिल बाबर फेडायला पुढे सरसावले आहेत. अडचण अश�� झालीय, की एकीकडे बाबरांशी नव्याने पैरा करायचा की सदाशिवभाऊं सोबतच नांगर ओढायची, हा गुंता खासदार पाटील यांना सोडवावा लागणार आहे.\nखानापूर-आटपाडीत आणखी एक पैरा रंगत आणतोय. तेथे राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची मदत घेतली आणि पैरा केला, मात्र तो पैरा विधानसभेसाठी होता, असे देशमुखांचे मत आहे. आटपाडीच्या अस्मितेच्या गोपीचंद यांनी भावनिक तारा छेडल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना भाजपशी आणि संजय पाटील यांच्याशी केलेल्या पैऱ्याची अडचण झाली आहे. याच तालुक्यात कधीकाळी अनिल बाबर आणि राजेंद्र देशमुख यांच्यातला पैरा चांगलाच गाजला होता.\nअसो. इकडे सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांनी स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पायाला भिंगरी बांधली आहे. विशाल यांची स्थापना ‘लोकसभे’वर केली गेल्याने आता जयश्रीताईच विधानसभेच्या उमेदवार असतील असे गृहीत धरून त्यांचे कार्यकर्ते चांगलेच पळत आहेत. मात्र त्यांना विशाल यांचे पूर्ण आकलन झालेले नसावे. त्यांची अपेक्षा ही की आता विशाल यांना वहिनींचा पैरा विधानसभेला फेडावा. बघुया. गहू तेव्हा पोळ्या. विशेष म्हणजे हा नवा पैरा माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी वसंतदादांच्या समाधीसमोर घडवून आणलाय.\nपाच वर्षे ‘स्ट्रॅटेजी’, पण ‘कार्यक्रम’ रद्द\nसांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सीमा ओलांडून खासदार संजय पाटील यांची मदत घेतली आणि त्यांनाही मदत केली. भाजपचे नेते नाराज करून खासदार पाटील यांनी ही ‘स्ट्रॅटेजी’ ठरवली होती आणि ती आता कामी येईल, असा त्यांना विश्वासही आहे. परंतु, या घडीला तरी राष्ट्रवादीने कुठलाही ‘कार्यक्रम’ करायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेतेही बारकाईने घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पैरेकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे.\nLoksabha 2019 : ...तेव्हा कधी जात निघाली नव्हती - बाबर\nतासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत...\nतासगाव फाटानजीक अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार\nकोल्हापूर - पंढरपूर येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर क��ळाने घाला घातला. मंगळवारी मध्यरात्री मिरज पंढरपुर रोडवरील तासगाव फाटा नजीक...\nLoksabha 2019 : देश महासत्ता होण्यासाठी मोदींना आणखी एक संधी द्या - अमित शहा\nतासगाव - देशाच्या सुरक्षेस आमचे प्रथम प्राधान्य आहे. कर्तव्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कोणीही हे करू शकत...\nLoksabha 2019 : अमित शहा म्हणाले लोकांना उन्हात का बसवले\nसांगली - भाजपध्यक्ष अमित शहा आज तासगाव येथे लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आले आहेत. येथे आल्यानंतर लोक उन्हात बसले आहेत....\nLoksabha 2019 : अमित शहा तासगावमध्ये; फडणवीस संखला बरसणार\nसांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे....\nLoksabha 2019 : मोदींनी प्रचाराचा निच्चांक गाठला\nतासगाव - भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात निच्चांकी पातळी गाठली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच त्यांची अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-manjarpada-182103", "date_download": "2019-04-18T18:57:34Z", "digest": "sha1:YFEUPA2NHKKC3WC346XZMEHO3YO7YR4C", "length": 11783, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news MANJARPADA # BATTLE FOR DINDORI मांजरपाड्याचे पाणी मतदारसंघात खेळविणार धनराज महालेंचा दिंडोरीकरांना शब्द | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n# BATTLE FOR DINDORI मांजरपाड्याचे पाणी मतदारसंघात खेळविणार धनराज महालेंचा दिंडोरीकरांना शब्द\nमंगळवार, 9 एप्रिल 2019\nलखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असतानाही आजही मूलभूत पाण्यासारखे प्रश्न सुटलेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मांजरपाड्यासारखा एका चांगल्या प्रकल्पाची झालेली सुरवात केवळ राजकारण म्हणून पूर्ण झालेली न��ही. एकीकडे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यासाठी लागेल तितका खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र मांजरपाडा प्रकल्पाचे किरकोळ काम पूर्ण करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे.\nलखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असतानाही आजही मूलभूत पाण्यासारखे प्रश्न सुटलेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मांजरपाड्यासारखा एका चांगल्या प्रकल्पाची झालेली सुरवात केवळ राजकारण म्हणून पूर्ण झालेली नाही. एकीकडे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यासाठी लागेल तितका खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र मांजरपाडा प्रकल्पाचे किरकोळ काम पूर्ण करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे. देशात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास मांजरपाडा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून संपूर्ण मतदारसंघाला पाणी देण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम केले जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी खडकमाळेगाव येथील प्रचारसभेत दिले.\nते म्हणाले, की, दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा प्रकल्पाचे काम थोडे अपूर्ण आहे. यासाठी सरकार खर्च करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे. मतदारसंघात मांजरपाड्याचे पाणी आल्यास मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् होईल. आगामी काळात माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जनतेने संधी दिल्यास मी हे काम पूर्ण करेल. वडिलांच्या काळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून खासदारकीची निवडणूक आपण सर्वांच्या साक्षीने लढवत आहे. यासाठी आपण मला निवडून द्या, अशी अपेक्षा महाले यांनी व्यक्त केली.\nजिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, उमेश डुंबरे, भाऊसाहेब भवर, श्री. लोखंडे, आर. के. शिंदे, वसंत पवार, दत्तू शिंदे, सतीश शिंदे, अनिल सोनवणे, भागीरथ रायते, निवृत्ती पुरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी (ता. 9) सकाळी अकराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal ��्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/some-out-of-the-box-career-options/", "date_download": "2019-04-18T18:41:35Z", "digest": "sha1:ODZMVTQKRU36MK74GHH2JC7QWW2CGM4H", "length": 25965, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलहान मुलांना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे “मोठेपणी कोण होणार” तेव्हा लहान मुलं खूप निरागसपणे उत्तरं देतात. काही लोकांना ट्राफिक पोलीस व्हायचं असतं, काहींना बसचा कंडक्टर व्हायचं असतं, काहींना ड्रायव्हर व्हायच असतं. थोडक्यात त्यांना जी व्यक्ती सॉलिड वाटते किंवा आवडते, त्यांना मोठेपणी तेच व्हायचं असतं.\nआपण सुद्धा लहान असताना आसपासच्या माणसांकडे बघून आपण मोठेपणी काय व्हायचं हा विचार करत असू. अर्थात आपल्याकडे तेव्हा तुलनेने खूप कमी पर्याय होते. परंतु आज मुलांकडे भरपूर करियर ऑप्शन्स आहेत. सर्वात मोठे ऑप्शन म्हणजे डिजिटल मिडिया आपल्या लहानपणी डिजिटल मिडियाचा उदय झालेला नव्हता त्यामुळे आपल्यापुढे त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स पुढे जाऊन निर्माण होऊ शकतील ह्याची आपल्याला कल्पनाही नव्हती. आज आपण अशाच काही जॉब्स बद्दल जाणून घेणार आहोत जे काही वर्षांपूर्वी अस्तित्वात सुद्धा नव्हते.\nहल्लीच्या डिजिटल मिडिया मध्ये ब्लॉगर आणि कंटेंट रायटर्सची विविध गोष्टींसाठी खूप आवश्यकता भासते. वेबसाईटचे कंटेंट लिहिण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा ऑनलाईन व्यासपीठावर प्रसार किंवा प्रचार करण्यासाठी ब्लॉगर्स आणि कंटेंट रायटर्सची आवश्यकता भासते. हे लोक एकतर स्वतंत्रपणे काम करताना दिसून येतात किंवा अनेक मिडिया हाउसेस आणि वर्क फॉर एजन्सीजसाठी हे लोक काम करताना दिसतात. कुठेही काम केले तरी हे लोक अतिशय उत्तम प्रकारे आपले सुंदर लिखाण जगापुढे मांडतात. ह्या डिजिटल मिडियाद्वारे आपल्याला एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोचता येते आणि हे काम करून लोक उत्तम प्रकारे त्यात करियर करत आहेत, ह्यापैकी काहींना तर त्यांच्या लिखाणासाठी भरपूर मानधन मिळते. लेखकांसाठी करियरचा हा ऑप्शन १०-१५ वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता.\n२. सोशल मिडिया मॅनेजर\nखरं तर आपण सगळेच सोशल मिडियावर ऍक्टिव्ह असलेले लोक सोशल मिडिया मॅनेजर आहोत असे म्हणायला हरकत नाही. आपण अनेक गोष्टी ट्वीटर वर ट्वीट करत असतो किंवा instagram वर परफेक्ट फिल्टर सिलेक्ट करत असतो किंवा फेसबुक वर आपल्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी पोस्ट करून त्या हजारो लोकांपर्यंत पोचवत असतो. थोडक्यात सोशल मिडीयाचा प्रसिद्धीसाठी कसा वापर करायचा हे आपल्याला पक्के माहीत असते. अगदी हेच काम सोशल मिडिया मॅनेजरचे असते. ह्या जॉब साठी कुठले विशिष्ट क्वालिफिकेशन लागत नाही. तुम्हाला सोशल मिडिया मॅनेजर व्हायचे असेल तर सोशल मिडीयाचा थोडा अनुभव किंवा डिजिटल मार्केटिंगची माहिती असणे आवश्यक आहे.\n३. युजर एक्स्पीरियंस डिजायनर\nतुम्हाला जर तेच ते templates किवा वेबसाईटचे पेजेस डिझाईन करून कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमची कला युझर एक्स्पीरियंस डिझायनर होऊन त्यात दाखवू शकता. युजर एक्स्पीरियंस डिझायनरला ‘UX’ असेही म्हणतात. हे डिझायनर्स मोबाईल अॅप्लिकेशन्स वर काम करतात. तसेच हे अॅप्लिकेशन वापरताना लोकांना काय काय अडचणी येतात, कुठले एरर्स येतात किंवा लोकांना अॅप्लिकेशन मध्ये काय हवे , UI (user interface) कसे हवे , कुठल्या प्रकारचे बदल लोकांना अपेक्षित आहेत, ह्या डेटावर काम करतात किंवा त्यांच्याकडून युजर्सना काय वेगळे आणि स्पेशल देता येईल ह्यावर तसेच अँप कसे एन्गेजिंग बनवता येईल ह्यावर ते काम करतात.\n१५ वर्षांपूर्वी स्मार्टफोन्सचा उगम झाला नव्हता त्यामुळे अॅप्लिकेशन म्हणजे अर्ज इतकेच आपल्याला माहित होते. त्यामुळे हे अॅप डेव्हलपर्स सुद्धा नव्हते. पण आता अॅप्लिकेशन म्हणजे मोबाईल अॅप्लिकेशन हे समीकरण झाले आहे. त्यामुळे आता वेगवेगळे अॅप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी लोकांना अॅप्लिकेशन डेव्हलपरची मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, कुकिंग साठी अॅप , प्रवासासाठी अॅप, हॉटेल्स साठी अॅप असे आपल्या सर्व गरजांसाठी व्यवस्थित चालणाऱ्या अॅप्स डेव्हलप करणाऱ्या अॅप्लीकेशन डेव्हलपर्सची मोठ्या प���रमाणावर गरज आहे. ह्या आधी कोणाला वाटलेही नसेल की आयटीची डिग्री हा इतका मस्त जॉब मिळवून देईल\nजर तुम्ही फिजिकल एज्युकेशन मध्ये शिक्षण घेतले असेल किंवा तुम्ही एक चांगले खेळाडू आहात किंवा तुम्हाला क्रीडा अभ्यासक्रम कसा असायला हवा ह्याचे ज्ञान आहे किंवा खेळाडूंना कसे चांगले प्रशिक्षण द्यावे ह्याचा तुमचा चांगला अभ्यास आहे किंवा खेळांचे मॅनेजमेंट कसे असावे किंवा खेळाच्या संस्थात्मक पैलूंबद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे, तर तुम्ही स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून नक्की चांगले करियर करू शकता. तुमच्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही एखाद्या शाळा किंवा कॉलेजच्या स्पोर्ट्स टीम पासून सुरुवात करून नंतर राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करू शकता. एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सुद्धा काम करू शकता.\n६. चीफ लिसनिंग ऑफिसर\nहल्ली कंपन्यांमध्ये चीफ लिसनिंग ऑफिसर ही पोस्ट अतिशय महत्वाची मानली जाते. कंपनीच्या पार्टनर्सचे बोलणे, वेगवेगळ्या क्लायंटचे म्हणणे कंपनी पर्यंत पोचवण्याचे महत्वपूर्ण काम हे ऑफिसर्स करतात. जर तुम्हाला चीफ लिसनिंग ऑफिसर म्हणून काम करायचे असे तर त्यासाठी संबंधित क्षेत्राचा अनुभव गाठीशी असायला हवा. ही पोझिशन इतकी महत्वाची आहे की बऱ्याच वेळा कंपनीचा सीइओच हे काम करतो, कारण ह्या पोझिशनच्या लोकांना क्लायंट किंवा पार्टनर सोबतच्या मिटिंग मधला एकही शब्द मिस करून चालत नाही आणि बऱ्याच वेळा ह्या ऑफिसर्स कडून क्लायंटच्या प्रॉब्लेमवर लगेच सोल्युशन सांगण्याची जबाबदारी सुद्धा असते. ह्या साठी तुम्ही किती एकाग्रतेने समोरच्याचे बोलणे ऐकू शकता आणि समजून घेऊ शकता हे सर्वात मोठी आवश्यकता आहे.\n७. बिग डेटा अनॅलिस्ट\nरोज नवनवीन येणारे ऑनलाईन ट्रेंड्स समजून घेणे, त्याचा इंटरनेट वर कंपनीच्या किंवा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे हे बिग डेटा अनॅलिस्टचे काम आहे. ह्या कामासाठी प्रचंड बुद्धिमत्ता आणि डेडीकेशनची आवश्यकता असते. तसेच डिजिटल मार्केटिंगचे आणि बिग डेटाचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक असते. तुम्ही सुरुवात करून आपल्या कौशल्यावर हळू हळू पुढे गेलात तर ह्या क्षेत्रात प्रचंड पैसा व मान मिळवू शकता\n८. YouTube कंटेंट क्रियेटर\nह्या डिजिटल मिडीयाच्या जमान्यात YouTube चे महत्व सर्���ांनाच माहित आहे. आणि YouTube वर स्टार होऊन प्रसिद्धी मिळवणे हल्ली प्रतिष्ठेचे मानले जाते. Ryan Higa, BB आणि PewDiePie ही नावे तुम्हाला माहित असतीलच. YouTube channel सुरु करून त्यावर वेळोवेळी व्हिडीयोज टाकून जास्तीत जास्त सदस्य मिळवण्याकडे हल्ली लोकांचा कल असतो. तुमच्याकडे जर लोकांचे मनोरंजन करण्याची कला असेल किंवा भरपूर नॉलेज असेल आणि ते आकर्षक प्रकारे लोकांपुढे मांडण्याची कला असेल तर तुमच्यासाठी हे करियर ऑप्शन खुले आहे. कॅमेरा पुढे किंवा कॅमेरा मागे काम करून तुम्ही स्वतंत्रपणे हे करू शकता. एखाद्या मिडिया हाउस किंवा इंटरटेनमेंट कंपनीला जॉईन होऊन तुम्ही डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर किंवा प्रोड्युसर म्हणून हे काम करू शकता.\nज्यांना वर्क फ्रॉम होम करायचे आहे त्यांच्यासाठी तर हा जॉब एकदम चांगला आहे. चॅट इंजिनद्वारे तुम्ही कंपनीच्या क्लायंटना त्यांच्या प्रॉब्लेम्स साठी ऑनलाईन मदत किंवा असिस्टन्स देऊ शकता. ज्यांना ऑफिसला न जाता स्वतःच्या घरी बसून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या करियर ऑप्शनचा विचार करायला हरकत नाही.\nतुम्ही जर बायोलॉजी किंवा हेल्थकेअर मध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्ही जेनेटिक कौन्सेलर म्हणून काम करू शकता. ह्यात तुम्ही लोकांना अनेक आजारांबद्दल माहिती देऊन त्यांचे रोगनिदान करू शकता किंवा त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून होऊ शकणाऱ्या आनुवंशिक आजारांबद्दल सावध करू शकता. ह्या करियर मध्ये कौशल्यपूर्ण काम करणाऱ्याला भरपूर मानधन मिळते.\nत्यामुळे आता तुम्हाला त्याच त्या करियर ऑप्शनचा विचार करण्याची गरज नाही. ह्यापैकी कुठलाही करियर ऑप्शन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकता व प्रचलित नोकऱ्यांपेक्षा काही वेगळे करू शकता.\nहे देखील वाचा : (परदेशामध्ये नोकरी करायचीये मग हे ५ कोर्स तुमची स्वप्न पूर्ण करतील मग हे ५ कोर्स तुमची स्वप्न पूर्ण करतील\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← फिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nपैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है\nनासामध्ये नोकरी करायचे स्वप्न असेल, तर जाणून घ्या त्यासाठी ‘पात्रता’ काय असायला हवी\nगुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी\nमाहित नसलेल्या काही अश्या ���ोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\nडिश तीच, पण स्वाद नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये\nअसं काय केल ‘ह्या’ भारतीय महिलेने कि लंडनमध्ये तिचं स्मारक बनवल्या गेलं\n१५ ऑगस्ट पासून एक तरुण मोदींजींकडून ह्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहातोय…पण…\nरशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा \nखुद्द नेहरूंपासून लपवून घडवून आणलेलं – RAW चं ‘नंदादेवी गुप्त मिशन\n‘हिंदुस्थान हरला, कोहली जिंकला’: द्वारकानाथ संझगिरी\nप्रदीर्घ आयुष्य जगायचं असेल तर पुरुषांपासून दूर राहा : १०९ वर्ष जगलेल्या महिलेचा सल्ला\n२० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\nपुरुषांच्या सेक्सबद्दलच्या आकर्षणामागचं असंही एक अजब कारण…\nसर्वत्र चर्चेत असणारं “बिटकॉइन” हे डिजिटल चलन आहे तरी काय\nभारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\nसंसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०\nग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर विचित्र परिणाम माश्यांवरही होतोय\n“शिक्षण पद्धती” की “परीक्षा पद्धती”: भारतातील शिक्षणपद्धतीचे भेदक वास्तव\nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nफळे आणि भाजीपाला विकणारी कंपनी ते जगातील अग्रगण्य कंपनी : सँमसंगचा अद्भुत प्रवास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:01:23Z", "digest": "sha1:CFEKPLSYVABYTWTUJLIYH5SLH347P6SQ", "length": 5272, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेल सिलासी - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकारकाळ नोव्हेंबर २, इ.स. १९३० ते सप्टेंबर १२, इ.स. १९७४\nराज्याभिषेक नोव्हेंबर २, इ.स. १९३०\nपूर्ण नाव रास तफारी माकोनेन\nजन्म जुलै २३, इ.स. १८९२\nमृत्यू ऑगस्ट २७, इ.स. १९७५\nउत्तराधिकारी अमन अंदोम (देर्गचा अध्यक्ष म्हणून)\nहेल सिलासी (गीझ: ቀዳማዊ ኃይለ ሥላሴ; २३ जुलै १८९२ - २७ ऑगस्ट १९७५) हा १९३० ते १९७४ दरम्यान इथियोपिया देशाचा सम्राट होता.\nइ.स. १८९२ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१४ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=134", "date_download": "2019-04-18T18:35:00Z", "digest": "sha1:ETNWODL5HCJX6N2D6OMQ2JPVGOTTDKNF", "length": 3322, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | प्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे!", "raw_content": "\nप्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे\nआजपासून कडेकोट प्लास्टीक बंदीचा नियम लागू झाला, कारवायाही सुरु झाल्या. उद्या काही भानगड होऊ नये म्हणून गंजगोलाईतील प्लास्टीक लाईनमधल्या एका व्यापार्याने रात्रीतून दुकान रिकामं केलं. सगळा प्लास्टीकचा माल अज्ञातस्थळी रवाना केला. आता या ठिकाणी काचेच्या बांगड्याचं दुकान सुरु करण्याचा विचार तो करीत आहे\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-taloda-aamlad-murder-news/", "date_download": "2019-04-18T19:14:50Z", "digest": "sha1:XFDVPAJ5QZYEYFPQ7QRPA2O2AV7BJS3G", "length": 21501, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत ���ोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्��ाइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या म��लीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra बापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून\nबापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून\n वार्ताहर- तळोदा तालुक्यातील सोमावल शिवारातील लोभाणी येथे दारूच्या नशेत त्रास देणार्या वडीलांच्या डोक्यात दगड टाकुन मुलाने खून केल्याची घटना काल दि. 23 रोजी घडली आहे.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभाणी गावाचे सरपंच अनिल कचरू पाडवी शेतात गेले असता त्यांना सोमावल शिवारातील शेताच्या बांधावर अमरसिंग कोचरू पाडवी(47) रा.लोभाणी,ता.तळोदा हा मयत अवस्थेत आढळून आला. त्याचाजवळ रक्ताने भरलेला दगड दिसला. त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते. ही घटनेबाबत सरपंचांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली.त्यानंतर सरपंच व पोलीस पाटील मयताचा मुलगा गणेश अमरसिंग पाडवी यास विचारले असता. त्याने सांगितले की, वडील अमरसिंग कोचरू पाडवी हे दारू पिवून त्याच्या आजीस त्रास देत होते.\nघरातील खुर्चीही तोडून टाकली. दारूच्या नशेत त्याचा आईला त्रास देत असल्याने तिने पाच ते सहा वर्षापुर्वी दुसरी लग्न करून घेतले.त्यांचा त्रास वाढल्याने काल दि. 23 मार्च रोजी रात्री 7 वाजेच्या दरम्यान गवाणीपाडा येथे दारू पिण्यासाठी गेला असता वडीलांना परस्पर सोमावल शिवारातील शेतात नेवून 8 वाजेच्या दरम्यान डोक्यावर तीनवेळा दगड मारून ठार केले. याबाबत पोलीस पाटील कलावतीबाई आनंदा पाडवी रा.लोभाणी ता. तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश अमरसिंग पाडवी रा. लोभाणी,ता.तळोदा याचा विरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि 302, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleकाँग्रेसचा अडथळा दूर झाला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या ��िळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pilgrimage-shivsena-politics-162424", "date_download": "2019-04-18T18:53:11Z", "digest": "sha1:FGPD2RCZ4E3PBF53YRLLTLAGSYPHLYI5", "length": 15865, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pilgrimage Shivsena Politics फुकटची तीर्थयात्रा अन् 'बार्गेनिंग पॉवरचा इव्हेंट' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nफुकटची तीर्थयात्रा अन् 'बार्गेनिंग पॉवरचा इव्हेंट'\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nसोलापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याचे पडसाद सोलापूर शहर-जिल्ह्यात उलट सुलट प्रमाणात उमटू लागले आहेत. प्रत्यक्षात या दौऱ्याचे विश्लेषण \"फुकटची तीर्थयात्रा अन् शिवसेनेची भारतीय जनता पक्षाकडे \"बार्गेनिंग पॉवर' वाढविण्याचा हा एक छानसा \"इव्हेंट', असे करता येईल.\nसोलापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याचे पडसाद सोलापूर शहर-जिल्ह्यात उलट सुलट प्रमाणात उमटू लागले आहेत. प्रत्यक्षात या दौऱ्याचे विश्लेषण \"फुकटची तीर्थयात्रा अन् शिवसेनेची भारतीय जनता पक्षाकडे \"बार्गेनिंग पॉवर' वाढविण्याचा हा एक छानसा \"इव्हेंट', असे करता येईल.\nशिवसेनेच्या \"थिंक टॅंक'ने दोन सुट्यांच्या मधला दिवस या \"मेगा इव्हेंट\"साठी निश्चित करून निम्मी बाजी मारली. म्हणजे 23 डिसेंबरचा रविवार आणि मंगळवारी ख्रिसमस असल्याने सोमवारचा दिवस या \"मेगा इव्हेंट'साठी शिवसेनेने स्वीकरला. यामुळे या \"इव्हेंट'साठी येणाऱ्यांना रजा, सुट्ट्यांची अडचण आली नाही. शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने अर्थभार उचलल्याने प्रवासखर्चही निघाला. त्यामुळे अनेक लोकांना सोमवारी शिवसेनेच्या नावाने फुकटची पंढरपूर तीर्थयात्रा घडली.\nहा \"मेगा इव्हेंट' जनतेच्या प्रश्नासाठी असल्याचे भसविण्याचा प्रयत्न श���वसेनेच्या शाखाप्रमुखापासून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रत्येकानेच केला. प्रत्यक्षात एक-दोन अपवाद वगळता ठाकरे यांनी भाषणात स्थानिक सोडा, प्रांतिक विषयांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. ते फक्त मोदी, भाजप, राफेल यावरच बोलत राहिले. यामुळे लोकांचा हिरमोड झाला. तरी उपस्थितांनी ठाकरेंना मध्येच थांबवत कांद्यांच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली. तेव्हा कुठे चार दोन वाक्य त्यांनी उपस्थितांच्या तोंडवार फेकली अन् पुन्हा ते भाजपवर टीका करण्यात व्यग्र झाले. याचाच अर्थ त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपकडे शिवसेनेची \"बार्गेनिंग पॉवर' वाढवायची आहे, हाच होतो...\n- स्थानिक आमदारांसह मातब्बर नेत्यांना व्यासपीठावर अक्षरशः बसायलाही जागा दिली नाही, त्यांना उभे केले\n- संत-महंतांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारले खरे, पण स्वतः ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात साधा नामोल्लेखही केला नाही\n- स्थानिक प्रश्नांना ठाकरे यांच्या भाषणात ओझरताही उल्लेख नाही\n- सतत मंत्र्यांच्या गाड्यांच्या सायरनने पंढरपूरकरांचे डोके उठले\n- मुंबईतील नगरसेवक, शिवसेना शाखाप्रमुख यांनी त्यांच्या गाड्या मंदिर परिसरात सोडण्यासाठी हुज्जत घातली\n- चंद्रभागा नदीची आरती यापूर्वी कधीही झाली नाही, उत्तर भारतातील गंगेच्या आरतीप्रमाणे हा नवा पॅटर्न शिवसेने निर्माण केला\n- गर्दीने पंढरपूर फुलले, धंदा, व्यवसाय, व्यापार उदीम छान झाले\nLoksabha 2019 : भाजपला चिंता शिवसेनेच्या कामगिरीची\n23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला...\nLoksabha 2019 : मनसेचा निरुपम विरोध शिवसेनेच्या पथ्यावर\nमुंबई : नरेंद्र मोदी व भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची मनसेने तयारी दर्शवली आहे. परंतु, वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण...\nLoksabha 2019 : मुंबईच्या जागा जिंकताना युतीची दमछाक\nमुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-...\nLoksabha 2019 : हवामानाप्रमाणे उद्धव ठाकरे बदलतात : शरद पवार\nकोल्हापूर - महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, ज्यांच्याकडे...\nLoksabha 2019 : हवामानाप्रमाणे उद्धव ठाकरे बदलतात : शरद पवार\nकोल्हापूर : महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचे. परंतु, आज...\nLoksabha 2019 : ओमराजे निंबाळकर नायक तर राणा जगजितसिंह खलनायक : गोऱ्हे\nउस्मानाबाद (धाराशिव) : राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत तर ओमराजे निंबाळकर नायक आहेत. उस्मानाबाद येथील दहशत संपायची असेल तर ओमराजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/page/39/", "date_download": "2019-04-18T18:51:00Z", "digest": "sha1:G3L4POWCXHRAUJVBVVACW5AEF7VGLRO4", "length": 15864, "nlines": 107, "source_domain": "mahabatmi.com", "title": "Mahabatmi, News in Marathi, मराठी बातम्या, Marathi News, ताज्या बातम्या. Live marathi news, Mumbai News, Maharashtra News | Mahabatmi", "raw_content": "\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका...\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.��ल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक...\nमुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई पुणे नाशिक2 weeks ago\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nमुंबई पुणे नाशिक3 weeks ago\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nMore मुंबई पुणे नाशिक\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार...\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे,...\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच...\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nतलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार...\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nछत्तिसगडच्या नक्षलग्रस्त भागात भाजप आमदाराच्या ताफ्यावर मोठा नक्षली हल्ला झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक...\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nबीड | राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना...\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nमुंबई पुणे नाशिक5 months ago\nविजया बँकेचे एटीएम लुटीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक\nमुंबईतील कांदिवली भागात लोखंडवाला परिसरात विजया बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवस बँकांना सुट्टी होती त्यामुळे एटीएममध्ये रोख...\nमुंबई पुणे नाशिक5 months ago\nराज्य सरकार घेणार घटना दुरूस्तीचा आधार\nमुंबई: मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सोमवारी (ता. ३) मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या 1992...\nदामदुप्पट लाभाच्या आमिषाने निवृत्त अभियंत्याला १९ लाखांचा गंडा\nमिरज | गुंतवणूक कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणुकीवर दुप्पट लाभाचे आमिष दाखवून मिरजेतील निवृत्त पाटबंधारे अभियंता राजाराम सहदेव चव्हाण (६३, रा. नंदनवन कॉलनी, मिरज) यांना १९लाख रुपयांचा...\nदोन दिग्गज नेत्यांची अर्धा तास भेट…\nसिंधुदुर्ग | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व खासदार नारायण राणे यांची कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील ओम गणेश या...\nपोलिस अधीक्षकांकडून नवटाके यांच्या चौकशीचे आदेश\nबीड – एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेली माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधीक्षकांकडे...\nमराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका\nमुंबई – मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल करून आरक्षणाला आव्हान दिले. राज्यघटनेनुसार, 50 टक्के पेक्षा...\nअवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण\nमुंबई | अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण द��वसेंदिवस तापत आहे. मनेका गांधी यांच्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेनेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात...\nमराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुस्लीम समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक\nमुंबई | मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुस्लीम समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे आज विधानसभेत दिसून आले. मुस्लीम समाजाच्या सर्व आमदारांनी आरक्षणासाठी सभागृह धारेवर धरले. याला साथ...\nकुठलाही पुरावा नसताना नरभक्षक ठरवून अवणी वाघिणीची हत्या का \nमुंबई | कोणताही पुरावा नसताना ‘नरभक्षक’ ठरवून टी-१ अवणी वाघिणीने शोधपथकावर हल्ला केल्याचा बनाव करून क्रूर शिकारी अजगर अलीने तिला गोळ्या घालून ठार केले. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:03:52Z", "digest": "sha1:HPJ4FL57TVFJGLGW2OGR555WDE3ZIVPR", "length": 5287, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पुणे निवासी - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियातील पुणे निवासी सदस्य. इतर सदस्यांशी भेटीचे उपक्रम राबवण्या करिता विकिपीडिया:विकिभेट पानास अवश्य भेट द्या.\nठिकाण महिरपी कंसासहीत साचा तुमच्या सदस्यपानावर जतन करा असा दिसेल\nही व्यक्ती पुणे येथे राहते\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पुणे निवासी (२ क, ३२ प)\n► स्थानानुसार सदस्य साचे (२ क, ३३ प)\n\"पुणे निवासी\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१३ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:19:32Z", "digest": "sha1:QGQGTWQVHTMJQRU6HGI3OUUFV2F3ZUJF", "length": 4117, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मलेशियन संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खा���ील २ उपवर्ग आहेत.\n► मलेशियन खाद्यपदार्थ (४ प)\n► मलेशियातील शस्त्रे (१ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:09:41Z", "digest": "sha1:5JJ7ISK3OXC6KS7QB3ZPPQC66KNPOVX3", "length": 14474, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्ही खोदाई करू तरी कुठे? - Dainik Prabhat", "raw_content": "\nआम्ही खोदाई करू तरी कुठे\nसमान पाणी योजना : ठेकेदार कंपनीचा पालिकेला सवाल\nपुणे – महापालिका आयुक्तांनी समान पाणी योजनेसाठी रस्ते खोदाईस मान्यता दिली असली तरी, या खोदाईस स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला आहे. आपल्या प्रभागात खोदाई करू नये, म्हणून नगरसेवकांकडून नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला मान्यता मिळाली तरी आम्ही खोदाई करू तरी कुठे असा सवाल हे खोदाईचे काम देण्यात आलेल्या “एल अॅन्ड टी’ कंपनीकडून थेट महापालिकेस विचारण्यात आला आहे. या योजनेसाठीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी बैठक घेतली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशहरात चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या कामांना दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरात 82 ठिकाणी टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी आठ टाक्यांचे काम पूर्णही झाले आहे. याशिवाय, या कामासाठी शहरातील एकूण 2,100 किलो मीटरपैकी जवळपास 1,800 किलो मीटर रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. ही सर्व खोदाई जलवाहिनी टाकण्यासाठीची आहे. त्यामुळे टाक्यांचे काम सुरू झाल्यानंतर आता या खोदाईचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी हे काम देण्यात आलेल्या कंपनीने मोठ्या जलवाहिन्यांसाठी सुमारे 108 किलो मीटर, तर सुमारे 250 किलो मीटरच्या जोड जलवाहिन्यांसाठी खोदाईचा आराखडा सादर केला आहे. मात्र, त्यास मान्यता देण्यास महापालिका प्रशासन तयार नव्हते. तसेच पक्षनेत्यांनी अजून खोदाई धोरण मंजूर केलेले नसल्याने प्रशासनाने मान्यता दिल्यास अडचण नको, म्हणून पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली. त्यात “खोदाईमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच रस्ते बंद करावे लागणार नाहीत अशा पद्धतीने निर्णय घ्या,’ असे सांगत हा खोदाईचा चेंडू पुन्हा प्रशासनाकडे टोलविण्यात आला होता. मात्र, या खोदाईस विलंब झाल्यास या योजनेचे काम रखडण्याची भीती असल्याने अखेर महापालिका आयुक्तांनी निर्णय घेत या 106 किलो मीटरच्या खोदाईस मान्यता दिली. मात्र, आता या खोदाईस स्थानिक पातळीवर विरोध होत असल्याचे चित्र आहे.\n“आमच्या इथून नको, तिकडून खोदाई करा’\nया बैठकीत महापालिकेच्या अभियंत्यांनी खोदाईस स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असल्याचे सांगण्यात आले. काही भागांत खोदाईसाठी गेले असता, पालिकेच्या अभियंत्यानी याची कल्पना नगरसेवकांना दिली. त्यावेळी त्यांनी खोदाई कुठून कुठपर्यंत होणार याची विचारणी केली. तसेच, ही माहिती घेऊन खोदाई आमच्या भागातून न करता दुसऱ्या बाजूने सुरू करावी आणि ते काम पूर्ण होत आल्यावरच आपल्या भागात खोदाई करावी, असे सांगत खोदाईस मनाई केली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तर, कंपनीच्या प्रतिनिधींनीही वर्क ऑर्डर मिळून वर्ष होत आले मात्र, अद्याप एक इंचही जलवाहीनी टाकली नसल्याचे सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळ��� – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgan-parola-mp-a-t-nana-patil-news/", "date_download": "2019-04-18T18:36:29Z", "digest": "sha1:676MN36SUBCQSP6HNO3BQMI5TNYIDGOY", "length": 24815, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीच�� प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्स��ँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra जळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\nजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\nउद्या भूमिका स्पष्ट करणार; भाजपाच्या अडचणीत वाढ\n जळगाव मतदारसंघातून तिकीट कापल्याने विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील नाराज झाले असून ते ���ंडाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत. उद्या दि.26 रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढील भूमिका मांडू असे खा. पाटील यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खा. पाटील यांनी बंड पुकारलेच तर भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.\nपत्रकार परिषदेवेळी अमळनेरचे माजी आ.बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल, सुरेंद्र बोहरा, प्रवीण दाणेज, तालुका अध्यक्ष अतुल मोरे, जिल्हा किसान सेलचे सुरेश सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा.ए.टी.पाटील यांनी स्पष्ट केले की, 10 वर्षांपासून मतदारसंघात अनेक विषयांना चालना देवूनही तिकीट कापण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत कोणतेही कारण दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना दिसून आल्याने याबाबत मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भेटण्यासाठी येत आहेत. आपण याबाबत मेळावा घेवून, हितगुज करीत त्याची माहिती संघटनमंत्री विजय पुराणिक तसेच प्रदेश संघटनेकडे देणार आहोत.\nखा. पाटील म्हणाले की, माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले, जिल्हाध्यक्ष मागील सहा महिन्यापासून त्यांच्या उमेदवारासाठी लॉबिंग करीत होते. त्यांनी आपल्या पदाचा वापर स्वतःच्या घरातील उमेदवारासाठी करून माझ्यावर अन्याय केला आहे. मागील 10 वर्षात आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसून भर रस्त्यावरही जनतेची कामे केली, तरी जिल्ह्यातील काही गटांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही खा. पाटील यांनी केला.\nमाजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा म्हणाले की, 4 लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार्या खासदाराचे तिकीट कापले जाणे गैर असून याबाबत संघटनेकडे जाब विचारणार आहोत. तालुकाध्यक्ष अतुल मोरे यांनी सांगितले, हा मेळावा पक्ष घेत असून यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली जाणार आहे. त्यांच्या मतामुळे जिल्हाध्यक्षांच्या विरोधात तालुका प्रमुखांची भूमिका असे चित्र दिसून आले. पत्रकारांनी अपक्ष लढण्याबाबत विचारले असता कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आपली पुढील रणनीती राहील, असे स्पष्ट करीत दि.26 रोजी 6 वाजता बालाजी मंदिर परिसरात जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे खा.पाटील यांनी स्पष्ट केले.\nउमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ.स्मिता वाघ यांनी ��ारोळा येथे ए.टी.पाटील यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले. समर्थकांनी मुक्ताईनगर येथे जावून आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे व्यथा मांडीत अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरज भासल्यास मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मेळाव्याचे आमंत्रण दिले जाईल, असे खा.ए.टी.पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nNext articleनंदुरबार ई पेपर (दि 25 मार्च 2019)\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=137", "date_download": "2019-04-18T19:02:42Z", "digest": "sha1:UOYCZ6PTJNNYHTFVZGC5FJMWHPEFOPFU", "length": 3488, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | हा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का?......", "raw_content": "\nहा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का\nबरोबर राजीव चौकात.पुतळ्याकडे तोंड करुन उभे राहिल्यास डाव्या हाताला हे ऐतिहासिक स्ट्रक्चर आहे. चार भागातील नाल्यांचा मिलाफ येथे होतो. मग ही गटारगंगा पुढे कव्हाच्या तळात विलीन होते. दहा वर्षांपासून असंच आहे. आजवर शेकडो बालके, वृद्ध माणसे आणि वाहनंही या मौत का कुआंनं आपल्या कवेत घेतली आहेत. समोर उत्तम सुषोभित केलेला राजीव गांधी यांचा पुतळा आणि त्याच्या समोर हा मौत का कुआं. लातूर पॅटर्न दुसरं काय\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-siddhi-parakh-articles/", "date_download": "2019-04-18T19:10:57Z", "digest": "sha1:LHETSSBY6WT4MOQHTDUQIXQQCMXOKGEU", "length": 24352, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रोजगार संधी साठी प्रयत्न - सिद्धी पारख | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजा��चे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special रोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nनाशिकला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि आता वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून गोदावरी नदीच्या तटबंदीच्या एका सुंदर नैसर्गिक सेटिंगमध्ये विविध सांस्कृतिक आणि जीवनशैलीतील अनुभव प्रदान केले जातात. उद्योग क्षेत्रासह आर्थिकदृष्ट्या सक्षम ‘मुंबई-पुणे-नाशिक’ हा गोल्डन त्रिकोण सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.\nनाशिकमध्ये सद्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांच्या विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना नव्या संधी निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे. गुंतवणूक आणि रहिवासी क्षेत्रात विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.\nस्थानिक प्रशासनाने नाशिकला उत्तम पायाभूत सुविधा देताना त्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे अपे���्षित आहे. एक शाश्वत शहर चालण्यासोबतच सायकल विभागाला समान न्याय मिळणे गरजेचे आहे. ते स्वास्थ्यासोबतच पर्यावरणाचे जतन करणारे क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षित शहर म्हणून विकसित करण्याकडे भर देणे गरजेचे आहे.\nशहर स्मार्ट होताना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना अनुभवी यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित करावे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून शहराच्या तिजोरीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न व्हावा. सोबतच सेवासुविधा व महसुलात वाढ करावी, खासगी वाहनांसोबतच शहरी मोबिलिटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nनाशिकला उद्योग नगरीची ओळख दिली जात आहे. त्यादृष्टीने उत्पादन क्षेत्राला विशेष सुविधा देण्यावर भर असणे अपेक्षित आहे. ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून, कामगार व मालक सुरक्षित करणे शक्य होणार आहे. नाशिक विविधतेने नटलेले शहर आहे.\nगड, किल्ल्यांसह, धार्मिक कार्यक्रमांसाठी नाशिक विशेष प्रसिद्ध आहे. नाशिक विभागातील विविध स्थांनाचा विचार करून पर्यटनाच्या क्षेत्रात शहरातील उच्च क्षमतेचे प्रदर्शन करून पर्यटकांना आकर्षित केल्यास शहराला आर्थिक बाजूने मजबुती देणारे असू शकते.\nयासोबतच शहराच्या सुंदरतेला जपण्याचे काम हे नागरिक म्हणून आपण करणे अपेक्षित आहे. किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. प्रशासनाद्वारे केले जाणारे काम व त्यावर नागरिकांनी बाळगलेली जागरुकता यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदतच होईल.\nप्रत्येक नागरिकाने नाशिकला स्मार्ट करताना आपणही स्मार्ट होणे अपेक्षित आहे. त्यांनी परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवावे, रहदारी नियमांचे पालन करा आणि नाशिक सीआयए स्मार्ट बनवण्यास मदत करावी.\nNext articleसक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1990&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T19:01:24Z", "digest": "sha1:6GGNZZ23VJM54M2KLV7DUCERMCDJLIKG", "length": 9369, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | निवडणुका लागल्यात, काळजी घ्या", "raw_content": "\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या\nविना परवानगी मुख्यालय सोडू नका -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत\nलातूर: भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. संपूर्ण देशभरात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबतच्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य वित्त लेखा अधिकारी जवळगेकर आदिसह इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सर्व संबंधित शासकीय विभागांनी विविध योजना व माहितीपर बॅनर्स, होर्डिंग, पोस्टर्स आदी त्वरित काढून घ्यावेत. तसेच ज्या विभागांची कामे सुरु आहेत अशा विभागांनी त्यांच्या सुरु असलेल्या कामांची यादी जिल्हा प्रशासनाला १३ मार्च पर्यंत सादर करावी. या यादी व्यतिरिक्त एकही काम सुरु असेल तर त्या विभाग प्रमुखांवर आचारसंहिता भंगाची कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर���मचाऱ्यांची सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग होत असल्याने जिल्हा निवडणूक विभागाच्या परवानगी शिवाय कोणीही मुख्यालय सोडता कामा नये. तसेच कोणाचाही नातेवाईक निवडणुकीत उभा राहण्याची शक्यता आहे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती दयावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या.\nसर्व शासकीय विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे व नावे वगळावीत. तसेच आपला कार्यालय परिसर व वाहनाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरी व ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनांच्या तसेच राजकीय जाहिरातीचे बॅनर्स संबंधितांनी त्वरित काढून टाकावेत, असे ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. लातूर लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याने सर्व विभागांनी या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे या करिता प्रयत्न करावेत. मतदानाची टक्केवारी किमान ७० टक्केपेक्षा अधिक जाण्यासाठी मतदार जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी करुन लोकसभा निवडणूक निर्भय, नि:पक्ष व पारदर्शकपणे होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी दिलेली जबाबदारी परस्परांत योग्य समन्वय ठेवून चोखपणे पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nयावेळी मनपा आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी इटनकर, पोलिस अधिक्षक श्री.माने यांनी ही मार्गदर्शन केले\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:22:01Z", "digest": "sha1:2IGHYKAQYJJY6HOJIZWBAINYM4NCFG2T", "length": 4698, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म\n\"इ.स. १८१२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/kn/18/", "date_download": "2019-04-18T19:01:06Z", "digest": "sha1:43OPRDYG4BY52OZ2WJOMTBEKCEPATMAD", "length": 15555, "nlines": 544, "source_domain": "www.50languages.com", "title": "कन्नड - तंत्रज्ञान@tantrajñāna • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nखडी दाबण्याचे वाफेवर चालणारे यंत्र\nखडी दाबण्याचे वाफेवर चालणारे यंत्र\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-04-18T18:36:41Z", "digest": "sha1:LIJLU3CYTWUWWSRWEEZRWXK7UYNPK4IT", "length": 8801, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रियन साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १८०४ – इ.स. १८६७\nऑस्ट्रियन साम्राज्य (ऑस्ट्रियन जर्मन:Kaiserthum Oesterreich, सध्याच्या लेखनप्रणालीनुसार Kaisertum Österreich) हे एक अर्वाचीन साम्राज्य होते. हे साम्राज्य इ.स. १८०४ ते इ.स. १८६७ या काळात अस्तित्वात होते. हे साम्राज्य नंतर हंगेरीबरोबर एकत्र झाले व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धानंतर हे देश पुन्हा वेगळे झाले.\nअॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://vsagar.org/marathi-mcu-8/", "date_download": "2019-04-18T18:56:18Z", "digest": "sha1:7B5BGRYVIE6UABLX7I7TRNSXSASYGUTL", "length": 11641, "nlines": 90, "source_domain": "vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 8 – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – 8\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्र���ग्रामिंग शिका – 8\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\nया शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे प्रोग्राम्स खाली दिले आहेत. यातील कोणताही प्रोग्राम आपल्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये बर्न करण्यासाठी, पहिले Keil uVision3 मध्ये हा प्रोग्राम लिहा आणि कम्पाइल करा. त्यानंतर त्याची हेक्स फाईल मायक्रोकंट्रोलरमध्ये बर्न करा.\nविद्यासागर अकॅडेमीत ८०५१ मायक्रोकंट्रोलरची संपूर्ण किट उपलब्ध आहे. या किटमध्ये प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सच्या अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य दिले आहे. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.\nअभ्यासासाठी तयार केलेले बेसिक प्रोग्राम्स\nएक LED ब्लिंक करण्याचा कोड\nसर्व ८ LEDs विविध पद्धतीने ब्लिंक करण्याचा कोड\nरोबोट मागे आणि पुढे चालविण्याचा कोड\nब्लॅक लाईन वर चालणारा रोबोट\nव्हाईट लाईनवर चालणारा रोबोट\nटेबलावर चालणारा रोबोट (टेबलावरून खाली न पडता हा रोबोट चालत राहतो)\nअडथळे वाचवून चालणारा रोबोट\nअभ्यासासाठी तयार केलेले कठीण प्रोग्राम्स\nLED डिस्प्ले कंट्रोल करणारा कोड\nमोबाईलद्वारे आपल्या घरातील उपकरणे नियंत्रित करा\nरिमोट काँट्रोल्ड रोबोटचा सोपा कोड\nरिमोट काँट्रोल्ड आणि टेबलावर न पडता चालणारा रोबोट\nरिमोट कंट्रोल्ड रोबोटिक आर्म\nहावभावांप्रमाणे कंट्रोल करता येणारा रोबोट\n८०५१ मायक्रो कंट्रोलर सोबत सर्वो मोटर कशी वापरावी\n८०५१ मायक्रो कंट्रोलर मधील टायमर झिरो कसा वापरावा\nतर मित्रांनो, अशा प्रकारे हा कोर्स इथे पूर्ण झाला, म्हणजे माझ्या बाजूने पूर्ण झाला. मात्र तुम्हाला यातून पुढे खूप शिकायचे आहे. वर दिलेला प्रत्येक प्रोग्राम नीट समजून घ्या. त्यातील प्रत्येक लाईनचे काय कार्य आहे, ते समजून घेणे महत्वाचे आहे.\nविद्यासागर अकॅडेमीच्या “८०५१ रोबोटिक्स कोर्स” साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या कोर्समध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अगदी बेसिक गोष्टींपासून रोबोटिक्सचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो.\nगेल्या ८-९ वर्षांपासून विद्यासागर अकॅडेमीत बेसिक रोबोटिक्स, ऍडवान्सड रोबोटिक्स, Arduino रोबोटिक्स, Raspberry Pi रोबोटिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि PCB डिझाईनिंग इत्यादी क��र्सेस अत्यंत माफक फी घेऊन, संपूर्ण प्रात्यक्षिकांसहित शिकविले जातात. प्रत्येक कोर्स मध्ये विद्यार्थ्याला (स्वतःचे म्हणून घरी प्रयोग करण्यासाठी) संपूर्ण साहित्य दिले जाते. या साहित्याची वेगळी फी आम्ही घेत नाही.\nआतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विद्यासागर अकॅडेमीत हे विविध कोर्सेस केले आहेत. येथे शिकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत, ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nविद्यार्थ्यांना अत्यंत माफक फीमध्ये जास्तीतजास्त चांगले मार्गदर्शन आणि साहित्य मिळावे हाच विद्यासागर अकॅडेमीचा शुद्ध हेतू आहे.\nतर मित्रांनो, हा ८ भागांमध्ये विभागलेला कोर्स तुम्ही आपल्या घरी बसूनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीने तयार केलेल्या साहित्याची आवश्यकता आहे. हे साहित्य विकत घेण्यास या लिंकवर क्लिक करा.\nजर तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीत येऊन हा कोर्स प्रत्यक्षपणे करावयाचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. १५-१५ दिवसांचे हे कोर्सेस, विद्यासागर अकॅडेमीत वर्षभर चालू असतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमित्रांनो, “मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका” या माझ्या प्रयत्नाचे खरोखरीच चीज होत आहे अथवा नाही, हे समजण्यासाठी, आपला अभिप्राय अवश्य लिहा. आपल्याला या कोर्समध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असतील, काही चुका निदर्शनास आल्या असतील, तर त्या अवश्य कळवा. माझा हा प्रयत्न केवळ एकतर्फी राहू नये (अरण्यरुदन होऊ नये) आणि आपल्याला या कोर्सचा फायदा व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे.\nम्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.\nया कोर्ससंबंधी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण अथवा काही प्रश्न असल्यास मला ई-मेल करू शकता.\nSeries Navigation << मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २ >>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/venues/438189/", "date_download": "2019-04-18T18:20:55Z", "digest": "sha1:5H5JH5O653FCJIVFRESJFALMPFOM6C2C", "length": 3941, "nlines": 56, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "Grand Vindu Restaurant & Banquets - लग्नाचे ठिकाण, सिकंदराबाद", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 325 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 425 पासून\n1 अंतर्गत जागा 200 लोक\nफोन आणि संपर्क माहि���ी दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nजेवणाचा प्रकार Chinese, Indian\nपार्किंग 10 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 325/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 425/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1986&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:26:05Z", "digest": "sha1:3ZP37I3YWZOLFOKHGLIZBQ6OEBAF6DHN", "length": 3516, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अभय साळुंके लाईव्ह", "raw_content": "\nजागा वाटपात तिकीट मलाच मिळणार, घराणेशाही संपणार\nलातूर: लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथी सुरु असताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगरांच्या विरोधात शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी रान उठवले आहे. सेना भाजपाचे जागा वाटप अजून नक्की व्हायचे आहे. यात मलाच तिकिट मिळेल असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला. ते आणखी बरंच काही बोलले. ऐका आणि पहा.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दि���्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:13:04Z", "digest": "sha1:IQXWRHOVVCAWBURNSXG6GILKYMPHQGG2", "length": 4857, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्य आफ्रिका - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► अँगोला (६ क, ५ प)\n► इक्वेटोरीयल गिनी (३ क, ४ प)\n► काँगोचे प्रजासत्ताक (३ क, ४ प)\n► काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (२ क, ३ प)\n► कामेरून (२ क, ३ प)\n► गॅबन (२ क, २ प)\n► चाड (३ क, ३ प)\n► मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक (२ क, २ प)\n► साओ टोमे आणि प्रिन्सिप (३ प)\n\"मध्य आफ्रिका\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/jos-buttler-half-century-puts-england-driver-seat-against-india-wankhede-stadium-19532", "date_download": "2019-04-18T18:41:17Z", "digest": "sha1:UGHTCFFAWXYOKY242EZ5AYHDTYVMXP7N", "length": 15596, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jos Buttler half century puts England in driver seat against India at Wankhede Stadium बटलरचे प्रतिआक्रमण; इंग्लंड सर्वबाद 400 | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबटलरचे प्रतिआक्रमण; इंग्लंड सर्वबाद 400\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nमुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत होते.\nमुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत होते.\nमुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने आतापर्यंत भक्कम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारल्यामुळे आता सामन्यात आव्हान निर्माण करण्यासाठी भारतीय संघाला झगडावे लागणार आहे. त्यातच, पुनरागमन करणारा सलामीवीर लोकेश राहुल लगेचच बाद झाल्याने भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या. वानखेडेची खेळपट्टी हळूहळू फिरकीला साथ देऊ लागली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर मोईन अली, आदिल रशीद यांची गोलंदाजी खेळणे हे खडतर आव्हान भारतासमोर आहे.\n'वन-डे'तील उपयुक्त खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जोस बटलरने कसोटीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीवर बटलरने प्रतिआक्रमण केले. बटलरने 137 चेंडूंत 76 धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जेक बॉलनेही 60 चेंडूंत 31 धावा केल्या.\nभारताकडून आर. आश्विनने सहा, तर जडेजाने चार गडी बाद केले. कसोटीत एका डावात पाचपेक्षा अधिक गडी बाद करण्याची आश्विनची ही 23 वी वेळ आहे. या कामगिरीत आश्विनने कपिलदेव यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांत अनिल कुंबळे (35) आणि हरभजनसिंग (25) हेच आता आश्विनच्या पुढे आहेत.\nइंग्लंड : पहिला डाव : 130.1 षटकांत सर्वबाद 400\nऍलिस्टर कूक 46, किटन जेनिंग्ज 112, ज्यो रूट 21, मोईन अली 50, जॉनी बेअरस्टॉ 14, बेन स्टोक्स 31, जोस बटलर 76, ख्रिस वोक्स 11, आदिल रशीद 4, जेक बॉल 31, जेम्स अँडरसन नाबाद 0\nभुवनेश्वर कुमार 13-0-49-0, उमेश यादव 11-2-38-0, आर. आश्विन 44-4-112-6, जयंत यादव 25-3-89-0, रवींद्र जडेजा 37.1-5-109-4\nभारत : पहिला डाव : 22 षटकांत 1 बाद 62 (चहापानापर्यंत)\nलोकेश राहुल 24, मुरली विजय खेळत आहे 31, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 7\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्र���सच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/temperature-decreased-central-maharashtra-marathwada-vidarbha-due-cold-wave-maharashtra", "date_download": "2019-04-18T18:41:34Z", "digest": "sha1:EQCLOY3MQ2IW2656GHM6BMQH7CZ73IX5", "length": 14661, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Temperature decreased in Central Maharashtra, Marathwada, Vidarbha due to Cold wave in Maharashtra मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठला\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\nपुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे.\nशुक्रवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २९) राज्यातील थंडी कायम राहणार असून, विदर्भात लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे.\nशुक्रवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २९) राज्यातील थंडी कायम राहणार असून, विदर्भात लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांमध्ये गोठविणारी थंडी आली आहे. पंजाबच्या भाटींडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.\nया भागात १ जानेवारीपासून पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढणार असल्याने उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातही हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. हे वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे.\nराज्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी घटले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची तीव्रता अधिक असून, नागपूरच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ७ अंशांची घट झाली आहे. जळगाव, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने तर निफाडमध्ये तापमान ४ अंशांवर आल्याने थंडीची लाट आली आहे. पुणे, नाशिक, मालेगाव, महाबळेश्वर, औरंगाबाद, उस्मानाबाद, गोंदिया येथेही तापमान १० अंशांपेक्षा खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.१२ टक्के घट\nरत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती...\nमनावर उतरत जाणारी \"सेपिया'रंगी व्यक्तिचित्रं (मल्हार अरणकल्ले)\n\"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा...\nबदलत्या वातावरण���मुळे 1984 नंतर यंदा प्रथमच हापूसवर संक्रांत\nरत्नागिरी - बदलत्या वातावरणाचे चटके यंदा संवेदनशील हापूसला बसले आहेत. नोव्हेंबरमध्ये समाधानकारक पिकाची आशा निर्माण झाली असतानाच मोहोर वेळेत...\nबदलत्या ऋतुचक्राचा 'ताप' (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nउन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे...\nबिल्ला-रोशन गॅंग : 3 (एस. एस. विर्क)\nसायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी...\nत्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले. अण्णा माझे चुलते. त्यांचा भुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/life-story-of-mohammad-rafi-part-3/", "date_download": "2019-04-18T19:04:07Z", "digest": "sha1:RKGTUUTXJU62O3ACO7B5QOGQ75MIO5BJ", "length": 25838, "nlines": 140, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nफकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)\n“सामने शेर है, डटे रहीयो” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)\nगाण्याबद्धल लिहायचं नाही असं ठरवूनही हे सगळं लिहिण्याचा मोह आवरला नाही याचं कारण म्हणजे ही रफीची मानसकन्या उषा तिमोथी अाज ६५ वर्षाची झाली आहे आणि रफी फॅन्स क्लब — तर्फे उल्हासनगर इथल्या टाऊन हाॅलमधे रफी पुण्यतिथीनिमित्त डाॅ.आहुजांच्या सौजन्याने विनामूल्य असले���्या साहिर—रफी नाईट या आॅर्केस्ट्राला उषा तिमोथी मालाडहून आली होती.\nवरील नागपूर व हिमालयकी गोदमें हा किस्सा दस्तुरखुद्द उषा तिमोथीने सांगितला. उषा तिमोथी म्हणाली,\nरफीसाहाब बहोतहि नेकदिल इन्सान थे — clean character वाले इन्सान थे, उनका नाम किसीकेभी साथ नही जुडा और उस वक्त एक बापकी हैसियतसे जो हाथ अब्बा ने मेरे सरपे रखा, उसे मैं आजभी महसूस करती हूँ\nमंडळी, काल हे ऐकल्यावर जेवढा कंठ दाटून आला आणि अश्रू निखळले ना, तितकाच आजही मी भावुक झालोय. या रफी नावाच्या देवमाणसाबद्धल हे ऐकलं, उषाला पण भरून आलं होतं… हे सगळं अनुभवलं आणि म्हणून हे सगळं आज बोललो..\nरफी खाण्याचा प्रचंड शौकिन होता. वर सांगितल्याप्रमाणे रफीने जिला मानसकन्या मानलं होतं ती उषा तिमोथी, रफी, संगीतकार सी. रामचंद्र आणि दिलीपकुमार हे मालेगांवच्या एका चॅरिटी शोसाठी निघाले होते. नाशिकजवळ वाटेत रफीला काहि बायका फडक्यातून शिदोरी घेऊन जात असताना दिसल्या. तेंव्हा अण्णांनी (C.Ramchandra) रफीला सांगितलं की,\n“या बायका फडक्यातून ज्वारीच्या भाकर्या व लाल मिरचीचा ठेचा घेऊन जातात.”\nतोंडाला पाणी सुटलेल्या रफीने गाडी थांबवून त्या बायकांकडे चौकशी केली असता खरंच शिदोरीत ज्वारीच्या भाकर्या व ठेचा घेऊन निघाल्याचं कळलं. रफीच्या विनंतीवरून त्या बायकांनी ती सगळी न्याहारी या चौघांना दिली. ते खाऊन झाल्यावर तृप्त मनाने रफीने शंभराच्या काही नोटा त्या बायकांना देऊ केल्या.\nरफीच्या उदारपणाचं त्या बायकांना कौतुक वाटलं. पण गावात अतिथींना खाऊपिऊ घालणं ही एक पर्वणी समजली जाते. त्यामुळे त्या बायकांनी अर्थातंच पैसे घ्यायला नकार दिला. त्या खेडवळ बायकांना कल्पनाही नव्हती की, हिंदुस्तानचा शहेनशहा रफी, संगीत शिरोमणी सी. रामचंद्र, ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार व १३ वर्षाची असताना कल्याणजी आनंदजींच्या संगीतात रफीबरोबर ओय् तू रात खडी थी छतपे नी मैं समझा के चाँद निकला हे गाणं गाणारी उषा तिमोथी या चौघा महारथींना आपण आत्ता खाऊ घालून तृृृप्त केलंय\nआपल्याला त्यांनी ओळखलं नाहि याविषयी जराहि रुखरुख न वाटलेल्या रफीसोबतच्या दिलीपकुमारच्या चहेेर्यावर मात्र विशादाच्या काही छटा आढळून आल्या…\nरफीच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत.\nएकदा एका संगीतकाराचा हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाला. रफी त्या संगीतकाराच्या आजारपणात ( फिरोझ निझामी — रफीचे गुरु ) त्याला भेटायला गेला होता.आणि तिथून परत येण्यापूर्वी त्याच्या उशाशी पण त्याला नकळत, दहा हजारचं बंडल ठेवून आला होता. नकळत का तर त्याचा आत्मसन्मान दुखावू नये म्हणून. किती काळजी करावी दुसर्यााचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तर त्याचा आत्मसन्मान दुखावू नये म्हणून. किती काळजी करावी दुसर्यााचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून रफी तुला शिरसाष्टांग नमस्कार.\nअसंच एकदा एका तंगीला आलेल्या कलाकाराला (चंदू, २४ घंटे , बस कंडक्टर चे संगीतकार बाबुल) आपल्या कारनं रफीनं त्याच्या घरी सोडलं होतं. पण बोलता बोलता हळूच रफीने पैशांनी भरलेलं पाकिट त्या कलाकाराच्या नकळत त्याच्या बॅगमधे सारलं होतं \nहे पुस्तक काल रात्री हातात पडलं, त्यातली DVD ऐकली — ज्यात फिल्म इंडस्ट्रितला एक बुजुर्ग कलाकार सांगतो की कलाकारांच्या अपरोक्ष बोलण्याच्या वाईट प्रथेसाठी कुप्रसिद्ध असणार्या या इंडस्ट्रीमधे रफी हा एकटाच असा कलाकार होता की जो स्वत: तर कुणाबद्धलही वाईट बोलत नसेच पण कुणी कुचाळक्या करू लागलं तर त्याला सांगत असे , ” ऐसा मत कहो सभी नेक और खुदाके बंदे हैं सभी नेक और खुदाके बंदे हैं\nबाकिच्यांचं माहित नाही पण रफी नक्कीच खुदाका बंदा होता \nविपन्नावस्थेत संगीतकारांना, गायक—गीतकारांना व वादकांना रफी दरमहा काही ना काही मदत करायचा. प्रत्येकासाठी शंभरपासून ते हजारापर्यंत काही ठराविक रक्कम रफीने ठरवून ठेवली होती व त्याची यादी तयार करून ठेवलेली होती. प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेला ही यादी उघडून रफी व त्याचा सेक्रेटरी जहिर बसायचे आणि प्रत्येकाची ठरलेली रक्कम एका पाकिटात घालून त्यांच्या नावाचे पाकिट तयार करायचे.\nएक तारखेपर्यंत ही सारी पाकिटे तयार होऊन प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला ही पाकिटे घेऊन जाणार्या मंडळींची मोठी रांग बांद्र्याच्या रफी व्हिलासमोर लागायची.रफी व जहिर घरात नसले तरी रफीची बेगम बिल्किस रफी ही पाकिटं ज्याची त्याला सुपुर्द करत असे. अनेक वर्षांचा हा उपक्रम ठरलेला होता.\nरफी दरमहा ज��ळ जवळ २८ हजाराची रक्कम दान म्हणून वाटत होता \nमंडळी , १८ जानेवारी १९८० ला अभिनेता मिथून चक्रवर्तीने कलकत्त्याच्या दुर्गापूरमधे एक रफीच्या गाण्यांचा शो आयोजित केला होता. रफीने त्यावेळी नागपूरमधे असलेल्या उषा तिमोथीला दुर्गापूरला शो साठी बोलावून घेतले. रफीच्या शोमधे साजिंदे वगळता निवेदक शाहिद बिजनौरी, नकलाकार जाॅनी व्हिस्की, स्वत: रफी आणि उषा असे चारंच कलाकार होते. शो मधे सुरुवातीला उषा तिमोथीची चार—पाच सोलो गाणी, मग रफी—उषाची duets असा क्रम ठरलेला होता.\nपण त्या रात्री मात्र हा नियम रफीने मोडला होता आणि सुरुवातीला पटापट एकट्याने काही गाणी गायली. नंतर साजिंद्यांकरवी उषाने यानंतर जितकी जमतील तितकी जास्त गाणी गावीत असा निरोप ठेवला. उषाने पण सांगितल्याप्रमाणे पंचवीस एक गाणी गायली. नंतर उषाला कळलं की रफीला mild heart attack आला होता व म्हणून त्याला नंतर उपचार व सक्तीची विश्रांती लादावी लागली.\n१ जुलै १९८० ला रफी होमी वाडियांच्या महाबली चित्रपटासाठी कमलाकांत या संगीतकाराकडे गीत रेकाॅर्ड करण्यासाठी निघाला होता. १९५० ला रफीच्या मोठ्या भावाचा मित्र बंगलोरला निघून गेल्यानंतर रफीचे सेक्रेटरी म्हणून त्याचे मेव्हणे — बायको बिल्किस रफीचे बंधू जहिर बारी काम बघायचे. रेकाॅर्डिंगसाठी बाहेर पडतानाच रफीने जहिरला बजावलं ,\n“वाडियासाहेब या इंडस्ट्रीतले बुजुर्ग प्रोड्यूसर आहेत. माझ्या करियरच्या सुरुवातीला त्यांनी मला बरीच मदत केली आहे. तेंव्हा त्यांच्याशी देण्याघेण्याच्या गोष्टि न करता पाकिटात घालून ते जे काहि देतील ते मुकाट घ्यायचं \n२ जुलै १९८० ला रफी अब मेरी बारी या सिनेमातील भप्पी लाहिरींच्या संगीतात एक गाणं आशा व किशोरकुमार बरोबर गाणार होता. रेकाॅर्डिंगसाठी घरातून बाहेर पडताना रफी जहिरला म्हणाला,\n“आज किशोरबरोबर गायचंय म्हणजे आजचा दिवस हसण्याचा आहे म्हणायचा\n— कारण किशोरचं तसंच खट्याळ वागणंआणि त्या दिवशीहि किशोर रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे कुणा म्युझिशियनची छत्री उघडून चाळे करत बसला होताआणि त्या दिवशीहि किशोर रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे कुणा म्युझिशियनची छत्री उघडून चाळे करत बसला होता रफीची किशोरविषयीची भावना इतकी स्वच्छ होती की तो खरंच गमत्या स्वभावामुळे रफीला खूप आवडायचा.\nरफी, असशील तिथे सुखी रहा\nमनामनातुन अढळ सुरांचे स्थान ठेउनी ��ागे\nनिद्राधिन का झालासी तू, ठेऊन आम्हां जागे \nआठव येण्या विसर कुणाला पडावा तर लागे \nसुराहूनही श्रेष्ठ तुझे मन , जुळले अतुट धागे \nदुखवलेस ना कधी कुणा तू , कधी न भरले रागे\nनेक—ख़ुदाके बंदे हैं सब सदा असा तू सांगे \nचेहेर्यावरचे हास्य तुझे हे निर्मळ स्वभाव सांगे\nकंठामधुनी स्वरहि पावन जसा सदा तू वागे \nहवी कशाला तुला# कुणाशी रफी न होगा आगे\nश्रद्धांजलीचे पुष्प वाहुनी उदय जगाला सांगे \nरफी, तू साहिरचं केवळ गाणं म्हटलं नाहीस तर त्यातील संदेशावर अंमल पण केलास :\nतू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सानकी औलाद है इन्सान बनेगा\nतुला शिरसाष्टांग सप्रेम नमकार\nतुझा अमर्याद वेडा चाहता ,\nउदय गंगाधर सप्रे म—ठाणे\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आज देशाला बुलेटवरून झेंडे मिरविणाऱ्यांची नाही, तर अश्या तरुणांची गरज आहे\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\n“सामने शेर है, डटे रहीयो” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)\nफकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)\n’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\n२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास\n“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे\nयशस्वी लोक ‘या’ पाच गोष्टी चुकूनही करत नाहीत…\nरजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल \nनेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा\nमहाराष्ट्राचा ‘मांझी’ ज्याने डोंगर फोडून ४० किमीचा रस्ता उभारला\n‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे…..\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nहे मंदिर कशाने बनलंय… वाचून आश्चर्यचकित व्हाल \nCFL बल्ब्स वापरावे की LED पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या ह��्ते दिला गेलाय\n‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते\nदेवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०\nकिडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात\nमुंबईमधली अशी एक शाळा जेथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाया पडतात \nराहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत… अगदी स्टेप बाय स्टेप…\n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/in-indapur-taluka-of-pune-plane-crashes-trainee-pilot-injures/927/", "date_download": "2019-04-18T19:00:39Z", "digest": "sha1:CS5IK3C4UKFHAGVML3X6NDJELJRSYGAC", "length": 17112, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "इंदापूर तालुक्यात विमान कोसळले, वैमानिक जखमी | Mahabatmi.com", "raw_content": "\nइंदापूर तालुक्यात विमान कोसळले, वैमानिक जखमी\nइंदापूर तालुक्यात विमान कोसळले, वैमानिक जखमी\nपुणे – येथील इंदापूर तालुक्यात एक हल्के विमान कोसळले आहे. रुई गावातील श्री बाबीर विद्यालयाजवळ मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, हे विमान बारामतीहून उड्डान भरून निघाले होते. मात्र, अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हा अपघात घडला असा अंदाज लावला जात आहे. विमान कोसळले तेव्हा ते 3500 फुट उंचीवर होते. या अपघातात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या वैमानिकाचे नाव सिद्धार्थ टायटस असे आहे\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला\nजनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत तीन मुलांचा होरपळून मृत्यू\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघा��ात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थ��त होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार��गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Shirgaon-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:21:26Z", "digest": "sha1:IX4JEEKRBVSKYKMXNWIYMSUPX4WWTNHN", "length": 14121, "nlines": 43, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Shirgaon, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nशिरगावचा किल्ला (Shirgaon) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी\nपालघर गावापासून ५ किमी वर शिरगाव हे निसर्गरम्य गाव आहे. या गावात मुख्य रस्त्याला लागून शिरगावचा किल्ला अतिशय दिमाखाने उभा आहे. पश्चिमेकडे समुद्र व तीन बाजूला जमिन असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. किल्ल्याचे सर्व भाग, बुरुज, तटबंदी, फांजी, जंग्या, जिने, कोठ्या, हौद इत्यादी एकाच ठिकाणी या शिरगावाच्या दुर्गात पाहाता येतात. याशिवाय इतर किल्ल्यांवर न आढळणारे टेहाळणीचे मनोरे व रावणमाड नावाचे दुर्मिळ झाड हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.\nनोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला.\nजानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात ���ला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला.\nशिरगाव किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. या भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला बुरुज असून त्यावर टेहाळणीसाठी मनोरा आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काटकोनात दूसरे प्रवेशद्वार आहे. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. दोन प्रवेशद्वारांमधील भागात पूर्वीच्याकाळी दोन मजले असावेत. या ठिकाणी वाश्यांसाठी केलेल्या खाचा, भिंतीतील नक्षीदार कोनाडे नजरेस पडतात.\nदुसर्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात; तसेच एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. किल्ल्याच्या पूर्नबांधणीत हे जुन्या काळातील दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत.\nकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला कोठीचे अवशेष व जिना आहे. उजव्या हाताला एक वास्तूचे अवशेष व जिना आहे. या जिन्याने बुरुजावर जाता येते. या बुरुजावर एक तोफ आहे. किल्ल्याला एकूण ५ बुरुज आहेत. चार टोकाला अष्टकोनी बुरुज असून, पाचवा बुरुज प्रवेशद्वाराजवळ असून तो अर्धगोलाकार आहे. किल्ला २०० फूट लांब व १५० फूट रुंद असून किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे किल्ल्याच्या फांजीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करता येते.\nप्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्यासाठी बांधलेला मोठा हौद आहे. त्याच्या बाजूला असलेल्या जिन्यावरुन प्रवेशद्वारा समोरील बुरुजावर जाता येते. या बुरुजाच्यावर टेहाळणी मनोरा आहे. एका वेळी एक माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्याने दोन मजली मनोर्यात जाता येते. या मनोर्यातून प्रवेशद्वार व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. मनोर्यातून उतरुन प्रवेशद्वारा जवळील बुरुजावरच्या मनोर्यात जाता येते.\nकिल्ल्याच्या समुद्राकडील बाजूस चोर दरवाजा आहे. त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दुमजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आत मधूनच काढलेला जिना आहे. चोर दरवाज्याच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत.\nशिरगाव किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला अनेक फांद्या फुटलेले वैषिष्ट्यपूर्ण ताडाचे झाड किंवा \"रावणमाड\" पाहायला मिळतात. या झाडाच्या प्रत्येक फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे हे ताडाचे झाड एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे दिसते. अशी अजून काही झाडे किल्ल्याच्या बाहेर आहेत.\nपश्चिम रेल्वेवरील लोकलचे शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे. पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणार्या बस अर्धा-अर्धा तासाने आहेत. या बस पकडून आपल्याला ’मशीद स्टॉपवर’ उतरावे लागते. हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे. याशिवाय पालघरहून या स्टॉपवर यायला रिक्षासुद्धा आहेत.मशीद स्टॉपवरून १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो. किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.\nशिरगाव किल्ला पालघर पासून ५ किमी वर आहे. याठिकाणी येण्याकरीता पालघरहून बस आणि ६ आसनी रिक्षा मिळू शकतात. शिरगाव - केळवे रस्त्यावर प्राथमिक शाळेच्या मागे किल्ला आहे.\nगडाजवळील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.\nकिल्ल्यावर पाण्याची सोय नाही.\n१) केळवेमाहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वहानाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो.\nजर ओहोटी सकाळी असेल, तर प्रथम केळवे पाणकोट पाहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून परत पालघरला जावे.\nओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव किल्ला पाहून (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदिर पाहावे. तेथून (४ किमी वरील) केळवे भूईकोट व केळवे पासून (३ कि मी) वरील भवानगड पाहून, शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पाहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.\n२) केळवे पाणकोट, दांडा किल्ला, भवानगड, केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सि���हगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T19:24:14Z", "digest": "sha1:4KDUOAZLE3IBHDXU2CLNQXPEXVB35CJU", "length": 4840, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १६०० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५७० चे १५८० चे १५९० चे १६०० चे १६१० चे १६२० चे १६३० चे\nवर्षे: १६०० १६०१ १६०२ १६०३ १६०४\n१६०५ १६०६ १६०७ १६०८ १६०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १६०० चे दशक\nइ.स.च्या १७ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97", "date_download": "2019-04-18T18:23:39Z", "digest": "sha1:UI6CEARTSJZROM5DXL3OIFBHFVPB2TU2", "length": 11557, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रेता युग - विकिपीडिया", "raw_content": "\n(त्रेतायुग या पानावरून पुनर्निर्देशित)\nहिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्रेता युग हा त्यातील दुसरा भाग आहे. एका कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी या युगाचा आरंभ झाला असे मानले जाते. या युगाच्या आरंभी वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली असे मानले जाते.[१]\nवैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यांतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य कर���ो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[२]\n^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा (मराठी मजकूर). भारतीय संस्कृती कोश, पुणे.\n^ थापर, रोमिला (२००३). द पेंग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया : फ्रॉम द ओरिजिन्स टू एडी १३०० (इंग्रजी मजकूर). पेंग्विन.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसत्य युग १७,२८,००० वर्षे • द्वापार युग १२,९६,००० वर्षे •त्रेता युग ८,६४,००० वर्षे • कलि युग ४,३२,००० वर्षे\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकेनाथ • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • हिंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापार • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:26:36Z", "digest": "sha1:UR7J6WZL64ULCM7GOFBCHU6J55CW24LU", "length": 4699, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्हियेतनाममधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"व्हियेतनाममधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nहो चि मिन्ह सिटी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:37:38Z", "digest": "sha1:XVN7X2L2F522SXP5325D64J6BZSLD4S3", "length": 8015, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "इच्छा मरणावर भाष्य करणारा 'बोगदा' - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > इच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’\nइच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’\n‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मात्र, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लाभला आहे. नितीन केणी प्रस्तुत ‘बोगदा’ या सिनेमाचा ट्रेलर ‘इच्छा मरण’ या विषयावर भाष्य करतो. आई आणि ���ुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याची जाणीव, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर हा सबंध सिनेमा बेतला असल्याचे, या ट्रेलरमधून कळून येते. तसेच, अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा ‘बोगदा’ सिनेमाचा ट्रेलर पाहताना प्रेक्षक आपसूकच, सिनेमाच्या आशयात गुंतून जातो.\nआईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. तसेच, आजाराला कंटाळून आपल्या मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी ‘आई’ देखील यात आपल्याला दिसून येते आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर या सिनेमाचा ट्रेलर भाष्य करतो. आईच्या इच्छेखातर तिला स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार एखादी मुलगी करू शकेल का हा बाका प्रश्न ‘बोगदा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे उपस्थित होतो.\n‘इच्छा मरण’ या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून, खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा ‘बोगदा’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे, या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे.\nयेत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना वैचारिक आणि भावनिक दृष्टीकोन प्रदान करत असल्यामुळे, ‘बोगदा’ सिनेमा प्रेक्षकांना नवी दिशा मिळवून देईल अशी आशा आहे.\nPrevious ‘शुभ लग्न सावधान’ मधला सुबोध घाबरतो बायकोला \nNext नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा दोस्तीगिरी\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/sachin-tendulkar-meets-ncp-president-sharad-pawar/1595/", "date_download": "2019-04-18T18:51:11Z", "digest": "sha1:GQYZXVDDF3EMNFBRYVAC6NMUO3DJYH4G", "length": 14797, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी | Mahabatmi.com", "raw_content": "\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nमुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत माजी क्रिकेटपटू राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. सचिनने एकाच महिन्यात तिस-यांदा पवारांची भेट घेतली. पवार आणि सचिन यांच्या भेटीमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.\nलोकसभेच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर आता सचिननेही पवारांची भेट घेतल्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. ही भेट खासगी कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सचिनने पवारांच्या वरळीतील सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट घेतली. यानंतर तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका तपशील अजूनही समजू शकलेला नाही. पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सचिननेही प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.\nपवारांचा राजकीय चमत्कार करण्याचा एकूण लौकिक पाहता या भेटीमुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस महाआघाडीने ही निवडणूक महत्वाची केली असून मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे विशेष लक्ष आहे. त्या दृष्टीकोनातून तर ही भेट नाही ना, अशीही चर्चा सुरु आहे.\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nभाजपाविरोधात मतदान करण्याचा सिने कलाकरांचा आवाहन\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\n‘उत्तर भारतीय पंचायतला मनसेकडून उमेदवारी\nराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर..सातार्यातून ���दयनराजे भोसलेंना उमेदवारी, पार्थ पवार यांचे नाव नाही\nनेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत\nहैदराबाद : हैदराबादमध्ये शनिवारी भारतीय टीमच्या नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली वनडे २ मार्चपासून सुरु होणार आहे. 37 वर्षाच्या धोनीच्या हाताला दुखापत झाली आहे. पहिल्य़ा वनडेच्या आधी धोनी सराव करत होता. राघवेंद्रच्या बॉलिंगवर त्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर धोनीने सराव न करण्याचा निर्णय घेतला. ही दुखापती किती गंभीर आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण संध्याकाळ पर्यंत धोनी पहिला सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.\nजर धोनीला दुखापतीमुळे खेळता नाही आलं तर ऋषभ पंत त्याच्या जागी विकेटकीपिंग करेल. धोनीच्या ऐवजी बॅट्समन म्हणून लोकेश राहुल किंवा अंबाती रायडूचा देखील संघात समावेश होऊ शकतो.\nभारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली. दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ७ विकेटनं पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं ही टी-२० सीरिज २-०नं जिंकली. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.\nटीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी विजय शंकर\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या विरोधात वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑलराउंडर विजय शंकर आणि फलंदाज शुभमन गिल यांना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोघांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची जागा घेतली आहे. हार्दिक आणि राहुल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बीसीसीआयने दोघांनाही निलंबित केले. नवीन खेळाडूंपैकी विजय ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. तर शुभमन न्यूझीलंड मालिकेत भारतीय संघात खेळणार आहे.\nसिडनी कसोटीवर भारतीय संघाचे वर्चस्व\nसिडनी – पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले आहे.\nपावसाच्या व्��त्ययानंतर खेळास सुरुवात झाल्यावर मोहम्मद शमीने पॅट कमिन्सची (25) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने पीटर हँडस्कोंबला (37) माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने नाथन लायनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र मिचेल स्टार्क ( नाबाद 29) आणि जोस हेझलवूड ( 21) यांनी शेवटच्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करत संघाला 300 पार मजल मारून दिली. अखेरीस कुलदीप यादवने हेझलवूडची विकेट काढून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून कुलदीप यादवने 5, जडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराने एक गडी टिपला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-04-18T18:23:23Z", "digest": "sha1:2JSSEK7BFKMYHM2SUZU5I2HNCSYGAX3D", "length": 17143, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर द ग्रेट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्योतर अलेक्सेयेव्हिच रोमानोव्ह तथा पीटर पहिला (मे ३०, इ.स. १६७२ - जानेवारी २८, इ.स. १७२५) हा सतराव्या शतकातील रशियाचा झार (उच्चार त्सार म्हणजे राजा) होता. रशियाच्या महान सेनानींमध्ये पीटरची गणना होते.\nपीटर अलेक्सिस पहिल्याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरच��� सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.\nथोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली.\nरशियाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे नौदल असावे असे पीटरला वाटू लागले. त्यासाठी त्याने वर्षभरातच युद्धनौका तयार करून तुर्की लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या अझोव्ह या बंदरावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. या अपयशाने न खचता पीटरने आपल्या मर्जीतल्या काही मंडळींना युरोपमधील विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ज्ञानर्जनासाठी पाठवून दिले. या विशेष दलात स्वतः त्सार पीटरही नाव आणि वेष बदलून राहिला. तो स्वतः नेदरलँड्स देशातील विविध अभियंते आणि तज्ज्ञ मंडळींना भेटला, त्यातील काहींना त्याने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात रशियात काम करण्यासाठी पाठवून दिले. पीटर परदेशात असतांनाच रशियातील त्याच्या अंगरक्षकांच्या एका गटाने देशात बंड केल्याचे त्याच्या कानावर आल्याने पीटर आपला दौरा सोडून तातडीने स्वदेशी परतला. त्याने ते बंड मोडून काढले, अनेकांना कठोर शिक्षा दिल्या आणि कित्येकांना मृत्युदंडाची शिक्षाही त्याने दिली. एक राजा म्हणून या परिस्थितीचा फायदा उचलत पीटरने लोकांवर दहशत पसरवत रशियाला आधुनिकतेकडे नेण्यास सुरूवात केली, जनतेला शिस्त लावली.\nपीटरने आपल्या देशाचा सर्वांगाने विकास व्हावा म्हणून वस्तु निर्मितीसाठी कारखाने काढले, शेतीच्या पद्धतीत सुधारणा केली, दळणवळणासाठी नवे कालवे खोदले, लोकांना कामाची सवय लावली, शेतीसह सर्व उद्योगातून कर गोळा केला. जमा झालेला सर्व पैसा पुन्हा जनकल्याणासाठीच वापरला. विविध मार्गांनी रशियाची प्रगती सुरू झाली. पण त्यासाठी पीटरला अत्यंत कठोर वागावे लागले. त्याने जनतेला अमानुष वागणूक दिली. सगळ्यांच्या फायद्यासाठी काहींना तोटा सहन करावा लागला.\nत्सार पीटर सुदृढ बांध्याचा, जवळजवळ ७ फुट उंचीचा, बलवान होता. तो सतत कोणत्यातरी उद्योगात व्यस्त राहत असे. राजनीती, न्याय, उद्योगधंदे अशा अनेक क्षेत्रात तो जातीने लक्ष घालीत असे. कित्येकदा पीटर २-३ दिवस सतत कामे करीत राही, झोपायला सुद्धा त्याला वेळ मिळत नसे. यातच पीटरने सेंट पीटर्सबर्ग शहर वसविण्यास सुरूवात केली. कालांतराने रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथे हलविण्यात आली.\nस्वीडनने साम्राज्यवादाचा पुरस्कार केला व रशियाची अमाप भूमी व साधनसंपत्ती त्यांना खूणवत होती. पीटरने रशियावरील आलेले स्वीडनचे संकट मोठ्या धैयाने परतवून लावले. इ.स. १७०० ते १७२१ असे २१ वर्षे रशियाचे स्वीडनशी युद्ध सुरू राहिले. १७२१ साली स्वीडनने तह करून बाल्टिक समुद्राच्या फार मोठ्या प्रदेशावर रशियाचे वर्चस्व मान्य केले. रशिया सामर्थ्यवान राष्ट्र बनत चालले होते.\nएकीकडे युद्ध सुरू असतांनाही पीटरने देशात विकासाच्या कामांशिवाय इतरही फार मोठे बदल करणे सुरूच ठेवले. त्याने संपूर्ण राज्याचे १० भाग केले, प्रत्येक भागावर स्व्तंत्र गव्हर्नरची नेमणूक केली. एकाधिकारी राजेशाही ऐवजी पीटरने सिनेटची स्थापना करून सर्व विभागांसाठी स्वतंत्र मंत्री नेमले. अनेक कामात चर्चची चालत असलेली नाहक ढवळाढवळ त्याने बंद करून चर्चचे वर्चस्व संपुष्टात आणले. जमीनदारांना वंशपरंपरेने मिळत असलेले अनेक अधिकार संपुष्टात आणले तसेच जमीनदारांच्या फक्त ज्येष्ठ वारसालाच मान्यता देऊन वारसांमधील संभावित भाऊबंदकी संपविली. इतर मुलांना नोकरी देऊन त्यांच्या दूरच्या प्रदेशांवर नियुक्ती करण्यात येत असे. शिक्षण सगळ्यांसाठी सक्तीचे केले यातून जमीनदारंच्या मुलांनाही सोडले नाही. केवळ शिक्षणाच्या आधारावरच नोकरीसाठी विचार होत असल्याने लोकांनीही या मोहिमेत भाग घेणे सुरू केले. पीटरने शाळा, विद्यालये मोठ्या प्रामाणात सुरू केली. शाळांमधून शिकविण्यासाठी रशियन भाषा प्रमाण मानण्यात आली. त्या आधीचे फ्रेंच वगैरे भाषांचे असलेले महत्त्व संपवून त्यांचे उच्चाटन करण्यात आले. रशियन भाषेत अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी म्हणून जाणकार भाषांतरकारांची नेमणूक करून युरोपातील सर्व पुस्तके रशियन भाषेत आणण्याचा प्रकल्पही पीटरने राबविला.\nवया��्या ५२ व्या वर्षी त्सार पीटरचे निधन झाले. त्यावेळी रशियात अनेक मूलभूत सोयी-सुविधांसह उद्योगधंदे उभे करण्यात पीटर यशस्वी ठरला होता. लोकांना काम होते, घरोघरी आधुनिकतेचा स्वीकार होऊ लागला होता, मागसलेले, असंस्कृत म्हणून ओळखले जाणारे रशिया जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ लागले होते. सर्वसामन्य लोकांचा छळ झाला तरी देशाच्या दृष्टीने फार मोठी प्रगती पीटरला साध्य करता आली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६७२ मधील जन्म\nइ.स. १७२५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/realistic-pencil-drawings-by-japanese-artist/", "date_download": "2019-04-18T18:16:27Z", "digest": "sha1:O5X7QPWQROSLYHLCAXO5MWCD2P677YUO", "length": 11838, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो - प्रत्यक्षात फोटो नाहीतच...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकला ही माणसाला खूप काही मिळवून देते. एखाद्याचे जीवन ह्याच कलेमुळे बदलते. प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला काही न काही कला पाहण्यास मिळते. प्रत्येकजण आपल्या कलेमध्ये निपुण असतो. पण काही कला ह्या खूप आश्चर्यात टाकणाऱ्या असतात आणि त्या समजण्याच्या पलीकडे असतात. कोणतीही कला माणसाला अवगत करून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच, त्या कलेबद्दल संपूर्ण माहिती असणे देखील तेवढेच आवश्यक असते. आजकाल पेन्सिलवर तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृती खूपच आकर्षक असतात. ही कला खूपच वेगळी आणि अद्भूत आहे.\nआपल्याला आश्चर्य वाटेल, अशा अविश्वसनीय गोष्टी केवळ पेन्सिल आणि कागदाच्या सहाय्याने तयार करता येतात. २२ वर्षीय जपानी कलाकार कोहेई ओमोर��ने बनवलेली ही चित्तथरारक रेखाचित्रे तुम्हाला भारावून सोडतील.\nकोहेई ओमोरी हा प्रत्येक प्रकल्पावर २०० तासांपेक्षा जास्त वेळ घालवतो. तो यामधील प्रत्येक गोष्ट तो एकदम बारकाईने करतो. या रेखाचित्रांच्या शेडींग, अल्ट्रा – थिन लाईन्स आणि अप्रतिम स्थिर हातांची हालचाल हे सर्व खूप तो साहजिकतेने करतो. ट्विटरवरील त्याचे प्रेक्षक त्याच्या या एकाग्रतेमुळे ‘मॅड जिनियस’ असे संबोधतात. त्याने नुकतेच आणखी एक रेखाचित्र तयार केले आहे, जे नट आणि बोल्टचे वर्णन करते. ब्रिटीश मॉडेल सोफिया ब्लॅकब्रो हिचे काढलेले रेखाचित्र हे त्याचे ‘सिग्निचर पिस’ आहे.\nआज आम्ही तुम्हाला कोहेई ओमोरी याचे काही रेखाचित्रे दाखवणार आहोत, जी खूपच अप्रतिम आहेत. तीक्ष्ण पेन्सिलच्या सहाय्याने अद्यापही काय साधता येते, याचे आणखी काही नमुने पाहण्यासाठी नायजेरियन आर्टिस्ट अरीन्झे स्टॅनले याची चित्रे पहावीत.\nचला तर पाहूयात ओमोरी याने काढलेली काही रेखाचित्रे…\n२२ वर्षाचा जपानी कलाकार कोहई ओमेरी एका छोट्या पेन्सिलने रेखाचित्रांवर काम करत आहेत.\nतो आपल्या धक्कादायक खऱ्याखुऱ्या पोट्रेटसाठी हिट झाला आहे आणि तो प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी जवळपास २०० पेक्षा जास्त तास लागतात.\nअशी ही रेखाचित्रे खूप अप्रतिम आणि रेखीव आहेत. ती पाहिल्यावर ती खरी असल्याचाच भास होतो. अशा ह्या चित्रामध्ये जीव टाकणाऱ्या रेखाचित्रकाराला मनापासून वंदन..\nस्त्रोत आणि छायाचित्रांचा स्त्रोत : boredpanda.com\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← अवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा\n“आज ते विठ्ठलाचे झाले, ब्राह्मण राहिले नाहीत” : जाऊ तुकोबांच्या गावा भाग :४४ →\nरात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा\nआज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे\nपाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी\nमा. फडणविसांच्या कचखाऊ राजकारणापायी त्यांच्याकडून असलेल्या आशा मावळू लागल्या आहेत\nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास\nयशस्वी होण्यासाठी “फक्त मेहनत” घेऊ नका. त्या सो���त महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा\nजाणून घ्या ATM कार्डवर असणाऱ्या नंबरमागचा अर्थ\nजगातील या “प्रगत” देशांमध्ये अजूनही विवाहबाह्य संबंध हा कायद्याने गुन्हा आहे\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nहा बघा रजनीकांतचा हॉलीवूड चित्रपट \nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nआता सायकल कधीही पंक्चर होणार नाही\nडॉ. मेधा खोले यांना ट्रोल करताय थांबा – सत्य जाणून घ्या\nचहाच्या प्रेमापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय\nआता वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही \nपोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते\n….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला \nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\nकरन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास\nअर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1989&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:38:09Z", "digest": "sha1:OYEY3P5YSSEQW657BPHREX3IQIEACZOD", "length": 3175, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | Good news", "raw_content": "\nआजपासून नवे वेब चॅनेल Latur Live सुरु झाले आहे.\nhttp://laturlive.com/default क्लिक करा पहा प्रसाद उदगीरकर यांची मुलाखत.\nया वेब पोर्टलचे उद्घाटन प्रथितयश उद्योजक प्रसाद उदगीरकर यांनी केलं.\nपहिली लाईव्ह मुलाखत त्यांचीच घेतली.\nबघा, ऐका गायत्री हॉटेलच्या यशाचे गुपित.....\nया पोर्टलवर फक्त लाईव्हच बातम्या असतील..\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-news-16/", "date_download": "2019-04-18T18:56:05Z", "digest": "sha1:ZW4BCVPMRB7KR2HX7UHFIX3UZ3KSDO3A", "length": 12759, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद - Dainik Prabhat", "raw_content": "\nसार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद\nपुणे – सोनूकुमार गुप्ताच्या दमदार खेळाच्या जोरावर सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला पराभूत करताना एएवायएस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलइडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सार्थक कॉर्पोरेशनच्या व्ही. मोहनरावला सर्वोत्तम बॅटर, सार्थक कॉर्पोरेशनच्याच दीपककुमारला सर्वोत्तम पिचर तर व्होटेक्सा बॅटरीज संघाच्या कल्पेश कोल्हेला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nअंतिम लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला 10-3 असे पराभूत केले. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून सोनुकुमार गुप्ताने 3, व्ही. मोहनराव व मानस केशरवानी यांनी प्रत्येकी 2 तर दीपककुमार, आशिषकुमार व डी. रुद्रपती यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. ऍमनोरा संघाकडून नरेश निर्मळकर, कृष्णा महानंदा व चंदर तांडी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना चांगली लढत दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये व्होटेक्सा बॅटरीज संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 4-2 असे पराभूत केले. व्होटेक्सा बॅटरीज संघाकडून जयेश मोरे, मोहित पाटील, प्रीतीश पाटील, गौरव चौधरी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स केला. अक्षय कुडवे, सौरव ठोसे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना रचना लाईफस्टाईल संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.\nतत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने व्होटेक्सा बॅटरीज संघाला 6-3 असे पराभूत करताना अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.\nपी. आशिष, व्ही. मोहनराव, जितेंद्र, बी. रुआरापट्टी, मानस केशरीनमी, दीपक कुमार यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. व्होटेक्सा बॅटरीज संघाच्या जयेश मोरे, श्रीराम चौहान व कल्पेश कोल्हे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना दिलेली लढत अपुरी ठरली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये ऍमनोरा संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 6-3 असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : पराभवाचा वचपा काढण्याची मुंबईला संधी\n#IPL2019 : अल्झारी जोसेफ जायबंदी\nवादातून धडा मिळाला – हार्दिक पांड्या\nविश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; स्मिथ आणि वॉर्नरचा सहभाग\nबास्केटबॉल स्पर्धा : ऑल स्टार्स, हूपर्स, महाराष्ट्रीय मंडळ, ऑर्किड संघांची आगेकूच\nहेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nआंतर महाविद्यालयीन ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nसंजय क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच\n#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:24:42Z", "digest": "sha1:H23YM5XK6P2477UWHO3ZRBVNQ5DYIAGX", "length": 8994, "nlines": 315, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९३६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू (१ प)\n\"इ.स. १९३६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ९२ पैकी खालील ९२ पाने या वर्गात आहेत.\nझिने एल अबिदिन बेन अली\nवसंतराव आपटे (शेतकरी नेता)\nसॅम्युएल चाओ चुंग तिंग\nइ.स.च्या १९३० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१५ रोजी २१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:49:39Z", "digest": "sha1:6QLEAYGFLXOZ4KEXDI47GPSEF5EWMCLG", "length": 23944, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पारदर्शकतेचे आदेश निघाले? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुल�� सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्���ल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान अग्रलेख पारदर्शकतेचे आदेश निघाले\nमतदान यंत्रे, मतदार याद्या, मतमोजणी यासह संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता दिसावी म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने अनेक पावले उचलली आहेत. ‘मतदान कोणत्याही उमेदवाराला केले तरी ते ठराविक पक्षाच्याच नावावर दाखल होते’ अथवा ‘मतदान यंत्रे हॅक करून हवा तसा निकाल करून घेतला येतो’ असे गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून वेळोवेळी केले गेले आहेत, अजूनही होत असतात.\nनिवडणूक आयोगानेसुद्धा वेळोवेळी शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला; पण आता त्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. दर मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्र ठेवले जाईल. ज्याला मतदान केले आहे त्याच्याच नावावर ते दाखल झाले हे आता मतदाराला दिसू शकेल. व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर यंदा प्रथमच होणार आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिके गावोगाव नागरिकांना दाखवली जात आहेत. आचारसंहिता अधिक कठोरपणे राबवली जाईल, अशी हमी दिली जात आहे.\n‘महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एकोणचाळीस लाखांहून जास्त मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाली आहेत व त्यात अल्पसंख्याक आणि दलित मतदारांची नावे अधिक आहेत’ असा गंभीर आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी नुकताच केला आहे. राष्ट्रीय पातळीवर मतदारांची नावे गायब होण्याचे प्रमाण तीन कोटींवर जाऊ शकते. त्याबद्दल निवडणूक आयोगाने खुलासा करावा, अशीही मागणी न्यायमूर्तींनी केली आहे. सेवानिवृत्तीनंतर कोळसे-पाटील जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय महासचिव आहेत.\nअशा जबाबदार पदावरून केलेल्या आरोपात काही तथ्य असण्याची शक्यता मतदारांना नक्कीच वाटेल. त्याकडे आयोगाने दुर्लक्ष करू नये. असे आरोप तसे नवे नाहीत. नावे गायब झाल्याचा अनुभव निवडणुकांच्या वेळी अनेक मतदारांच्या वाट्याला येतो. मतदार यादीत नावच नसल्याने ते मतदानापासून वंचित राहतात. तक्रार करणार्यांना नव्याने नावनोंदणीचा सल्ला दिला जातो; पण नावे का वगळली गेली याचे समर्पक उत्तर आजवर कधीही दिले गेले नाही. नावे वगळण्याच्या चमत्काराबरोबरच काही नावे दाखलही होतात.\n निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शीपणा कागदी घोड्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. मतदारांंची खात्री होईल व त्यांचा विश्वास बसेल असे समर्पक स्पष्टीकरण निवडणूक आयोग देईल का निवडणूक निरीक्षकांसाठीही आचारसंहिता लागू झाली आहे; पण वर्षानुवर्षे लागलेल्या सवयी केवळ कागदी आदेशाने मोडतील निवडणूक निरीक्षकांसाठीही आचारसंहिता लागू झाली आहे; पण वर्षानुवर्षे लागलेल्या सवयी केवळ कागदी आदेशाने मोडतील बाहेरून आलेल्यांचा किमान पाहुणचार हा भारतीय संस्कृतीचा भाग मानला जातो. त्यामुळे आदेशातील कठोरता कागदी घोडेच ठरण्याची शक्यता नाकारता येईल का\nPrevious articleयाला शिक्षण कसे म्हणावे\nNext articleमुंबई पोलिसाची राहुरीत दबंगगिरी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nअसे वकील भाग्यानेच भेटतात\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:24:19Z", "digest": "sha1:TDEQXW4UO7FZJT7C5L6MB5TI2FZIJ7VC", "length": 11371, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवराज, वसुंधरा आणि रमण आता राष्ट्रीय राजकारणात - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिवराज, वसुंधरा आणि रमण आता राष्ट्रीय राजकारणात\nनवी दिल्ली – शिवराजसिंह चौहान (मध्यप्रदेश), वसुंधरा राजे (राजस्थान) आणि रमण सिंह (छत्तिसगढ) यांची गुरूवारी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपने त्या तिन्ही नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्याचे मानले जात आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची दिशा निश्चित करण्यासाठी भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद बैठकीला उद्यापासून (शुक्रवार) प्रारंभ होणार आहे. त्या महत्वपूर्ण बैठकीच्या पूर्वसंध्येला पक्षाने शिवराज, वसुंधरा आणि रमण यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळे त्या तिघांवर पक्ष आणखी मोठी भूमिका सोपवण्यास सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला मध्यप्रदेश, छत्तिसगढ आणि राजस्थान या राज्यांच्या सत्तेवरून दूर केले. त्या तिन्ही राज्यांत मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले ��ोते. कॉंग्रेसची मुसंडी पाहता पुन्हा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे मोठेच आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे त्या राज्यांतील प्रभावी नेत्यांना आणखी बळ देण्याचे पाऊल भाजपने उचलले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर करून घेण्याचा भाजपचा राजकीय इरादाही स्पष्ट झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल\nपश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला\nनिवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका\nपश्चिम बंगालमध्ये मतदानावरून हंगामा; सुरक्षा दलाने केला लाठीचार्ज\nछत्तीसगड – धनिकरका वन क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nजस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक\nमोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा ‘तो’ अधिकारी निलंबित\nभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचे घूमजाव\nहीच काय तुमची देशभक्ती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळे��ील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:59:06Z", "digest": "sha1:5BY2ZDIVN6E2JMA4YVOCIWXTFCBIUIVM", "length": 3857, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड गेर - विकिपीडिया", "raw_content": "\nहॉलिवूड चा एक अभिनेता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86", "date_download": "2019-04-18T18:35:38Z", "digest": "sha1:AQRKISB562A656YZZQRYGXVRA6PXG4OB", "length": 10046, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेरी आ - विकिपीडिया", "raw_content": "\nसेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.\nइ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आ चा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगा व फुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलान व ए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.\nसेरी आ संघांचे स्थान\nसेरी आ च्या २०१३-१४ हंगामामध्ये खालील २० संघांनी भाग घेतला.\nबोलोन्या एफ.सी. १९०९ ९वा\nपेस्कारा सेरी बे विजेते\nयू.सी. संपदोरिया सेरी बे ६वा\nतोरिनो एफ.सी. सेरी बे उपविजेते\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. ���ापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nयुरोपीय देशांमधील सर्वोत्तम फुटबॉल लीग (युएफा)\nइंग्लंड • फ्रान्स • जर्मनी • इटली • नेदरलॅंड्स • पोर्तुगाल • रशिया • स्पेन • स्कॉटलंड\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१४ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5-4/", "date_download": "2019-04-18T18:17:51Z", "digest": "sha1:OMCTD54HC3P5EW5X6Z6JU4NMA7QLOVDP", "length": 10113, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग - Dainik Prabhat", "raw_content": "\nरिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग\nसातारा – शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 23 वर्षीय पिडीत तरुणीशी अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ) याने दोन वषापूर्वी फेसबुकद्वारे तिच्याशी मैत्री केली. तेव्हापासून तो तिचा दुचाकीवर वारंवार पाठलाग करून लग्न करण्याची जबरदस्ती करत होता.\nसोमवारी सायंकाळी तरुणी सातारा शहरात येत असताना पाठीमागून येऊन गाडी आडवी मारली. तिच्या गाडीची चावी हिसकावून घेत रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या अंगाशी लगट केली. याप्रकरणी तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. पी. किर्दत करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकर���ंची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A5%AA%E0%A4%95%E0%A4%86%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:24:19Z", "digest": "sha1:C2HQGLJFLIZY5V7X6D244FHFHT56O44W", "length": 10176, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इन्सॅट-४सीआर - विकिपीडिया", "raw_content": "\n(इन्सॅट-४कआर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसतीश धवन अंतराळ केंद्र\n२.० × १.७७ × २.८ मीटर\n१२ सी बँड टान्सपॉन्डर, ५ केयु बँड ट्रान्सपॉन्डर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रान्सपॉन्डर\nइन्सॅट-४सीआर हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. सन डीटीएच व एअरटेल डीटीएच सेवा या उपग्रहाच्या मदतीने काम करतात.\nअवकाशात प्रक्षेपण- २ सप्टेबर २००७\nप्रक्षेपक यान - जीएसएलव्ही-एफ४\nप्रक्षेपक स्थान - सतीश धवन अंतराळ केंद्र\nकाम बंद दिनांक -\nवजन - २१३० किलो\nआकार - २.० × १.७७ × २.८ मीटर\nविद्युत पुरवठा - ३००० वॅट्\nउपग्रहावरील यंत्रे - १२ सी बँड ट्रांसपाँडर,५ केयु बँड ट्रांसपाँडर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रांसपाँडर\nउपग्रह कक्षा - भूस्थिर ७४रेखांश पूर्व\nउपनाभी बिंदू- ३५,८२६.७ किमी\nअपनाभी बिंदू- ३५,७६२.२ किमी\nकार्यकाळ - १० वर्ष\nउद्देश - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • ��र.व्ही. पेरूमल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०१३ रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-sisilia-karvalo-16118", "date_download": "2019-04-18T18:56:29Z", "digest": "sha1:X35C2TMIUAPTQLK2UYHL4QQNJFMNE7AB", "length": 15377, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical sisilia karvalo शृंखला की मेखला? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nतीन कविता एकाच वेळी मनात रुंजी घालत असतात, तेव्हा त्या झुंबर होऊन विविधरंगी प्रकाशही आपल्या मनात फाकत असतात. त्या गुणगुणण्यातही मोठा आनंद असतो. बाबा आमटेंची कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘मधुर’ चालीचे त्यातील एक कडवे असे.\nशृंखला पायी असू दे\nमी गतीचे गीत गाईन\nतीन कविता एकाच वेळी मनात रुंजी घालत असतात, तेव्हा त्या झुंबर होऊन विविधरंगी प्रकाशही आपल्या मनात फाकत असतात. त्या गुणगुणण्यातही मोठा आनंद असतो. बाबा आमटेंची कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘मधुर’ चालीचे त्यातील एक कडवे असे.\nशृंखला पायी असू दे\nमी गतीचे गीत गाईन\nजीवनाचे सर्व रस्ते मृदूमुलायम नसताना, खडबडीतपणा असला, तरच खरे आपण नीटपणे चालू शकतो. म्हणून खाचखळगे आणि अडीअडचणींनादेखील खूप महत्त्व आहे. परंतु त्याच बाऊ न करता अत्यंत धीराने आणि हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ असण्याची वा एकवटण्याची आवश्यकता असते. मग तो दुःख संकटांना म्हणेल, ‘या संकटांनो या’ आणि बाबा आमटेंच्या सुरात सूर मिसळून ती व्यक्ती उपयुक्त गाणे गात आपली मार्गक्रमणा करेल.\nत्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’ म्हणतात, जीव पाहतो वरवर जाया चैतन्यापाठी हाय सुटेना दृढ देहाची परि बसली गाठी.\nयेथे लौकिक आणि पारलौकिक जीवनातील संघर्ष दाखवलेला आहे. आपल्या मनाला, आत्म्याला चैतन्याची ओढ लागलेली असते. परंतु नाशवंत जगाच्या, देहाच्या मोहात गुंतून गेल्याने वा अडकून पडल्याने पारलौकिक जीवनापर्यंत आपली झेप जात नाही.\nपारलौकिक जीवनाच्याही पलीकडे गेलेला आवाज कविवर्य कुसुमाग्रजांना ऐकू ��ला. त्यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्यांच्या हाता-पायतील बेड्या खळखळा तुटल्याचा आवाज त्यांना अत्यंत मधुर अन् श्रवणीय वाटतो.\nसामाजिक-पारमार्थिक अन् राजकीय अर्थांनी परिप्लुत अशा या कविता आहेत. आशय आणि आविष्काराच्या दृष्टीने या कविता वेगळ्या असल्या, तरी सरतेशेवटी त्या आपल्याला एकाच ध्येयाकडे, एकाच मुक्तीकडे घेऊन जातात. आपल्याला गतीचे... प्रगतीचे... सतत चालत राहण्याचे... अन् सतत परिवर्तनशील राहण्याचे गीत गायचे असेल, पारलौकिक मार्गातील मद-मोह-मत्सर-माया यांचे अडसर दूर करायचे असतील... अन् मुक्तीच्या, मोकळेपणाच्या मार्गावर चालायचे असेल, तर या सर्व प्रकारच्या शृंखलांची मेखला तयार करून कवचकुंडलांसारखी आपल्या भोवती लपेटावी लागेल... सर्व प्रकारचा स्वार्थ स्वाहा करून आपल्याला व्यापक पातळीवरील ध्येयाकडे मार्गक्रमणा करावी लागेल.\nअशा प्रकारच्या प्रेरणादायी कविता एकाच वेळी आपल्या तनामनातल्या शृंखला झटकण्यास आणि उन्मत होण्यास मदत करतात.\nसमीर भुजबळांचा जॉगिंग ट्रॅकवर \"मॉर्निंग वॉक', नागरिकांशी साधला संवाद\nनाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे...\nपुणे स्टेशनचा परिसर भीमगीतांनी दुमदुमला\nपुणे : 'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', \"एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले....\nदुष्काळी परिस्थितीवर भाष्य करणारा H2O चित्रपट\nजळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, त्यातच ग्रामीण भागातील व शहरी भागात होणारा पाणीपुरवठा यांमध्ये असलेली तफावत या सर्व परिस्थितीत तरुणांची...\nकोल्हापूर म्हणजे झपाटून काम करण्याचा संस्कार\nबॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न...\n सोशल मीडियावर तळजाईचा ट्रेंड\nधनकवडी(पुणे) : तळजाई टेकडीवर जाऊन प्रशांत शिरोळेने \"स्टायलिश' पोझ देत अनेक फोटो शूट केले अन् फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि...\nLoksabha 2019: अब न्याय होगा; काँग्रेसचे प्रचारगीत प्रदर्शित (व्हिडिओ)\nनवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपले नवी��� गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘अब होगा न्याय’ हे गाणे प्रसिद्ध करताना पक्षाने देशात ‘अन्यायाचे वातावरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:41:56Z", "digest": "sha1:B2RPVI7SGIZDUEDMK5INJVU3XBNOJ2OJ", "length": 2702, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार आनंदराव पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आमदार आनंदराव पाटील\nमराठा समाजाला त्यांनी झुलवत ठेवले आम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार : पाटील\nकराड :मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर १९८२ नंतर मराठा आरक्षणाची चळवळ काही प्रमाणात शिथिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2019-04-18T18:38:21Z", "digest": "sha1:IURQFOAK3RDGQLCSESCOCPHHDIOSJZ5T", "length": 2562, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तालुका प्रमुख Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित ���ाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - तालुका प्रमुख\nमावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून ‘श्रीरंग अप्पा’च\nपुणे : मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झालं आहे. कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T18:53:53Z", "digest": "sha1:T4ZJQZSDMVELD3IL6PCOE5VWVTZZC4OR", "length": 2644, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसे वर्धापनदिन भाषण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मनसे वर्धापनदिन भाषण\nपाढव्याच्या सभेला लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा- राज ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- येत्या गुढी पढाव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार असून या सभेच्या वेळी जर महाराष्ट्र लाईट घालवण्यासारखे काही प्रकार घडले तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/youth-suicide/", "date_download": "2019-04-18T18:43:47Z", "digest": "sha1:NHYF6O45ZZ4ENL7Y2N72OJYZEHDH6BKV", "length": 2526, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "youth suicide Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nप्रेमप्रकरणातून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nऔरंगाबाद: डॉ बाब���साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय गणेश कोपरवाड या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/inauguration-college-natural-sciences-nesari-161231", "date_download": "2019-04-18T19:02:18Z", "digest": "sha1:XYNABOAIYLHOZJN5J6DAOKOWKENS7TZL", "length": 11731, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inauguration of the College of Natural Sciences in Nesari नेसरीत औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनेसरीत औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उद्घाटन\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nनेसरी - शिक्षणातून नवीन पिढी व समाज घडत असतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.\nयेथील यशवंतराव रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nनेसरी - शिक्षणातून नवीन पिढी व समाज घडत असतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.\nयेथील यशवंतराव रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री. ठाकरे म्हणाले, \"\"स्व. बाळासाहेब ठाकरे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत असत. त्यांच्याच विचारावर शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे भरवून सदृढ महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न आहे. शमनजी यांनी कृषी, फार्मसी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. युवा पिढी घडविण्यासाठी शिवसेना पाठबळ देईल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. उद्योग निर्मितीसाठी काम करावे. कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण गरुढ झेप घेण्याची हिंम्मत ठेवा. युवासेना आपल्या पाठीशी राहील.\"\"\nरियाज शमनजी म्हणाले, \"\"स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नेसरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सहकार्य मिळाले. कृषी महाविद्यालयाद्वारे ग्रामीण भागात शेतीविषयक काम करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एक सामान्य शिवसैनिक म्हणून प्रामाणिक काम सुरू आहे.\nयावेळी ठाकरे यांचा श्री. शमनजी, खजिनदार सुलोचना रेडेकर, सचिव लक्ष्मण कंग्राळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोद ठाकूर, आरमान शमनजी, रोशनबी शमनजी, कृषी कॉलेजचे प्राचार्य एम.जी. माळी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. कुरबेट्टी, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम. होसमनी आदी उपस्थित होते. विनायक पाटील यांनी सुत्रसंचालन केले. अजित पाटील यांनी आभार मानले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://mkv2.mah.nic.in/reg/admission/ADMISSION.htm", "date_download": "2019-04-18T19:21:51Z", "digest": "sha1:V53LVDZ6IJ25OMPJ3L3W3W47J7NUHURQ", "length": 2658, "nlines": 13, "source_domain": "mkv2.mah.nic.in", "title": " ADMISSION PROGRAMME FOR UNDER GRADUATE AND POST GRADUATES ON LINE ADMISSION PROGRAMME 2017-18 FOR UNDER GRADUATE AND POST GRADUATES Please visit following links for Further details", "raw_content": "माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2018-19 प्रवेश अधिसुचना शुध्दीपत्रक\nमाळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2018-19 प्रवेश अधिसुचना\nमान्यता नसलेल्या विद्यापीठ/अनाधिकृत महाविद्यालय/शैक्षणिक संस्था............. अभ्यासक्रमांना प्रवेश न घेण्याबाबत सुचना\nकृषि विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायित प्रवेश परीक्षेच्या अनिवार्यतेबाबत (2018-19)\n2018-19 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक परिक्षा\nकृषि तंत्र/कृषि तंत्रज्ञान पदविका व मत्स्य अभियांत्रिकी पदविका रिक्त जागा भरण्या करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे बाबत ( 2017-18 )\nजाहीर सुचना: माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी (विनाअनुदानीत) वाढीव प्रवेश प्रक्रियेची सुचना - 2017-18\nपदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक ( 2017-18 )\nमाळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश अधिसुचना शुध्दीपत्रक( 2017-18 )\nकृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी प्रवेश 2017-18\nकृषि विद्यापीठाती पदवी प्रवेश प्रक्रिया 2017-18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/govar-rubela-vaccine-student-160684", "date_download": "2019-04-18T18:49:49Z", "digest": "sha1:NBTC5N5LOLRPKS3Q3P5A33RW3VYMO6XT", "length": 16328, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govar Rubela Vaccine Student साडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.\nलसीकरणामुळे सुरवातीला देवी रोगाचे देशातून निर्मूलन केले. त्या पाठोपाठ आता आपण पोलिओचेही निर्मूलन केले. गोवर आणि रुबेला हे आजार आटोक्यात आणण्यासाठी सध्या ‘एमआर’ लसीकरण सुरू आहे. हे आजार होऊच नये आणि झालेच तर त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसी दिल्या जातात. राज्यात २७ नोव्हेंबरपासून हे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे.\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.\nलसीकरणामुळे सुरवातीला देवी रोगाचे देशातून निर्मूलन केले. त्या पाठोपाठ आता आपण पोलिओचेही निर्मूलन केले. गोवर आणि रुबेला हे आजार आटोक्यात आणण्यासाठी सध्या ‘एमआर’ लसीकरण सुरू आहे. हे आजार होऊच नये आणि झालेच तर त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसी दिल्या जातात. राज्यात २७ नोव्हेंबरपासून हे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे.\nलसीकरणाबाबत बोलताना भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘बाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर गोवर (मीझल्स), गालगुंड (मम्प्स) आणि रुबेला या तीनही आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी ‘एमएमआर’ ही एकत्रित लस दिली जाते. गोवर आणि रुबेला या दोन आजारांविरुद्ध ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ‘एमआर’ ही लस देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. गोवर हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. रुबेला हा आजार गर्भवतींना पहिल्या तीन महिन्यांत होण्याचा धोका असतो. त्याचा दुष्परिणाम थेट गर्भावर होतो. गर्भाच्या डोक्याचा आकार कमी होणे, मतिमंदत्व, मोतीबिंदू, बहिरेपणा आणि हृदयाचे आजार त्यातून उद्भवतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यावश्यक आहे.’’\nहे आजार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असते. लसीकरणाचे प्रमाण सातत्याने ८३ ते ९४ टक्के असावे लागते. जबाबदारी म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांना ही लस आवर्जून द्यावी, असे आवाहनही डॉ. जोग यांनी केले आहे.\n‘एमआर’ लस देणे सुरक्षित आहे. या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणाशी संबंधित सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ प्रशिक्षित आहे. पालकांनी आपल्या मुलांना ही लस निःशंकपणे द्यावी. अनेक राष्ट्रांमधून गोवर, रुबेला हे आजार हद्दपार होत आहेत. त्यात आपल्याला मागे राहून चालणार नाही, असेही बालरोगतज्ज्ञ डॉ. जोग यांनी सांगितले.\nशहरातील एक हजार ३२० पैकी ७९७ शाळांमधील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यातून तीन लाख ३९ हजार ८१९ विद्यार्थ्यांना लस दिली आहे.\n- डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : प���्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1053", "date_download": "2019-04-18T18:55:36Z", "digest": "sha1:7SLSWV3MB4XCVGLILRL6ZKNNJLUJJLM4", "length": 11979, "nlines": 83, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पुन्हा २४ तास मुसळधार, रुळांची उंची वाढवा, दारुबंदी करणार नाही, अरोठेंचा राजीनामा, एसबीआय बॅंकेचे १४० कोटी बुडवले........१२ जुलै २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nपुन्हा २४ तास मुसळधार, रुळांची उंची वाढवा, दारुबंदी करणार नाही, अरोठेंचा राजीनामा, एसबीआय बॅंकेचे १४० कोटी बुडवले........१२ जुलै २०१८\n* लातूर जिल्ह्यात या हंगामात आजवर झाला २७५ मिलीमीटर पाऊस\n* लातूर जिल्ह्यात रात्रभर बरसलेल्या मूर पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान\n* नाणार प्रकल्पावरुन विधानसभेत गोंधळ, विरोधक म्हणतात विदर्भात घेऊन जा\n* दूध दरवाढीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\n* नॅकच्या १०० महाविद्यालयांना मिळणार भगवतगिता\n* विद्यमान सरकार घटना बदलणार, भारत होणार हिंदुस्तान\n* तबल ४८ तासानंतर चर्चगेट-डहाणू वाहतूक सुरळीत\n* थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका, भारतीय किर्लोस्कर इंजिनांची गुहेतले पाणी काढण्यात मदत\n* मुंबई पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या १५० फेऱ्या रदद्, ५० फेऱ्या उशिराने\n* मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल बंद पडत असतील तर रुळांची उंची वाढवा- हायकोर्ट\n* औरंगाबादेतील प्रेक्षणीय स्थळ म्हैसमाळ विकास: ६५ कोटींच्या दोन रस्त्यांच्या कामवाटपाची चौकशी सुरू\n* सीबीआयकडून मुंबईतील तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल; एसबीआय बँकेंचे १४० कोटी रुपये बुडवल्याचा आरोप\n* पंजाब: राज्यातील व्यसन मुक्ती केंद्रात गरिबांवर मोफत उपचार होणार; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची घोषणा\n* भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार अरोठे यांचा राजीनामा\n* औरंगाबादेत दगडाने मारहाण करुन वकिलाची दीड तोळ्याची सोन्याची चेन व मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला अटक\n* येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\n* नागपूर: राज्यात दारुबंदी करणार नाही; मात्र, चंद्रपूरमध्ये कायम: उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे\n* पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजरांनी मुंबई सेंट्रल रुममधून रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्याचा घेतला आढावा\n* पालघरच्या माणिकपुरा परिसरात अडकलेल्या ६६ लोकांना एनडीआरएफने सुरक्षित बाहेर काढले\n* पुणेः अमेरिकेत नोकरीच्या आमिषाने अभियंत्याला ११ लाख ८७ हजारांचा गंडा\n* मुसळधार पावसामुळ पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द\n* संभाजी भिडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारसरणी एकचः अॅड. प्रकाश आंबेडकर\n* नालासोपारा रेल्वे मार्गावर अनेक खोळंबलेल्या रेल्वेतील प्रवाशांना सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अन्न वाटप\n* संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे गुरूजींविरूद्ध दलित संघटनांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल करावेत- प्रकाश आंबेडकर\n* नाणार प्रकल्प लोकांवर लादण्यात येणार नाही; मुख्यमंत्र्यांची माहिती\n* भाजपनं प्रभू रामचंद्रांचा अपमान केला: शिवसेना\n* वडिलांनी सायकल न दिल्यामुळे बारा वर्षाच्या मुलाची घरात गळफास घेऊन आत्महत्या, पुण्याच्या अप्पूघर येथील घटना\n* नाशिक: सोहराबुद्दीन खटला चुकीच्या पद्धतीने चालवला गेला: काँग्रेस नेते व माजी न्या. अभय ठिपसे\n* नवी दिल्ली: जेईई आणि नीटची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार\n* भाजप नेत्यांनो शरम बाळगा; शरद पवारांची टीका\n* दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली भूतानचे प्रधानमंत्री त्सेरिंग तोबगे यांची भेट\n* ओडिशा: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलेले शिल्प\n* माथेरान: अमन लॉज ते माथेरान दरम्यान ट्��ॅकवर झाड कोसळल्याने टॉय ट्रेनची वाहतूक ठप्प\n* बिहार: विद्यार्थिनीने केला मुख्याध्यापकांसह १८ जणांवर बलात्काराचा आरोप\n* छत्तीसगड: ७ नक्षलवादी पोलिसांना शरण; शरण झालेल्यातील एकावर होते आठ लाखांचे इनाम\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/page/6/", "date_download": "2019-04-18T18:24:05Z", "digest": "sha1:NOTC7534M6LOAHMME7PCK5SK64IE7D75", "length": 10005, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Page 6 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nहिंदू महासभेचा विकृतीचा कळस, गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या\nमहात्मा गांधी यांची 71वी पुण्यतिथी आज देशात साजरी होत असतानाच हिंदू महासभेने गांधीजींच्या प्रतिमेवर ‘गोळीबार’ करत त्यांच्या हत्येचा ‘Action Replay’ करून विकृतीचा कळस गाठला. उत्तर प्रदेशातील...\nआयोध्या जप्त केलेली 67 एकर जमीन मूळ मालकांना परत करा- सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली – अयोध्येत बाबरी आणि राम मंदिर जन्मभूमीचा वाद सुरू असताना केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात एक नवीन याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त जागेच्या सभोवतालची जप्त...\n#RepublicDay2019 : राजपथावर लष्करी सामर्थ्याचे आणि सोबतच देशातील संस्कृतीचे प्रदर्शन\nदेशभरात आज 70 वा गणतंत्र दिन साजरा केला जात आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या माध्यमातून जगभराला देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. त्याचबरोबर येथे सादर झालेल्या विविध...\nधक्कादायक: सरकारी हॉस्टेलमध्ये गरोदर झाल्या विद्यार्थीनी\nभुवनेश्वर- मागील काही दिवसांपासून ओडिशामध्ये वेगवेगळ्या सरकारी होस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थीनींसह तीन अल्पवयीन विद्यार्थीनी प्रेग्नेंट असल्याच्या घटना समोर आल्या आहे. तर एका अल्पवयीन मुलीने होस्टेलमध्येच बाळाला जन्म...\nईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या\nमुंबई- सन 2014 मध्ये भारतात झालेली लोकसभा निवडणूक फिक्स होती. कारण तेव्हा ईव्हीएम हॅकिंग झाले होते. विशेष म्हणजे ईव्हीएम हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना...\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nनवी दिल्ली – डान्स बारसंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबईतील डान्सबार पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने...\nमुंबई- ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. नयनतारा सहगल यांचे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात...\n‘आयएसआय’चा हनी ट्रॅप; 45 भारतीय जवान फसले\nजोधपूर- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर सोमवीरसिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. इतकेच नव्हे तर या हनी ट्रॅपमध्ये...\nमोदी, शहांची झोप उडवणार\nनवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशात आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना,...\nआलोक वर्मा यांची सीबीआय संचालकवरून हकालपट्टी\nनवी दिल्ली- सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात गुरुवारी झालेल्या सिलेक्शन समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे....\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:51:01Z", "digest": "sha1:KWPGURTL37NJKWFQJJC3X3YDFDKUVCWX", "length": 5560, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उदय चोप्रा - विकिपीडिया", "raw_content": "\n५ जानेवारी, १९७३ (1973-01-05) (वय: ४६)\nउदय चोप्रा (जन्म: ५ जानेवारी १९७३) हा एक भारतीय अभिनेता व दिग्दर्शक आहे. यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याने २००० सालच्या मोहब्बतें ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपाने पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.\n२००२ मेरे यार की शादी है\n२००३ मुझसे दोस्ती करोगे\n२००४ चरस: अ जॉइंट ऑपरेशन\n२००५ नील 'एन' निक्की\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील उदय चोप्राचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१३ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायस���्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-assembly.html", "date_download": "2019-04-18T18:29:02Z", "digest": "sha1:DVON3LMG4T3P3P7IETPXXFGAEKTW5GBI", "length": 16893, "nlines": 119, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "विधानसभा - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. तरतूद (कलम १७०). त्यानुसार विधानसभेची कमाल सदस्यसंख्या ५०० तर किमान ६० इतकी ठरविण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे.\n०२. लोकसंख्या कमी असल्याच्या कारणावरून काही राज्यांच्या\nविधानसभा किमान सदस्यसंख्या अजूनही कमी निश्चित करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश (३०), सिक्कीम (३०), गोवा (३०), मिझोरम (४०), नागालैंड (४६) इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यांची सध्याची सदस्यसंख्या अरुणाचल प्रदेश (६०), सिक्कीम (३२), गोवा (४०), मिझ्रोरम (४०), नागालैंड (६०) इतकी आहे. सिक्कीम व नागालैंड मध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची तरतूद आहे.\n०३. राज्यांचे विधानसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघातून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडतात. त्यात मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व मतदानासाठी अपात्र घोषित न केलेल्या सर्व भारतीयांना आहे.\n०४. घटनेच्या कलम ३३३ अन्वये राज्यपालांना १ एंग्लो इंडियन सदस्य निवडण्याचा अधिकार आहे. (विधानसभेत या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास व तशी राष्ट्रपतींना खात्री झाल्यास). हि तरतूद सुरवातीस फक्त १० वर्षांसाठी होती (१९६० पर्यंत). ती प्रत्येक वेळी १० वर्षांनी वाढवण्यात आली. सध्या ९५ वी घटनादुरुस्ती २००९ द्वारे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.\n०१. लोकसंख्येच्या निकषानुसार विधानसभेच्या प्रत्यक्ष निवडणुकीसाठी राज्याचे विभाजन प्रादेशिक मतदारसंघात केले जाते. विधानसभेतील प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या हा निकष असल्याने, मतदारसंघाचे परिसीमन अशा रीतीने केले जाते कि सर्व मतदारसंघात जवळजवळ सारखी लोकसंख्या असेल.\n०२. घटनेच्या कलम १७० (३) नुसार, विधानसभेतील जागांची संख्या, प्रत्येक राज्याची प्रादेशिक मतदारसंघात केलेली विभागणी या दोन बाबींच्या संदर्भात प्रत्येक दशवार्षिक जनगणनेनंतर पुनर्रचना करण्याची तरतूद आहे. म्हणजे बदले���्या लोकसंख्येनुसार विधानसभामधील जागांची संख्या बदलणे व नवीन लोकसंख्येनुसार विधानसभा मतदारसंघाचे परिसीमन करणे या दोन बाबीसंदर्भात तरतुदी करण्यात आल्या आहेत.\n०३. वरील बाबीत बदल करण्याची पद्धत व प्राधिकर संसदेने ठरविलेल्या कायद्यानुसार असेल. संसद त्यासाठी 'पुनर्रचना आयोग' स्थापन करते. आतापर्यंत संसदेने असे कायदे १९५२, १९६२, १९७२ व २००२ मध्ये पारित करून संबंधित पुनर्रचना आयोग १९५३, १९६३, १९७३ व २००२ मध्ये स्थापन केले.\n०५. ४२ वी घटनादुरुस्ती, १९७६ नुसार, वरील बाबीत इ.स. २००० पर्यंत बदल न करण्याचे ठरवले . त्यामुळे २००० पर्यंत विधानसभेतील जागांची संख्या व मतदारसंघाची रचना १९७१च्या जनगणनेनुसार होती.\n०६. ८४ वी घटनादुरुस्ती, २००१ : पहिल्या तरतुदीत बदल न करण्याची बंदी २०२६ पर्यंत ढकलण्यात आली म्हणजे विधानसभेच्या जागांच्या संख्येत बदल २०२६ नंतरच्या जनगणनेचे योग्य आकडे प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल. मात्र प्रत्येक राज्याची लोकसंख्येनुसार प्रादेशिक मतदारसंघात केलेली विभागणी १९९१ च्या जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n०७. ८७ वी घटनादुरुस्ती २००३, प्रत्येक राज्याची लोकसंख्येनुसार मतदारसंघात केलेली विभागणी २००१ च्या जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n०८. त्यानुसार सरकारने न्या. कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली २००२ मध्ये पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. या आयोगाने २००८ मध्ये राज्यातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना २००१ च्या जनगणनेच्या आधारे बनवली.\n०९. लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नामुळे काही राज्यांच्या लोकसंख्या वाढीच्या दरात बरीच घट झाल्याने विधानसभेतील त्यांचे प्रतिनिधित्व संपेल म्हणून २०२६ पर्यंत जागांच्या पुनर्वाटणीवर स्थगिती आहे.\n१०. घटनेच्या कलम ३३२ अन्वये विधानसभेतील जागात एससी व एसटी साठी आरक्षण दिले आहे. हे आरक्षण राज्यनिहाय वेगवेगळे आहे. आरक्षणाचे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणानुसार आहे. घटनेत सुरुवातीला हे आरक्षण फक्त १० वर्षांसाठी होते नंतर ते वाढवण्यात आले. सध्या ९५व्या घटनादुरुस्ती (२००९)नुसार हे आरक्षण २०२० पर्यंत वाढवण्यात आले आहे.\n११. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २९ जागा एससी साठी आरक्षित आहेत. तर २५ जा��ा एसटी साठी आरक्षित आहेत.\n०१. राज्य विधिमंडळाच्या कालावधीची तरतूद कलम १७२ मध्ये आहे.\n०१. सामान्य कालावधी ५ वर्षांचा आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्षे असा कार्यकाल आहे. कार्यकाल संपल्यास विधानसभा आपोआप विसर्जित होते. (मात्र जम्मू काश्मीरच्या घटनेत त्यांच्या विधानसभेचा कालावधी ६ वर्षे निश्चित करण्यात आला आहे.)\n०२. मात्र पाच वर्षे पूर्ण होण्याआधी राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करू शकतात. त्यांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत येत नाही.\n०३. राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान विधानसभेचा कार्यकाल संसदीय कायद्याद्वारे एका वेळी एका वर्षाने वाढविता येतो. असा तो कितीही वेळा वाढविता येतो. मात्र आणीबाणी संपल्यास ६ महिन्यापेक्षा जास्त वाढविता येत नाही.\n०४. विधानसभेचा सामान्य कालावधी ४२व्या घटनादुरुस्ती द्वारे ६ वर्षे केला होता मात्र ४४व्या घटनादुरुस्तीने (१७८) तो पुन्हा पाच वर्षे करण्यात आला.\n'राज्य कायदेमंडळ' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'विधानसभा' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'विधान परिषद' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/medieval-history-important-notes-part-3.html", "date_download": "2019-04-18T18:37:13Z", "digest": "sha1:6I2YJYZSZYXLJPQTTPXPN4MXWWQZUBAE", "length": 28518, "nlines": 159, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३\nमध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३\n१५४२ मध्ये अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. १५५६ साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याने हेमू विक्रमादित्य याचा पराभव केला.\nअकबर सत्तेवर आला तेव्हा राज्याला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढण्याचे श्रेय बैरामखान यास जाते. १५५६ ते १५६० या कालावधीत मुगल साम्राज्याची शासन सूत्रे बैरम खान यांच्या हातात होती.\nकाही काळानंतर अकबर व बैरम खान यांच्यात बिनसले. तिल्वाडा या ठिकाणी अकबर व बैरम खान यांच्या फौजांमध्ये युद्ध झाले. या युद्धात बैरम खान पराजित झाला.\nअकबराची आई हमिदा बानू एक धार्मिक सुफी शिया परिवारातील स्त्री होती. अकबर वर तिचा तसेच इतर स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणूनच काही इतिहासकार अकबर शासनकाळाला 'परदा शासन' किंवा 'पेटीकोट सरकार' असे संबोधतात.\nअकबराची दाइ महाम अनगा हिच्या मृत्यूनंतर अकबराच्या शासनातील पेटीकोट शासनाचा अंत झाला.\nइ.स. १५६२ मध्ये अकबराने गुलामी प्रथा संपुष्टात आणली. १५६४ साली त्याने जिझिया कर रद्द केला.\n१५७६ साली हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईत अकबराचा सेनापती मानसिंग याने मेवाडचा राजा महाराणा प्रताप यास पराभूत केले.\nअकबर पहिला असा मुस्लिम शासक होता ज्याने राजस्थानात सर्वाधिक यश प्राप्त केले. अकबराने गुजरातवर जे दुसरे आक्रमण केले होते ते आक्रमण जगातील 'दूतगामी' आक्रमण मानले जाते.\nअकबराच्या दरबारात ९ महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांना नवरत्ने असे म्हटले जाई. बिरबल, मानसिंह, फैजी, तोडरमल, अब्दुल रहीम खान खाना, अबुल फजल, तानसेन, भगवानदास, मुल्ला दो प्याजा ही अकबराच्या दरबारातली नवरत्ने होती.\nअकबराच्या नवरत्नांपैकी एक महत्वाचे रत्न राजा बिरबलचा मृत्यू अफगाण बलुचिचा विद्रोह दूर करताना झाला.\nअकबराने १५७१ मध्ये फतेहपूर सिक्रि येथे एका इबादतखाण्याची निर्मिती केली. येथे प्रत्येक गुरुवारी धार्मिक विषयांवर विचार विमर्श केला जात असे.\nअकबराने जैन धर्मावरून प्रभावित होऊन जैन धर्माचे सिद्धांत समजून घेण्यासाठी गुजरात येथून महान धर्मगुरू जैन आचार्य हीरविजय सूरी यांना पाचारण केले. पारसी धर्मवरून प्रेरित होऊन अकबराच्या राजमहालात पवित्��� अग्नी प्रज्वलित केला जाऊ लागला. हिंदू राजांच्या परंपरानुसार अकबराने प्रत्येक दिवशी आपल्या प्रजेस झरोक्यातून दर्शन देणे सुरु केले.\n१५८२ साली अकबराने सर्व धर्मातील अतिउत्तम सिद्धांतांना घेऊन 'तौहीद-ए-इलाही' या नवीन धर्माची स्थापना केली. हा धर्म स्वीकारणारा पहिला व शेवटचा व्यक्ती 'बिरबल' हा होता.\nअकबराच्या शासनकाळात प्रधानमंत्र्यास 'वजीर' किंवा 'वकील-ए-मुतलक' असे संबोधण्यात येत असे. अकबराने मुज्जफरखान यास आपला पहिला वजीर नेमले. सरकारी खजिनदारास 'मुश्रिफ-ए-खजाना' म्हणण्यात येत असे.\nअकबराच्या शासनकाळात वित्तमंत्र्यास 'दिवाण' असे म्हंटले जात असे. दिवाणचा सहाय्यक 'साहिब-ए-तौजिह' सेनेच्या संबंधित हिशोब पाहत असे. दिवाणचा दुसरा सहाय्यक 'दिवाण-ए-ब्यूतुत' विविध कारखान्यांची देखरेख करत असे\n'पीर सामा' राजमहाल, स्वयंपाकघर इत्यादींचा प्रबंध ठेवत असे.\n'अमलगुजर' नावाचा अधिकारी जिल्ह्याची मालगुजारी एकत्र करत असे. तर 'आमिल' हा अधिकारी परगण्याची मालगुजारी एकत्र करत असे. 'बिटिकची' शेतीसंबंधी आकडेवारी तयार करीत असे. याच आधारावर 'अमलगुजार' मालगुजारी निश्चित करीत असे.\nअकबर शासनात लिपिकाला 'कारकून' असे संबोधण्यात येत असे. परगण्यात मालगुजारी किती, शेतीयोग्य जमीन किती याचा लेखाजोखा लिपिक ठेवत असे. अकबर काळात पोलज, छ्च्छर, परौती आणि बंजर हे जमिनीचे चार प्रकार होते.\nअकबराच्या काळात साहित्यिकांना आश्रयस्थान होते. इब्राहिम सरहिंदी याने अथर्ववेदाचा फारसीमध्ये अनुवाद केला. मुल्लाशाह मुहम्मदने कुल्हडच्या 'राजतरंगिणी' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला.\nमौलाना शेरीने 'हरिवंश पुराण' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला. अबुल फजलने 'पंचतंत्र' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला. फैजीने 'नल दमयंती' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला.\nअकबराच्या काळात लिहिले गेलेले प्रसिद्ध पुस्तक 'तारीख अल्फी' मध्ये इस्लामचा इतिहास संग्रहित आहे.\nअकबराने चित्रकारितेचा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला होता. याचा प्रमुख चित्रकार ख्वाजा अब्दुससमद हा होता. अब्दुस समद हा फारस देशाचा नागरिक होता. त्याच्या उपलब्धीमुळे त्याला 'शिरीकलम' किंवा 'मधुर लेखणी' या उपाधीने सम्मानित करण्यात आले होते.\nअकबराच्या दरबारातील प्रसिद्ध लेखक मुहंमद हुसेन काश्मिरी हा होता. त्याला 'जार्��िकलम' या उपाधीने सम्मानित करण्यात आले होते.\nअकबराला स्थापत्यकलेची सुद्धा आवड होती. दिल्ली येथील हुमाँयूचा मकबरा ही अकबराच्या शासनकाळातील पहिली इमारत होती. ही इमारत अकबराची सावत्र आई 'हाजी बेगम' हिच्या देखरेखीखाली बनविण्यात आली होती. हुमाँयूच्या मकबऱ्याचे निर्माण करणारा कारागीर इराणचा निवासी मिरक मिर्जा ग्यास हा होता.\nअकबराने आग्रा येथे बुलंद दरवाज्याची स्थापना केली होती. अकबराने फतेहपूर सिक्रि येथे 'जोधाबाई महाल' ची स्थापना केली.\nअकबराच्या नंतर त्याचा मुलगा जहांगीर १६०६ साली भारताचा बादशाह बनला. अकबराचा जन्म रविवारी झाला होता म्हणून जहांगीरने 'रविवार' हा पवित्र दिवस म्हणून घोषित केला होता.\nनूरजहाँ ही जहांगीरची पत्नी होती. ती शेर-ए-अफगाण या सरदाराची विधवा होती. नूरजहाँ एक शिक्षित महिला होती. तिला संगीत, चित्रकला आणि कविता रचनेची विशेष आवड होती. नूरजहाँ स्वतः फारसी भाषेत काव्यरचना करायची.\nकॅप्टन हॉकिन्स हा मुगल दरबारात येणार पहिला इंग्रज कॅप्टन होता. तर इंग्रज शासनाचा दूत म्हणून सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला होता.\n'अब्दुर्रहीम खानखाना' हे जहांगीरच्या शिक्षक व संरक्षक होते. जहांगीरला स्वतःलासुद्धा लेखनाची आवड होती. 'तुजके जहांगिरी' हि जहांगीरच्या सर्वोत्कृष्ट रचना आहे.\nजहांगीरच्या मुलगा खुसरो याने बापाविरुद्ध बंड केले होते. म्हणून जहांगीरने त्याला आंधळा बनविण्याची शिक्षा दिली होती. तसेच शिखांचा पाचवा गुरु अर्जुनसिंग याने जहांगीरची मदत केल्याने त्याने अर्जुनसिंग यांना फाशी दिली.\nजहांगीरने आग्रा येथे अकबर का मकबरा निर्माण केले.\n१६२७ साली जहांगीरच्या मृत्यू झाला.\nशाहजहाँचा जन्म ५ जानेवारी १५९२ रोजी लाहोरमध्ये झाला. त्याच्या आईचे नाव 'जगत गोसाई' होते. खुर्रम हे त्याचे लहानपणीचे नाव होते.\nशाहजहाँ च्या शासनकाळात मोगलसाम्राज्यात दोन मोठे विद्रोह झाले. पहिला विद्रोह बुंदेलखंडचा सरदार जुझरसिंह याच्या नेतृत्वाखाली तर दुसरा विद्रोह दक्षिणेचा सुभेदार खानजहाँ लोदी याच्या नेतृत्वाखाली झाला.\nमुमताज महल ही शाहजहाँची पत्नी होती. तिचे मूळ नाव आरजूमंद बानो बेगम होते. तिला 'मलिक-ए-जमानी' ही उपाधी देण्यात आली होती.\nशाहजहाँने मयूर सिंहासनाची निर्मिती केली होती. यालाच तखत-ए-ताऊस असे म्हणण्यात येते. सिंहासनाची नि���्मिती बादलखान या कलाकाराने केली.\nशाहजहाँने लाल किल्ल्याची निर्मिती केली.\nशाहजहाँने मुमताजमहालच्या प्रेमापोटी आग्रा येथे १६३२ मध्ये ताजमहाल बांधला.\nशाहजहाँला दारा शुकोह, शुजा, मुराद व औरंगजेब हे पुत्र होते.यापैकी दारा हा सर्वात विद्वान होता.\n२५ एप्रिल १६५८ रोजी दारा व औरंगजेब यांच्यात युद्ध होऊन दाराचा पराभव झाला. याचवर्षी औरंगजेबाने शाहजहाँला आग्रा येथे नजरबंद ठेवले.\n१६६६ मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला.\nऔरंगजेबचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ रोजी उज्जैन येथे झाला. तो शाहजहान व मुमताज महल यांचा मुलगा होता.\nऔरंगजेबाचा गुरु मीर मुहम्मद हकीम हा होता. औरंगजेब सुन्नी पंथाला मनात होता. सिंहासनावर बसण्यापूर्वी औरंजेब दक्षिणेचा (दक्खन) गव्हर्नर होता.\nऔरंगजेबचे दोन राज्याभिषेक करण्यात आले होते. पहिला राज्याभिषेक ३१ जुलै १६५८ रोजी तर दुसरा राज्याभिषेक १५ जून १६५९ रोजी करण्यात आला. तो आलमगीर या नावाने सिंहासनावर बसला.\nमुगल साम्राज्यातील पूर्वीचे सर्व बादशाह धार्मिकदृष्ट्या अत्यंत सहिष्णू होते. मात्र औरंगजेब त्याबाबतीत असहिष्णू होता. पूर्वीच्या काळापासून मुगल दरबारात साजरे होत असणारे हिंदू सण दरबारात साजरे करण्यास प्रतिबंध घातला. असे असले तरी तो स्वतः एक उत्कृष्ट वीणावादक होता.\nऔरंगजेबाने 'रहदारी' व 'पानदारी' हे कर रद्द केले. पण अकबराच्या काळात रद्द करण्यात आलेला 'जजिया' कर त्याने १६७९ मध्ये परत लागू केला.\n१६८१ मध्ये औरंजेबाचा पुत्र अकबर याने दुर्गादासच्या सांगण्यावरून बापाविरुद्धच विद्रोह केला.\nऔरंजेबाने शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचे शिरकाण केले.\nऔरंजेबच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी युद्धात यश मिळवून त्याचा मुलगा मुअज्जम सिंहासनावर विराजमान झाला. त्याने बहादुरशहा हे नाम धारण केले. यालाच 'शाह बेखबर' असे सुद्धा म्हटले जाते.\n१७५९ मध्ये औरंजेबचा मुलगा अली मौहर सिंहासनावर विराजमान झाला. त्याने शाह आलम द्वितीय हे नाम धारण केले.\nबंगालचा नवाब मुर्शिद कुली खान याने आपली राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे स्थलांतरित केली. त्यानंतर बंगालचा नवाब मीर कासीम ने राजधानी मुर्शिदाबादहुन मुंगेर येथे स्थलांतरित केली.\nमध्ययुगीन काळातील भारतातील युरोपियन\nपोर्तुगाल शासनाच्या प्रतिनिधींच्या रूपाने वास्को द गामा भारतात आला. वास्को द गामानेच युरोपातून भारतात येणारा सागरी मार्ग शोधून काढला. सर्वप्रथम तो भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तेथे त्याने तेथील राजा झामोरिन याला भेटवस्तू देऊन व्यापार करण्याची परवानगी मिळविली.\nइस १४९२ मध्ये पॉप अलेक्झांडर यांनी पोर्तुगीजांना पूर्व समुद्रात व्यापार करण्याचे एकाधिकार बहाल केले.\nइस १५०५ ते १५०९ पर्यंत फ्रन्सिस डी अल्मेडा हा पोर्तुंगिजांचा भारतातील गव्हर्नर जनरल होता. नंतर अलबकुर्क हा अल्मेडाचा उत्तराधिकारी गव्हर्नर जनरल म्हणून भारत आला. भारतीयांशी वैवाहिक संबंध स्थापित करून भारत गुंतवणूक सुरु करणे हा अलबकुर्कचा उद्देश होता.\nपोर्तुगीजांनंतर डच भारतात आले. डचांनी सुरत, भडोच, कैंबे, अहमदाबाद, चीनसुरा, कासीम बझार, पाटणा, बालासौर, नागापट्टम, कोचीन, मछलीपट्टण, आग्रा येथे आपले व्यापारी केंद्र स्थापन केले.\nडचांचा मुख्य उद्देश दक्षिण पूर्व आशियायी देशांशी व्यापार करणे हा होता. डचांसाठी भारत हा केवळ या देशांशी व्यापार करण्यासाठी एक मार्ग होता. यामुळेच अन्य युरोपीय कंपन्यांच्या तुलनेत भारतात डचांची प्रगती झाली नाही.\n१६०८ मध्ये कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली पहिले इंग्रज जहाज भारतात आले.\n१७१७ मध्ये मुगल बादशाह फर्रुखसियार याने एक फर्मान जाहीर करून इंग्रजांना व्यापारी अधिकार प्रदान केले.\n१६९२ मध्ये बंगालच्या नवाबाकडून परवानगी प्राप्त करून फ्रेंचांनी बंगालमधील चंद्रनगर येथे व्यापारी कारखाना स्थापन केला.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावा��चा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/mumbai-pune-nashik/page/5/", "date_download": "2019-04-18T19:04:50Z", "digest": "sha1:CEH57APMQJ6QNK64RSCMDH67BLHTLWOT", "length": 9895, "nlines": 98, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मुंबई पुणे नाशिक | Page 5 of 6 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nतुकाराम मुंढे यांची एका महिन्यात मंत्रालयातूनही उचलबांगडी\nमुंबई | कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या एका महिन्यात मंत्रालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपदावरून मुंडे यांची...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nराज ठाकरे यांचा लाडका श्वान ‘बाँड’ने घेतला जगाचा निरोप\nमुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांचा लाडका श्वान ‘बाँड’ याने बुधवारी दुपारी जगाचा निरोप घेतला. शिवाजीपार्क येथील स्मशान भूमीत बाँडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट करायला हवी\nराफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव,हवाई...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nठाकरे’ सिनेमा वादाच्या कचाट्यात\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nमाजी मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राची बदनामी करू नका\nमुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्रकार परिषदा घेत सुटले आहेत. निवडणुकीच्या वर्षांत...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nतलासरीमध्ये रिलायन्स विरोधात मनसेचा रास्तारोको\nतलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. शासन दप्तरी वारंवार...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nसनी लिओनीच्या नव-यावर करिना कपूर झाली इम्प्रेस\nमुंबईः अभिनेत्री करीना कपूर सनी लिओनीचा नवरा डेनियल वेबरवर एवढी इम्प्रेस झाली आहे की, सैफ अली खानने एकदा डेनियलची भेट घ्यावी असे तिला वाटत आहे. करीनाने...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nअंधेरीत���ल कामगार रुग्णालयात आग\nमुंबई | अंधेरी परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयात आग लागली असून बचावकार्यादरम्यान एका जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर काही जण जखमी असून काही रुग्णालयात अडकले असण्याची...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nदाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील नऊ मालमत्तांचा लिलाव\n मुंबईतील 1993 च्या बॉंबस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील नऊ मालमत्तांचा लिलाव नऊ ऑगस्टला होणार आहे. यातून दोन ते...\nमुंबई पुणे नाशिक4 months ago\nराज ठाकरे विरुद्ध प्रकाश आंबेडकर\nमुंबई | लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-85/", "date_download": "2019-04-18T19:13:04Z", "digest": "sha1:J6A43PF7E723GFSWHO44QSNAS6PFDUPS", "length": 29529, "nlines": 290, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोम���ार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन\nकालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन\nनाशिक | प्रतिनिधी शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या हालचाली सुरू आहेत. भाडेवाढीस शहरातील नाट्य कलावंतांनी विरोध केला आहे. याप्रकरणी कलावंतांच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे भाडेवाढ रद्द करावी, कलामंदिरातील त्रुटी व दुरुस्त्या लेखी स्वरुपात सुचविल्या आहेत. भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कलाकारांनी महापालिकेला दिला आहे.\nकालिदास कलामंदिरात होणार्या कार्यक्रमांंसाठी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केल्याने सांस्कृतिक क्षेत्रास खीळ बसणार आहे. सांस्कृतिक चळवळ जोपासली जावी व भाडेवाढ रद्द व्हावी, यासाठी कलाकार, कलारसिकांची काल (दि.२०) ‘कालिदास’मध्ये बैठक आयोजित केली होतीे. त्यावेळी उपस्थितांनी भाडेवाढीबाबत तीव्र स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये ज्येष्ठनाट्यकर्मी सदानंद जोशी, दिग्दर्शक सचिन शिंदे, दत्ता पाटील, विनोद राठोड, लक्ष्मण कोकणे, अभय ओझरकर आदीची उपस्थिती होती.\nनाट्य कलावंतांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्तांची भेट घेत, कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करावी, यासंदर्भात त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली.\nकलावंतांनी राज्यातील नाट्यगृहांचे भाडेदर याचही माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. त्या तुलनेत कालिदास कलामंदिराची भाडेवाढ जास्त आहे. ती हौशी व प्रायोगिक नाट्य कलावंतांना परवडणारी नाही. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलावंतांबद्दल हेच आहे. त्याप्रमाणे त्याचप्रमाणे मुंबई, पुण्यातून अथवा नाशिक बाहेरील कलकारांना येथे येऊन नाटक सादर करणार्या व्यावसायिक नाट्यकंपन्यांनाही भाडेवाढीची फटका बसणार आहे.\nनाशिक सांस्कृतिक क्षेत्रात याचा विपरीत परिणाम होणार आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नूतनीकरणानंतर दुरुस्तीसोबत सूचना कलावंतांनी सुचविल्या आहेत, त्याचाही मनपाने विचार करावा, असा सूर कलावंतांचा बैठकीत उमटला.\n‘कालिदास’चे सौंदर्य कायम टिकावे, यासाठी काही कार्यक्रमांना कलामंदिर देण्याबाबतचे निकष कठोर करणे अपेक्षित आहे. शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ‘कालिदास’ दिल्याने खुर्च्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळांचे कार्यक्रम तसेच राजकीय पक्षांचे मेळावे, यांना कालिदास भाड्याने देतांना नियम, निकष ठरविणे महत्वाचे ठरणार आहे, असे कलावंतांनी सांगितले.\nकालिदास कलामंदिराची भाडेवाढ झाल्यास शहरात सांस्कृतिक कार्यक्रम अल्प प्रमाणात होतील. भाडेवाढीमुळे कलावंतांचा व प्रयोगाचा खर्चही निघणार नाही. हीच भाडेवाढ राहिल्यास राज्यातील कलावंत शहरात प्रयोगासाठी येणारच नाहीत. महानगरपालिकेने ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी.\n-सचिन शिंदे (दिग्दर्शक ), विनोद राठोड (प्रकाश योजनाकार)\n‘कालिदास’मध्ये लावण्यात आलेले स्पॉट लाईट तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत. नाटकांसाठी आवश्यक असलेले व सर्वत्र वापरले जाणारे कॅनरा कंपनीचे (१ हजार वॅट) किमान २५ स्पॉटलाईट लावावेत. विंगेत आलेले पॉवर पॅकचे युनीट मागे घेणे-जेणे करून त्याच्या आवाजाचा त्रास होणार नाही. नाट्यगृहातील एलईडीसाठी स्वंतत्र डिमर बोर्ड उपलब्ध करुन द्यावा. विंगा व मागचा पडदा काळ्या रंगाचा व त्याची फ्रेम लाकडी असावी, अशी दुरुस्ती कलावंतांनी सुचविली आहे.\nनाटक प्रायोगिक ४ तास, नाटक व्यावसायिक ४ तास, बालनाट्य ४ तास, सेमिनार, बैठक, चर्चासत्र, परिसंवाद ४ तास, पुस्तक प्रकाशन ३ तास, गॅदरिंग किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ३ तास, हौशी नाट्य संस्थांसाठी ३ तास, तालमीसाठी ३ तास, रंगीत तालीम ३ तास, एस. सी. डी. प्रोजेक्टर, स्पॉट लाईट १ हजार वॅट बालनाट्य ५० रुपये, स्पॉट लाईट १ हजार वॅट एकांकिका ७५ रुपये, व्यावसायिक नाटकांसाठी १०० रुपये, बाहेरील आणलेले लाईट ५०० वॅट २५ रुपये व १ हजार वॅट ५० रुपये, नाटकांसाठी लेव्हल्स-एका लेव्हल्सचे भाडे १० रुपये अशी कलावंतांनी वर्गवारी सुचविली आहे.\nदीनानाथ नाट्यमंदिर, मुंबई -६५ हजार\nगडकरी रंगायतन, ठाणे -५१ हजार\nबालगंधर्व रंगमंदिर,पुणे- ४ हजार ५००\nयशवंत नाट्यमंदिर,पुणे -४ हजार ५००\nअण्णाभाऊ साठे स्मारक,पुणे- ४ हजार ५००\nभीमसेन जोशी नाट्यगृह,पुणे- ४ हजार ५००\nम.फुले सांस्कृतिक भवन,पुणे -४ हजार ५००\nविष्णुदास भावे नाट्यमंदिर,वाशी- ३ ते ८ हजार\nभोसले नाट्यगृह,कोल्हापूर -७ हजार\nहुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर -६ हजार\nPrevious articleमोबाईल चोरट्यास शिताफीने अटक\nNext article‘त्या’ सेवकावर निलंबन कारवाईची श्यक्यता\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nटिळकनगरमध्ये वीज वाहिनीचा पोल कोसळला\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/tag/bogda-movie/", "date_download": "2019-04-18T18:30:43Z", "digest": "sha1:6RP767WO2FCN356WP3E5KDGQ3RVMVQLG", "length": 4086, "nlines": 64, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Bogda Movie", "raw_content": "\n‘बोगदा’ मधील मंत्रमुग्ध करणारे ‘झुंबड’ गाणे प्रदर्शित\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित ‘बोगदा’ या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर ‘झुंबड’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित ‘झुंबड’ या गाण्याचे संगीतदिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील …\nअशी रंगली ‘बोगदा’ सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\nसिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्टपद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक प्रतिकूल परीस्ठीतीतून त्यांना मार्ग काढावे लागतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शीत ‘बोगदा’ या सिनेमाच्या चीत्रीकरणादरम्यान असाच एक किस्सा समोर आला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:19:02Z", "digest": "sha1:XXXJLVJEE2BR4DLFCIUBGXOATIMERINA", "length": 8849, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हिड कोलमन हेडली - विकिपीडिया", "raw_content": "\nडेव्हिड कोलमन हेडली (इंग्लिश: David Coleman Headley) ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी (३० जून, इ.स. १९६०; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका - हयात) हा लष्कर-ए-तैयबा [१], तसेच त्याच्या दाव्यांनुसार पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी [२], यांनी आखलेल्या इ.स. २००८चे मुंबईवरील हल्ले घडवून आणण्याच्या कारस्थानांत सामील झालेला, मूळचा शिकागोचा राहणारा, पाकिस्तानी-अमेरिकन व्यक्ती आहे.\nइ.स. २००८ सालातील मुंबई हल्ल्यांमधील सहभाग[संपादन]\nहेडली तसेच दाऊद गिलानी या नावानेही कार्यरत असणाऱ्या या दहशतवाद्याने मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात महत्तवाची भुमिका बजावली. हेडली मूळ पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असुन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारी वेळी तो अमेरिकन व्यावसायिक पारपत्र ( पासपोर्ट) घेऊनच भारतात फिरत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय , पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्कर ए तोयबा आणि अमेरिकन गुप्तचर संस्था या तिघांसाठी तो एकाच वेळी काम करत होता. त्याच्यावर डबल एजंट म्हणुन अमेरिकेला फसवल्याचा संरक्षण तन्यांचा अंदाज आहे. परंतु नुकत्याच झालेल्या शिकागो घटल्यात त्याने अमेरिकन न्यायालयात सोबत करार केल्याने त्यामागील संपुर्ण सत्य समजने अवघड आहे.\nहेडलीहा पाकिस्तानी वडिल सद सलीम गिलानी व अमेरिकन आई सेरिल हेडली या दाम्पत्याचा मुलगा. त्याचा जन्म ३० जून १९६० ला वॉशिंग्टनला झाला. सद सलीम गिलानी हे अमेरिकेतील एका रेडिओ स्टेशनमध्ये निवेदक हो���े. डेव्हिडच्या जन्मानंतर गिलानी व सेरिल पाकिस्तानात गेले. तेथे दोघांचा घटस्फोट झाला आणि सेरिल एकटीच अमेरिकेत परतली व डेव्हिड त्याच्या वडिलांजवळच पाकिस्तानत राहिला.\n^ \"टेरर सस्पेक्ट लाइकली टू चेंज प्ली (दहशतवादातील आरोपी अर्ज बदलणार)\" (इंग्लिश मजकूर). न्यू यॉर्क टाइम्स. १६ मार्च, इ.स. २०१०. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\n^ \"यू.एस. सिटिझन चार्ज्ड विथ कॉन्स्पायरिंग टू एड टेररिस्ट्स इन २००८ मुंबई अटॅक (अमेरिकन नागरिकावर मुंबईतील इ.स. २००८च्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप)\" (इंग्लिश मजकूर). द वॉशिंग्टन पोस्ट. ८ डिसेंबर, इ.स. २००९. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.\n\"पीबीएस फ्रंटलाइनचा शोधअहवाल - मुंबईतील इ.स. २००८ सालातील हल्ले\" (इंग्लिश मजकूर). प्रोपब्लिका.ऑर्ग.\n\"पीबीएस फ्रंटलाइनचा शोधअहवाल - डेव्हिड कोलमन हेडली\" (इंग्लिश मजकूर). प्रोपब्लिका.ऑर्ग.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदहशतवादाच्या आरोपाखाली चौकशी झालेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/2154", "date_download": "2019-04-18T19:07:45Z", "digest": "sha1:QWIUMHFIEVLNY6PWB5R5ZPTUH7R43MD3", "length": 8428, "nlines": 48, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "फैजपूर गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nइंडियन नॅशनल काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936 रोजी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या (महाराष्ट्र) जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथे झाले होते. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फैजपूर अधिवेशन काँग्रेससाठी महत्त्वाचे होते. ते ग्रामीण भागात भरलेले पहिलेच मोठे अधिवेशन होते. त्यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलायला हवीत अशी मागणी केली गेली. कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या भल्यासा��ी संघर्ष त्या काळात करत होती. त्यांनी त्यामुळे अशी मागणी करणे साहजिक होते. फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन आणखी एका कारणासाठी महत्त्वपूर्ण होते, ते म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले होते.\nत्या अधिवेशनाच्या तयारीसाठी स्वागत समितीचे गठन करण्यात आले होते. त्या समितीच्या सचिव पदाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गांधीजी स्वतः कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी 22 डिसेंबर रोजीच धनाजी नाना चौधरी यांच्या खिरोदा गावातील स्वराज्य आश्रमात गेले होते. गांधीजी आश्रमातील कार्य आणि व्यवस्थापन पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी धनाजी नाना चौधरी यांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी शिवाय खिरोदा हे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे असे उद्गार काढले होते. धनाजी नाना चौधरी यांनी अनेकदा स्वातंत्र्य चळवळीसाठी झालेल्या लढ्यांत सक्रिय सहभाग घेतला होता.\nफैजपूर - कथेत शोभेल असे गाव\nभुसावळ तालुक्यातील फैजपूर हे कथेत शोभेल असे नगर आहे. माणसाला इतिहास असतो, त्याला त्याचे खास असे व्यक्तिमत्त्व असते. फैजपूरचे तसेच आहे. यावलहून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या फौजांचा मुक्काम तेथे असायचा. त्यामुळे ते ठिकाण फौजपूर, आणि फौजपूरचे फैजपूर झाले असावे. गुप्त घराण्यातील राजा चंद्रगुप्त याचा तळ फैजपुरास होता, म्हणे. त्याचप्रमाणे यादव राजेदेखील काही दिवस त्या भूभागाचे अधिपती होते. गावाला पूर्वी चारही बाजूंनी भिंती बांधलेल्या होत्या. भिंतींचे अवशेष काही ठिकाणी आढळतात. गावाला ‘न्हावी दरवाजा’, ‘पिंपरूड दरवाजा’ आणि ‘शहर दरवाजा’ असे तीन दरवाजे होते. पिंपरुड दरवाजा ज्याला म्हणायचे तो दरवाजा मुख्य होता. त्याला प्रवेशद्वार असेही म्हणत. सध्या त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. गावात जाताना डावीकडे वळल्यावर, बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसतो. ‘शहर दरवाज्या’चे वैशिष्ट्य असे, की त्या दरवाज्यातून नवरदेव ‘बिदा’ व्हायचा. लेकुरवाळी बाई तिच्या सासरी त्याच दरवाज्यातून जाते. तो दरवाजा पूर्वाभिमुख असल्यामुळे उदयोन्मुख होणे हा हेतू त्यात असावा. फैजपूर गावाचा तालुका यावल असून जिल्हा जळगाव आहे. जळगाव जिल्हा हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जातो. यावल तालुक्यात एक्क्याण्णव खेडी आहेत.\nसोशल मिडिआ अक���ऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/spam-mails-scam/", "date_download": "2019-04-18T18:35:25Z", "digest": "sha1:TFQPU3INBKYJFQNNHOPFNKTPPFJGG5QU", "length": 6201, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "spam mails scam Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव\nतुमच्या इमेलवर सारखे स्पॅम मेल्स कुठून व का येतात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === स्पॅम मेल्स हा दैनंदिन जीवनातला एक नको असलेला\nयेथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील\nमृत्युच्या दाढेतून परतलेला भारताचा जिगरबाज खेळाडू – युवराज सिंह\nअटलजींच्या स्मृतींना आगळी सलामी देणारं १०० रुपयांचं नाणं\nपित्याला स्तनपान करणाऱ्या पुत्रीची कहाणी\nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nलाल-पांढऱ्या रंगाची अशी क्रेझ तुम्ही आजवर कधीही बघितली नसेल\n तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\nजग बदलणाऱ्या अॅपल आयफोनच्या जन्मामागची स्टीव्ह जॉब्सची ‘तिरस्कारी’ कथा\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\n“मैथुनातील उत्कट आनंद” : सत्य की फसवा\nनसेल माहित तर जाणून घ्या क्रेडीट कार्डचे पॉईंट्स कसे रिडीम केले जातात\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nभगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करू पाहणाऱ्या ह्या माणसाला उत्कृष्ट उत्तर मिळालंय\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nराष्ट्रपतींना मिळालेल्या जातीय वागणुकीची किळसवाणी समर्थनं: ‘देशभक्त’ घटनानिष्ठ कधी होणार\nआपण स्वप्न का बघतो शास्त्रशुद्ध आणि मनोरंजक विवेचन\nपाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nअपडेट्स मिळव���्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/2155", "date_download": "2019-04-18T18:21:58Z", "digest": "sha1:CSAH5INDDWL6XLLCEF5232M7VF5PT5MH", "length": 4995, "nlines": 42, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शहर दरवाजा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nफैजपूर - कथेत शोभेल असे गाव\nभुसावळ तालुक्यातील फैजपूर हे कथेत शोभेल असे नगर आहे. माणसाला इतिहास असतो, त्याला त्याचे खास असे व्यक्तिमत्त्व असते. फैजपूरचे तसेच आहे. यावलहून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या फौजांचा मुक्काम तेथे असायचा. त्यामुळे ते ठिकाण फौजपूर, आणि फौजपूरचे फैजपूर झाले असावे. गुप्त घराण्यातील राजा चंद्रगुप्त याचा तळ फैजपुरास होता, म्हणे. त्याचप्रमाणे यादव राजेदेखील काही दिवस त्या भूभागाचे अधिपती होते. गावाला पूर्वी चारही बाजूंनी भिंती बांधलेल्या होत्या. भिंतींचे अवशेष काही ठिकाणी आढळतात. गावाला ‘न्हावी दरवाजा’, ‘पिंपरूड दरवाजा’ आणि ‘शहर दरवाजा’ असे तीन दरवाजे होते. पिंपरुड दरवाजा ज्याला म्हणायचे तो दरवाजा मुख्य होता. त्याला प्रवेशद्वार असेही म्हणत. सध्या त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. गावात जाताना डावीकडे वळल्यावर, बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसतो. ‘शहर दरवाज्या’चे वैशिष्ट्य असे, की त्या दरवाज्यातून नवरदेव ‘बिदा’ व्हायचा. लेकुरवाळी बाई तिच्या सासरी त्याच दरवाज्यातून जाते. तो दरवाजा पूर्वाभिमुख असल्यामुळे उदयोन्मुख होणे हा हेतू त्यात असावा. फैजपूर गावाचा तालुका यावल असून जिल्हा जळगाव आहे. जळगाव जिल्हा हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जातो. यावल तालुक्यात एक्क्याण्णव खेडी आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-238/", "date_download": "2019-04-18T18:43:26Z", "digest": "sha1:HK4AULDJY65UWY6XHJTYZCX5H2LXQKDJ", "length": 14011, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऊसबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे हलगी बजाओ आंदोलन - Dainik Prabhat", "raw_content": "\nऊसबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे हलगी बजाओ आंदोलन\nजवळा – ऊसबिलाची थकीत रक्कम आणि थकीत व्याजासाठी शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर साखर कारखान्यावर मंगळवारी पाच तास हलगी बजाओ आंदोलन केले. शेवटी थकीत बिलाची रक्कम अदा करण्याचे कारखान्याने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nकारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामात जाहीर झालेल्या एफआरपी दरानुसार 2030 चा भाव शेतकऱ्यांना दिला होता. मात्र साखरेच्या दरात आलेल्या मंदीमुळे काही शेतकऱ्यांना 1825 नुसार भाव दिल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. तसेच व्याजाची रक्कम कारखान्याकडे थकली होती. थकीत पैसे कारखान्याने अदा करावेत या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन हाती घेण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआंदोलन दडपण्याचा किंवा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास तर, आम्ही मागे हटणार नाहीत. उलट जय श्रीराम साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन हाती घेईल, अशी भूमिका युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष ऍड. हृषीकेश डूचे व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष हनुमान उगले, अवधुत पवार, शहाजी डोके, गणेश उगले, संदीप काळे, पांडुरंग भोसले, भीमराव पाटील, सुरेश साळुंखे, जनार्दन भोंडवे, अशोक गायकवाड, भीमराव लेंडे, शंकर सुरवसे, पप्पू शिंदे, जनार्धन भोंडवेसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.\nदरम्यान आंदोलकांनी थकीत पेमेंटचा ठोस निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना व्यवस्थापन चर्चेस तयार झाले. तब्बल तीन तास अंदोलक व कारखाना व्यवस्थापनात चर्चा सुरू होती. कार्यकारी संचालक के.एन. निबे यांच्याशी कारखान्याचे मॅनेजर विलास निंबाळकर व इतर अधिकारी तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते दुरध्वनीवरून चर्चा करत होते.\nतीन तासानंतर कार्यकारी संचालक के.एन. निबे यांनी अंदोलकांची मागणी मान्य केली. कारखान्याचे वर्क्स मॅनेजर मच्छिंद्र भोरकडे, चिफ अकाऊंटंट सोमनाथ शिंदे, केन मॅनेजर, आय. के. कडू पाटील, शेतकी अधिकारी एम.एन. मोहिते या अधिकाऱ्यांनी अंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत उसाचे 205 रूपये प्रमाणे थकीत पेमेंट व 15 टक्के व्याजा��ी रक्कम देण्याचे मान्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुतीने पाणीप्रश्नासाठी प्रयत्न केलेः ना. शिंदे\nराधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच; सुजय विखे पाटलांचं स्पष्टीकरण\nमोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी; बनियनही काढण्यास सांगितले\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर ,मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता\nनगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल\nसरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2323", "date_download": "2019-04-18T18:50:38Z", "digest": "sha1:I3QGW2HHJINNMZN4JY6KDYFXTFURSZBJ", "length": 20282, "nlines": 123, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "विज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक\nचंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा मार्ग शोधला.\nसीबी जन्माने, कर्तृत्वाने मुंबईकर. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1937 रोजी एका साध्या कुटुंबात जुन्या बावनचाळीत झाला. त्यांचे दहाजणांचे कुटुंब दहा-बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहत होते. सीबी कॉटनग्रीनच्या फूटपाथवरील गॅसबत्तीखाली पोत्यावर बसून, अभ्यास करून बी.ए. झाले. त्यांना झोपण्यासाठीही फूटपाथ किंवा दुसऱ्याच्या पडवीचा आसरा कधी कधी घ्यावा लागे. त्यांनी मिळेल त्या छोट्यामोठ्या नोकऱ्या करत त्या प्रतिकूल परिस्थितीत एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतले. ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला 1962 मध्ये लागले. तेव्हापासून त्यांच्या उर्जितावस्थेला सुरुवात झाली. त्यांची पत्नी शिक्षिका. त्यांचा विवाह 1967 साली झाला. ते प्रथम डोंबिवलीत राहत. यथावकाश, सीबी पार्लेकर झाले. त्यांना दोन मुली. त्या दोन्ही उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी शिल्पा लंडनमध्ये भूलशास्त्रतज्ज्ञ आहे, तर रूपा मुंबई विद्यापीठात जर्मन भाषा शिकवतात.\nसीबी हाडाचे कार्यकर्ते. ते बाबा आमटे यांचे कार्य, त्यांचे विचार - ते प्रकट करण्याची पद्धत यामुळे भारावून गेले. सीबींचे आयुष्य एक आमटेपर्व आहे. सीबी त्या काळात मुंबईतून सुट्टी मिळाली रे मिळाली की वरोऱ्याला धाव घेत. उलट, सीबी हे बाबांच्या मुंबई मुक्कामाच्या व्यवस्थेचा घटक बनून गेले. सीबींनी बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात 1985 साली कन्याकुमारी ते काश्मीर आणि 1989 साली अरुणाचल प्रदेश ते ओटावा या यात्रांमध्ये सूत्रधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्या अभियानात गोवा राज्य राहिले होते. तेथील ‘भारत जोडो’ यात्रा एकट्या सीबींच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये झाली. बाबा आमटे तेथे शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले.\nसीबींना भारताचे संपूर्ण चित्र, समाजसेवेचा विशाल पट त्या तिन्ही अभियानांतून अनुभवता आला. त्यांना अभियानाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. त्या सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ते अस्वस्थ झाले. तेव्हा बाबा आमटे यांनी सी.बीं.ना त्यांची 'बँक ऑफ इंडिया'तील नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सी.बीं.नी 1994 साली उपव्यवस्थापक पदावरुन ऐच्छिक सेवानिवृत्ती पत्करली आणि ते विधायक कार्य करण्यासाठी उभे राहिले. सीबींचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूरपार. सीबी त्यांच्या वडिलांनी मुंबईशी जुळवून घेतल्यामुळे जरी मुंबईकर झाले, तरी त्यांचा रजा घेऊन गावी जाण्याचा कोकणी सिलसिला सुरू होता. त्यामुळेच त्यांचा त्यांच्या गावात, जिल्ह्यात काम सुरू करावे असा विचार पक्का झाला. सी.बीं.नी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी ‘वसुंधरा’ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना केली.\n‘वसुंधरा विज्ञान केंद्र’ मुंबई-गोवा हायवेवर, कुडाळपासून पाच किलोमीटर अंतरावर, बिबवणे या गावी भाड्याच्या जागेत उभे राहिले. सीबींच्या मित्रपरिवाराने केंद्र उभारणीत आर्थिक, बौद्धिक आणि इतर साहित्य यांची भरभरून मदत दिली. पुढे मीना नेरुरकर यांच्या 'सुंदरा मनामध्ये भरली'च्या प्रयोगांनी 'वसुंधरा'ला आर्थिक पाठबळ दिले.\nबी.बी. सिंधुदुर्गमध्ये तेथील विज्ञानप्रसारक राजू वर्तक यांच्यासोबत फिरले. त्यावेळेस तेथील शाळांमध्ये प्रयोगशाळा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी तेथे फिरती प्रयोगशाळा सुरू करण्याचे ठरवले. त्यांच्या 'बँक ऑफ इंडिया'तील सहका-यांनी त्यांना देणगीस्वरुपात एक व्हॅन दिली. 'वसुंधरा'च्या विज्ञानप्रसारास तेथूनच सुरूवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात विज्ञानप्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारी विज्ञानवाहिनी ‘फिरते ज्ञानविज्ञान - Science on Wheels’ हा ‘वसुंधरा’चा पहिला महत्त्वाचा पथदर्शी प्रकल्प होता. तो 1998 मध्ये सुरू झाला. त्यानंतर संस्थेने 'राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शनाचा उपक्रम', 'युरेका हॉल', 'आकाशदर्शन' असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.\nबी.बी. यांचा ‘वसुंधरा’ हे विज्ञान केंद्र निर्माण करण्याचा ध्यास होता. विज्ञानजाणीव व दृष्टी जागृत झाली, की लोकांमधील अनिष्ट प्रथांना नवीन पिढी विज्ञानातून उत्तर देईल व त्या कमी होतील हा आ��ावाद सीबींना ‘वसुंधरा’ सर्वोत्तम विज्ञान केंद्र स्थापण्यासाठी प्रेरित करत होता. 'वुसंधरा'च्या कार्यासाठी सी.बी. नाईक यांचा यथोचित गौरवही करण्यात आला आहे. वसईचा ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार’ व ‘आशीर्वाद’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार संस्थेच्या व सीबींच्या कार्यासाठी मिळाला. सी.बी. नाईक यांना सावंतवाडी संस्थान मराठा समाजातर्फे ‘मराठा समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यु.आर.एल. फाउंडेशनच्या एक लाख रुपये रकमेच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे सीबी काका मानकरी आहेत. विलेपार्ले येथील सावरकर प्रतिष्ठानतर्फे पार्ल्यातील थोर समाजसेवक स्व. रामभाऊ बर्वे स्मृती पुरस्काराने ‘वसुंधरा’चे कार्य गौरवण्यात आले.\nसिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान व शैक्षणिक पर्यटनासाठी ‘वसुंधरा’ हे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे हे सीबीकाकांचे स्वप्न आहे.\n(सी.बी. नाईक यांच्या 'वसुंधरा' संस्थेसंदर्भात सविस्तर वाचा.)\nजुग जुग जिओ सी. बी. काका. काका तुम्ही खूप आणि समाजावश्यक, अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. तसा विज्ञानाशी संबंध नसताना तुम्ही विज्ञानाचे महत्त्व जाणले याचे अप्रूप व आनंद आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आणि जिल्ह्यातील शिक्षक, विज्ञानप्रेमी तुमचे कार्य आणखी पुढे निश्चित नेतील याची खात्री आहे. श्रीकृष्ण गुत्तीकर, सरचिटणीस लोकविज्ञान संघटना.\nसमाजसेवेचा हा कोकणी सिलसिला प्रेरणादायी\nप्रसाद गोविंद घाणेकर. B.Sc. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी श्रेणीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती. वास्तव्य: 'ऐसपैस' नाडकर्णी नगर, कलमठ. पो. कणकवली. साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभाग. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित अतुल पेठे दिग्दर्शित 'मी..माझ्याशी' या कै. दिवाकर यांच्या निवडक साहित्यावर आधारीत दीर्घांकात सहभाग. बँकीग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. वाचन, लिखाण आणि प्रवासाची आवड.\nपंढरपूरचा कैकाडी महाराज मठ\nसंदर्भ: मठ, पंढरपूर शहर, कैकाडी महाराज, थीम पार्क, पर्यटन स्थळे\nकासेगावची मांडवावरील डाळींब शेती\nसंदर्भ: कासेगाव, डाळींब, शेती, प्रयोगशील शेतकरी, शेतकरी\nविज्ञानदृष्टी देणारी - वसुंधरा\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, कोकण, वसुंधरा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सी.बी. नाईक\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत - सी.बी. नाईक\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, वसुंधरा, विलेपार्ले, कोकण, कुडाळ तालुका, नेरूरपार गाव, विज्ञानवाहिनी, बाबा आमटे, सी.बी. नाईक\nसंदर्भ: एकांकिका, कोकण, देवगड तालुका, डॉक्टर, बालनाट्य\nविज्ञानदृष्टी देणारी - वसुंधरा\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, कोकण, वसुंधरा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सी.बी. नाईक\nसंदर्भ: विज्ञानकेंद्र, विज्ञान, गंगाखेड तालुका, केरवाडी गाव, Science Center, खेळणी\nजाखडी नृत्य (बाल्या नाच)\nसंदर्भ: लोकनृत्य, जाखडी, बाला नाच, कोकण, गोफ\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nलेखक: शैलेश परशुराम गावंड\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/684", "date_download": "2019-04-18T19:12:50Z", "digest": "sha1:YCNTDYB74TP4A7XK7NZIDH3RCRQGG6PN", "length": 19571, "nlines": 86, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "श्रमिक क्रांती संघटना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर दहाव्या वर्षी साने गुरुजी वाचनालयाची जबाबदारी सोपवण्यात आली; अभ्यास-खेळाबरोबर समतेची शिकवण मिळाली. ती कॉलेजात असताना तिला मित्रमैत्रिणींबरोबर गड-किल्ले पाहत भटकणं हा छंद जडला. याच काळात, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. त्यामध्ये राष्ट्र सेवा दल, युक्रांद, समाजवादी युवक सभा इत्यादी तरुणांच्या संघटना अग्रभागी होत्या. संपूर्ण क्रांतीचा नारा दिला गेला. मुंबईतील सभेत दीडशे युवकांनी तशी शपथ घेतली. त्यात सुरेखाही सामील झाल्या. त्यानंतर आणीबाणी जाहीर झाली. मुंबई-ठाण्यात आणीबाणीच्या विरुध्द गुप्त सभा होऊ लागल्या. अभ्यासवर्ग सुरू झाले. त्यातही त्यांचा सहभाग होता.\n{youtube}hztL9_7xmGo{/youtube} आणीबाणीनंतर, मुंबईच्या युवकांनी पनवेलजवळ 'तारा' येथे असणाऱ्या युसूफ मेहेरअल्ली केंद्राच्या कामासाठी आठवडयातून दोन दिवस देण्याचं ठरवलं. त्यांना मुंबईजवळच्या या गावात प्रचंड विषमता जाणवली आणि त्यांनी कातकरी जम���तीच्या मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करावा असा निर्णय घेतला. राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रौढ साक्षरता वर्गातून रोजगार, मजुरी, शोषण, सावकारी अशा विषयांवर चर्चा सुरू झाल्या. गावसभा, युवक शिबिरं यांतील चर्चा, अनुभवकथन यांमधून जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती लक्षात येऊ लागली. त्यांना सरकारी कर्मचारी - विशेषतः पोलिस व वनकर्मचारी यांच्या अत्याचारांच्या व शोषणाच्या अनेक कहाण्या केवळ ऐकायला नव्हे तर अनुभवायला मिळाल्या. त्यांना आदिवासींत असणाऱ्या अंधश्रध्द व आजार, इतर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी या सगळयांची जाणीव झाली व त्यांच्यासाठी संघटना बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र ही संघटना केवळ आदिवासींपुरती मर्यादित असू नये असंही ठरवलं गेलं.\nउरण तालुक्यातील 'सनसई' हे सहा ठाकुरवाडयांचं गाव. त्यापैकी तीन ठाकुरवाडया व तारा, बारापाडा, 'कल्हे' येथील सहा कातकरीवाडयांतून कामाला सुरुवात झाली. संपर्क वाढवण्यासाठी एकमेकांच्या नातेवाईकांच्या गावभेटी सुरू झाल्या. हळुहळू औषधवाटप व अनौपचारिक वर्गाच्या पलीकडे शिबिरं होऊ लागली. या शिबिरांतून भूमिसेनेचे काळुराम दोधडे, रामभाऊ वाडू, 'श्रमिक संघटने'चे बाहरू सोनावणे, 'ग्राम स्वराज्य समिती'चे गोविंदराव शिंदे, 'युक्रांद'चे शांताराम पंदेरे, मधू मोहिते, राजीव पाटील, 'युसूफ मेहेरअली केंद्रा'चे अशोक सासवडकर, शिरीष गोडबोले, शैला केळकर यांनी वेगवेगळया विषयांवर मांडणी केली. चर्चांमधून काही कार्यक्रम आखले गेले; प्रासंगिक घटनांमधूनही काही कार्यक्रम हाती घेतले गेले. उदाहरणार्थ, वीटभट्टी मजुरांचा प्रश्न, समान कामाला समान वेतन, वनखात्याकडून घेतली जाणारी वेठ बंद करणं, पोलिसी अत्याचाराचे प्रश्न हाताळावे लागले. परिस्थितीचं विश्लेषण करून त्याला पर्याय म्हणून काही उपक्रम हाती घेतले गेले. ते म्हणजे लग्नगडयांना पर्याय म्हणून कमी खर्चात सामुदायिक लग्नसमारंभ, भाजीतील दलाली मोडून काढण्यासाठी अपना बाजार, साने गुरुजी विद्यालय यांच्या मदतीने भाजीविक्री, व्यसनमुक्ती, स्त्रियांना गावसभांमध्ये आवर्जून सहभागी करून घेणं, किमान वेतनाचा आग्रह, न्याय पंचायतीतून जमा पैशांचा विनियोग गावकी फंडासाठी करणं, दारुबंदी; याशिवाय पडिक जागा, स्वतःच्या मालकीच्या जमिनी लागवडीखाली आणणं असे कार्यक्रम राबवले जात होते.\nसुरेखा दळवी सांगतात, गावागावातील लोक चर्चेत सहभागी होत, पण पक्षांचे पुढारी व शेठ लोक समोर आले की आम्हा कार्यकर्त्यांना ओळखही दाखवत नसत. मग आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांचे खरुज, नारू असे आजार दूर करण्यासाठी त्यांना आंघोळी घालण्यापासून औषधोपचार करण्यासाठी त्यांच्याबरोबर गुरांपाठी जाऊन त्यांच्यात वावरण्याचे प्रयत्न केले. असा विश्वास निर्माण झाल्यावर या आठ-दहा वाडयांतील गाव-प्रतिनिधी एकत्र येऊन - बसून संघटना कशी हवी, तिचं स्वरूप काय असावं यावर खल करू लागले. संघटना हवीच यावर एकमत झालं. पनवेल, उरण तालुक्यांतील आठ-दहा गावांत सुरू झालेली आदिवासी संघटना पेण, पनवेल, उरण, खालापूर तालुक्यांपाठोपाठ पाली, रोहा, अलिबाग या तालुक्यांतही पसरली. केवळ आदिवासी संघटना ही तिची ओळख बदलून 'श्रमिक क्रांती संघटना' ही तिची ओळख निर्माण झाली. हे नामकरण 1983च्या मे महिन्यातील शिबिरात झालं.\nसंघटनेची तेव्हा जी भूमिका ठरली, त्यातील काही मुद्दे असे - संघटना डाव्या विचारसरणीची असेल, पण कोणा एका राजकीय पक्षाशी बांधून न घेता संसदबाह्य दबाव गट म्हणून कार्य करील. संघटना प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होणार नाही. पण निवडणुकीच्या वेळी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल व मतदारांचे प्रशिक्षण करील. संघटना समाजातील सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार, असमानता व शोषण यांविरुध्द संघर्ष करील. हा संघर्ष हाच संघटनेचा पाया असेल. संघटनेसाठी बाहेरून येऊन कोणीतरी कार्य करील अशी भूमिका न घेता स्थानिक पातळीवरील नेतृत्व व कार्यकर्ते तयार करण्यावर भर दिला जाईल.\nसंघटनेपुढे अनेक प्रश्न येत गेले. कोळसाभट्टी कामगारांचेही प्रश्न होते. त्यांना अत्यंत कमी मजुरीत राबवून घेतलं जात होतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळसाभट्टयांसाठी रायगड जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर कातकरी, ठाकरांची कुटुंबं जात होती. त्यांची पिळवणूक कोळसा-वीटभट्टी यांचे मालक करत होते. त्यांना व शेतमजुरांना योग्य मजुरी मिळावी म्हणून संघटनेने संघर्ष केला. भूमीहीन शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेतला. दळी जमिनींचा प्रश्न ठाणे-रायगड, सगळीकडेच आहे. या जमिनी नावावर होण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर आंदोलन छेडलं गेलं. अजूनही ती लढाई चालू आहे. आदिवासींच्या वनजम��नी काढून त्या वनखात्याच्या ताब्यात देण्याविरुध्द लढा चालू आहे. वर्षानुवर्षं जमीन कसणाऱ्या व तिथं राहणाऱ्या आदिवासींना विस्थापित केलं जात आहे.\nपेण-पनवेल इथं येऊ घातलेल्या 'सेझ' प्रकल्पाविरुध्द लढा देऊन 'श्रमिक क्रांती संघटना' व इतर संघटनांनी मिळून 'सेझ'मधून बावीस गावं मुक्त केली. अहिंसेच्या मार्गानं झालेला हा मोठा लढा. यामुळे अनेक संघटनांना बळ मिळालं आहे. या भागातील अनेक नद्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषित झाल्या आहेत. 'पाताळगंगा' हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता तर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत शहरी भागांकडे वळवले जात आहेत. धरणं बांधली जात आहेत व गावं विस्थापित होत आहेत. त्या विरुध्द संघर्ष सुरू आहे. त्यासाठी तेथील गावकऱ्यांचं प्रबोधन, प्रशिक्षण आणि प्रचार चालू आहे व ते रोखणं गरजेचं आहे. शहरी संस्कृती सर्व काही गिळंकृत करत आहे; गावं उरलेली नाहीत\nअंधेरी (प), मुंबई - 400 053\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nब्लॉग सहिष्णू आहे म्हणून ...\nविंगेतल्या चळवळीची वाट पाहताना...\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:36:27Z", "digest": "sha1:D7NPGWCAOL5OJPYRJ45NYXQGRNKJ64RR", "length": 11989, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवराज सिंह चौहान यांच्या मनात नेमकं चाललंय काय ? - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिवराज सिंह चौहान यांच्या मनात नेमकं चाललंय काय \nभोपाळ: कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता…’ असे ट्विट करत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिं��� चौहान यांनी १९८४ मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.\nभारतात १९८४ मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते यांचे समोर आल्यामुळे भाजपकडून कमलनाथ यांच्या मुख्यमंत्री पडला भाजप कडून विरोध होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यानंतर, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी म्हणून शपथ घेतली. याचबरोबर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते.\nकर्म किसी का पीछा नहीं छोड़ता… #1984riotsverdict\nत्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करत त्यांनी कमलनाथ यांना शुभेच्छा दिल्या.\nमुख्यमंत्री श्री कमलनाथ व नई सरकार को बधाई मध्यप्रदेश के विकास के लिए एक-एक दिन महत्वपूर्ण है मध्यप्रदेश के विकास के लिए एक-एक दिन महत्वपूर्ण है मैं चाहता हूँ कि यह सरकार प्रतिदिन जनकल्याणकारी योजनाओं के माध्यम से प्रदेश के विकास को आगे बढ़ाए मैं चाहता हूँ कि यह सरकार प्रतिदिन जनकल्याणकारी योजनाओं के माध्यम से प्रदेश के विकास को आगे बढ़ाए इसमें हर तरह से सकारात्मक सहयोग हम सरकार को करेंगे इसमें हर तरह से सकारात्मक सहयोग हम सरकार को करेंगे\nशिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला नंतर शुभेच्छा देखील दिल्या त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या मनात नेमकं चाललंय काय , असा प्रश्न निर्माण झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्��ाचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/actress-rucha-inamdar-on-shimga-festival-breaking-news-latest-news/", "date_download": "2019-04-18T18:52:08Z", "digest": "sha1:QPTJNWOVOAPUQIVARX6IXX5B3OSXNKO5", "length": 22967, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच ��ासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यां���ी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ��.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News शिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nहोळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक आपले जुने सर्व राग, रोष विसरून एकमेकांना रंग लावतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात, जुन्या आणि अमंगल गोष्टीचा होळी मध्ये जाळून नाश करायचा, आणि नव्या चांगल्या गोष्टींचा स्विकार करायचा असा होळी साजरी करण्यामागचा खरा विचार आहे. मी दरवर्षी हा विचार अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.\nहोळीच्या विविध रंगांप्रमाणे रंगबेरंगी आयुष्य मी जगत असते. मला हा सण प्रचंड आवडतो. लहानपणी मी ह्या सणाची अगदी आतुरतेने वाट बघायचो. दरवर्षी आम्ही सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारचे लोक एकत्र येऊन हा रंगोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो.\nमला रंग आणि जास्तकरून पाण्याचे खूपच आकर्षण आहे. होळी बद्दल मी काय आणि किती सांगू असे होते. खूप अविस्मरणीय आठवणी मला या सणाने दिल्या आहेत. आम्ही राहायचो तिथे दोन बिल्डिंग होत्या. त्यामुळे आमची दुसऱ्या बिल्डिंगच्या मुलांसोबत स्पर्धा असायची.\nआम्ही मुलं होलिका दहन झाले की रात्री घरी येऊन लगेच दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. फुग्यांमध्ये पाणी भरून ठेवणे, रंग काढून ठेवणे. ते सर्व सामान बिल्डिंगच्या एका छुप्या ठिकाणी लपवणे अशी अनेक काम आम्ही त्या रात्री पूर्ण करायचो. अगदी आतुरतेने सकाळ होण्याची वाट पाहायचो.\nइतका उत्साह असायचा की, त्यामुळे झोप पण यायची नाही. सकाळ झाली की पटकन खाली जायचे आणि खेळायला सुरुवात करायचो. मध्येच जी लोक रंग खेळायला खाली यायची नाही त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना बोलवायचो. तेव्हा मग वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळायचे.\nखेळून झाल्यावर आमची डबा पार्टी व्हायची. मग, दुपारची वामकुक्षी घ्यायची आणि पुन्हा खेळायला सुरुवात. असा आमचा होळीचा दिवस आम्ही धुमधडाक्यात आणि प्रचंड दंगा मस्ती करून घालवायचो. सर्वाना होळीच्या खूप शुभेच्छा. होळी खेळताना कोरड्या रंगाचा वापर जास्त आणि पाण्याचा वापर कमी करा.\nNext articleछिंदम ब्रदर्स आऊट ऑफ सीटी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/03/6-6-15-24.html", "date_download": "2019-04-18T19:07:03Z", "digest": "sha1:U42HEHOOFZY3LNV42VVHVRCTM5SICEWU", "length": 15797, "nlines": 147, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): जन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nकोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म्हणजे या व्यक्तिंच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात. या व्यक्ति समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ति म्हणून ओळखल्या जातात.\nकुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणा-या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.\nया व्यक्ति अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी आणि इतरांना मदत करणा-या असतात. त्याचबरोबर या व्यक्ति भौतिक सुखांचा आणि जीवनाचा उपभोग घेणा-या असतात.\nत्यांची दृष्टी कलात्मक असते. त्यामुळे कलेशी संबधीत व्यवसाय, डिझायनिंग, फॅशन इंडस्ट्री, संगीत यात यशस्वी झालेले दिसतात.\n6 हा राजकीय लीडरशिपचा अंक नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात या व्यक्ती कमी प्रमाणात दिसतात. या उलट सामजिक प्रश्नांवर नेतृत्व करण्यात 6 जन्मांक असणारे लोक खूप यशस्वी झालेले दिसतात.\n6 आणि एक अंकी बेरीज 6 येणारे अंक\nगुलाबी, निळ्या रंगाच्या सर्व छटा\nजन्मांक सहा असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे रविंद्र नाथ टागोर, निरो, बादशहा अकबर, श्री अरविंदो, मायकेल अॅन्जेलो, , आण्णा हजारे, शांतीलाल मुथ्था, पी.जी. वुडहाउस वगैरे.\n(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो).\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: अंकशास्त्र, जन्मांक, जन्मांक 6, निरो, बादशहा अकबर, रविंद्र नाथ टागोर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर ��ांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे ���्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Songad-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:00:12Z", "digest": "sha1:26GSCKHDJNSH3EWMNRISC5XNMQW7EXC2", "length": 14267, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Songad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसोनगड (Songad) किल्ल्याची ऊंची : 2610\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सोनगड आणि पर्वतगड\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भाटघर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे . या गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले आहेत. एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहून होतात.\nसोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.\nखिंडीच्या मधोमध एक छोटीशी टेकडी आहे या टेकडीच्या डावी कडून जाणारी वाट सोनगड किल्ल्यावर जाते तर टेकडीच्या उजव्या बाजूकडून जाणारी वाट पर्वतगडावर जाते.\nटेकडीच्या डावीकडील पायवाटेने आपण सोनगडाच्या पश्चिमेच्या डोंगरधारेच्या पायथ्याशी पोहोचतो . सोनगडची कातळटोपी पूर्व पश्चिम पसरलेली आहे . आपण खिंडीत सोनगडच्या पश्चिम टोकाखाली उभे असतो . याठिकाणी सोनगडच्या उतारावर जंगल आहे. या जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने तिरके चढत किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे जाण्यासाठी साधारण १५ मिनिटे लागतात. याठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ( येथून किल्ल्याची डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी पासून दोन किलोमीटर पुढे गेल्यास एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून येणारी पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन कातळात कोरलेल्या पायऱ्यापाशी येते ) पायऱ्या चढून गेल्यावर आपण कातळ टोपीच्या पायथ्याशी पोहोचतो . समोरच कातळ टप्प्यावर कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या चढायला सुरुवात केली की डाव्या बाजूला निवडूंगाचा फड दिसतो. त्याखाली खांब टाके आहे . टाक पाहून परत वाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर पायऱ्यान्च्या बाजूलाचा दोन पावले कोरलेला समाधीचा दगड पाहायला मिळतो. पुढे चढत गेल्यावर डाव्या हाताला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात . त्या खालीला कातळाला पांढरा रंग मारलेला आहे . या ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशव्दार असावे . उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर रचीव दगडांची तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात . तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर पांढऱ्या रंगाने रंगवलेले खंडोबाचे मंदिर दिसते . मंदिरा बाहेर उघड्यावर कावस आहे . त्याच्या बाजूला एक दगडी भांडे पडलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक वेगळीच मूर्ती आहे . त्या मुर्ती समोर दोन छोटेनंदी ठेवलेले आहेत . मंदिरात खंडोबाची मुर्ती आहे .\nमंदिराच्या मागच्य बाजूला प्रचंड मोठे कोरडे टाके आहे . या टाक्यापासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर पोहोचतो. येथून समोरच पर्वतगड पसरलेला दिसतो . त्याच्या मागे दुरवर आडचा किल्ला दिसतो. पूर्वेला भाटघर धरण दिसते . गडमाथा छोटा असल्याने पाहाण्यासाठी अर्धातास पुरतो. सोनेवाडी गावातून सोनगड किल्ल्यावर जाण्यास एक तास लागतो. सोनगड आणि पर्वतगड पाहून सोनेवाडीत परत येण्यास चार ते पाच तास लागतात .\nसोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .\nसोनेवाडीतून दोन मार्गाने सोनगडावर जाता येते .\n१) खिंडीतला मार्ग :- सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. टेकडी चढून गेल्यावर समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.\n२) पूर्व डोंगरधारे वरुन :- सोनगड किल्ल्याची एक डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी गावाच्या पुढे अकोलेच्या दिशेने दोन किलोमीटर पु गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन किल्ल्यावर जाते .\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .\nजेवणाची सोय गावात नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nसोनेवाडी गावातून एक तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_9554.html", "date_download": "2019-04-18T18:24:53Z", "digest": "sha1:7W2NQKZCP2J25ZUOJRFNWUBKDHV6KSKO", "length": 24376, "nlines": 66, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: अडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nवाढता उत्पादन खर्च आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीने जेरीस आलेल्या नाशिक येथील द्राक्ष उत्पादकांना सध्याच्या काळात संकरित वांगी पिकाने चांगला आर्थिक आधार दिला. मखमलाबाद (जि. नाशिक) येथील किरण पिंगळे, सचिन पिंगळे आणि संदीप पिंगळे यांनी घेतलेले वांग्याचे यशस्वी उत्पादन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले आहे.\nनाशिक शहरालगत असलेले मखमलाबाद हे गाव प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक पिकांबरोबरच फुलशेती, रोपवाटिका, औषधी वनस्पती, कृषी पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रयोगांत येथील शेतकरी आघाडीवर आहेत. येथील शेतकरी किरण नामदेव पिंगळे यांची गोदावरी नदीच्या परिसरात शेती आहे. गतवर्षी त्यांनी प्रथमच 36 गुंठ्यांत संकरित वांगी पिकाची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापनातून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले. वांगी फळांचा आकार, चमक पाहून त्यांची शेती चर्चेचा विषय ठरली होती. साधारणपणे 36 गुंठ्यांतून किरण यांना पंधरा महिन्यांत 110 टन वांगी उत्पादन मिळाले. सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळून एकूण दीड वर्षात नऊ लाख 30 हजारांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले. दिंडोरी रोडला शेती असलेल्या सचिन पिंगळे यांनीही या वर्षी या वांग्याची लागवड केली आहे. गेल्या एक महिन्यापासून उत्पादन सुरू झाले असून, आतापर्यंत त्यांना आठ टन उत्पादनातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या वांग्याला भरितासाठी गुजरात व मुंबईच्या बाजारपेठेतून विशेष मागणी असते. श्री. पिंगळे यांच्या अनुभवातून परिसरातील द्राक्ष उत्पादकही मोठ्या प्रमाणात संकरित वांगी लागवडीकडे वळाल्याने यंदा जिल्ह्यात वांग्याचे क्षेत्र सुमारे शंभर एकरावर गेले आहे.\nवर्षभर घेतले वांग्याचे उत्पादन\nमखमलाबाद येथील किरण पिंगळे यांचे एकूण साडेतीन एकर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन एकर क्षेत्रात द्राक्ष, एक एकरात टोमॅटो व उर्वरित 36 गुंठ्यांत वांगी लागवड केली जाते. वांगी लागवडीबाबत किरण पिंगळे यांनी सांगितले, की 15 नोव्हेंबर 2009 मध्ये वांगी लागवडीचे नियोजन केले. चांगल्या रोपवाटिकेतून संकरित जातीची वांग्याची रोपे आणली. जमिनीची चांगली मशागत करून 8 x 2.5 फूट या अंतरावर लागवडीचे नियोजन केले. लागवडीसाठी आठ फुटांवर दीड फूट उंच आणि दीड फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर गादीवाफ्यांमध्ये एकरी चार ट्रॉली शेणखत, 10:26:26 खत 50 किलो आणि डीएपी 50 किलो चांगले मिसळून दिले. त्यानंतर इनलाइन ठिबक बसवून प्लॅस्टिकचे आच्छादन केले. त्यानंतर 2.5 फुटांवर आच्छादनाला छिद्रे पाडून रोपांची लागवड केली. 36 गुंठ्यांत एकूण 2160 रोपांची लागवड केली. रोपांच्या गरजेनुसार ठिबकमधून पाणी देण्यास सुरवात केली. लागवडीनंतर दहा दिवसांपासून ते उत्पादन सुरू असेपर्यंत नत्र, स्फुरद, पालाश ही खते तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दिली; तसेच माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकद्वारे दिली. दिवसाआड खतांची मात्रा शिफारशीनुसार दिली. तसेच, पिकाच्या गरजेनुसार ठिबकमधून पाणी व्यवस्थापन ठेवले. वांगी पिकामध्ये मर, फळकूज रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो; तसेच काही वेळा कोळी, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. फळांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी मी नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ श्री. हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार कीडनाशकांच्या फवारणीचे वेळोवेळी नियोजन केले. खतांचे योग्य नियोजन ठेवले.\nलागवडीपासून पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, कीड - रोग नियंत्रण याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले. लागवडीनंतर दोन महिन्यांत म्हणजे जानेवारी 2010 मध्ये वांग्याचे उत्पादन सुरू झाले. हे वाण सहा फुटांपेक्षा अधिक वाढते, याची अगोदर माहिती घेतल्यामुळेच झाडाची उंची तीन फूट झाल्यानंतर भाराने वाकलेल्या फांद्यालगत सरीत तार ओढून बांधली. दर सहा फुटांवर उभे उंच बांबू लावले. फांद्या दोरीने तारेला बांधल्या. यामुळे फळांची तोडणीही सोपी झाली.\nसुरवातीला दर तीन दिवसांच्या अंतराने तोडणी सुरू केली. सरासरी दहा किलो वजनाचे दोन ते तीन क्रेट वांगी उत्पादन मिळायचे. जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत प्रति किलो किमान 10 ते 18 रुपये दर मिळाला. मे, जून महिन्यांत मागणी घटल्याने दरात घसरण झाली. सरासरी दोन रुपये प्रति किलोने बाजारात वांगी विक्री होत असताना खर्चही भरून निघत नव्हता; मात्र तरीही या काळात झाडांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, त्याचा फायदा मंदी संपल्यानंतरच्या काळात झाला. पुढे सर्व झाडांचे फळांचे उत्पादन सुरू झाल्यावर रोज 40 क्रेट वांगी उत्पादन सुरू झाले. प्रति किलो सरासरी 10 रुपये दराने नाशिकच्या बाजारात वांगी विकली गेली. मुंबईच्या बाजार समितीत 40 किलो वजनाच्या बॉक्समधून वांगी पाठविली. या बाजारपेठेतही चांगला दर मिळाला.\nउत्पादनाबाबत माहिती ��ेताना किरण पिंगळे म्हणाले, की मला 15 महिन्यांत 110 टन उत्पादन मिळाले. या वांग्याला सुरत, मुंबई आणि नाशिक बाजारात चांगली मागणी असते. सरासरी दर चांगला मिळाल्याने मला एकूण अकरा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. वर्षभरात व्यवस्थापनावर एक लाख 70 हजार रुपये खर्च झाला होता, तो वजा जाता नऊ लाख 30 हजारांचा निव्वळ नफा मिळाला. आता नव्याने वांगे लागवडीची तयारी सुरू केली आहे.\nपीक व्यवस्थापनातून उत्पादनवाढ -\nवांगी पीक व्यवस्थापनाबाबत नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ हेमराज राजपूत आणि राजाराम पाटील यांनी सांगितले, की शेतकरी साधारणपणे वांग्याचे पीक दहा महिन्यांपर्यंत ठेवतात. श्री. पिंगळे यांनी सुधारित पद्धतीने लागवड केली, तसेच विद्राव्य खतांचा वापर, वेळीच पीक संरक्षणाच्या उपाययोजना केल्या, त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. झाडे चांगले उत्पादन देत असल्याने त्यांनी सप्टेंबरमध्ये पूर्ण बहर संपल्यावर जमिनीपासून दीड फूट उंचीवर दोन सशक्त फांद्या ठेवून झाडांची छाटणी केली. खत, पाण्याचे योग्य नियोजन ठेवले, त्यामुळे पुन्हा या झाडांना चांगली फूट मिळाली. पुढे हे उत्पादन फेब्रुवारीपर्यंत चालले, त्यामुळे साधारणपणे 15 महिन्यांच्या कालावधीत त्यांना एकूण 110 टन उत्पादन मिळाले. साधारणपणे हंगाम, जातीची निवड आणि व्यवस्थापनानुसार दहा महिन्यांत सरासरी एकरी 80 टन वांग्याचे उत्पादन मिळते.\nमखमलाबाद फाट्याजवळील (दिंडोरी रोडला) शेतकरी सचिन शंकरराव पिंगळे यांचे तीन एकर क्षेत्र आहे. यात एक एकर द्राक्ष, एक एकर ढोबळी मिरची, अर्धा एकर वांगी व उर्वरित क्षेत्रात 175 म्हशींचा अत्याधुनिक गोठा आहे. श्री. पिंगळे वांगी लागवडीबाबत म्हणाले, की मी पहिल्यांदाच अर्धा एकर वांगी लागवड केली आहे. माझी अगोदर काकडीची लागवड होती. काकडीची जुलैमध्ये काढणी झाल्यावर त्याच गादीवाफ्यावर वांगी लागवडीचे नियोजन केले, त्यामुळे गादीवाफे करणे आणि प्लॅस्टिक आच्छादनाचा खर्च वाचला. 7 सप्टेंबर रोजी दोन फुटांवर वांग्याची रोपे लावली. दोन वाफ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर आहे. अर्ध्या एकरात 1700 रोपे बसली. 15 नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू झाले आहे. ठिबकद्वारेच 12ः61ः0, 0ः0ः50, 13ः0ः45 ही खते शिफारशीत मात्रेमध्ये दर तीन दिवसांनी देतो. झाडांची उंची चांगली वाढत असल्याने झाडांना आधार दिला आहे. आतापर्यंत 17 ��ुड्यांतून जवळपास आठ टन उत्पादन मिळाले आहे. वांग्याला गुजरातमधून वाढती मागणी असून, प्रति क्रेटला (दहा किलो वजनाचे एक क्रेट) किमान 120 आणि कमाल 200 रुपये असा व सरासरी 150 रुपये दर मिळाला. यातून आतापर्यंत एक लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यवस्थापनावर झालेला 20 हजार रुपये खर्च वजा करता एका महिन्यात निव्वळ एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. अजून पाच महिने पीक घेणार आहे.\nचार महिन्यांतच वांग्याने दिला आर्थिक नफा -\nसंदीप प्रभाकर पिंगळे यांची बारा एकर एकत्रित शेती आहे. पारंपरिक द्राक्षशेती करणाऱ्या श्री. पिंगळे यांनी 9 मार्च रोजी 30 गुंठ्यांत वांगी लागवड केली. वांगी लागवडीबाबत माहिती देताना पिंगळे यांनी सांगितले, की लागवडीचे अंतर 5 x 3 फूट असे ठेवले. गादीवाफ्यावर आच्छादन करून लागवड केली. मे महिन्यात वांग्याचे उत्पादन सुरू झाले तेव्हा त्या काळातच बाजारात मागणी घटली. दहा किलोच्या प्रति क्रेटला कमीत कमी 35 रुपये (सुरवातीस महिनाभर) आणि जास्तीत जास्त 350 रुपयांपर्यंत दर मिळाला. सलग चार महिने वांगी पिकातून एकूण पाच हजार क्रेट उत्पादन मिळाले. वांग्याच्या झाडांची उंची सहा फुटांपर्यंत गेल्याने झाडांच्या फांद्यांच्या विस्तारासाठी द्राक्षबागेची पारंपरिक मांडव पद्धत अपुरी पडली. त्या वेळी बाजारात वाढती मागणी असताना दिवसाला किमान 50 क्रेट वांगी उत्पादन होत होते. उत्पादन वाढल्याने तोडणी करणे अवघड होत होते, त्यामुळे झाडांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात फारसे यश मिळाले नाही. वांग्याला त्यानंतर अपेक्षित फुटवे फुटले नाहीत, त्यामुळे ऑगस्टपर्यंत उत्पादन घेतले. पाच हजार क्रेटमधून सरासरी 130 रुपये दराने साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळाले. वांगी व्यवस्थापनासाठी आलेल्या खर्चाचा हिशेब करता सहा ट्रॉली शेणखताचा खर्च 12 हजार रुपये, निंबोळी पेंड व इतर खतांसाठी 15 हजार रुपये, कीडनाशक खरेदी आणि फवारणीसाठी 60 हजार रुपये, एकूण मजुरी (लागवड, बांधणी, तोडणीसाठी) 30 हजार रुपये, प्लास्टिक पेपर मल्चिंगसाठी पाच हजार रुपये, ठिबकसाठी 20 हजार रुपये आणि सुतळी, तारा यासाठी सात हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाला. दीड लाख रुपये खर्च वगळता वांग्यातून निव्वळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न निघाले. नव्याने तीन एकर क्षेत्रावर मार्च महिन्यात वांगे लागवड करण्याचे नि���ोजन आहे.\nकिरण नामदेव पिंगळे, 9822326799\nसचिन शंकरराव पिंगळे, 9763606924\nसंदीप प्रभाकर पिंगळे, 9822585798\nहेमराज राजपूत (कृषी विज्ञान केंद्र, नाशिक) ः 9422773602\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/inter-state-realations-part-two.html", "date_download": "2019-04-18T19:08:10Z", "digest": "sha1:S6JNGXDBBKE6QVPJ4R4E3YJYGMR3RLFJ", "length": 17863, "nlines": 137, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आंतरराज्यीय संबंध - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science आंतरराज्यीय संबंध - भाग २\nआंतरराज्यीय संबंध - भाग २\nसार्वजनिक कृती अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही\nघटनेमध्ये कलम २६१ मध्ये 'संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य' ची तरतूद करण्यात आली आहे. हि तरतूद पुढीलप्रमाणे\n०१. संघराज्याच्या आणि प्रत्येक राज्याच्या सार्वजनिक कृती, अभिलेख व न्यायिक कार्यवाही यांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संपूर्ण विश्वासार्हता आणि प्रामाण्य दिले जाईल.\n०२. एका राज्यातील कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही दुसऱ्या राज्यात कशा रीतीने शाबित केल्या जातील व त्यांचा परिणाम कसा ठरविला जाईल हे कायद्याद्वारे ठरविण्याचा अधिकार संसदेला असेल.\n०३. भारतातील राज्य क्षेत्रातील कोणत्याही दिवाणी न्यायालयांनी दिलेले अंतिम न्यायनिर्णय किंवा आदेश त्या राज्यक्षेत्रात कोठेही अंमलबजावणीक्षम असतील. मात्र हा नियम केवळ दिवाणी न्यायनिर्णयांनाच लागू होतो. फौजदारी न्यायनिर्णयांना नाही.\nअंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार\nतरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७\n०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.\n०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.\n०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.\n०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला\n---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.\n---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.\n०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.\n०१. या घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. याची निर्मिती 'राज्य पुनर्रचना कायदा, १९५६' ने करण्यात आली.\n०२. या कायद्याने देशाच्या पाच विभागामध्ये (उत्तर, मध्य, पश्चिम, पूर्व, दक्षिण) विभागीय परिषद स्थापन करण्याची तरतूद केली.\n०३. पुढे १९७१ मध्ये 'उत्तर पूर्व परिषद कायदा, १९७१' अन्वये उत���तर पूर्व विभागासाठी परिषद स्थापन करण्यात आली.\n०४. प्रत्येक विभागीय परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री (अध्यक्ष), विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विभगातील प्रत्येक राज्याचे इतर दोन मंत्री, विभगातील प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक यांचा समावेश असतो.\n०५. याशिवाय विभागीय परिषदेत नियोजन आयोगाने नामनिर्देशित केलेला व्यक्ती, विभागातील प्रत्येक राज्यशासनाचा मुख्य सचिव, विभागातील प्रत्येक राज्याचा विकास आयुक्त यांचा समावेश सल्लागार म्हणून मताधिकाराविना केला जाऊ शकतो.\n०६. सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष केंद्रीय गृह मंत्री असतात, उपाध्यक्ष म्हणून राज्यांचे मुख्यमंत्री आळीपाळीने एका वर्षासाठी काम करतात.\n०७. या परिषदा केवळ चर्चात्मक व सल्लागार स्वरूपाच्या आहेत.\n०८. या परिषदांचे उद्दिष्टे व कार्ये.\n----- देशाचे भावनिक एकात्मीकरण घडवून आणणे.\n----- तीव्र राज्य जाणीव, प्रादेशिकवाद, भाषावाद इत्यादींची वाढ न होण्यास प्रयत्न करणे.\n----- राज्यांचे विभाजन होण्याने निर्माण होणारे परिणाम दूर करणे, जेणेकरून पुनर्संगठन, एकात्मीकरण आणि आर्थिक प्रगती या प्रक्रिया एकाच वेळी चालू शकतील.\n----- केंद्र व राज्ये यांना परस्परांना सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य करण्यासाठी व कल्पना आणि अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी सक्षम करणे.\n----- परस्परांना मोठे विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यसाठी मदत करणे.\n----- देशाच्या विविध प्रदेशांमध्ये एक प्रकारचे राजकीय संतुलन साध्य करणे.\n०१. उत्तर विभागीय परिषद, नवी दिल्ली :- जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली, चंडीगड.\n०२. मध्य विभागीय परिषद, अलाहाबाद :- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड.\n०३. पूर्वीय विभागीय परिषद, कोलकाता :- बिहार, झारखंड, ओरिसा, सिक्कीम, पश्चिम बंगाल.\n०४. पश्चिम विभागीय परिषद, मुंबई :- गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दमन व दिव, दादरा व नगर हवेली.\n०५. दक्षिण विभागीय परिषद, चेन्नई :- तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी.\n०६. उत्तर-पूर्वीय विभागीय परिषद, गुवाहाटी :- आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मिझोरम, नागालैंड, मेघालय, त्रिपुरा.\nकेंद्र राज्य - कार्यकारी संबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.केंद्र राज्य - प्रशासकीय संबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकेंद्र राज्य - वित्तीय संबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nआंतरराज्यीय संबंध - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकेंद्र राज्य - विवाद भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकेंद्र राज्य - विवाद भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nकेंद्र राज्य - विवाद भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n* या विषयी व्हिडियो लेक्चर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/jayalalitha-heart-attack-18902", "date_download": "2019-04-18T19:02:43Z", "digest": "sha1:LP3WXLANOYQI2VGVZLQKU2S3KFZN7G3V", "length": 12480, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "jayalalitha heart attack जयललिता यांना हृदयविकाराचा तीव्र झटका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nजयललिता यांना हृदयविकाराचा तीव्र झटका\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nचेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्याचे अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यपाल रात्रीच अपोलो हॉस्पिटलकडे रवाना झाले. काल एम्सच्या एका पथकाने जयललिता यांची वैद्यकीय तपासणी केली.\nतपासणीनंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्या केव्हाही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ शकतात, असे संबंधित पथकाने स्पष्ट केले होते. जयललिता यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते.\nचेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविव��री रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्याचे अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यपाल रात्रीच अपोलो हॉस्पिटलकडे रवाना झाले. काल एम्सच्या एका पथकाने जयललिता यांची वैद्यकीय तपासणी केली.\nतपासणीनंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्या केव्हाही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ शकतात, असे संबंधित पथकाने स्पष्ट केले होते. जयललिता यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nLoksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस\nजत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/mla-dattu-hkyagol-no-more-162851", "date_download": "2019-04-18T18:54:35Z", "digest": "sha1:ELPFDAMYPNGGDR6VWV4Z522PZL5JJACM", "length": 12798, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLA Dattu Hkyagol no more आश्रय घरात राहणारा माजी आमदार दत्तू हक्यागोळ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nआश्रय घरात राहणारा माजी आमदार दत्तू हक्यागोळ\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\nचिक्कोडी - गरीबांसाठी असणाऱ्या सरकारी योजनेच्या आश्रय घरातला आमदार, अशी ख्याती असलेल्या माजी आमदार दत्तू हक्क्यागोळ (वय 77, रा. केरुर, ता. चिक्कोडी) यांचा आज (ता.28) अपघातात मृत्यू झाला. 2004 साली तत्कालीन चिक्कोडी विधानसभा मतदार संघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून राजकारणात येऊन आमदार झाल्याने ते राज्याच्या राजकीय पटलावर एकेकाळी झळकले होते.\nचिक्कोडी - गरीबांसाठी असणाऱ्या सरकारी योजनेच्या आश्रय घरातला आमदार, अशी ख्याती असलेल्या माजी आमदार दत्तू हक्क्यागोळ (वय 77, रा. केरुर, ता. चिक्कोडी) यांचा आज (ता.28) अपघातात मृत्यू झाला. 2004 साली तत्कालीन चिक्कोडी विधानसभा मतदार संघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून राजकारणात येऊन आमदार झाल्याने ते राज्याच्या राजकीय पटलावर एकेकाळी झळकले होते.\nआमदार होण्यापूर्वी ते 1986 ते 1991 या काळात जिल्हा पंचायत व 2001 पासून ग्राम पंचायत सदस्यही होते. हक्क्यागोळ हे तत्कालीन खासदार रमेश जिगजिनगी यांचे निकटवर्तीय होते. त्यांना चिक्कोडी या राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनीच भाजपची उमेदवारी मिळवून दिली होती. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार एस. एस. भीमन्नवर यांचा 2500 मतांनी पराभव केला होता.\nअत्यंत शांत व मनमिळावू आमदार म्हणून ते परिचित होते. एका आश्रय घरात वास्तव्यास असूनही त्यांना आमदारकी मिळाली. आजअखेर ते या घरातच वास्तव्यास होते. काही काळ त्यांनी उदरनिर्वाहासाठी दोऱ्या वळण्याचा व्यवसायही केला होता. आमदार असतानाही आणि नसतानाही ते बसनेच प्रवास करत. अगदीच गरज असल्यास दुचाकीवर कोणालातरी घेऊन जात. आजकाल राजकारणात नवखे असलेले व साधे ग्रा. पं. सदस्य झाले तरी चारचाकी घेऊन मिरविणारी मंडळी गल्लोगल्ली दिसतात. पण त्यांच्यासमोर चारचाकी वाहनही नसलेले हक्क्यागोळ हे आदर्श व्यक्तिमत्त्व ठरावेत असे उदाहरण होते.\nसर्वसामान्य नागरिकांनीच आपणास निवडून दिल्याने आमदार झाल्याचे ऋण ते वारंवार व्यक्त करीत. त्यामुळेच कोणत्याही अन्यायाच्या ठिकाणी किंवा आंदोलनात हिरीरीने सहभागी होत. अधिकार असले तरी अधिकारी वर्गाशीही ते विनम्रतेने वागत असत. त्यामुळे प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आदर होता. त्यांच्या निधनामुळे चिक्कोडी परिसर व केरुर गावात शोककळा पसरली आहे.\nजिल्ह्यातील एक प्रामाणिक व मनमिळाऊ माजी आमदार हक्क्यागोळ यांच्या जाण्याने गमावला. चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनात त्यांच्या सक्रीय सहभाग होता. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या आधीपासून ते आंदोलनात सक्रीय होते. चिक्कोडी जिल्हा व्हावा, ही त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या जाण्याने एक सच्चा आंदोलक गमावल्याचे दुखः आहे.\n- बी. आर. संगाप्पगोळ,\nचिक्कोडी जिल्हा आंदोलन नेते\nचिक्कोडीचे माजी आमदार दत्तू हक्क्यागोळ अपघातात ठार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maratha-reservation-mega-bharti-maharashtra-government-161376", "date_download": "2019-04-18T18:55:15Z", "digest": "sha1:LFB2UYUAGJANM36OYT7D66TGOCCFM6KA", "length": 14798, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Reservation in mega bharti by Maharashtra government भरतीबाबत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय न घेण्याची सरकारची हमी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nभरतीबाबत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय न घेण्याची सरकारची हमी\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nराज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरतीची जाहिरात दिली असली, तरी प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण होण्यास कित्येक महिन��� लागतील. पदांची जाहिरात, अर्ज मागवणे, त्यांची छाननी करणे, लेखी परीक्षा, पेपर तपासणी, मुलाखती, अंतिम निर्णय आदी टप्प्यांवर कार्यवाही सुरू असते. त्यामुळे जाहिरातीनंतर लगेच भरती होत नाही. त्यामुळे ही भरती थांबवण्याची याचिकादारांची मागणी निरर्थक आहे, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या कायद्यांतर्गत येणाऱ्या 16 टक्क्यांमधील सर्व सरकारी कार्यालयांमधील भरती संबंधी नियुक्त्यांबाबत पुढील सुनावणीपर्यंत (23 जानेवारी) निर्णय घेणार नाही, अशी हमी राज्य सरकारने आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात दिली.\nमराठा आरक्षण संबंधित आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे सरकारकडून सांगितले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अहवाल दिला जाईल, मात्र याचिकादारांना अहवाल देण्याबाबतीत अजून सरकारकडून निर्णय नाही. अहवालातील काही भाग संवेदनशील असल्याची महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. तो भाग वगळून अहवाल देता येईल का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे.\nमेगा भरतीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण व्हायला कित्येक महिने लागू शकतात. रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी भरती अत्यावश्यक आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या भरतीला अंतरिम स्थगिती देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.\nराज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरतीची जाहिरात दिली असली, तरी प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण होण्यास कित्येक महिने लागतील. पदांची जाहिरात, अर्ज मागवणे, त्यांची छाननी करणे, लेखी परीक्षा, पेपर तपासणी, मुलाखती, अंतिम निर्णय आदी टप्प्यांवर कार्यवाही सुरू असते. त्यामुळे जाहिरातीनंतर लगेच भरती होत नाही. त्यामुळे ही भरती थांबवण्याची याचिकादारांची मागणी निरर्थक आहे, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्���ाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nकोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/football-news-16/", "date_download": "2019-04-18T19:14:19Z", "digest": "sha1:J2YW42RBMKL3CP5GPAYOWANXO43Q75FC", "length": 10524, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टोटेनहॅम हॉट्सपुर्सचा विजय - Dainik Prabhat", "raw_content": "\nकार्डिफ – आघाडीपटूंच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर टोटेनहॅम हॉट्सपुर्स संघाने कार्डिफ सिटीचा 3-0 असा पराभव करत इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये आपले दुसरे स्थान मजबूत केले.\nटोटेनहॅमसाठी हॅरी केन, क्रिस्टन एरिक्सन आणि सन यांनी गोल केले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच तिसऱ्या मिनिटाला हॅरी केनने गोल करत टोटेनहॅमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर देखील आक्रमक चाली रचत त्यांनी 12 व्या मिनिटाला गोल केला. हा गोल मधल्या फळीतील खेळाडू एरिक्सनने नोंदवला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक प��ज लाईक करा \n26 व्या मिनिटाला सनने गोल करत आघाडी 3-0 केली. त्यानंतर पहिल्या सत्रात आणखी गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रातही टोटेनहॅम संघाने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. परंतु, गोलचा वेध घेण्यात ते कमी पडत होते.\n71 व्या मिनिटला कार्डिफ संघाने गोल करण्याची संधी दवडली. त्यानंतर टोटेनहॅमने काही आक्रमक चाली रचल्या परंतु गोल करण्यात अपयश आल्याने दुसऱ्या सत्रात गोल होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना अखेर 3-0 असे टोटेनहॅमने आपल्या नावे केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : पराभवाचा वचपा काढण्याची मुंबईला संधी\n#IPL2019 : अल्झारी जोसेफ जायबंदी\nवादातून धडा मिळाला – हार्दिक पांड्या\nविश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; स्मिथ आणि वॉर्नरचा सहभाग\nबास्केटबॉल स्पर्धा : ऑल स्टार्स, हूपर्स, महाराष्ट्रीय मंडळ, ऑर्किड संघांची आगेकूच\nहेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nआंतर महाविद्यालयीन ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nसंजय क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच\n#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-04-18T18:33:15Z", "digest": "sha1:TFL2CVL6PCO7HO2NBSVCTIHOQI3DPLDT", "length": 7444, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार वर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३७ उपवर्ग आहेत.\n► देशानुसार इमारती व वास्तू (३१ क, १ प)\n► देशानुसार इतिहास (८३ क, ४ प)\n► ऑलिंपिक खेळात देश (४ क, १२४ प)\n► देशानुसार कलाकार (२ क)\n► देशानुसार कायदे (१ क)\n► देशानुसार क्षेपणास्त्रे (३ क)\n► देशानुसार खेळ (८७ क)\n► देशानुसार गुन्हे (रिकामे)\n► देशानुसार दूरचित्रवाणी वाहिन्या (२ क)\n► देशानुसार आधारभूत संरचना (१ क)\n► देशानुसार कंपन्या (२० क)\n► देशानुसार पंतप्रधान (३९ क, १ प)\n► देशानुसार बँका (३ क)\n► देशानुसार बांधकाम (१ क)\n► देशानुसार राष्ट्रप्रमुख (२ क)\n► देशानुसार व्हिसा प्रकार (१ क)\n► देशानुसार सरकार (२ क)\n► देशानुसार सरोवरे (२ क)\n► देशानुसार धरणे (६ क)\n► देशानुसार निवडणुका (२ क)\n► देशानुसार परराष्ट्रीय संबंध (६ क)\n► देशानुसार प्रसारमाध्यमे (३ क)\n► देशानुसार बंदरे (३ क)\n► देशानुसार भाषा (८ क)\n► देशानुसार भूगोल (८८ क, २ प)\n► देशानुसार भ्रष्टाचार (१ क)\n► देशानुसार मंदिरे (३ क)\n► देशानुसार युद्धे (२० क)\n► देशानुसार राजकारण (१७ क)\n► देशानुसार लढाया (५ क)\n► देशानुसार लेणी (१ क)\n► देशानुसार वाहतूक (२७ क)\n► देशानुसार वित्तसंस्था (१ क)\n► देशानुसार शस्त्रे (३ क)\n► देशानुसार साचे (६ क)\n► देशानुसार सामाजिक समस्या (१ क)\n► देशानुसार सैन्य सामग्री (७ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-04-18T18:58:06Z", "digest": "sha1:4AR5WGLD7VJA6CWXP7LICFFAW56KID4H", "length": 1902, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण.pdf\nव्यकतीगत व्यापारी मुलाखत वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार विद्यार्थी सहकार भांडाराची उद्दिष्टे विद्यार्थी सहकारी भांडाराची माहिती भाजी विक्रेत्याची मुलाखत मुलाखत कशी द्यावी प्रस्तावना मराठी वाहतुकीचे प्रस्तावन वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा यांच्यातीलपुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद कोणत्याही व्यवसाय संस्थेचे रोज कीरदित आधारे वी तेरिज पत्रक आहवाल घाऊक व्यापारी मुलाखत सेबीचा कार्य त्मक अहवाल सादर करने प्रस्तुतकताा : याचना सक्सेना, सहायक प्राध्याऩक म किरकोळ व्यापारी वयकतिगत वयापाराची मूलाखात शेतकरी मुलाखत प्रश्न उत्तरे आभार अप्रवासी कामगार गाइड वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c मुलाखत प्रश्नावली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_625.html", "date_download": "2019-04-18T19:03:23Z", "digest": "sha1:VXDKBAMTDRA2R42IFFDFVHBBU55LUAPF", "length": 9992, "nlines": 50, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: वर्षभरासाठी चाऱ्याचे नियोजन", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nदूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. सध्याच्या काळात हिरव्या तसेच वाळलेल्या चाऱ्याचे भाव सर्वसाधारण भावापेक्षा खूपच जास्त आहेत, त्यामुळेच वर्षभर चारा पुरवण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे दूध उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊन निव्वळ उत्पन्नाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे.\nचारा पिकांची पेरणी करण्यापूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. असे नियोजन न केल्यामुळे बऱ्याच वेळा चाऱ्याची कमतरता भासते, ज्यामुळे जनावरे अर्धपोटी ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट येतेच शिवाय त्यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्याचप्रमाणे टंचाईच्या काळात चारा खरेदी करून जनावरांना ख��ऊ घालणे खूपच महाग पडते. दूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. म्हणून जनावरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा पुरवण्यासाठी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.\nतीन ते चार संकरित गाई किंवा म्हशींना वर्षभर हिरवा चारा पुरवण्यासाठी एक एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागण करावी, या क्षेत्रामध्ये दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू संकरित नेपियर, दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू लसूणघास आणि उरलेल्या 20 गुंठे क्षेत्रावर हंगामानुसार मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम यांसारख्या चारा पिकांचे उत्पादन मिळेल. यामुळे जनावरांना दररोज विविध प्रकारचा चारा देणेदेखील शक्य होईल. तीन वर्षांनंतर या क्षेत्रातील पिकांची फेरपालट करावी.\nसंकरित नेपियर आणि लसूणघास काढून त्यांच्या ठिकाणी हंगामी पिके, तर हंगामी पिकांच्या ठिकाणी संकरित नेपिअर आणि लसूणघास यांची लागण करावी. यामुळे जमिनीचा कस टिकून राहीलच, शिवाय चारा उत्पादन भरपूर मिळेल. अशा प्रकारे नियोजन करून चारा पिकांची लागण करण्याबरोबरच त्यांचे उत्तम व्यवस्थापन करणेदेखील अत्यंत आवश्यक आहे. या पद्धतीने चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तीन ते चार गाई किंवा म्हशींना वर्षभर पुरेल इतपत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.\nहिरव्या चाऱ्याचा \"मूरघास' तयार करून जनावरांसाठी टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याऐवजी वापरता येतो. हिरव्या चाऱ्यात असणारे जवळपास सर्व अन्नघटक त्यापासून तयार केलेल्या मूरघासात टिकून राहतात, त्यामुळे जनावरांना मूरघास देणे हे हिरवा चारा देण्यासारखेच असते.\nफुलोरा अवस्थेत असणाऱ्या एकदल प्रकारातील हिरव्या चाऱ्याचा मूरघास करावा. चाऱ्याची चांगली कुट्टी करावी आणि ती हौदामध्ये घट्ट दाबून भरावी. हौद पूर्ण भरून झाकल्यानंतर त्यातील चारा कुट्टीमध्ये बाहेरून हवा, पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.अशा प्रकारे दक्षता घेऊन तयार केल्यास उत्तम मूरघास तयार होतो. चारा हिरव्या अवस्थेतच टिकून राहतो. मुरण्याच्या प्रक्रियेमुळे चाऱ्यास जरासा आंबूस वास येतो, त्या मुळे जनावरे मूरघास आवडीने खातात. दुधाला आंबूस वास टाळण्यासाठी दुभत्या ���नावरांना दूध काढून झाल्यानंतर मूरघास द्यावा. तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रात्यक्षिकाद्वारे शिकून नंतरच स्वतः मूरघास तयार करावा.\nLabels: चारा, चारा नियोजन, संकरित नेपिअर\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_17.html", "date_download": "2019-04-18T19:15:42Z", "digest": "sha1:SDM2T6AKCC37LETX456EIYGUGYREV4ID", "length": 10396, "nlines": 56, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: ऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे?", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत निर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता बांबू, लाकडे, उसाच्या पाचटाचा वापर करावा. छपराची मधील उंची 6.5 फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी; परंतु छपराचे वरील आवरण दोन्ही बाजूस एक - एक फूट बाहेर असावे म्हणजे छपराची बाहेरील रुंदी 12 फूट असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उसाच्या पाचटानुसार कमी - जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून एक - एक फूट दोन्ही बाजूस जागा सोडून साडेतीन फूट रुंदीचे व एक फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत. आतील बाजूने प्लास्टर करावे, तसेच तळाच्या बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाइप टाकावा. वाफे करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ - नऊ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत, खड्ड्यातील माती चांगली चोपून चोपून टणक करावी.\nछपरामध्ये खोदलेल्या चरामध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे, त्याची उंची जमिनीपासून किंवा वीट बांधकामापासून 20 त��� 30 सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया आठ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पाचट कुजविणारे जिवाणू एक किलो आणि ताजे शेणखत 100 किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा पाच ते दहा सें.मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया व सुपर फॉस्फेटच्या द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची क्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन एक टनास एक किलो या प्रमाणात समप्रमाणात प्रत्येक थरावर वापरावे. अशा पद्धतीने खड्डा वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे. पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने एक झाकून टाकावे, दररोज त्यावर पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल, शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी 20,000 आयसेनिया फोटेडा या जातीची गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झालेले दिसेल.\nगांडूळ खत तयार झाल्याची चाचणी\nपसर्व पाचटापासून अंडाकृती लहान विष्टेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते. पगांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो. गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो. प खताचा रंग गर्द काळा असतो. पकार्बन ः नायट्रोजन गुणोत्तर 15 ः 20.1 असे असते.\nगांडूळ खतामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे गांडुळांच्या खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थांनुसार बदलते. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या अन्नघटकांचे प्रमाण हे शेणखतामधील अन्नद्रव्यांपेक्षा जवळपास दुप्पट असते. सर्वसाधारणपणे पाचटापासून तयार केलेल्या गांडूळ खतामध्ये नत्र 1.85 टक्के, स्फुरद, 0.65 टक्के, पालाश 1.30 टक्के, सेंद्रिय कर्ब 35 ते 42 टक्के असते. एक हेक्टर क्षेत्रासाठी पाच टन गांडूळ खत लागणीच्या वेळी सरीमध्ये चळी घेऊन मातीमध्ये झाकून द्यावे.\nमध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्य�� ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=31", "date_download": "2019-04-18T18:25:42Z", "digest": "sha1:UO3WSI6L36ZETPTPOF6UBCZMR2MGDHDG", "length": 7352, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बालदिनी धीरज देशमुख यांनी केल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळा प्रकाशमान", "raw_content": "\nबालदिनी धीरज देशमुख यांनी केल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळा प्रकाशमान\nआलानेप्र 5647 Views 15 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर तालुक्यातील एकुर्गा, भोयरा आणि अंकोली जिल्हा परिषद शाळांच्या वीजेचे बील थकलेले आहे. एकुर्गा व अंकोली शाळेचे फेब्रुवारी २०१५ पासूनचे विज बील थकीत आहे. त्यामुळे महावितरणे दोन महिन्यांपुर्वी या तिन्ही शाळांची विजजोडणी तोडली होती. त्यामुळे या शाळांतील चिमुकल्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी बालदिनी १४ नोव्हेंबर रोजी सदरील तिन्ही शाळांचे वीज बील अदा करुन बालकांना अनोखी भेट दिली. धीरज देशमुख यांच्या सहकार्याने सदरील तिन्ही शाळा प्रकाशमान झाल्या आहेत.\nएकुर्गा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १४२ मुली, १२७ मुले, भोयरा येथील जिल्हा परिषद शाळेत ११९ मुली, १०६ मुले, अंकोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११८ मुली, १११ मुले असे तिन्ही शाळेत ३६९ मुली, ३४४ मुले असे एकूण ७२३ मुली, मुलं शिक्षण घेतात. परंतु एकुर्गा जिल्हा परिषद शाळा व अंकोली जिल्हा परिषद शाळेचे विजबील फेब्रुवारी २०१५ पासून थकीत होते. मध्यंतरी काहीं महिन्यांचे वीज बील भरुन विजपुरवठा पुर्ववत करुन घेण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी सदरील शाळांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामु��े सदरील तिन्ही शाळांमधील संगणक विभाग बंद होता. परिणामी विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण घेता येत नव्हते. इतकेच नव्हे तर विजजोडणी तोडल्यामुळे या शाळांमध्ये अंधार होता. त्याकडे कोणी लक्षही द्यायला तयार नव्हते.\nआजची लहान मुलं उद्याची तरुण पिढी आणि तरुण पिढी हेच देशाचे बलस्थान अशी पंडित नेहरु यांची विचारसरणी होती. या विचारसरणीला अनुसरुन धीरज देशमुख यांनी एकुर्गा, भोयरा आणि अंकोली जिल्हा परिषद शाळांचे थकीत वीज बील स्वत: अदा करुन उद्याची तरुण पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे, यासाठी योगदान दिले. बालदिनी बालकांना धीरज देशमुख यांनी दिलेल्या या अनोख्या भेटीने शाळेतील मुलं आनंदीत तर झालीच शिवाय एकुर्गा, भोयरा आणि अंकोली येथील ग्रामस्थांनीही त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T18:22:43Z", "digest": "sha1:NN5OQJAH7PJBMMY7TMTXQULBXFCO673W", "length": 5603, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपोलिअन हिल - विकिपीडिया", "raw_content": "\nनेपोलिअन हिल यांचे तैलचित्र.\nवाईज काउंटी, व्हर्जीनिआ ,संयुक्त संस्थाने.\nलेखक , पत्रकार , वकील , शिक्षक\nव्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा, प्रेरणात्मक , अर्थशास्त्र , गुंतवणूक\nव्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा\nनेपोलिअन हिल(२६ ऑक्टोबर ,१८८३-८ नोव्हेंबर ,१९७०) हे एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक होते.थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे ते मूळ लेखक होते.स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास��त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे ते प्रणेते होते.\nथिंक अँड ग्रो रीच (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)\nलॉज ऑफ सक्सेस (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)\nअँड्रु कार्नेगी (नेपोलिअन हिलचे प्रेरणास्थान)\nइ.स. १८८३ मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१७ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1607", "date_download": "2019-04-18T19:09:30Z", "digest": "sha1:KC2F664LC3BHPI6RSRGSK2QN6RHCMNPO", "length": 12160, "nlines": 87, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ब्राम्हणांनाही हवं आरक्षण, ०१ जानेवारीपासून सातवा आयोग, आख्ख्या गावात गांजाची शेती, लातुरच्या नाट्यगृहासाठी १० कोटी, लिंगायतांची महाधरणे, तूरडाळ महागणार......०१ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nब्राम्हणांनाही हवं आरक्षण, ०१ जानेवारीपासून सातवा आयोग, आख्ख्या गावात गांजाची शेती, लातुरच्या नाट्यगृहासाठी १० कोटी, लिंगायतांची महाधरणे, तूरडाळ महागणार......०१ डिसेंबर २०१८\n* आर्थिक निकषांवर ब्राम्हण सामाजानेही मागितले आरक्षण\n* दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून नव्याने २८ साखर कारखान्यांचे प्रस्ताव\n* एकट्या उस्मानाबाद जिल्ह्याने मागितले सर्वाधिक ०८ साखर कारखान्यांची मागणी\n* मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी\n* नांदेड जिल्ह्यातील रामपुरात आख्खे गाव करते गांजाची शेती, ०२ क्विंटल गांजा जप्त\n* लातुरच्या शाहू चौकात विनापरवाना आणलेली सव्वा लाखाची औषधी जप्त\n* एक जानेवारीपासून राज्यातील कर्मचार्यांना मिळणार सातवा आयोग\n* लातुरच्या नाट्यगृहासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर\n* लिंगायत आरक्षणासाठी आज लातूर तहसीलसमोर महाधरणे आंदोलन\n* ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी लातूर जिल्ह्यात पाच वसतीगृहे\n* हरंहुळच्या हद्दीत दारु दुकानांना परवानगी नाही- ग्रामसभेचा ठराव\n* लातूर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या- यूथ पॅंथरची मागणी\n* दहावीच्या प्रात्यक्षिक प���िक्षेचे शुल्क गेले २० रुपयांवरुन ४०० रुपयांवर\n* आज जागतिक एड्स दिन\n* आरक्षणामुळे थांबलेली राज्य सरकारी सेवेतील ७२ हजार पदांची होणार भरती - मुख्यमंत्री\n* कमी पावसाने तूर डाळीच्या उत्पादनावर परिणाम, तूरडाळ गाठणार शंभरी\n* ‘२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ’-देवेंद्र फडणवीस\n* नगरच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देऊ- रावसाहेब दानवे, आचारसंहिता भंग केल्याची सेनेची दानवेंविरुध्द तक्रार\n* नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित हे शिवसेनेचे मन राखण्यासाठी असल्याची चर्चा\n* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार ०१ जानेवारीपासून\n* राज्यातील ०१ लाख २२७ बालके पोषण आहाराविना, १२६१ बालमृत्यू सप्टेंबर महिन्यादरम्यान\n* पुण्यावरून आजपासून उडणार सिंगापुरला विमान\n* राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे- राधाकृष्ण विखे पाटील\n* घरावर काळी गुढी उभारुन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवा, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही- धनगर समाज\n* विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याची धनगर समाजाने एल्गार मेळाव्यात घेतली शपथ\n* धनगर समाजाचा आरक्षणासाठी ०५ जानेवारीपासून चवदार तळे ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्धार\n* माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलगाच होतो संभाजी भिडे यांच्या विधानाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी ०७ डिसेंबर रोजी\n* याच प्रकरणी संभाजी भिडेंनी दाखल केलेल्या हरकतींबाबत आज सुनावणी\n* 'पॉवर फॅक्टर पेनल्टी' मुळे उद्योगांची वीज महागली १५ ते २० टक्क्यांनी\n* स्टेट बँकेतर्फे आजपासून नेटबॅंकिंगसाठी 'एसबीआय बडी' ऐवजी 'योनो' अॅपचा वापर\n* आजपासून देशात ड्रोनच्या वापरास कायदेशीर परवानगी\n* परदेशी देणगीदारांच्या नावांची यादी उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो- आरबीआयची उच्च न्यायालयात धाव\n* मुंबई महापालिकेच्या शाळांत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय\n* 'अल अदिल ट्रेडिंग'चे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार 'अरेबियन बिझनेस' च्या श्रीमंत भारतीयांच्या सूचीत एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक\n* राहूल गांधी यांच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानला गेलो होतो- सिद्धू\n* भारत धर्मनिरपेक्ष देश, अल्पसंख्यांकांसाठी धर्मनिरपेक्षतेचे मूल्य अधिक- सलमान खुर्शीद\n* अमेरिकेतील अलास्का येथे ०६.७ तीव्रतेचा भूकंप\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=33", "date_download": "2019-04-18T18:54:25Z", "digest": "sha1:TFAYNT3JUKKPYZZS5JCOCQC365BT3U6A", "length": 6119, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मांजरा परिवारातील कारखाने ऊसाला देणार पहिली उचल २२०० रुपये", "raw_content": "\nमांजरा परिवारातील कारखाने ऊसाला देणार पहिली उचल २२०० रुपये\nआलानेप्र 5826 Views 15 Nov 2017 लातूर न्यूज\nविलासनगर: मांजरा परिवारातील साखर कारखाने चालू हंगामात गळीतासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून प्रति मेट्रीक टन २२०० रुपये देणार असल्याचे मांजरा परिवाराचे मार्गदर्शक आ. दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत उपस्थितांनी या घोषणेला एकमुखी पाठिंबा देत निर्णयाचे स्वागत केले. ऊसाला नेहमीच उत्तम भाव देणारे मांजरा परिवारातील साखर कारखाने पहिली उचल काय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मांजरा परिवार दिलेला शब्द पाळतो या जाणिवेतून शेतकरी संघटनाही समन्वयाची भूमिका घेऊन काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर आ. दिलीपराव देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. स्वाभिमानी संघटनेचे अरुण कुलकर्णी, प्रवक्ता सत्तार पटेल, धर्मराज पाटील, नवनाथ पाटील, रवी गरड, व्यंकटराव करंडे, काकासाहेब जाधव आदी पदाधिकार्यांनी मांजरा परिवारातील कारखान्यांचे आभार मानले. २२०० रुपयांची पहिली उचल नियमाप्रमाणे अदा केली जाईल असे जाहीर करताना एकीकडे शेतकर्यांचे हित जोपासत, दुसरीकडे कारखाने व जिल्हा बॅंकेची आर्थिक घडी बिघडणार नाही याची काळजी घेतली आहे असेही आ. दिलीपराव देशमुख यांनी नमूद केले. या बैठकीला जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, मांजराचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, लक्ष्मण मोरे, सर्जेराव मोरे, अशोक काळे, जितेंद्र रणवरेही उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dhule-mla-kunal-patil-news-2/", "date_download": "2019-04-18T18:34:13Z", "digest": "sha1:HCPKRU5NXWHOHNPZZILEQJRWJXROZCXF", "length": 21406, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आ.कुणाल पाटील यांना भुजबळांचे आशीर्वाद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते ���स कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गर��डझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra आ.कुणाल पाटील यांना भुजबळांचे आशीर्वाद\nआ.कुणाल पाटील यांना भुजबळांचे आशीर्वाद\nउमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतली भेट\n धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराचा पराभव करून निश्चित विजयी व्हा असे आर्शिवाद राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आ.कुणाल पाटील यांना दिले आहेत. आघाडीचे उमेदवार आ.कुणाल पाटील यांनी दि. 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. नाशिक येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.\nतब्बल तासभराच्या भेटीत छगन भुजबळ यांनी आ.कुणाल पाटील यांना निवडणूकी संदर्भात कानमंत्रही दिले. लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजूटीने, एकदिलाने काम करुन शेतकरी विरोधी भाजपाला देशातून, राज्यातून हटावायचे निर्धार त्यांनी बोलून दाखविला.\nउत्तर महाराष्ट्रातील कापूस आणि कांदा पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. मात्र, शेतकर्यांच्या मालाला भावच नाही, असंख्य शेतकर्यांना त्यांनी पिकविलेला कांदा भावा अभावी फेकावा लागला. परिणीमी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता वाचवायची असले तर भाजपाला हटविणे हाच पर्याय असल्याचे यावेळी श्री.भुजबळ यांनी सांगितले.राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जास्त जागा निवडूण येतील असा विश्वास व्यक्त करीत आ.कुणाल पाटील यांना विजयाचा आशिर्वाद देण्यासही ते विसरले नाहीत. याप्रसंगी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील हे उपस्थित होते.\nPrevious articleपादचार्यास धडक : एकाला तीन महिने कारावास\nNext articleजीवननगर येथे होलिकोत्सव उत्साहात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-703/", "date_download": "2019-04-18T19:17:58Z", "digest": "sha1:D3EBRH4O5NL3ADPD2RTY7XVYAU5CJ47N", "length": 25455, "nlines": 265, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यां���ा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुर��्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News अन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nशेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयाच्या मनीषा चौधरीचे संशोधन\n येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थिनी मनीषा सुनील चौधरी हीने तयार केलेल्या Bedi : safety bottle for women या संशोधनपद उपकरणास अहमदाबाद येथील गणपत विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. गणपत विद्यापीठ मेहसाणा अहमद��बाद येथे तीन दिवसीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा झाली. त्यामध्ये तिने सोशल सायन्स या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मोमेंटो आणि रोख रक्कम रुपये 75, 000 प्राप्त करून महाविद्यालयाचे नावलौकिकात मोठी भर घातली.\nसातत्याने वाढत जाणारे महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी या विद्यार्थिनीने महिलांसाठी आणि त्यांच्या स्वसंरक्षणासाठी एक पाण्याची बॉटल बनविलेली आहे. Bedi : safety bottle for women असे या बॉटल चे नाव तिने ठेवले आहे. BED म्हणजेBest Emergency Diffending Insrument . कामानिमित्त घराबाहेर राहणार्या , नोकरीसाठी रोज अप-डाऊन करणार्या, तसेच रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहणार्या सर्व महिला स्वतःच्या बळावर सुरक्षित रहाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिने ही बॉटल बनवलेली आहे.\nही 9 इन 1 अशी बॉटल आहे ज्यात तिने पिण्याचे पाणी, कटर, टॉर्च, सायरन, जीपीएस, करंट बटन इमर्जन्सी मेसेज सिस्टीम ऑटो कॉल रिसिव्ह फॅसिलिटी चिली स्प्रे यासारखे 9 स्वसंरक्षणाचे गॅझेट बसविलेले आहेत. ज्याच्या आधारे महिलेवर कोणतीही परिस्थिती आली तरी ती यातील कोणत्याही एका गॅझेट चा उपयोग परिस्थितीनुसार करून स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते.\nया बोटल साठी तिने पेटंट सुद्धा फाईल केलेले आहे.\nया समाज उपयोगी बॉटल साठी कु मनीषा चौधरी हिला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय प्रथम पारितोषिक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतील राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक आणि उदयपूर येथे झालेला वेस्ट झोन मध्ये पाच राज्यांमधून सुद्धा प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे\nसदर बॉटल बनविण्यासाठी आणि आणि त्यांचे पेटंट फाईल करण्यासाठी प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी यांनी मेंटर म्हणून काम पाहिले . गरुड महाविद्यालयाने या अगोदरच बॉटल चे पेटंट फाइल केले आहे.\nप्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांनी संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सदर अभूतपूर्व यशासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड , सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड, सर्व संचालक मंडळ , सभासद शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले आहे.\nPrevious articleजळगाव शहरात 17 व 18 मार्च रोजी होणार अदभूतपूर्व अशी चिमण्यांची गणना\nNext articleराज्यात सव्वासात लाख मतदारांची ऑनलाईन नोंदणी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा पकडला; दोघांना अटक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-airfor/", "date_download": "2019-04-18T18:40:09Z", "digest": "sha1:TGE6XGU4PPW3RAKJ226RVATBKKFML4NJ", "length": 5841, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian airfor Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप\nवायू सेनेकडे हेच एकमेव मालवाहू हेलिकॉप्टर आहे.\nप्रिय मोदीजी – लक्षात ठेवा – भारतीय जनता शब्द नं पाळणाऱ्याला माफ करत नाही…\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nचॉकलेट खा आणि निरोगी राहा\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nरक्तातील प्लेटलेट्स कमी होणं म्हणजे नेमकं काय\nमुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात मुलं करतात ह्या हास्यास्पद गोष्टी\nअवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा\nवेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का\nवृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर\nहे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\n – इस्लामी धर्मगुरुंचे मनोरंजक फतवे : भाग १\nपूर्वीचे लोक टी-शर्टचा उपयोग ‘वेगळाच’ करायचे – जाणून घ्या टी-शर्टचा माहित नसलेला इतिहास\nMinions घुसले भारतीय राजकारणात\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nभारतात खरे “चांगले दिवस” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी\nआय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य मराठी पालकांनी करावे तरी काय\nपानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याला काय दिलं तुम्ही स्वत:च जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1040", "date_download": "2019-04-18T18:48:57Z", "digest": "sha1:EK5RZWCZPCCMFHT5GUDBQDR3QCPAR2PP", "length": 7249, "nlines": 51, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पंडिता रमाबाई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपण्डिता रमाबाई सरस्वती - प्रबोधनकार के.सी.ठाकरे\nप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बहुसंख्य वाचकांना शिवसेनेप्रमुखांचे वडील म्हणून ठाऊक असावेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे वडीलही ‘हिंदुत्व’वादी असतील असा समज सर्वसाधारणपणे होऊ शकतो. आणि मग आश्चर्य वाटते, की अशा गृहस्थांनी हिंदू धर्म त्यजून ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या व नंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याच्या आरोपामुळे वादळात सापडलेल्या पंडिता रमाबार्इंचे चरित्र कसे व का लिहिले\nत्या पुस्तकाची अर्पण पत्रिका म्हणते.\n“भारतातील सिनेक्षेत्रातील अग्रेसर व्यवसायी, ललित-संगीत कलावंतांचे आश्रयदाते, पुरोगामी विचार-प्रणालीचे पुरस्कर्ते, इंग्रजी भाषेचे मार्मिक लेखक आणि नामवंत कवी स्नेही महाशय जमशेटजी बी.एच.वाडिया, एम.ए.एल.एल.बी. यांच्या मजवरील अखण्ड स्नेहादराला या अर्पणपत्रिकेने मी कृतज्ञतेचा प्रणाम करत आहे.”\nपुस्तकाला प्रस्तावना नाही. मात्र पहिल्या प्रकरणापूर्वी ‘शंभर वर्षांपूर्वी’ असे शीर्षक देऊन काही पार्श्वभूमी सांगितली आहे.\nपंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास\nपंडिता रमाबाईंची चरित्रे वाचली, की त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘इंग्लंडचा प्रवास’ या पुस्तिकेचा उल्लेख वाचायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी चर्नीरोड येथील सरकारी उपक्रमाच्या विक्री दालनात रमाबाईंचे कुठलेच पुस्तक उपलब्ध नाही असे समजले. अचानक घराजवळच्या वाचनालयात ते मिळाले आणि सु��द धक्का बसला. प्रस्तुत प्रतीत दोन पुस्तिका एकत्र केल्या आहेत असे म्हणता येईल. पहिली पुस्तिका म्हणजे खुद्द रमाबाईंचे लिखाण. ते आहे सत्तावीस पृष्ठांचे. त्यानंतर द्वारकानाथ गोविंद वैद्य यांनी लिहिलेले पंडिता रमाबाईंचे जीवनचरित्र (अत्यंत छोटेखानी) असे आहे.\nत्या लिखाणाचे – खास करून पंडिता रमाबाईंच्या लिखाणाचे प्रकाशन वर्ष प्रस्तुत आवृत्तीत दिलेले नाही. परंतु साधारण ते ऑगस्ट १८८३ मध्ये प्रसिद्ध झाले असावे. त्यावर १६ ऑक्टोबर १८८३च्या केसरीत स्फुट आले होते.\nते लिखाण पत्र स्वरुपात आहे. पत्रावर मायना फक्त ‘प्रिय. बांधव’ असा आहे. पण हे बांधव कोण हे स्पष्ट नाही. सरकारी प्रकाशनाच्या सुरुवातीस दिलेल्या निवेदनात हे पत्ररुप वर्णन ‘द्वारकानाथ गोविंद वैद्य’ यांना लिहीले होते असे म्हटले आहे.\nSubscribe to पंडिता रमाबाई\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=patrakar&thgid=1392", "date_download": "2019-04-18T18:25:02Z", "digest": "sha1:PWID7IYD6P6JGNMDJBPLLWQAHMKQR2MA", "length": 5209, "nlines": 71, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "गुरुवार, १८ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \n- तेजस फडके - निमोणे\nनाव- तेजस रामदास फडके, निमोणे (वार्ताहर दैनिक प्रभात व शिरूर तालुका डॉट कॉम)\nजन्म तारीख - 16 मार्च 1982\nमु. पो. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे.\nरक्तगट : ओ पॉझीटिव्ह\nदैनिक पुढारी एप्रिल २००८ ते आक्टोबर २०१०\nदैनिक पुण्यनगरी नोव्हेबंर २०१० ते मे २०११\nदैनिक प्रभात जून २०११ पासून कार्यरत\n'शिरूर तालुका डॉट कॉम' (विशेष प्रतिनिधी) जून २०११ पासून कार्यरत\nसदस्य : पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ\nजिल्हा कमिटी सदस्य : आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास\nसचिव : शिरूर तालुका आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरो��ी जन आंदोलन न्यास\nसदस्य : शिरूर तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती.\n- संभाजी गोरडे - रांजणगाव गणपती\n- प्रा. श्री. सुभाष नथोपंत शेटे - कवठे येमाई\n- प्रमोद गंगाराम राजगुरू - मांडवगण फराटा\n- कारकूड संपत सदाशिव - सादलगाव\n- दत्तात्रेय पोपट कदम - मांडवगण फराटा\n- पोपट ज्ञानेश्वर पाचंगे - ढोकसांगवी\n- डॉ. नितीन आबा पवार- शिरूर.\n- शेरखान शेख - शिक्रापूर\n- राम फराटे - रांजणगाव गणपती\n- सतीश केदारी - शिरसगाव काटा.\n- शिरूर तालुका मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी भोईटे\n- जालिंदर आदक - टाकळी भिमा\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/jaau-tukobanchya-gaava-part-40/", "date_download": "2019-04-18T18:17:55Z", "digest": "sha1:HHM6DGFNPWFCS5XO73OPWAHSO6YIXFH6", "length": 27606, "nlines": 132, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : विठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९\nतिकडे तुकोबांच्या घरी ह्या जगी तुकोबांनी पूर्ववत ह्या जगात परतावे, वावरावे म्हणून कान्होबांनी पांडुरंगाला सोडून तुकोबांचीच मनधरणी चालू केली होती पण तिकडे रामभटाची अवस्था काय झाली होती\n गृहींही न गमे छाया मनःशांती लोपलिया \n करू न वाटे उष्टावणी \nकाळ कठीण चिं आला सर्वस्व घेओनी चालिला जीव कष्टीं मात्र राखिला \nखरेच, रामभटांवर अवघड प्रसंग आला. एक काशीबाई येऊन गेली तितकीच. नंतर कुणी आले नाही, कुणी काही बोलले नाही. देहूगावच्या वार्ता मात्र कुणाकुणाकडून पोहोचत होत्या. तुकोबा आडवे आहेत, अजून उठलेले नाहीत ही काळजी सर्वांना झाली होती. तिची धग वाढत चालली होती. हजारो लोकांनी प्रयत्न करूनही गाथ��ची भिजलेली प्रत कुणाला गवसत नव्हती. इंद्रायणीने गाथा गिळली असे जो तो म्हणत होता.\nआणि इकडे आपल्याच मनाचा कोंडमारा वाढत जाऊन रामभटाला वेड लागायची वेळ आली होती. एका यज्ञस्थळी ब्रह्मवृंदाच्या अनौपचारिक बैठकीत तुकारामाचा विषय निघतो काय, त्याच्या चौकशीची माळ आपल्या गळ्यात पडते काय, आपणही त्वरित तुकारामाला निरोप पाठवितो काय, तो येतो काय, आपण बोलतो काय आणि आपल्या एका कल्पनाविलासाला पांडुरंगाची इच्छा समजून तो तुकाराम इंद्रायणीत गाथा बुडवूनही टाकतो काय\nकिती वेगात घडले हे सारे आपले नेमके कुठे चुकले आपले नेमके कुठे चुकले आपण गुपचूप माहिती काढायला हवी होती का आपण गुपचूप माहिती काढायला हवी होती का पण काय नवे कळले असते पण काय नवे कळले असते आणि माहिती काढ असे आपल्याला कुणी कशाला सांगायला हवे होते आणि माहिती काढ असे आपल्याला कुणी कशाला सांगायला हवे होते आपण लक्ष ठेवून होतोच की आपण लक्ष ठेवून होतोच की आपणच कशाला, सगळेच माहिती काढत होते, जवळ ठेवून होते, कुजबुजही चालू होतीच. तिला यज्ञस्थळी वाचा फुटली इतकेच.\nतुकारामाच्या विलक्षण लोकप्रियतेची कल्पनाही सर्वांना असावी. पण ब्राह्मणांना शूद्रांचे भय ते कशाला ते घाबरतात फक्त राजसत्तेला. तुक्याचा विषय कठीण होईल असा अंदाज म्हणूनच कुणाला आला नाही. आपल्यालाही नाही. तुकारामाच्या लोकप्रियतेची जात वेगळी आहे हे आपल्या ध्यानी आले नाही. तुकाराम भक्तीची पताका घेऊन उभा होता. ज्ञानोबांनी जिचे नूतनीकरण केले होते तीच ही भक्तीची पताका होती. ती ज्याच्या हाती जाते तो सामान्य नसतो हे आपल्याला कळायला हवे होते. पण आपण पडलो विद्वान, द्विज. कर्मकांडाने येणारा कठोरपणा भक्तीनेच नष्ट होऊ शकतो हे आपल्याला कळले नाही का\nआता राहून राहून सकाळी हातात टाळवीणा घेऊन आलेला तुकाराम समोर येतो. तो आपल्याला घाबरला नाही. तो आपल्याशी उद्धटपणेही बोलला नाही. त्याला समजण्यात आपणच कमी पडलो. आज वाटते, तो खूपच तेजस्वी होता. त्याची वाणी मधुर होती. त्याचे शब्दोच्चार मोहक होते. कुणीही प्रेमात पडावे असेच त्याचे व्यक्तिमत्व होते. आपणही त्याच्या प्रेमात पडलो आहोत का\nरामभटाच्या मनात विचारकल्लोळ जाहला. विचारांचे काहूर माजले. काय चुकले, किती चुकले का चुकले, कसे चुकले का चुकले, कसे चुकले पुढे काय रामभटाच्या एका मनाने निर्णय दिला – तू चुकला���\nयेथे तूं चिं एक \nआपण एकटे आहोत ह्या नव्या भावनेने रामभटाला ग्रासले. तुकारामाने इंद्रायणीत गाथा बुडविल्याची हकिगत ब्रह्मवृंदापैकी कितीकांना एव्हाना समजली असेल. त्याला आपण कारण झालो हे ही कळले असेल. असे असताना एकही ब्राह्मण आपल्याकडे फिरकला कसा नाही आज पाचवा दिवस, नेमके काय घडले हे माहित करून घ्यावे असे कुणालाच कसे वाटले नाही\nरामभटाचा संताप झाला. लोकांवर, स्वतःवर. विलक्षण संतापामुळे सर्वांग तापले. अंगाला, मनाला थरथर सुटली. उठवेना, बसवेना, निजवेना अशी स्थिती झाली. येरझाऱ्या घालून पाय दमले. जमिनीवर गडाबडा लोळावेसे वाटू लागले. अंगाची लाही लाही होऊ लागली. थंड पाण्याने कितीदा स्नान केले तरी ती शमेना. पित्तशामक औषधांचा परिणाम होईना. निद्रा तर नाहीशीच झाली होती.\nरामभट स्वतःला पूर्ण समजत होता. पण तसे नव्हते. आणि म्हणूनच तो पुरा वाया जाणार नव्हता. कारण त्याचे अर्धांग – अर्धांगिनी पूर्ण सजग होती. नेमके काय घडले हे तिलाच नीट माहिती होते. रामभटाच्या मनात काय कल्लोळ माजला आहे हे ती जाणू शकत होती. त्याच्या अंगची आग कोणताही वैद्य बरा करू शकणार नाही, त्याला ह्या प्रसंगी आधार हवा आहे हे तिने काशीबाई येऊन गेल्याच्या दिवशीच जाणले होते.\nज्या यज्ञस्थळी तुकोबांचा विषय निघाला होता तेथे शेवटी एका वृद्ध ब्राह्मणाने चार समजावणीचे शब्द उच्चारले होते. तुकाराम ही सामान्य मनुष्य नव्हे, जपून असा हे सौम्य शब्दांत सांगितले होते. पण उन्माद जेव्हा सांघिक होतो तेव्हा त्यास इतकी सौम्य मात्रा पुरत नसते. रामभटाला त्या उन्मादाची बाधा झाली होती. तो उन्माद आता सरला होता. पण त्याचे पडसाद आता त्याला सहन होत नव्हते. अशा प्रसंगी त्या वृद्धाची येथे गरज आहे हे जाणून त्या गोविंदभटांना रामभटाच्या अर्धांगाने गुपचूप बोलावणे धाडले होते.\nतुकोबांनी गाथा बुडविल्याच्या पाचव्या दिवशी ते गोविंदभट दुपारी दत्त म्हणून अकस्मात रामभटाच्या दरवाजात उभे राहिले त्यांना पाहून रामभटांना गहिंवरून आले त्यांना पाहून रामभटांना गहिंवरून आले चेहेऱ्यावरील त्रस्तता क्षणभर दूर गेली. त्यांनी गोविंदभटांचे पाय धुतले, धूत वस्त्राने पुसले आणि त्यांना आदराने भिंतीजवळ चौरंगावर बसविले. मागे टेकावयास पाट दिला, पाणी पुढे केले आणि आपण पायाशी बसून विचारले,\nगुरुजी, आपण इतक्या दूरवर अचानक कसे आ��ात\nहे ऐकताच रामभट चमकले ह्यांना आपली अवस्था कशी कळली ह्यांना आपली अवस्था कशी कळली हा काय प्रकार ह्या सर्वामागे आपली पत्नीच असेल ही शंका त्यांच्या मनाला काही शिवली नाही आणि ते उगीच बसले. ते पाहून गोविंदभट म्हणाले,\n मला बरीचशी हकिगत कळली. तुका तुझ्याकडे येऊन गेला आणि त्याच दिवशी त्याने गाथा बुडविल्याचे कळले. तुला मी ओळखतो. झाल्या प्रकाराने तू अस्वस्थ झाला असशील असे वाटले म्हणून यायचे ठरविले. मला एकच सांग, तुझे कवित्व इंद्रायणीत बुडव अशी आज्ञा तू तुक्याला दिलीस का\nहा प्रश्न ऐकून रामभट रडायचेच बाकी राहिले. म्हणाले,\nगुरुजी, नाही हो. मी आज्ञा दिली नाही…..\nइतके बोलून रामभटांनी सर्व हकीगत विस्ताराने सांगितली, आपल्या मनातील विचारांचा उडालेला गोंधळ सांगितला आणि संतापाने आपले अंग कसे पोळते आहे व आग आग होत आहे हे ही सांगितले.\nते होईपर्यत, रामभटांच्या पत्नीने दूध आणून ठेवले व पायां पडून विनंती केली की आता गोविंदभटांनीच काय तो मार्ग दाखवावा. आपलीच वैद्यकी लागू पडेल असे म्हणून त्या स्वयंपाकासाठी आंत निघून गेल्या.\nत्यांच्याकडे कौतुकाने पाहात गोविंदभट म्हणाले,\nरामा, तुला वाटते तसा तू एकटा नाहीस. तुझी सीता बघ तुझ्यासोबत आहे. ती सर्व जाणते. तू आता सावर. धीर धर. तुझ्याकडून अन्याय झालेला नाही पण तुक्यासारख्या थोर पुरुषाशी स्वतःस शहाणा समजून उद्धट बोलल्याची चूक तुझ्याकडून नक्की घडली आहे. तू संवेदनशील मनाचा आहेस म्हणून तुझी चूक तुला डाचत आहे. यातून आता बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे, तो मी तुला सांगतो. ऐक. रामा, लक्षात घे, तुकाराम हा आजचा वारकरी संप्रदायाचा नेता आहे. हे नेतृत्व त्याने मिळवलेले नाही, तो ही तसे मानत नाही. ते त्याच्या गळ्यात आपसूक येऊन पडलेले आहे. तो म्हणेल तो शब्द आज त्या पंथात प्रमाण आहे. हे त्याने केवळ कवित्व करून मिळविलेले नाही तर विलक्षण वैराग्याने त्यास ती अवस्था प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव तो कोळून प्यायला आहे. त्याच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही. जे जे ज्ञानोबांनी सांगितले ते ते सारे तो आपल्या पद्धतीने लोकांसमोर मांडत असतो. त्याचे काही तसे अभंग मी परवाच आपल्या सभेत सांगितले होते. तो वेदांवर वा ब्राह्मणांवर प्रहार करीत नाही. तो दंभावर कोरडे ओढतो. तसे व्यासांनी ओढले आणि ज्ञानोबांनीही. त्यां��्यावर ब्राह्मणांनी फार बोलू नये. ब्राह्मण याज्ञिक जर स्वच्छ वृत्तीने जगते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आता आपण थोडे थांबू. ज्ञानोबांचे विचार हा आपल्या शैलीत कसे मांडतो ते मी तुला भोजनोत्तर सांगतो आणि तुझ्या ह्या भवरोगावरचा उपायही सुचवितो.\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..\nनक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nदेहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nजगातील most wanted महिला दहशतवादी \nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…\n“ब्रिटिशांनी गांधीजींना बहिष्कृत करावं अशी विनंती शंकराचार्यांनी केली होती\nबाहुबली मधील प्रत्येक पात्राच्या कपाळी असणाऱ्या ह्या गंधाचा अर्थ जाणून घ्या\nमोदी सरकारचे हे २ निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\n“आमचा पक्ष, विरोधी पक्ष” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय\nडेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर\nसुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाची ऐतिहासिक केंद्र : १९ व्या शतकातील ओपेरा क्लब्स\nआपल्याला एखाद्या पदार्थाची अलर्जी का होते अलर्जी म्हणजे नक्की काय अलर्जी म्हणजे नक्की काय\nडॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nजगातील सर्वोत्तम ऑफिसेस जेथे काम करायला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही\nग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी\nपैसे झाडाला लागले�� का होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत\nमृत्यूवर विजय मिळवणारा डेडमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘अंडरटेकर’बद्दल अचाट गोष्टी\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nAir India Express ११ वर्षाच्या व्यवसायात पहिल्यांदा नफ्यात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=35", "date_download": "2019-04-18T18:26:18Z", "digest": "sha1:YPC5QXUGGFA6YR6E7SVL665JS7NGNONO", "length": 7867, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी दिला पर्याय", "raw_content": "\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी दिला पर्याय\nआलानेप्र 5656 Views 15 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावून वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र सुधारणा करण्यासाठी मनपा प्रशासनाने पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे निर्देश मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी एका पत्राद्वारे मनपा आयुक्तांना दिले आहेत. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला चांगली शिस्त लावण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाकडूनही सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. शहरांत अनेक ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण शाखेला अद्यापपर्यंत सिग्नल व्यवस्थेबाबत कोणतीही सूचना दिली गेली नाही. सदोष वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनधारकांना शहरात वाहन चालवणे अत्यंत जिकीरीचे बनले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, यासंदर्भात मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात अशोक गोविंदपूरकर यांनी पुढे असे नमूद केले आहे की, लातूर शहर महानगरपालिकेकडून शहरातील मेन रोड, हनुमान चौक ते शाहू चौक, गुळ मार्केट ते हत्तेनगर यांसह चार मोठ्या रस्त्यांवर पार्किंगसाठीचे पिवळे पट्टे त्वरित आखून द्यावेत. सुभाष चौक ते हनुमान चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुभाजक बसवण्यात यावेत. कापड गल्ली व भुसार लाईनच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करावी. मुख्य पोस्ट ऑफिस ते चैनसुख रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था कार्यान्वित करावी. शहरात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्समुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. रात्रीच्या वेळी शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स गुळ मार्केट मार्गे लोकमान्य टिळक चौकात येतात. त्याऐवजी रात्री ७ ते ११ या वेळेत सर्व खाजगी ट्रॅव्हल्स गरुड चौक, बसवेश्वर चौक मार्गे कान्हेरी रोडवरून राजस्थान शाळेसमोरील रस्त्यांवर येतील अशी व्यवस्था करण्याची सूचना वाहतूक नियंत्र शाखेस द्यावी. राजस्थान शाळेसमोरील जुन्या रेल्वे ट्रॅकच्या रस्त्यांवर ही वाहने आल्यास शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. या परिसरात मनपा लाईट, स्वच्छतागृह व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपरोक्त बाबींची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षाही अशोक गोविंदपूरकर यांनी व्यक्त केली आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:44:53Z", "digest": "sha1:FWUEQXWFOPCS3TT54YPFWRM7EXYZG7RX", "length": 2557, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृष्णकांत उपाध्याय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांन��� जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कृष्णकांत उपाध्याय\nपरभणीतील वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार\nमुंबई : परभणी येथील श्री गणेश वेद पाठशाळेत शिकणाऱ्या तीन मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T18:39:18Z", "digest": "sha1:62MNEBZWJNR7OVBPI7EQNQSZS4ZXP55R", "length": 2577, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पारुपल्ली कश्यप Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पारुपल्ली कश्यप\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अडकणार विवाहबंधनात\nटीम महाराष्ट्र देशा- भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या वर्षाखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T18:41:24Z", "digest": "sha1:5THO2ACIE2UHOANNOF6JJU6EHAZ3TJNO", "length": 2583, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे बोर्ड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पुणे बोर्ड\nबारावीचा इंग्रजीचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही\nपुणे : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतांना प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅ��वर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घ्यावा अशी चर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:14:17Z", "digest": "sha1:DNXT2KTPUTAYN4IPOY2D6WQV7WRVPKV7", "length": 8412, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा मोर्चा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मराठा मोर्चा\nमराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा मोर्चाकडून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनात अनेकांवर गुन्हे नोंदवले गेले. या आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊ असे...\nमहाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन\nटीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस...\nमहाराष्ट्र बंद : सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद\nपुणे – मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मागील काही घटनांमध्ये अफवा...\nमहाराष्ट्र बंद : पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुणे – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर...\nबारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात\nटीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर सकाळी 9 पासून मराठा...\nऊद्या विठ्ठल सह.सा. कारखाना बंद ठेवणार – आ. बबनराव शिंदे\nकुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाने ऊद्या 9 आँगस्ट रोजी महाराष्ट्र बंद हाक दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी हा बंद असल्यामुळे...\nमेधाताई, हा असतो ‘स्टंट’, पुण्यात मराठा संघटनांकडून अनोखं आंदोलन\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे...\nमेधा कुलकर्णींच्या निषेधार्थ पुण्यात ‘स्टंट’ आंदोलन\nपुणे : आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे ‘स्टंट’ असल्याचे वक्तव्य आ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना केले होते. या...\nमराठा क्रांती मोर्चाला ‘हाच’ नेता करु शकतो शांत…\nमुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत आहे. संबंध महाराष्ट्रात याचे लोण झपाट्याने वाढत आहे. तब्बल ५८ मूक...\nमराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा \nनेवासा : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. राज्यभर हिंसेचा आगडोंब उडाला असताना अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आरक्षणाच्या मागणीला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T18:43:30Z", "digest": "sha1:E77QBDIBLBROFTCGOMM3KIRUFVCMADKB", "length": 2643, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी आणि काँग्रेस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राष्ट्रवादी आणि काँग्रेस\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण \nउस्मानाबाद : २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उस्मानाबाद मदारसंघातून औरंगाबाद राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. २०१४च्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/old-rs-500-notes-valid-till-dec-2-fuel-air-ticket-purchase-18508", "date_download": "2019-04-18T19:20:09Z", "digest": "sha1:JYV3NNJJBF3WDQ7KGVY7Y3CZXKTOEMSF", "length": 12657, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Old Rs 500 notes valid till Dec 2 for fuel, air ticket purchase पेट्रोल पंपावर पाचशेच्या नोटा उद्यापर्यंतच घेणार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपेट्रोल पंपावर पाचशेच्या नोटा उद्यापर्यंतच घेणार\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nपेट्रोल पंपांवर जुन्या नोटांसाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे.\nमुंबई - पेट्रोल पंप आणि विमान तिकीटासाठी उद्या (शुक्रवार) मध्यरात्री म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच पाचशे रुपयांची जुनी नोट स्वीकारणार येणार आहेत. यापूर्वी सरकारने काढलेल्या आदेशात या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार असे म्हटले होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय 8 नोव्हेबरला घेतल्यानंतर देशभरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पेट्रोल पंप व सरकारी कार्यालयांमध्ये चालणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोल पंपांवर हजार रुपयांची नोट स्वीकारणे बंद करून पाचशे रुपयांची नोट 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार असे स्पष्ट करण्यात आले होते. आता शुक्रवारपर्यंतच या ठिकाणी जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर या नोटा वापरणे शक्य होणार नाही.\nपेट्रोल पंपांवर जुन्या नोटांसाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हवाई तिकीटांसाठीही ही नोट वापरता येणार नाही. उद्यापासून टोल नाक्यांवरही वसूली सुरु करण्यात येणार आहे.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-2/", "date_download": "2019-04-18T18:16:22Z", "digest": "sha1:4KOEUIBL46WO44UFEC2ZLCM744GBYMKI", "length": 14738, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा नगरपरिषद कर्मचारी मारहाणीचा विशेष सभेत निषेध - Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा नगरपरिषद कर्मचारी मारहाणीचा विशेष सभेत निषेध\nसातारा – सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेत प्रशांत निकम यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवताना शहरातील सर्व अतिक्रमणे काढा, कोणाची गय करु नका अशा सूचना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिल्या. फळ विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीबाबत सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन आपला निषेध नोंदवला. त्यानंतर विशेष सभा आयोजित करून आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पोलीस अधीक्षकांना यानंतर घटनेचे तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nयावेळी सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, नगरपालिका कर���मचारी आपले काम करत असताना त्यांना मारहाण करणे व कायदा हातात घेणे चुकीचे आहे. कोणत्याही पद्धतीने अशा घटनांना पाठीशी घातले जाणार नाही. बेशिस्त कारभार करून देखील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. जेणे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. पालिका कोणाच्याही विरोधात नाही. सातारा शहरातील अतिक्रमणे काढायला सुरुवात करावी व पालिकेला नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, काल घडलेल्या मारहाण प्रकरणाची कायदेशीर बाब पूर्ण केली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीबाबत 353 कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकार अशा वेळी, अशा घटनांच्या वेळी आपल्या सोबत असते. प्रशासन कमी पडणार नाही पुन्हा असे कृत्य घडू दिले जाणार नाही. आम्ही सर्वजण निकम यांच्या पाठीशी आहोत, असे ही गोरे म्हणाले.\nधनंजय जांभळे म्हणाले, सातारा शहरात सर्वत्रच अतिक्रमणे बोकाळली आहेत. याबाबत अनेकवेळा पाठीशी घालण्याचे काम होत असते, अशी टिका केली. यावेळी भाऊसाहेब पाटील, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.\nविरोधकांसह सत्ताधाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ\nप्रशांत निकम यांना फळविक्रेत्यांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. निकम या मारहाणीत गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध करत पालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले. गुरुवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी केली. मुजोर फळविक्रेत्यांना आता अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी आंदोलनस्थळी नगराध्यक्षा माधवी कदम, भाजप नगरसेवक धनंजय जांभळे वगळता सत्ताधारी, विरोधक नगरसेवक फिरकले सुध्दा नाहीत. विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.\nमी तुमच्या सोबत ः पंकज देशमुख\nतुम्ही निःष्पक्ष कारवाई करा मी तुमच्या सोबत नक्कीच राहीन. यापुढे कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा तुम्हाला कायमस्वरूपी देण्यात येईल. अशा घटना निंदनीय आहेत. शहरात अतिक्रमण वाढली आहेत हे दिसते आहे. मात्र त्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी निःष्पक्षपातीपणा हवा आहे. त्यासाठी मी माझी सर्व यंत्रणा तुम्हाला सहकार्य करेल, असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/danni-singh-117012500024_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:45Z", "digest": "sha1:SD5V2X4C6UNNR5XUXN56CFZQVOXKOEUG", "length": 11839, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डॅनी सिंग गाणार मराठी रॅप | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसख���योगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॅनी सिंग गाणार मराठी रॅप\nयो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या युवा पिढींमध्ये जास्त क्रेज पाहायला मिळते आहे. पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार आपल्या भारतात हिट होताना दिसत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीला लागलेले\nरॅपसॉंगचे हे वेड मराठीतही येऊ घातले आहे. विशेष म्हणजे, नवनवीन प्रयोग आणि संकल्पना आत्मसात करण्यात नेहमीच तत्पर असलेल्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतदेखील\nरॅपिंगचा हा फंडा चांगलाच गाजतो\nमराठीत सध्या गाजत असलेले ‘आयटमगिरी’ हे\nरॅपसॉंग त्यातलेच एक म्हणावे लागेल.\nरॅपसॉंग तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडत आहे. मराठी- हिंदी फ्युजन असलेले हे गाणे, प्रत्येकाच्या होठावर चांगलेच रुळलेले दिसून येत असून, ‘आयटमगिरी’ या विडीयो सॉंगच्या निमित्ताने मराठीतरॅपसॉंगचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे. अर्थात यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये याचा वापर केला असला तरी, एक संपूर्ण गाणे ‘रॅप’ मध्ये गाण्याचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. एस. के. व्हिजन्स निर्मित आणि इंद्रनील नुकडे दिग्दर्शित या\nरॅपसॉंगला आशिष किशोर यांनी ताल दिला आहे. शिवाय हे गाणे अधिक रेखीव दिसण्यासाठी सहदिग्दर्शक ऐश्वर्या जैन आणि स्नेहल उभे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. बेचलर्सना भुरळ पाडणा-या यारॅपसॉंगला नेटीजन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, हे सॉंग लवकरच प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल, यात शंका नाही.\nनिशिकांत कामत साकारणार ‘फुगे’ चा खलनायक\nशरद पवारांच्या उपस्थितीत यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन होणार\nप्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर\n'फुगे' मध्ये दिसणार बापलेकाची जोडी\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nसोफी चौधरीच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर केली धूम\nगायिका आणि एक्ट्रेस सोफी चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही हॉट फोटो अपलोड केले ...\nकलंक : स्ट्रॉंग क्लाइमॅक्स आणि स्टार्सची जोरदार कॅमेस्ट्री, ...\nयात दोन मत नाही की कलंकच्या जोरदार स्टारकास्टने आपली भूमिका बजावण्यासाठी फार परिश्रम केले ...\nस्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतले पुण्याच्या ...\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता ...\nGames of Thrones: प्रियंकाने दिले होणार्या वहिनीला ...\nगेम ऑफ थ्रोन्स (Games of Thrones)च्या आठव्या सीझनच्या प्रीमियरवर भारतीय अभिनेत्री ...\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1973&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:38:01Z", "digest": "sha1:DMHWA5XKTHA6O3245BPI24PP4ESSNZ3W", "length": 9048, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सिध्देश्वर यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ", "raw_content": "\nसिध्देश्वर यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ\nगवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री दुग्धाभिषेक\nकिशोर पुलकुर्ते 257 Views 04 Mar 2019 टॉप स्टोरी\nलातूर: लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. ६६ व्या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ मध्यरात्री साडेबारा वाजता गवळी समाजबांधवांच्या वतीने दुग्धाभिषेकाने तर सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सपत्नीक महापूजेसह ध्वजारोहणाने झाला. १५ दिवस चालणार्या या यात्रा महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. या प्रसंगी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मदाय उपायुक्त श्रीमती यु. एस. पाटील, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अरविंद सोनवणे, अशोक भोसले, मन्मथअप्पा लोखंडे, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, सुरेंद्र पाठक, चंद्रकांत ���रदेशी आदींची उपस्थिती होती.\nप्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. सोमवार दि. ४ मार्च ते १८ मार्च या कालावधीत पार पडणार्या या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करून झाला. आज सकाळी ९.३० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सपत्नीक सिध्देश्वराची महापूजा करण्यात आली. यानंतर सिध्देश्वर मैदान परिसरात ध्वजारोहण करून सदर यात्रा महोत्सव प्रारंभ झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केली. या पूर्वी संतसावता माळी भजनी मंडळाच्या वतीने संत सावता माळी यांची मिरवणूक काढून माळी समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. १५ दिवस चालणार्या या यात्रा महोत्सवात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक यासह मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री सिध्देश्वराचे दर्शन घेण्यासाठी लातूर शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर्षी यात्रा महोत्सवात काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यात्रा महोत्सवाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या प्रसंगी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मदाय उपायुक्त श्रीमती यु. एस. पाटील, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अरविंद सोनवणे, अशोक भोसले, मन्मथअप्पा लोखंडे, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, सुरेंद्र पाठक, चंद्रकांत परदेशी यांच्यासह व्यंकटेश हालिंगे, ओकप्रकाश गोपे, राजेश्वर अंकलकोटे, राजेंद्र पतंगे, सतीश हलवाई, विशाल झांबरे, दीपक खंडेलवाल, सुरज मुळे, सिध्देश्वर धायगुडे, राम चलवाड आदींसह देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातू��� हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2019-04-18T18:32:01Z", "digest": "sha1:PFWVUKA47FWPMXDK2E47GPYXZWDPNDC6", "length": 7668, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग १० - विकिपीडिया", "raw_content": "\nदिल्ली - रोहतक - हिस्सार - सिर्सा - फझिल्का\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ४०३ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील फझिल्का ह्या गावाशी जोडतो. रोहतक, हिस्सार, सिर्सा ही रा. म. १० वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली-गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर-म्हैसुर\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार ��� गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/pawana-river-dam-drone-survey-useless-162898", "date_download": "2019-04-18T19:11:17Z", "digest": "sha1:RSRQSWMG3GCSAFWDXASB5376BZKEJAQN", "length": 18695, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pawana River Dam Drone Survey Useless ड्रोन सर्वेक्षण निरुपयोगी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nपिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करावयाची की तेथे नवा बंधारा बांधायचा, याचा निर्णय घेण्यासाठी तेथील कंटूर प्लॅन आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी कळविले आहे. महापालिकेने त्या संदर्भात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे ठेवला आहे. मात्र, ड्रोन सर्वेक्षणाचा उपयोग नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, कंटूर सर्वेक्षण दोन-चार दिवसांत होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षणाला उशीर झाल्याने रावेत बंधाऱ्यासंबंधीचे काम उन्हाळ्यापूर्वी होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.\nपिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करावयाची की तेथे नवा बंधारा बांधायचा, याचा निर्णय घेण्यासाठी तेथील कंटूर प्लॅन आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी कळविले आहे. महापालिकेने त्या संदर्भात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे ठेवला आहे. मात्र, ड्रोन सर्वेक्षणाचा उपयोग नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, कंटूर सर्वेक्षण दोन-चार दिवसांत होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षणाला उशीर झाल्याने रावेत बंधाऱ्यासंबंधीचे काम उन्हाळ्यापूर्वी होईल की नाही, याबाबत शंक��� निर्माण झाली आहे.\nरावेत बंधारा शंभर वर्षांपूर्वी बांधला असल्यामुळे, तो गाळाने भरला आहे. तेथे नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित आहे. तो गाळाने भरल्यामुळे तेथे पाणी कमी साठते व त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. यासंदर्भात एप्रिलमध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तानाजी मुंढे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बैठक झाली. त्या वेळी बंधाऱ्यावर लोखंडी दरवाजे बसविण्याचे ठरले. दरवाजाची उंची ठरविण्यासाठी त्या पाण्याचा फुगवटा कोठपर्यंत जाईल, याची निश्चिती करण्याचे ठरले. त्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेतर्फे करण्यास जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले.\nसर्वेक्षणाच्या कामाला आठवडाभराचा कालावधी पुरेसा होतो. मात्र, महापालिकेने ते काम केलेच नाही. रावेत बंधाऱ्याजवळ पाणीपातळी कमी झाल्याने दोन महिन्यांपूर्वी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अशा घटना दोन-तीन वेळा घडल्यानंतर, महापालिकेच्या तक्रारीवरून जलसंपदा अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याजवळ पाहणी केली. त्यात पंपिंग स्टेशनजवळ गाळ साचल्याने पाणी घेण्यास अडथळा येत असल्याचे आढळून आले. त्या संदर्भात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका दोन महिन्यांपूर्वी पुन्हा झाल्या. त्या वेळी महापालिकेने सर्वेक्षण केले नसल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी निदर्शनास आणले. महापालिकेने बंधाऱ्याजवळील गाळ काढावा, तसेच सर्वेक्षण त्वरित केल्यास, उन्हाळ्यापूर्वी बंधाऱ्याची दुरुस्ती करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nयाबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की बंधाऱ्यामुळे पाण्याचा फुगवटा नदीतीराबाहेर जास्त न जाता, अतिरिक्त भूसंपादन न करता बंधारा बांधकाम शक्य आहे का, याची तपासणी करण्यास महापालिकेला कळविले आहे. त्यासाठी नदीचा कंटूर प्लॅन करण्यास सांगितले आहे. दरम्यान, महापालिकेने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, जलसंपदा विभागामार्फत ड्रोन सर्वेक्षण करण्यास सूचित करण्यात आले आहे. ते काम त्वरित करावयाचे असल्याने निविदा न मागविता तज्ज्ञांकडून कोटेशन घेऊन काम करण्यात येईल. कमी कोटेशनचा दर साडेपाच लाख रुपये आहे.\nजलसंपदा विभागाने ड्रोन सर्वेक्षण करण्यास सांगितलेले नाही. आम्हाला कंटूर प्लॅन व बंधाऱ्याची उंची किती वाढवायची ते महापालिकेने कळवावे. त्यामध्ये खासगी मालकीची जमीन पाण्याखाली जाऊ नये. त्यानंतर त्याचा आराखडा करता येईल.\n- संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा\nड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्याद्वारे आम्ही कंटूर प्लॅन तयार करू, तसेच बंधाऱ्याची उंची किती वाढवायची, तेही जलसंपदा विभागाला कळविणार आहोत.\n- रामदास तांबे, प्रभारी सहशहर अभियंता, महापालिका\nपिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार\nपिंपरी - वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १५ जुलैऐवजी १५ जूनपर्यंतच पाणी पुरेल अशी...\nगरज १३५ लिटरची, उधळण अडीचशे लिटरची\nनागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली....\nशाहनवाज शाह यांची जलदूत म्हणून निवड\nचिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम...\nपवना धरणातील साठा बाष्पीभवनामुळे कमी\nपिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. केवळ १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा बुधवारी...\nग्रामीण भागासाठी आता निम्मेच पाणी\nपुणे - खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी केवळ २.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय कालवा...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/uddhav-thackeray-discussion-mohan-bhagwat-18956", "date_download": "2019-04-18T19:19:57Z", "digest": "sha1:LDTZVJFFWGXSHTDMYQ4XSOWUVH2GTNS6", "length": 13017, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uddhav Thackeray discussion with mohan bhagwat उद्धव ठाकरेंची सरसंघचालकांशी चर्चा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nउद्धव ठाकरेंची सरसंघचालकांशी चर्चा\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nनोटाबंदीसह शेतकऱ्यांच्या विषयावर तासभर खल\nनागपूर - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी नोटाबंदी, शेतकऱ्यांची स्थिती आणि अन्य विषयांवर चर्चा केली. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते.\nनोटाबंदीसह शेतकऱ्यांच्या विषयावर तासभर खल\nनागपूर - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी नोटाबंदी, शेतकऱ्यांची स्थिती आणि अन्य विषयांवर चर्चा केली. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकी यांच्या विवाहासाठी उद्धव ठाकरे आज शहरात आले होते. नागपुरात आल्यानंतर त्यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक होरपळला जात आहे, त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबतची पार्श्वभूमी डॉ. भागवत यांच्यासमोर मांडली, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती, राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.\nउद्धव ठाकरे आणि सरसंघचालक डॉ. भागवत यांच्यात तासभर झालेल्या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळी इतर विषयांवर झालेल्या चर्चेचा तपशील देण्यास मात्र नकार दिला. चर्चेची थोडक्यात माहिती देताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव नोटाबंदीवर घेतलेल्या भूमिकेवर संघाची कुठलीही तक्रार नसल्याचे संकेत देत होते.\nLoksabha 2019 : अमित शहा यांची बारामतीत उद्या जाहीरसभा\nबारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : ...तेव्हा कधी जात निघाली नव्हती - बाबर\nतासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत...\nराज्यात मेगा पोलिस भरती गरजेची\nरिक्त जागांमध्ये महाराष्ट्र तिसरा नागपूर - देशभरातील पोलिस दलात रिक्त जागांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या...\nव्हॉट्सॲपवरून रंगतोय जुगाराचा खेळ\nनागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्याचा जुगार आता चक्क व्हॉट्सॲपवरून खेळल्या जात आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/reduction-in-fuel-prices-in-andhra-pradesh-118091000018_1.html", "date_download": "2019-04-18T19:13:42Z", "digest": "sha1:NWB27MJCCX3DY7TI3IQVGWCEN5I5PAYL", "length": 9935, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात\nराजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेश सरकारनेही वाढत्या इंधनदरामुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. ही दरकपात मंगळवार सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थान सरकारनेही रविवारी ४ टक्क्��ांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली होती. दरम्यान, वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दराबाबत हात वर केले आहेत.\nजगातील पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याचा जन्म\nपुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू\n'त्या' नोटा बदलून मिळणार, आरबीआयची प्रस्तावाला मंजुरी\nबँक ऑफ महाराष्ट्रला १ कोटींचा दंड\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nटाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार ...\nबजाज क्यूट विकत घेण्याची योजना करणार्या लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनीने ...\nसॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या ...\nसॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलॅक्सी A70 वरून पडदा हटवला, जे पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1546", "date_download": "2019-04-18T18:40:53Z", "digest": "sha1:Q6CC5QJ2EJDOMLRUGN3WLYLZSFFBFHE3", "length": 10116, "nlines": 59, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मनपा आर्थिक डबघाईला, व्यापारी जबाबदार नाहीत", "raw_content": "\nमनपा आर्थिक डबघाईला, व्यापारी जबाबदार नाहीत\nआम्ही एलबीटी भरली, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी\nलातूर: आजघडीला लातूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे या बाबीस लातूर शहरातील व्यापारीवर्ग जबाबदार असल्याचा आरोपही केला जात आहे. वास्तविक पाहता लातूर शहर मनपाच्या आर्थिक डबघाईला कोणत्याही परिस्थितीत व्यापारी वा लातूर व्यापारी महासंघ जबाबदार नसून हा प्रकार केवळ लातूर नगर परिषदेचे मनपात रूपांतर केल्यामुळेच झाला आहे, असा दावा लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी केला.\nयाबाबत प्रदीप सोलंकी यांनी पुढे असे नमूद केले आहे की, लातूर शहरात नगर परिषद बरखास्त करून महानगरपालिका स्थापना करावी, अशी व्यापारी व नागरिकांची मागणी मुळीच नव्हती. तर ती लोकसंख्येची अट व नियम बदलून लादण्यात आली. मनपाच्या\nस्थापनेसाठी असलेली पाच लाख लोकसंख्येची अट कमी करून ती तीन लाखाची करण्यात आली होती. त्यामध्ये लातूरसह परभणी व चंद्रपूरला मनपाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर कांही दिवसांतच पूर्ववत मनपा स्थापनेसाठीची लोकसंख्येची अट पाच लाख करण्यात आली होती. मनपाच्या स्थापनेमुळेच सन २०१२ पासून लातुरात एलबीटी लागू झाली. त्यामुळे अतिरिक्त कराचा बोजा\nविनाकारण लातूरची जनता व व्यापाऱ्यांवर लादण्यात आला. तरीही लातूरचे व्यापारी एलबीटीचा कर भरणा करण्यास तयार होते. परंतु शासनाने ठरवून दिलेले दर जाचक व जास्त असल्यामुळे त्या वाढीव कराच्या दराला व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त ऋचेश जयवंशी यांच्याबरोबर व्यापारी महासंघाची बैठक होऊन एलबीटीचे दर मनपाला व व्यापाऱ्यांना परवडतील असे समन्वयाने ठरविण्यात आले. तो प्रस्ताव मंजुरीसाठी २०१२ मध्ये राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु तो\nमंजूर केला नाही. त्यानंतर लातूर व्यापारी महासंघाचा लातूर मनपासोबत एलबीटीच्या दराबाबतचा संघर्ष चालू झाला. सन २०१२ ते १७ च्या दरम्यानच्या काळात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांच्या सोबत वेळोवेळी बैठक घेऊन चर्चा केली. तरीही तो प्रश्न सुटू शकला नाही. त्यानंतर सन २०१७ मध्ये मनपात सत्ताबदल झाला. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे तसेच तत्कालीन प्रभारी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सहकार्याने तो प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजूर करून लातूरच्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला. लातूरच्या व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या करापोटी मनपाकडे कोट्यवधींचा एलबीटी भरणा केला आहे. तसेच विद्यमान सरकारने राज्यातून सन २०१५ ला एलबीटी रद्द केली आहे. तत्पूर्वी लातूर व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांना आवाहन\nकरून एलबीटी कर नियमांनुसार भरण्याचे आवाहन करून एलबीटी भरणा केला. म्हणजे व्यापारी महासंघाने मनपा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्यच केले. मनपा कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा जो आरोप केला जात आहे तो धादांत खोटा व बिनबुडाचा आहे. लातूरच्या व्यापाऱ्यांना मनपाच्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती असून त्यांनी याबाबतीत व्यापाऱ्यांना जबाबदार\nधरण्याऐवजी हे का व कशामुळे झाले याचा शोध घ्यावा, असे आवाहनही प्रदीप सोलंकी यांनी केले आहे.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%8F%E0%A4%9A.%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82._%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B6", "date_download": "2019-04-18T18:20:28Z", "digest": "sha1:IX7JGPLXYH75NAPD747AJTNTVCOMDDEK", "length": 14097, "nlines": 255, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे सुचवण्यात आले आहे की या लेखाचे जॉर्ज डब्ल्यू. बुश या लेखामध्ये विलयन करण्यात यावे. (चर्चा)\nजॉर्ज एच. डब्ल्यू. बुश\n४१ वे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष\nदिनांक २०-१-१९८९ – ते २०-१-१९९३\nमिल्टन , मॅसेच्युसेट्स, अमेरिका\nजॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश (इंग्लिश: George Herbert Walker Bush) (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा रॉनल्ड रेगन याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा अमेरिकी प्रतिनिधिगृहात इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात टेक्सासाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, अर्थात सीआयए या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.\nअमेरिकेची सेनेटसदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी मॅसेच्युसेट्स संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी अमेरिकी नौदलात वैमानिक म्हणून दाखल झाला. दुसर्या महायुद्धात युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने येल विद्यापीठात प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह टेक्सास संस्थानात हलला. तेथे त्याने खनिज तेल उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो राजकारणातही सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.\nअध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणार्या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली बर्लिन भिंत पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये सोव्हियेत संघ विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये आखाती युद्धात झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने अगोदर संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅट उमेदवार बिल क्लिंटन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.\nअमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश व फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हे त्याचे पुत्र आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश मजकूर). [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवॉशिंग्टन · अॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मनरो · जॉन क्विन्सी अॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्र्यू जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश · ओबामा · ट्रम्प\nइ.स. १९२४ मधील जन्म\nरिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१९ रोजी २०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:17:58Z", "digest": "sha1:25XIHUTZEFYFYIG5SPPTLR62IHCEL2WC", "length": 7257, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:स्वच्छता आवश्यक अस��ारी सर्व पाने\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\nया वर्गात ती पाने आहेत, ज्यांमध्ये कोणत्यातरी प्रकारची स्वच्छता. आवश्यक आहे.हा विकिपीडियाच्या वर्गीकरणाचा भाग नाही.\nयेथे स्वच्छता आवश्यक असणाऱ्या पानांची यादी दिलेली आहे. त्यापैकी एक निवडा व त्यावर उत्तमरित्या काम करा. या वर्गातील अनियत पान\n▼ स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\n► यूआरएल त्रुट्या असणारी पाने\n► स्वच्छता आवश्यक असणाऱ्या माहितीचौकटी\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व त्र श ष स ह ळ क्ष ज्ञ\nएखाद्या विभागाच्या स्वच्छतेसाठी, {{Cleanup-section}} वापरा.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► यूआरएल त्रुट्या असणारी पाने (१२ प)\n► स्वच्छता आवश्यक असणाऱ्या माहितीचौकटी (३ क)\n\"स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१८ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1199", "date_download": "2019-04-18T18:57:29Z", "digest": "sha1:GY6REH3VSJAG2KLYCNHG5AWCJ667KSOB", "length": 4519, "nlines": 46, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "भाऊबीज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. भाऊबीज हा सण दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; वस्तुत: तो एक वेगळा सण आहे.\nद्वितियेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या (चंद्राच्या) कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भावना आहे.\nपुराणातल्या कथेप्रमाणे त्या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून त्या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही संबोधले जाते. त्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे; सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले आहे.\nभाऊबिजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यांतील दोन कथा पुढीलप्रमाणे –\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/diwali-celebration/", "date_download": "2019-04-18T19:09:30Z", "digest": "sha1:GO4YDHUASNNGI4LEGAWQJH7JI626H7C2", "length": 10434, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Diwali celebration Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nएकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं.\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nबळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.\nदिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..\nया गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.\nदिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही जाणून घ्या इतर ९ कारणं\nइतिहासकारांच्या मते या दिवशी विक्रम संवतचे प्रवर्तक हिंदू धर्मातील महान राजा चक्रवर्ती विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता. म्हणून दिवाळी हा ��क ऐतिहासिक सण देखील आहे.\nदिवाळीत दिवे का लावतात कसे लावावेत\nदिवाळीच्या दिवशी तुपाचे दोन दिवे घराच्या मुख्य द्वारावर लावल्याने विष्णू देव आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\nकुठल्याही सणाला किंवा उत्सवाला जात अथवा धर्माचे बंधन नसते.\nदिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय आधी हे वाचून बघा\nएक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nराजू शेट्टी यांच्या जातीयवादी वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या या पोस्ट वाचायलाच हव्या अशा आहेत\nह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची आजची अवस्था प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आणेल\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nमुलींचा लैंगीक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय\nनाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nआपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे\n१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर\nत्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nकोरेगाव भीमाचे “हिरो” (भाग १) : …आणि अशाप्रकारे “सर्व तयारी” करण्यात आली…\nअमेरिकेचे “डॉलर” हे चलन जगातील सर्वात किमती चलन कसे बनले\nपहिला ‘इ-मेल’ ते पहिले ‘फेसबुक लॉग-इन’ : माहिती तंत्रज्ञानाचा रोमांचकारी प्रवास\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/national-ramdas-aahwale-statement/", "date_download": "2019-04-18T18:52:47Z", "digest": "sha1:4FPPTIN65WH7EJFBDEHM3MTFCVSEBL2A", "length": 12069, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षणामुळे सलोखा निर्माण होईल - Dainik Prabhat", "raw_content": "\nआरक्षणामुळे सलोखा निर्माण होईल\nसवर्ण वर्गातील फक्त गरिबांना मिळणार लाभ\nमुंबई – केंद्र सरकारच्या आर्थिक निकषांवर 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि सवर्ण वर्गात होणारा संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. समाजात एक प्रकारे ऐक्य निर्माण करणारा हा निर्णय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपत्रकाराशी बोलतांना आठवले म्हणाले, मागासवर्गीय आणि मराठा या जातींमध्ये वाद वाढण्यास आरक्षण हेही कारण होते. आरक्षण मिळते म्हणून सरकारी जावई असे हिणवले जायचे. अत्याचार व्हायचे. त्यामुळे या दोन समाजांत ऐक्य व्हावे, या उद्देशाने मी सवर्ण समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका मांडली.\nसर्वच सवर्ण श्रीमंत नसतात या विचारातून मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी केली होती. घटनादुरुस्ती करत केंद्र सरकारने हे आरक्षण दिले. या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारे संविधानविरोधी कृती घडली नाही. गरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करण्यासारखे असल्याचा आरोपही आठवले यांनी केला.\nआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना यांची युती अंतिम टप्प्यात होईल. युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात. युतीच्या राजकारणात आरपीआयला कमी जागा सोडल्या जातात. त्यामुळे इच्छा असूनही अन्य समाज घटकांना उमेदवारी देता येत नाही.पुढील काळात इतर मागास वर्गीयाना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल\nपश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला\nनिवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका\nपश्चिम बंगालमध्ये मतदानावरून हंगामा; सुरक्षा दलाने केला लाठीचार्ज\nछत्तीसगड – धनिकरका व�� क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nजस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक\nमोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा ‘तो’ अधिकारी निलंबित\nभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचे घूमजाव\nहीच काय तुमची देशभक्ती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:55:46Z", "digest": "sha1:GONI4JWJTXPQC3TW7SMGOXMNQNQJWY2T", "length": 5970, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओसेआन डोडिन - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर २४, इ.स. १९९६\nओसेआन डोडिन (२४ ऑक्टोबर, १९९६:व्हियेनुव्ह-दास्क, फ्रांस - ) ही फ्रेंच व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.\nइ.स. १९९६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१८ रोजी ०२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/platelets/", "date_download": "2019-04-18T18:23:12Z", "digest": "sha1:SAXLGUKS6RPKE4ZWDIIAKKUEO54NYGYP", "length": 6348, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "platelets Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरक्तातील प्लेटलेट्स कमी होणं म्हणजे नेमकं काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === “हे बघा रिपोर्टनुसार तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्या भारताची ही ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का\nइशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला \nशाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’\nकथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…\nमॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे\nप्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची\nहॉटेलिंग करूनसुद्धा फिट रहायचंय ह्या टिप्स फॉलो करा\n आपली विचारशैली घडवणारे काही अत्युत्कृष्ट फोटोग्राफ्स\nपुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो\nभारतातून “जात” जात का नाहीये वाचा ८ तर्कनिष्ठ कारणं\nअमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते सोप्या उदाहरणाने समजून घ्या\n‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास\nक्रिकेट मॅच फिक्स होतात असं वाटतं\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\nगबाळी बाई की नीटनेटकी बाई : बायकांचे कपडे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\nChechnya Republic – इथे समलैंगिक लोकांचा अमानुष छळ केला जातो \nप्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत\nआयर्लंड देशातील पंतप्रधानपदाच्या लढतीत उभा आहे ‘आपला मराठी माणूस’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/manisha-gokhales-muktapeeth-article-18609", "date_download": "2019-04-18T18:52:40Z", "digest": "sha1:H6EKGYORVOLBLTY345BYWNV35DHMNSAY", "length": 20473, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "manisha gokhale's muktapeeth article साता समुद्रापार मराठी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nआम्ही दोघी बहिणी जन्मानं अमेरिकन, पण अंतःकरणानं पक्क्या पुणेकर. इथं अमेरिकेतल्या फळांना चव नाही की फुलांना गंध नाही. अमेरिकेतल्या कोरड्या बेचव वातावरणापेक्षा पुण्यातलं चवदार वातावरण आम्हाला भावतं.\nआम्ही दोघी बहिणी जन्मानं अमेरिकन, पण अंतःकरणानं पक्क्या पुणेकर. इथं अमेरिकेतल्या फळांना चव नाही की फुलांना गंध नाही. अमेरिकेतल्या कोरड्या बेचव वातावरणापेक्षा पुण्यातलं चवदार वातावरण आम्हाला भावतं.\nमाझा जन्म अमेरिकेत सेंटरव्हील, व्हर्जिनिया इथे झाला. माझे आजोबा तेव्हा त्याच भागात नोकरी करत होते. माझी आई पुण्याची. पुण्यातून एसएससी झाल्यावर ती अमेरिकेत आली. आई-वडील दोघेही मराठी असल्यामुळे आमच्या घरात मराठीच बोलले जाते. आम्हाला सक्त ताकीदच होती, की ते \"यास फ्यास' बाहेर, घरात नाही. अगदी साधी गोष्ट घ्याना, अमेरिकन मुले घरातसुद्धा कॅनवास शूज घालतात. आमच्या छायाचित्रात आम्हाला अनवाणी पाहून आमचे अमेरिकन मित्रमैत्रिणी म्हणतात, \"\"शेम ऑन यू,'' पण आम्ही त्यांना ठासून सांगतो, \"\"ही आमची पद्धत आहे.'' माझे संगोपन माझ्या आजी- आजोबानीही केले. आजोबांचे (आईचे वडील) मराठी भाषेवर नितांत प्रेम. मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला अगदी बालवयापासून त्यांनी मराठी लिहायला, वाचायला शिकविले. आम्हा दोघी बहिणींना प्रथम मराठी बाराखड्या आवडत नव्हत्या. आजोबांनी चंमतग केली. ग, गा, गि, गी बाराखडी म्हणायला सुरवात केली. विशिष्ट अक्षरावर आम्हाला हसू आलं. मग आम्ही मराठी शिकायला आवडीनं तयार झालो. दर खेपेला \"ग'ची बाराखडी व्हायलाच हवी असे.\nआजीने (आईची आई) रामरक्षा, स्तोत्रे, आरत्या पाठ करून घेतल्या. त्यामुळे उच्चार शुद्ध झाले. सुरवातीला \"जय देव जय देव'चं आम्ही \"जेजेवं जेजेवं' करायचो. एकदा पुणे- मुंबई एअर पोर्ट बसमध्ये वेळ जाईना म्हणून आम्ही स्तोत्रे म्हणायला सुरवात केली, बेल्जियमकडे निघालेले एक मराठी सहप्रवासी आश्चर्याने ऐकतच राहिले. पंधरा मिनिटे ते ऐकत होते. आम्ही अमेरिकेत जन्मलो आह��त हे ऐकून त्यांना नवलच वाटलं.\nआजी- आजोबा निवृत्तीनंतर पुण्याला कायमचे परतले. तेव्हा मी नऊ वर्षांची होते. आणि शिल्पा सात. घरात \"मानापमान,' \"सौभद्र' इत्यादी संगीत नाटकांच्या व्हिडिओ कॅसेट्स असल्यामुळे उत्तम मराठी गद्य आणि पद्य कानावर पडू लागले. आम्ही जवळ जवळ दर सुटीला पुण्यात आजीआजोबा, मामामामींकडे यायचो. टिळक रस्त्यावर दारात बस पकडून आजोबांबरोबर गावभर भटकायचो. शनिपाराजवळ उतरून समोरच्या गल्लीत पेटीच्या शिकवणीला जायचो. तिथल्या अमृततुल्य हॉटेलमध्ये चहा प्यायचो. हॉटेल मालक आम्हाला फुकट नानकटाई द्यायचा मला जात्याच सूर आणि ताल यांची जाण आहे. तेव्हा मी चौदा- पंधरा वर्षांची असेन, माझ्या मामीनं (मीनल भागवत) डॉ. पौर्णिमा धुमाळे या तिच्या संगीत गुरूंना विनंती केली. त्या संगीत न शिकलेल्यांना शिकवत नाहीत. मी तर गाण्यात अडाणी पण त्यांनी माझ्याकडून चार नाट्यगीते ताला-सुरात बसवून घेतली. \"मला मदन भासे हा मोही मना,' \"नभ मेघांनी आक्रमिले', \"नारायणा रमा रमणा', \"दिव्य स्वातंत्र्य रवि' ही ती चार गीतं. मला \"मदन भासे'च्यावेळी नेहेमी हसू आवरता येत नाही. \"मला मटण ताजे आणा कुणी' हे विडंबन आठवतं. मी तबला, पेटी विकत घेऊन अमेरिकेला नेली. तरीपण त्या गीतांशिवाय मला गाण्यातलं इतर काहीही येत नाही. अमेरिकेत ती गाणी म्हटली, की लोकांना वाटतं, मला शास्त्रीय गाणं चांगलं येतं.\nदुसरी मामी (स्मिता भागवत) आम्हाला रविवार पेठेत नेऊन छान छान खरेदी करून द्यायची. तो सारा नॉस्टॅलजियाच.\nइथं तसं सर्व रुक्ष आहे. शरीरानं इथं पण मन पुण्यातच घुटमळतं. अमेरिकन लोक तुटक असतात. इथल्या फुलांना गंध नाही, फळांना चव नाही, आणि माणसांना प्रेम नाही. या सगळ्या कोरडेपणात आम्हाला आमचं मराठीपण हे ओऍसिससारखं वाटतं. आपल्या मराठी पदार्थांची सवय इतकी लागली आहे, की त्यापुढे अमेरिकन पदार्थ बेचव लागतात. पण कॉलेजच्या होस्टेलवर ते तयार करता येत नाहीत, पार्टनर गोरी असते, तिला वास आवडत नाही आणि कित्येकदा पदार्थ बनवायला वेळ मिळत नाही. इथं अचानक एक दिवस व्हर्जिनिया राज्याचे गव्हर्नर (मुख्य मंत्री) सहज कॉलेजात आले. त्यांच्याबरोबर लवाजमा, स्टेनगनवाला वगैरे कोणी नव्हतं. मला सहज त्यांच्याबरोबर छायाचित्र काढायची संधी मिळाली.\nलहान असताना मुंबईहून पुण्याला येत असताना चहाला थांबलो होतो. मी विचारलं, \"कुठाय तुमचा तो पुण्या' ज्ञानेश्वरचे डायनोसॉर, नागपूरचे नापूर, मोरारजी भाईंचे मोराजीबाई, अमृततुल्यचे अमृतुल्य असले चुकीचे उच्चार ऐकून लोक हसायचे. असल्या गमती आम्ही करायचो. मध्यंतरी \"मालमत्ता' हा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडल्यावर अमेरिकेत भेटलेले एक मराठी गृहस्थ अचंबितच झाले. माझं मन इतकं भारतीय झालं आहे, की मी \"हाफ तिकीट'सारखा किशोरकुमारचा हिंदी सिनेमा यू ट्यूबवर पाहते. आशा, लता यांची गाणी ऐकते. असे \"दिल है हिंदुस्तानी' झाले आहे आमचे' ज्ञानेश्वरचे डायनोसॉर, नागपूरचे नापूर, मोरारजी भाईंचे मोराजीबाई, अमृततुल्यचे अमृतुल्य असले चुकीचे उच्चार ऐकून लोक हसायचे. असल्या गमती आम्ही करायचो. मध्यंतरी \"मालमत्ता' हा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडल्यावर अमेरिकेत भेटलेले एक मराठी गृहस्थ अचंबितच झाले. माझं मन इतकं भारतीय झालं आहे, की मी \"हाफ तिकीट'सारखा किशोरकुमारचा हिंदी सिनेमा यू ट्यूबवर पाहते. आशा, लता यांची गाणी ऐकते. असे \"दिल है हिंदुस्तानी' झाले आहे आमचे मोठे झाल्यामुळे भारताला भेट देणं फार अवघड होऊ लागले आहे. पण जीव भारतात आणि विशेषतः पुण्यात अडकलेला असतो.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय ��ंचित विकास...\nमतदान करताना काढले फोटो, जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल\nपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघातून अमुक एका उमेदवाराला मतदान केल्याचे फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. या प्रकाराची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/congress-fight-bjp-local-level-159504", "date_download": "2019-04-18T18:47:15Z", "digest": "sha1:KNIQ3TQBIFDWUDZ6LG5GDGSWJNHYPRRO", "length": 15453, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress to fight with bjp on local level स्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्कर' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nस्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्कर'\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला जनाधार असल्याचे दिसून येते, त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास सत्ताधाऱ्यांसोबत 'काँटे की टक्कर' होण्याची शक्यता आहे.\nमुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला जनाधार असल्याचे दिसून येते, त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास सत्ताधाऱ्यांसोबत 'काँटे की टक्कर' होण्याची शक्यता आहे.\nराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवून अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेना सत्तेत असली तरी त्यांना ग्रामीण भागात विशेष यश मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतरानंतर कायमच बॅकफूटवर राह���लेल्या काँग्रेसला शहरात, तर राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला जनाधार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकाही कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील यश आणि सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न असेल. यामध्ये मराठा आरक्षण, 72 हजार नोकरभरती आणि धनगर आरक्षणाचा ठराव या मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.\nनिवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी मोठी तयारी केली असली तरी गेल्या दोन वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारविरोधात सूर गवसला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि अन्य प्रश्नांवर दोन्ही काँग्रेसने दोन वर्षांपासून रान उठवले असतानाच त्यांना अन्य पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच, फसलेली शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, वाढते गुन्हे आदी मुद्दे त्यांच्या हातात आहेत. सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील पक्षीय बलाबल नेहमीच उपयोगी पडत असल्याचा इतिहास आहे. भाजप क्रमांक एकवर असला तरी शहरात काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचे दिसून येते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कितीही तयारी केली तरी दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास 'काँटे की टक्कर' होऊ शकते.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/dog-green-belt-rabies-vaccine-160691", "date_download": "2019-04-18T19:05:31Z", "digest": "sha1:E6XP7D7Q76OIVMCJRWL4IIVUXJPM3I5M", "length": 15376, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dog Green Belt rabies vaccine भटक्या कुत्र्यांना हिरवा पट्टा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nभटक्या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nपुणे - शहरातील भटक्या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांचे छायाचित्र काढून त्याची ऑनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या डॉग स्क्वॉडचे प्रमुख डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.\nपुणे - शहरातील भटक्या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांचे छायाचित्र काढून त्याची ऑनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या ड��ग स्क्वॉडचे प्रमुख डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.\nशहरात कुत्र्यांना अँटिरेबीजचे इंजेक्शन देऊन त्यांची शस्त्रक्रिया केली जाते. पाच वर्षांत सुमारे पन्नास हजार कुत्र्यांची शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आले. शहरातील वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता किती कुत्र्यांना अँटिरेबीजचे इंजेक्शन दिले व किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली हे शोधणे अवघड आहे. म्हणून आता शहरात, एकाच मध्यवर्ती ठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून इंजेक्शन देणे, तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे.\nडॉ. वाघ म्हणाले, ‘‘संबंधित संस्था तीन वर्षे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व त्यांच्यावरील शस्त्रक्रिया करून त्यांच्या गळ्यात हिरव्या रंगाचा पट्टा बांधणार आहे. नवीन इंजेक्शनची प्रतिकारशक्ती तीन वर्षांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर कुत्र्यांचे पुन्हा लसीकरण करण्यात येणार असून, त्यांच्या गळ्यात नंतर लाल रंगाचा पट्टा बांधण्यात येईल. एका कुत्र्याची संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी महापालिका संबंधित संस्थेला ८४० रुपये देणार आहे.\nशहरातील कुत्र्यांना पकडणे, त्यांना अँटिरेबीज इंजेक्शन देणे, त्यांच्या गळ्यात पट्टा बांधणे, त्याचे छायाचित्र काढून ते ऑनलाइन अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत पारदर्शकता येणार आहे.\n- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, डॉग स्कॉड, आरोग्य विभाग\nफक्त १९१५ कुत्र्यांची अधिकृत नोंद\nशहरातील फक्त १९१५ कुत्र्यांना अधिकृत परवाना आहे. त्या कुत्र्यांचे नियमित लसीकरण करण्यात येते. अशा कुत्र्यांच्या गळ्यात नोंदणी क्रमांकासह पट्टा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.\n#DogBite रेबिज इंजेक्शनसाठी रुग्णांची ससेहोलपट\nपुणे - रेबिजचे इंजेक्शन संपले आहे... कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जाच आणि उद्या या... आता ‘लंच ब्रेक’ झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची...\nकुत्रे सुसाट, करार संपुष्टात\nऔरंगाबाद - शहरात कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एजन्सीसोबत केलेला करार ३१ मार्चला संपत आहे....\nभटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नगरमध्ये बालकाचा मृत्यू\nनगर - भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आज येथील तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. आयुष दिलखुश...\nजावेदभाईंच्या बांधिलकीतून ऊब अन् क्षुधाशांती\nजळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव...\nकुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली रक्तबंबाळ\nऔरंगाबाद - सूतगिरणी भागातील काबरानगर मार्गावर असलेल्या मैदानातील कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. या मैदानावर शनिवारी (ता. नऊ) दुपारी...\nपुणे : कुत्र्याने वाचविले डॉक्टर मालकाचे प्राण (व्हिडिओ)\nपुणे : कुत्र्याने संकटातून मालकाची सुटका केल्याची आतापर्यंत आपण अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यात तर चक्क कुत्रीच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/fraud-senior-lady-junnar-160613", "date_download": "2019-04-18T19:11:43Z", "digest": "sha1:33T2SOVFYJYMI6BEYCRSIZWW4L5YLUHH", "length": 14637, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fraud with senior lady in Junnar पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर, ता.जुन्नर) यांनी जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. कुसूम तळपे या काल (गुरुवार) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्नर येथील शाखेत डॉ.अब्दुल कलाम अमृत योजनेचे जमा झालेले अनुदान काढण्यासाठी आल्या असता हा प्रकार घडला.\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर, ता.जुन्नर) ��ांनी जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. कुसूम तळपे या काल (गुरुवार) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्नर येथील शाखेत डॉ.अब्दुल कलाम अमृत योजनेचे जमा झालेले अनुदान काढण्यासाठी आल्या असता हा प्रकार घडला.\nयाबाबत कुसूम तळपे यांनी सांगितले, की बँक खात्यातील 21 हजार रुपये काढून त्या पैसे मोजत असताना एक अनोळखी इसम आला व आजी मी तुम्हाला पैसे मोजून देतो असे म्हणल्याने माझेकडील पैसे मोजण्यासाठी त्याला दिले. माझ्याकडे पैसे परत देत तुमचे 21 हजार रुपये बरोबर आहेत, असे सांगून निघून गेला. यानंतर ही रक्कम मी माझ्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेत थांबले. 21 हजारात दोन हजार रुपये काढून उरलेल्या 19 हजार रुपयांची भरणा स्लिप व पैसे कॅशियरकडे दिले असता त्यांनी आजी तुम्ही फक्त आठ हजार रुपये दिलेत व भरणा स्लिप १९ हजारांची असल्याचे सांगितले. सदरची रक्कम त्यांनी माझ्याकडे परत दिली ती मोजली असता ८ हजार रुपये असल्याचे दिसले. त्यावेळी अनोळखी इसमाने मला पैसे मोजून देण्याचे बहाणा करून सदर रकमेतील 11 हजार स्वत:कडे ठेऊन माझी फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.\nपोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी बँक व ग्राहकांसाठी केलेल्या आवाहनात अनोळखी व्यक्तीस पैसे मोजणेस देऊ नये. तसेच बँकेने ग्राहक नसलेले व्यक्तीस प्रवेश देऊ नये. बँकेत आलेले प्रत्येक व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट येईल अशा ठिकाणी कॅमेरा बसविण्यात यावा असे नमूद केले आहे.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/passport-service-center-branch-shirur-shivajirao-adhalrao-161814", "date_download": "2019-04-18T18:55:52Z", "digest": "sha1:ZKKUYY6GFRDTIFQUGD3JEQYRNNCITZTX", "length": 16129, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Passport Service Center Branch in Shirur Shivajirao Adhalrao शिरूरमध्ये पासपोर्ट सेवाकेंद्राची शाखा - शिवाजीराव आढळराव पाटील | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशिरूरमध्ये पासपोर्ट सेवाकेंद्राची शाखा - शिवाजीराव आढळराव पाटील\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nशिरूर - शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील नागरिकांच्या ‘पासपोर्ट’साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे. येत्या महिनाभरात शिरूरमध्येच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होत आहे, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे माहिती दिली.\nशिरूर - शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील नागरिकांच्या ‘पासपोर्ट’साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे. येत्या महिनाभरात शिरूरमध्येच पासपोर्ट सेवा केंद्���ाची शाखा सुरू होत आहे, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे माहिती दिली.\nशिरूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू करण्यास केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आढळराव पाटील म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघाबरोबरच; जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षण, पर्यटन व इतर नोकरी आणि कामधंदेविषयक कामांसाठी परदेशांत जाणारांची संख्या मुळातच मोठी आहे. गेल्या काही वर्षांत या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासत असे. पुण्यातच ही सुविधा उपलब्ध असल्याने या सर्व नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी पुण्याला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यात नागरिकांच्या वेळ व पैशांचाही अपव्यय होत होता. ही गरज ओळखून शिरूरसारख्या ग्रामीण भागात पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा असण्याची गरज केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली व केंद्रानेही ही गरज ओळखून तातडीने अशी शाखा शिरूरला देण्याबाबत मान्यता दिली.’’\nशिरूर लोकसभा मतदारसंघ व नजीकच्या तालुक्यांतून सुमारे तीन हजार पासपोर्ट पुण्याच्या कार्यालयातून दरवर्षी वितरित केले जात असल्याची माहिती समजल्यानंतर या भागातच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा असावी, असा विचार पुढे आला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हे निदर्शनास आणून देताना, या शाखेची गरज त्यांच्या लक्षात आणून दिली. पासपोर्ट सेवा केंद्राच्या शाखेसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा केला. असे आढळराव यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची वाढती व्याप्ती, वाढते औद्योगीकरण, या भागातील वाढती लोकसंख्या, त्यातून परदेशी जाणाऱ्या नागरिकांची सरासरी टक्केवारी तयार केली. त्यासाठी गेली वर्षभर या भागाचा सर्वे केला. त्यातून तयार केलेला अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला सादर केल्यानंतर सरकारने दखल घेत ही शाखा मंजूर केली.\nमहिनाभरात शिरूर येथील शाखेमार्फत प्रत्यक्ष पासपोर्ट वितरित करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सध्या पोस्ट ऑफिसमध्येच पार्टिशन करून स्वतंत्र शाखा सुरू केली जाईल. त्यानंतर लवकरच नवीन जागेत या शाखेसाठी सुसज्ज कार्यालय उभे केले जाईल.\n- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार\nगारपीट, वादळी पा��साने जिल्ह्याला झोडपले\nपुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता....\nLoksabha 2019 : शिरूरमध्ये इतिहास घडवा - अमोल कोल्हे\nआळेफाटा - ‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे...\nLoksabha 2019 : उमेदवाराच्या खर्चावर करडी नजर\nपुणे - लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची प्रचारफेरी, रोड शो आणि जाहीर सभांच्या चित्रीकरणासाठी निवडणूक आयोगाने भरारी आणि स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आहेत....\nLoksabha 2019 : घरासंदर्भातील कोल्हे यांचे पितळ उघडे - बाबूराव पाचर्णे\nकेसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे...\nLoksabha 2019 : भाजपला चिंता शिवसेनेच्या कामगिरीची\n23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला...\nLoksabha 2019 : आढळराव यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’\nशिक्रापूर - ‘केंद्रात पुन्हा येऊ घातलेल्या मोदी सरकारमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’ आहे,’’ अशी माहिती जलसंपदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:42:08Z", "digest": "sha1:M3BHGH7MFI5L7ZD3EPZDR6J4J5KQPK5W", "length": 2555, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कल्याण अग्निशमन दल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कल्याण अग्निशमन दल\nशहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले\nठाणे : शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंधेरीतील रहिवासी असून अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि फरिद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/4day/", "date_download": "2019-04-18T18:40:38Z", "digest": "sha1:LYKR7QL3E3WKRHZOK734LADHYOFDSALH", "length": 2486, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "4day Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n२८ तारखेपर्यत करा बँकेचे सर्व काम अन्यथा……..\nवेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. सण उत्सवाचे दिवस सध्या चालू आहेत त्यामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:04:16Z", "digest": "sha1:7ZOMM622PARWIY4CJB6TYMA6EQR5IPPZ", "length": 13522, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दागिने - विकिपीडिया", "raw_content": "\nदागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतांत.\n३ लहान मुलांचे दागिने\n५ चित्र दालन ( दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार)\nसूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. दागिने घडवताना सोन्याचा वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार मुशीत धातू ओतूनही तयार केले जातात. धातूवर नक्षीकाम तयार करणे ही एक कला आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम संगणकावरही केले जाते. त्यासाठी कॅड (CAD) कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग या संगणक प्रणालीद्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा मेणातही बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.\nदागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.\nबोटातले दागिने=अंगठी, नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी,दशांगुळे इत्यादी\nकेसात घालायचे दागिने=आकडा, सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्रफुल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल,सूर्य-चंद्र, वगैरे.\nगळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, कंठीहार, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, चपलाकंठी,चपलाहार ,कोल्हापुरी साज ,चाफेकळी माळ,चिंचपेटी ,चोकर, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी, सर,वज्रटिक(टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, राणी हार,श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, हार ,वाघनखे , फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)इत्यादी .\nमनगटातले दागिने=कंकण, कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, पाटली, पिछोडी, पो(व)ची, बांगड्या, बिलवर, इत्यादी\nदंडात घालायचे दागिने= वाकी,बाजूबंद,नागफणी\nकमरेवरचे दागिने= , कंबरपट्टा(कमरपट्टा), करदोटा, पोंद, मेखला, छल्ला, , इत्यादी\nकर्णालंकार: कुंडल, कुडी,झुबे , डूल, बाळी, भिकबाळी, बुगडी, काप , वेल, सुवर्णफुले,चौकडा\nनाकातले दागिने=चमकी, नथ, सुंकली,मोरणी\nदेवाचे दागिने = मोरपीस,फरा,मुकुट : गणपतीच्या कपाळावर डोक��याकडून खाली उतरलेला रत्नखचीत फरा असतो.माणूस जे दागिने घालतो त्यातील बरेचसे दागिने देवतेलाही घालण्याची प्रथा आहे.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी\nया संस्थेत तीन वर्षांचा डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.\nचित्र दालन ( दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार)[संपादन]\nपारंपरिक दागिने घातलेल्या महिला\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑलडिझाइन.कॉम - दागिन्यांचे डिझाइन[मृत दुवा]\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-dgipr-jalyukt-shivar-article-kiran-moghe/", "date_download": "2019-04-18T18:22:48Z", "digest": "sha1:PSKVK36KYBCEBRGECGOGXSKXTJSS7NJS", "length": 27779, "nlines": 284, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जलयुक्त शिवारचा झिरपा - किरण मोघे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमू��्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्��ाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक जलयुक्त शिवारचा झिरपा – किरण मोघे\nजलयुक्त शिवारचा झिरपा – किरण मोघे\nलोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व गावपातळीपर्यंत पोहोचवण्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरले आहे. या अभियानामुळे टंचाईग्रस्त गावात जलसंधारणाची चळवळ जोमाने पुढे जाता���ा दिसत आहे. या अभियानासोबतच ‘वॉटर कप’ स्पर्धा आणि ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन ग्रामीण भागात कृषी विकासालाही चालना मिळाली आहे.\nडॉ. किरण मोघे जिल्हा माहिती अधिकारी\nज्या शासनाने 2015-16 या वर्षात या अभियानाला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी नाशिक जिल्ह्यातील 229 गावांत 183 कोटींची 8 हजार 110 कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे 37 हजार 388 टीसीएम जलसाठा निर्माण झाला आणि त्यामुळे 74 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा झाला.\nपहिल्याच वर्षी या अभियानाला मिळालेला लोकसहभाग लक्षणीय होता. विशेषत: जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात टंचाईग्रस्त भागातील गावांना या अभिनामुळे दिलासा मिळाला. पाणीसाठा उपलब्ध झाल्याने गाव टँकरमुक्त होण्याबरोबर काही भागात रब्बीचे पीकही शेतकर्यांना घेणे शक्य झाले.\nपुढील वर्षी 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 218 गावांत सहा हजार कामे करण्यात आली. त्यात 15 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. 48 हजार मीटर लांबीच्या क्षेत्रात रुंदीकरण किंवा खोलीकरण करण्यात आले. अभियानावर 154 कोटी रुपये खर्च करण्यात आला. झालेल्या कामांमुळे 41 हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.\nसन 2017-18 च्या आराखड्यात 201 गावांचा समावेश करण्यात आला.त्यापैकी 197 गावे जलपरिपूर्ण झाली असून 190 गावांत 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची तीन हजार 916 कामे करण्यात आली.\nचालू आर्थिक वर्षात 301 गावांची निवड करून गावपातळीवर आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.\nशिवारफेरीच्या माध्यमातून गावाची गरज ओळखून हा आराखडा तयार करण्यात येत आहे. या वर्षापासून आराखडा बनवताना गावाच्या ‘वॉटर बजेटींग’चादेखील विचार करण्यात येणार आहे. पावसाचे उपलब्ध पाणी, गावाची पिण्याच्या पाण्याची गरज, खरिपासाठी लागणारे पाणी, बाष्पीभवनात कमी होणारा जलसाठा, रब्बीसाठी उपलब्ध पाणी, त्यानुसार घ्यावयाची पीकपद्धत आदी बाबींचा शास्त्रोक्त अभ्यास या प्रणालीमध्ये होत असल्याने पाण्याचा नियोजित वापर करता येणे शक्य आहे.\nगावपातळीवर पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि त्याचा योग्य तसेच काटकसरीने वापर या त्रिसूत्रीवर काम केल्यास जलयुक्त अभियान गावासाठी वरदान ठरणार आहे.\nजलयुक्त शिवार अभियानांत��्गत पारंपरिक जलस्रोताचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच दुरुस्तीची कामे झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. साखळी सिमेंट बंधार्यांमुळे भूजलस्तरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वनविभागातर्फे करण्यात आलेल्या कामांमुळे वनक्षेत्रातील वनस्पती आणि प्राण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पूर्व पट्ट्यातील गावात मातीनाला बांधचा प्रयोग यशस्वीपणे केल्याने तसेच मजगीच्या कामांमुळे भातशेतीसाठी पाणी अडविण्यात यश आले आहे.\nअभियान राबवताना गावात पहायला मिळणारी एकजूट आणि लोकसहभाग हे अभियानाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. गावाच्या विकासाचा एकत्रित बसून विचार होत असल्याने गावाच्या एकूणच विकासाला चालना मिळते आहे. गांगोडबारीसारख्या गावात पथदर्शी प्रयोगामुळे पाझर तलावाची गळती रोखण्यात यश येऊन गतवर्षी चांगला पाणीसाठा निर्माण झाला होता. अभियान राबविल्यामुळे बर्याच ठिकाणी विहिरीची पाणीपातळी एक ते दीड मीटरने वाढली आहे.\nग्रामीण अर्थतंत्र शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. गावात पाणी उपलब्ध झाले तर प्रत्येक गाव आर्थिकदृष्टीने सक्षम होऊ शकणार आहे. जलयुक्तच्या माध्यमातून शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याने ही चळवळ आता गावाच्या सक्षमीकरणाच्या चळवळीत रुपांतरीत होताना दिसत आहे.\nजलयुक्त शिवार अभियानाच अंमलबजावणी अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास जिल्ह्यातला ग्रामीण भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही.\nतालुका कामे सुरू केलेली गावे संख्या, पूर्ण झालेली कामे संख्या\nPrevious articleमालिका गमावली असली तरी ‘विराट’ वर्चस्व कायम\nNext articleजळगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/iit-madras-students-underwater-robot-leaves-drdo-in-awe/", "date_download": "2019-04-18T18:22:04Z", "digest": "sha1:B66TLMCLKACLQWVCZXGTIUGAQ6X5N7N5", "length": 12883, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "DRDO आश्चर्यचकित: IIT मद्रासच्या विद्यार्थ्याने बनवलाय \"underwater\" रोबोट!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव\nDRDO आश्चर्यचकित: IIT मद्रासच्या विद्यार्थ्याने बनवलाय “underwater” रोबोट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nIIT मधली मुलं मुली त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या नातेवाईकांमधील कुणी (किंवा कुणाचा मुलगा-मुलगी ) IIT मधे शिकत असेल तर तो एक चर्चेचा विषय असतो.\nपण सध्या एक IITian देशाच्या सर्वोच्च सुरक्षा संशोधन संस्थेसाठी कौतुकाचा विषय बनला आहे. DRDO सारख्या संस्थेतील शास्त्रज्ञांना गुंग करून टाकलंय संतोष रविचंद्रन ह्या IIT Madras, MS, द्वितीय वर्ष (मशीन डिझाईन) च्या विद्यार्थ्याने.\nकारण आहे – त्याने बनवलेला अंडरवॉटर – म्हणजेच, पाण्याखालून पोहणारा – रोबोट.\nकासवाच्या आकाराचा असा रोबोट पहिल्यांदाच बनवला गेलाय.\nसंतोषने ह्या रोबोटचं नाव “दुली” ठेवलंय.\nदुली हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे – कासव\nआणखी मोठं आश्चर्य म्हणजे, संतोषने हा ‘दुली’ फक्त ३ महिन्यांत बनवलाय.\nप्रोफेसर प्रभू राजगोपाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ह्या रोबोटमधील काही खास फीचर्स असे आहेत :\nबायो-इन्स्पायर्ड प्रोपेलर — डॉल्फिन्सला असतात तसे \nउत्तम उर्जा कार्यक्षमता — कमी उर्जेवर जास्त वेळ कार्यरत राहण्यासाठी उपयुक्त\nCamouflage म्हणजेच – स्वतःला लपवण्याची क्षमता \nह्या शेवटच्या फिचरमुळे DRDO आणि संपूर्ण नेव्ही ऑपरेशन्ससाठीच ‘दुली’ खूप उपयुक्त ठरू शकतो.\n‘दुली’ ची चाचणी स्विमिंगपूलमधे करत असताना संतोषला “सेल्फी” काढण्याचा मोह आवरला नाही 😀 –\nफेसबुकवर हा फोटो शेअर करून संतोष म्हणतो :\nDRDO चे अधिकारी सध्या संतोष आणि IIT च्या प्रोफेर्सशी चर्चा करत आहेत. दुलीवर DRDO चे सेन्सर्स लावून टेस्टिंग करण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनतरी DRDO तर्फे दुलीच्या मिलिटरी उपयुक्ततेबद्दल अधिकृत वक्तव्य आलं नाहीये.\nसंतोषच्या म्हणण्यानुसार – सध्या जे underwater रोबोट्स वापरले जातात त्यांच्यामध्ये mechanical thrusters असतात. परंतु दुली मधील bio-inspired flap movement मुळे दुलीची ऊर्जा क्षमता ७०% आहे – जी सध्या वापरल्या जाणाऱ्या रोबोट्समधे ३०% च आहे.\nअमेरिकेतील Underwater Interventions expo मधे देखील दुलीचं कौतुक झालं होतं. महत्वाची गोष्ट ही, की त्या एक्स्पोमधे अमेरिकन नेव्ही देखील सामील झाली होती.\nसध्या फक्त prototype असलेलं दुली, काही महिन्यातच पूर्ण तयार होईल आणि भारतीय सुरक्षा सेवेत दाखल होईल असा विश्वास राजगोपाल ह्यांना वाटतोय.\nलई म्हणजे लईच भारी \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← माचिसच्या ७५ हजार काड्या + १ वर्ष १९ दिवसांची मेहनत = ताजमहाल\nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात →\nOne thought on “DRDO आश्चर्यचकित: IIT मद्रासच्या विद्यार्थ्याने बनवलाय “underwater” रोबोट\nPingback: वय वर्ष १४ - हवेत उडणारे ड्रोन्स - व्हायब्रण्ट गुजरात - ५ कोटींचा करार \nमॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता\nसमलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांंनो, हे पहा प्राचीन धर्मग्रंथातील समलैंगिक संबंधाचे संदर्भ\nसर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत\nशाह शरीफ दर्गा आणि महाराजांचे पराक्रमी भोसले घराणे यांचा परस्परांशी नेमका सबंध काय\n५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\nचक्क आयफेल टॉवर विकणारा जगातील सर्वात हुशार महाठग \nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nसमुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nलढण्याची प्रेरणा देणारी आमची आजी\nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nआपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील\nज��ंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\n“नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलीसाने राष्ट्रवादी आमदाराला सुनावले\nपांढरपेशा मनाला हादरवून सोडणारं, सेक्स ट्रॅफिकिंगच्या दुनियेचं विकृत वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/capricornus-yearly-rashifal-2019-118121400017_1.html", "date_download": "2019-04-18T18:22:38Z", "digest": "sha1:JQZFMTMLTP4RESSKSVJ7ANXLDBLFTZU5", "length": 25212, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मकर राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमकर राशी भविष्यफल 2019\nमकर राशीच्या 2 01 9 च्या राशी भविष्यानुसार राश्याधिपती शनी व्ययस्थानात असल्याने सहज वाटणार्या यशात अडथळे निर्माण होतील का अशी शंका तुमच्या मनात आली असेल. परंतु लाभातील गुरुची साथ तुम्हाला वर्षभर लाभणार असल्याने चिंतेचे कारण नाही. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. धनस्थानात केतू अधिक ताणतणाव निर्माण करेल. पराक्रमातील मंगळ नेपच्यून आणि एकादशातला शुक्र आणि पंचमातला हर्षल यांच्या शुभ युतीतून खूप बदल घडून येईल.\nऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या मिळतील. या वेळी कौटुंबिक जीवन चांगले व्यतीत होणार नाही. घरातील परिस्थिती पाहून तुम्ही तणावात राह्ताल. रोजच्या कामा मुळे तुमची एनर्जी खालावत जाईल. परिस्थिति सुधारण्याचा प्रयत्न करताल परंतु काही फायदा होणार नाही. मतभेद, विवाद किंवा गैरसमज वाढतील. किती तरी वेळा तुम्हाला हे सगळ पाहून खूप वैताग येईल. आपला प्रयत्न सोडू नये. मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखीन जास्त खराब होईल. सांसारिक जीनातील जूनपर्यंतचा कालावधी म्हणजे चांगल्या घटनांची नांदी आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडल्यामुळे तुम्ही खूष असाल. त्यानंतर अनपेक्षित कारणांनी खर्च वाढतील. घरात कुटुंबातील वातावरणातही साच बदल दिसून येई���. नको ते जुने वाद पुन्हा निर्मार होण्याची शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळीत गैरसमजुतीतून काही समस्या निर्माण होतील. पण गुरुच्या शुभदृष्टीतून ते बरेचसे\nहे तुमच्यासाठी चांगले वर्ष असेल. असे असले तरी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतील. पहिल्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. या वेळी तुम्ही उर्जायुक्त असाल पण एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. पोट तसेच गुडघे दुखण्या संबंधी त्रास होतील बाकी मोठा कुठला आजार होणार नाही त्या मुळे काळजी करण्याची गरज नाही. प्रकृतीची साथ मिळेल.\nतुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळेल किंवा व्यवस्थापनाकडून तुमची प्रशंसा होईल. जुलैच्या सुमारास एखादी महत्वाकांक्षी योजना तुम्हाला खुणावेल. वरुन फलदायी आणि मोहमयी असेच हे वातावरण असेल, पण प्रत्यक्षात मात्र बेत सफल न झाल्याने मुम्हालाच कोड्यात पडल्यासारखे होईल. म्हणून शक्यतो जुलैनंतर पळत्याच्या पाठी न लागता 'जैसे थे' धोरण ठेवावे. नोकरीमध्ये तुमच्या गुणांची स्तुती करून जूनपर्यंत\nवरिष्ठ तुमच्यावरील जबाबदारी वाढवत राहतील. तुमच्या अपेक्षेनुसार पगारवाढ झाल्याचे समाधानही लाभेल. जुलैनंतर तुम्हाला पसंत नसणारे काम गळ्यात पडेल. हे वर्ष करियर साठी खूप चांगले नसणार. मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखी ज्यादा खराब होईल. किती ही प्रयत्न केले तरी हाती काही लागणार नाही. नोकरी बदलण्याचा खूप प्रयत्न करताल परंतु त्यात विफळ होताल. नाव आणि पैसा दोन्ही ही खराब होतील. तुमचे\nसीनियर्स देखील तुम्हाला पसंद करणार नाहीत. गोचरचा अशुभ प्रभाव तुमच्या व्यापारा वर पडेल. नुकसान सोसावे लागेल.कामात विना कारण विलंब होईल. लाच देवूनही तुमच्या सरकारी कामात अडचणी येतील व तुमची काम होणार नाहीत. तुम्ही आपला बिजनेस वाढवण्या विषयी किंवा भागीदारी विषयी विचार करताल पण त्यात देखील तुम्हाला सफळता मिळणार नाही.\nआर्थिक बाबतीत चढ-उतार अनुभवाल. या वर्षात तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण उत्पन्नाच्या बाबतीत वाढ होण कठीण आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती जास्त चांगली राहणार नाही. खर्चात वाढ होईल. या वर्षी नफा कमी होईल. आपली पॉलिसी किंवा फिक्ड् डिपॉजिट फोडू नयेत. पुढे येणाऱ्या वेळी ते तुमच्या कामे येतील. या वर्षी तुमच्या समोर किती तरी पैशा पाण्याच्या समस्या येतील. आर्थिक व्यवहार, महत्वाचे करार, नव्या योज ना याबाबतीत विशेष काळजी घ्या. बेपर्वाई कटाक्षाने टाळा. यातूनच परिश्रमाचा परिचय होईल. शुक्राच्या शुभ प्रवासातून खूप चांगले प्रत्यय येऊ लागतील. आपण कूप काही करू शकतो हा दृढविश्वास आपल्या मनात निर्माण होईल. तुमचा व्यवसाय वाढेल.\nतुमच्या शृंगारिक आयुष्याचा आनंद उपभोगाल. 2019 च्या राशी भविष्यानुसार तुमचे शृंगारिक आयुष्य रोमांचक असेल. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आयुष्याचा जोडीदार करायचे असेल तर या वर्षी ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पती पत्नी तसेच मुलाकडून होणार विरोध हळूहळू मावळला जाईल. वर्ष 2019 मध्ये तुमचा प्रेम संबंध चांगला असेल. जास्त समजदार बनण्याचा प्रयत्न करू नये नाही तर अडचणीत येताल. या वर्षी वैवाहिक जीवन चांगले असेल मार्च नंतर यात आणखी वाढ होईल. लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. गैरसमज दूर करू शकताल.\nदररोज हनुमंताच दर्शन करण्या साठी देवळात जावे. आपल्या सुखा साठी प्रार्थना करावी. याच्या अतिरिक्त आणखी काही ही करण्याची गरज नाही.\nमीन राशी भविष्यफल 2019\nकुंभ राशी भविष्यफल 2019\nमेष राशी भविष्यफल 2019\nवर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाक���ेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडण��कीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:27:46Z", "digest": "sha1:4CJQJ5LWBUHPICDQC26AFU6KRS76CPJZ", "length": 8785, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मालावियन क्वाचा - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड MWK\nनाणी १,२,५,१०,२०,५० टंबाला १,५,१० क्वाचा\nबँक रिझर्व बँक ऑफ मलावी\nविनिमय दरः १ २\nक्वाचा हे मलावीचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्जीरियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा मालावियन क्वाचाचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१४ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/D", "date_download": "2019-04-18T19:22:18Z", "digest": "sha1:6FDLMGYDCBS3WY7UVWIRR7YKCSNZW2NA", "length": 5015, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "D - विकिपीडिया", "raw_content": "\nD हे लॅटिन वर्णमालेमधील चौथे अक्षर आहे. रोमन अंकलेखन पद्धतीत हे अक्षर ५०० हा आकडा लिहिण्यासाठी वापरतात. त्यामुळे, CD=४००, D=५००, DC=६००, DCC=७००, DCCC=८०० आणि MD=१५००.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/rahul-gandhi-diplomacy-in-loksabha/", "date_download": "2019-04-18T18:19:28Z", "digest": "sha1:IWIGPYNOSCES6BNY2SPMQXCVJTHTNGNE", "length": 23436, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "राहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हा�� अडकता अडकता वाचलेला भाजपा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nनरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव तेलगु देसमने आणला असला तरी विरोधी पक्षांच्या भाषणांमध्ये चर्चा फक्त आणि फक्त राहुल गांधींच्या भाषणाची झाली. नाही म्हणायला, तेलगु देसमचे खासदार असलेल्या जयदेव गल्ला यांच्या अमेरिकन इंग्रजीतील मुद्देसूद भाषणाचे कौतुक झाले, हे मान्य करायला हवे.\nगेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४४ जागा मिळवलेला (सध्या ४८) कॉंग्रेससाठी या ठरावावर झालेल्या चर्चेत दोन हेतू साध्य करायचे होते.\nपहिला – जर मोदींना हरवायला विरोधी पक्षांची आघाडी उभारायची असेल तर त्याचे नेतृत्त्व केवळ कॉंग्रेस करू शकतो हे दाखवून देणे.\nदुसरा – विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्त्वही कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींकडे असेल.\nविरोधी पक्षांच्या एकत्रित बैठकीत या मागण्या मान्य करवून घ्यायची कॉंग्रेसची सोय नाही कारण तिथे कॉंग्रेसला ममता, मायावती, अखिलेश इ. प्रादेशिक नेत्यांकडून आव्हान मिळू शकतं.\nया सर्व पक्षांचे सर्वोच्च नेते लोकसभेत नसल्यामुळे, तसेच त्यांच्या प्रादेशिक किंवा जातीय ओळखीच्या काही मर्यादा असल्यामुळे लोकसभेतील चर्चेचा फायदा घेऊन राहुल गांधींचे नेतृत्त्व विरोधकांच्या आघाडीवर थोपवायचे असा कॉंग्रेसचा डाव असावा.\nलोकसभेतील चर्चेत पक्षाला सदस्य संख्येनुसार बोलायला वेळ मिळत असल्याने भाजपाला आपल्या सहापट जास्त वेळ आहे तसेच त्यांच्याकडे नरेंद्र मोदी या हुकुमाच्या एक्क्यासह अनेक चांगले वक्ते आहेत हे कॉंग्रेसच्या चाणक्यांना माहिती होते.\nत्यामुळे तुल्यबळ नसलेल्या या कुस्तीत भाजपाला काहीतरी क्लृप्ती करून हरवायचे, एवढेच कॉंग्रेसच्या हातात होते.\nराहुल गांधींच्या एक वक्ता म्हणून मर्यादा माहिती असल्यामुळे मोदींशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांना संसदीय चर्चेच्या… व्यक्तिगत आरोप न करणं, पुराव्याशिवाय न बोलणं, परराष्ट्र संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतील अशा गोष्टी टाळणं इ. मर्यादा सोडून बोलायला सांगण्यात आलं असावं.\nयावर्षीच्या सुरूवातीला कॉंग्रेस आणि डोनाल्ड ट्रंप तसेच ब्रेक्झिटच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केंब्रिज अॅनालिटिका यांच्यातील संबंध उघड झाले होते.\nकाल ज्या प्��कारे राहुल गांधी बोलले त्यावरील केंब्रिज अॅनालिटिका मॉडेलचा प्रभाव लगेच दिसून येतो.\nकेंब्रिज अॅनालिटिकाच्या कार्यपद्धतीची काही प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. पहिले म्हणजे निवडणुकीचे संदेश योग्य माणसांपर्यंत, योग्य वेळी पोहचवणे.\nदुसरे म्हणजे कुंपणावर बसलेले मतदार ओळखणे, त्यांच्या मनात खोलवर दडलेली भीती किंवा काळजी जागृत करून त्या भीतीपोटी त्यांना मतदानाला प्रवृत्त करणे.\nतिसरे – पुराव्यांवर आधारित तसेच सर्वांना साद घालेल अशा प्रचाराला सोडचिठ्ठी देत ज्यांच्या मनात ज्या प्रकारची भीती असेल, त्यांच्यापर्यंत त्या त्या विषयावरील संदेश तुकड्या तुकड्यात पोहचवून त्यांचे अनपेक्षित मतपरिवर्तन घडवून आणणे.\nया पद्धतीचा फायदा डोनाल्ड ट्रंपसारख्या नवख्या, कुठलाही राजकीय अनुभव तसेच संघटनात्मक ताकद नसलेल्या उमेदवाराला झाला.\nकालचे राहुल गांधींचे भाषण तपासले तर त्यात डोनाल्ड ट्रंपच्या भाषणांतील अनेक खाणाखुणा दिसतात. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे – उदा. संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी सरकारचे असलेले साटेलोटे, महिला सुरक्षा, शेतकरी कर्ज आणि पिकांचे हमीभाव… यात खोटेपणा आणि नाट्यमयता… ठासून भरली होती.\nएक मोठा फरक म्हणजे, कॉंग्रेस राजकीय पटावर डावीकडे असल्यामुळे राहुल गांधींनी आपले भाषण आपणच खरे हिंदू आहोत आणि कॉंग्रेसची संकल्पना हीच खरी भारताची संकल्पना आहे अशा नोटवर संपवले.\nदुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ्फोटो आणि मथळा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बळेच मिठी मारण्याचे नाटक रचले गेले.\nसंसदेच्या आत हे घडत असताना, संसदेबाहेर कॉंग्रेसबद्दल हळवे असणारे पत्रकार, विचारवंत आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी लढाईच्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होती.\nहे भाषण चालू असताना कोणाला त्यात क्षेपणास्त्रं दिसली तर कोणाला मुलुखमैदान तोफ, कोणाला राहुल गांधींची सच्चाई दिसली तर कोणाला भारताच्या संकल्पनेचा विजय.\nकालच्या चर्चेला मोदी वि. राहुल गांधी अशी कलाटणी देण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरला खरा… पण राहुल गांधींच्या अतिउत्साहामुळे त्यात माशी शिंकली.\nनरेंद्र मोदींच्या जवळ जाऊन त्यांनी मोदींना उठा उठाचा जो धोशा लावला, तो सर्वसामान्य लोकांना दिसला.\nजेव्हा मोदींनी त्याला ��ंड प्रतिसाद दिला, तेव्हा बळजबरी त्यांच्या गळ्यात पडून राहुल गांधींनी स्वतःचे हसे करून घेतले. एवढेच नाही तर नंतर त्यांना आपल्या सहकाऱ्याला डोळा मारताना कॅमेराने टिपल्याने हे सगळे पूर्वनियोजित होते हे लोकांना कळून चुकले.\nया चर्चेत फ्रान्सच्या अध्यक्षांना अकारण ओवणे राहुल गांधींना भारी पडले.\nहा भारत-फ्रान्स संबंधांचा विषय असल्यामुळे फ्रान्सला याबाबत निवेदन जारी करावे लागले आणि त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या हातात आयतेच कोलीत सापडले.\nयाशिवाय मोदी भाषण करत असताना राहुल गांधी आपला चेहरा गंभीर ठेवू शकले नाहीत. मोदींच्या वक्तव्यांचा त्यांच्यावर होणारा प्रभाव ते चेहऱ्याचे विक्षेप आणि पुटपुटण्यातून प्रकट करत होते. त्यातच ते उघडे पडले.\nमहाभारताच्या युद्धात द्रोणाचार्यांनी जेव्हा युधिष्ठिरांना पकडण्यासाठी चक्रव्युव्ह रचले तेव्हा ते कसे फोडायचे हे ठाऊक असलेल्या अर्जुनाला रणांगणातून दूर नेण्यासाठी त्रिगर्त राजा सुशर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली.\nत्याने अर्जुनाला ललकारुन, त्याने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन ही भूमिका बजावली. ्वीर अभिमन्यूमुळे द्रोणाचार्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. इथे राहुल यांच्याकडे लोकसभेतील रथी-महारथींना टाळून आपल्याला लक्ष्य करण्यास मोदींना ्प्रवृत्त करण्याची जबाबदारी होती. त्यात ते यशस्वी झाले.\nमोदींच्या भाषणातील सर्वात जास्त वेळ राहुल यांना लक्ष्य करण्यात गेला. पण सहज टाळण्यासारख्या आपल्या दोन तीन चुकांनी त्यांनी कॉंग्रेसची पिटाई आणि स्वतःचे हसे करुन घेतले.\nकालच्या मतदानात राष्ट्रवादी वगळता ज्या विरोधी पक्षांनी अविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला ते तेलगु देसम, सीपीएम, तृणमूल आणि आप…कॉंग्रेससोबत लढणार नाहीत आणि लढले तर कॉंग्रेसला त्या त्या राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा सोडतील.\nजे पक्ष कॉंग्रेससोबत येऊ शकतात, ते कालच्या मतदानात तटस्थ राहिले किंवा भाजपाच्या सोबत गेले.\nकाल नरेंद्र मोदींच्या भाषणाने भाजपाला नवीन हुरूप आला असला तरी आपण कॉंग्रेसने लावलेल्या जाळ्यात सापडता सापडता वाचलो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.\nयेत्या लोकसभा निवडणूक प्रचारात केंब्रिज अॅनालिटिकाच्या मॉडेलवर आधारलेल्या प्रचारात राहुल आपली ट्रंपगिरी अशीच चालू ठेवतात का याकडे ��क्ष देण्याची गरज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\nशास्त्रज्ञांनी अशी चूक केली की त्या चुकीतून गुरु ग्रहाच्या तब्बल १२ चंद्राचा शोध लागलाय →\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nकुठे आहेत अच्छे दिन\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी\nअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”\nमाहित नसलेल्या काही अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\nदुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची धक्कादायक विधानं : इंग्लंडचं वास्तव\nफक्त सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार दिला तर भारताचा फायदा होईल का विचारात पाडणारं अभ्यासपूर्ण उत्तर वाचा\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\n‘ह्या’ नकारामुळे कोहलीबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक ‘विराट’ आदर निर्माण झालाय\nफेसबुक पोस्टखाली आपलं नाव लिहून “©” चिन्ह टाकल्याने कॉपीराईट मिळतो का\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nजेव्हा पी चिंदंबरम स्वतः ६००० लोकांना देशद्रोही ठरवतात\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nमनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)\nह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची\nमुंबई-पुण्यात “स्टार्ट-अप” चं चित्र साधारण, दिल्ली-बंगळूरू आघाडीवर\n७२ दिवस अन्नाविना – एका दुर्दैवी संघर्षाची कहाणी – ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nअर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील हिंदू ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात\nया गावात नवस फेडण्���ासाठी पुरुषांचं जे केलं जातं ते पाहून हसावं की रडावं कळणार नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/dhananjay-munde-modi-bjp-ncp/1636/", "date_download": "2019-04-18T18:48:49Z", "digest": "sha1:IVHPAONXNDUGTCVLUOTKVV5XG42V3OTT", "length": 25626, "nlines": 134, "source_domain": "mahabatmi.com", "title": "विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले - धनंजय मुंडे | Mahabatmi.com", "raw_content": "\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी वा-यावर सोडले – धनंजय मुंडे\nमोदीजी जनताच तुमची घरी जाण्याची वाट पाहत आहे_\nभंडारा– ज्या विदर्भाने भाजपला भरभरून दिले त्याच विदर्भातील धान उत्पादक शेतक-यांना भाजपाने वा-यावर सोडले अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nभंडारा- गोंदिया मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी मुंडे आज येथे आले होते. मतदारसंघात विविध ठिकाणी 4 सभांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार मधुकर कुकडे व पदाधिकारी उपस्थित होते.\nमोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते, धानाला उत्पादनाला इतका तरी भाव मिळाला का असा सवाल मुंडे यांनी केला. विदर्भातील सभेत मोदी यांनी पवार साहेबांवर केलेल्या टीकेचाही धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आदरणीय शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. देशाच्या पंतप्रधानांना इतके खोटे बोलणे शोभत नाही, कर्जमाफी कुणी दिली आयात करणारा देश निर्यात करणारा कसा झाला आयात करणारा देश निर्यात करणारा कसा झाला पवार साहेबांच्या घरावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात असू द्यावे असा इशारा त्यांनी दिला.\nदेशाचे पंतप्रधान विकासावर बोलत नाहीत , यांची भाषा आकसाची आहे. याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू असे काही बरळत असतात. सत्तांतर होऊ द्या या देशातील दोन प्रमुख दाढीवाले जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी जनता तुमचीच घरी जाण्याची वाट पाहत आहे असे मुंडे म्हणाले.\nदेशभरातील शेतकऱ्यांप्रमाणे इथल्या विदर्भातील धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचीही या सरकारने फसवणूक केली. परिणामी पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला ��डा शिकवला. भाजपविरोधातील रोष दिसून आला. मेरा देश बदल रहा है याची ही प्रचिती आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत ते कायम ठेवा असे आवाहन त्यांनी केले.\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nअर्धपोटी राहणाऱ्या समान्य माणसाला राहुल गांधी यांच्या योजनेमुळे चार आनंदाचे घास मिळतील | एकनाथ गायकवाड\nकिती ठार झाले ते मोजण्याचे काम आमचे नाही -एअर चीफ मार्शल\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रत���साद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभ��गी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. प��्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmayogini-award-2019-interview-ritu-sharma/", "date_download": "2019-04-18T18:50:56Z", "digest": "sha1:SOH34PQLOAY6JZTFGS7EVQASWM43DCXR", "length": 28742, "nlines": 268, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न - रितू शर्मा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनु���्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Karmayogini देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न – रितू शर्मा\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न – रितू शर्मा\n* १५ वर्षांपासून आर्किटेक्ट क्षेत्रात,१३ वर्षांपासून महाविद्यालयात अध्यापिका\n* मासिकामध्ये ११वर्षांपासून लिखाण\n* ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ५ वर्षांपासून इनटेकच्या माध्यमातून जनजागृती सुरू\n* त्र्यंबकेश्वर देवस्थानवर तीन वर्षे संशोधन\nनिसर्ग आणि इतिहास यांचे नाते समजून घेत आर्किटेक्ट क्षेत्रात कामाला सुरुवात केली. स्वत:चा स्वतंत्र असा व्यवसाय उभा केला. त्याबरोबर महाविद्यालयात शिक्षणाचे धडेही देते. हे काम करत असताना राष्ट्रीय पातळीवरील मासिकांसाठी लेखन सुरू आहे. लोकांना आपला ऐतिहासिक वारसा समजावा, त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी (INTECH) च्या माध्यमातून काम करत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मासिकामध्ये लिखाण करत आहे. गत ५ वर्षांपासून इनटेकचेही काम सुरू आहे.\nमी मूळची औरंगाबादची. घरात माझ्या शिक्षणाला घेऊन आई-बाबा प्रचंड आग्रही होते. त्यामुळे माझे दोन्ही भाऊ इंजिनिअर झाले. मला मात्र आर्किटेक्टचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी थेट दिल्लीतल्या नामांकित कॉलेजमध्ये पाठवले. औरंगाबादमधला असलेला ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग मला खूप आवडतो. स्थापत्यशास्त्रात निसर्गासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोघांचा सुरेख मिलाफ असल्यामुळे माझा ओढा या क्षेत्राकडे राहिला. दिल्लीत मी लॅण्डस्केप या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. स्थापत्यशास्त्र शिकताना सामाजिक जबाबदारीचे भान कसे जपता येईल, याचे धडे गिरवले.\nपु��े शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००७ नाशिकमध्ये येऊन आर्किटेक्ट संजय पाटील यांच्याकडे कामाला सुरुवात केली. सोबतच मविप्रच्या महाविद्यालयात शिकवत होते. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली असताना एकदा युनायटेड बिल्डर्सचे मालक ऑफिसमध्ये येऊन माझ्या इमारतीसाठी काम करशील का, असे विचारले आणि तिथून माझ्या स्वतंत्र कामाला सुरुवात झाली. त्यावेळी आठव्या मजल्यावर स्विमिंगपुलाचे काम करणे मोठे आव्हानाच. ते पण केले.\nपुढे पार्टी लॉन्स, बंगलो, रेस्टॉरंट, ग्रुप हौसिंग, भगर मिल, पुनर्बांधणी अशी विविध कामे केली. पाटील सरांकडे काम करत असताना इंडियन आर्किटेक्ट अँँड बिल्डर्स या मासिकासाठी लिखाण केले होते. तेव्हा पाटील सरांसाठी काम केले होते. नंतर हेच काम विस्तारत गेले. पुढे याच मासिकाच्या संपादकीय टीममध्ये चार वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले.\nदरम्यानच्या काळात पती डॉ. नीलेश शर्मा उच्च शिक्षणासाठी पाच वर्षे पुण्यात होते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबरोबर पुण्याला गेले होते. तिथेही मी माझे काम सुरूच ठेवले. भानूबेन नानावटी कॉलेजमध्ये मास्टर्स डिग्रीच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळाली. तिथेच मी त्या संस्थेची पाच पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे एकाच वेळी माझे लिखाण, प्रॅक्टिस, शिकवण अशा तीनही गोष्टी होत्या. या सगळ्या कामांमुळे माझे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या प्रकारे घडले. माझी युनिक पर्सनालिटी तयार झाली.\nही सगळी कामे सुरू असताना इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँँड कल्चरल हेरिटेज इनटेक या ऐतिहासिक वारसाचे संवर्धन करणार्या राष्ट्रीय पातळीवरच्या सामाजिक संस्थेशी ओळख झाली. या संस्थेची मेंबरशीप घेऊन नाशिकमध्ये शाखा सुरू केली. यातून आपल्या ऐतिहासिक वारसाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले.\nनाशिकमध्ये तर हे काम करण्यासाठी खूप वाव आहे. आज पन्नास ते पंचावन्न आजीव सदस्य यात एकत्र आले असून प्रदर्शन, हेरिटेज वॉक, व्याख्याने, शाळांमध्ये क्लब तयार करून, शिक्षकांना माहिती देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. त्यासोबत दस्तावेज आणि नोंदणी लिखाणाचे काम सतत सुरू असते. या सगळ्याच्या जोडीला त्र्यंबकेश्वरवर तीन वर्षे संशोधन करून त्यावर रिसर्च पेपरही सादर केला आहे. ही सगळी कामे मला मनापासून आवडतात. जे मिळाले ते काम मी करत गेले. त्यामुळे अडचणी, अडथळे आल्याच मला कधीच जाणवले नाही.\nया कामांमधून वेळ मिळाला की, मला फिरायला, कथा सांगायला आणि ग्राफिक्स बनवायला खूप आवडतात. मला बाली आणि श्रीलंका हे दोन देश खूप आवडले आहेत. त्या ठिकाणी लोकांनी ऐतिहासिक वारसा खूप सुंदर पद्धतीने जतन करत आहेत.\nमला मैत्रीणींना सांगावेसे वाटते की, महत्त्वाकांक्षेकडे कधीही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करून पाहता येत नाही. त्यामुळे आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीकडे समस्या, अडथळा म्हणून पाहू नका. कुठल्याही नैसर्गिक मर्यादांना अडथळा मानू नका. त्याकडे सकारात्मक आणि संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.\nPrevious article‘लाट गं बाई लाट..’ पापड लाटा स्पर्धा उत्साहात\nNext articleदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी स्वीकारते आव्हाने – सुप्रिया नाथे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:44:03Z", "digest": "sha1:6P7GGXCHJUSQ3TF47K4HVL6SLNCDXR2C", "length": 11307, "nlines": 345, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओमान - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: नाशिद अस-सलाम अस-सुलतानी\nओमानचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मस्कत\n- सुलतान काबूस बिन सैद अल सैद\n- इमामशाहीची स्थापना इ.स. ७५१\n- एकूण ३,०९,५५० किमी२ (७०वा क्रमांक)\n- २००९ २८,४५,०००[१] (१३९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७४.४३१ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २५,२०९ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२००७) ▲ ०.८४६[३] (उच्च) (५६ वा)\nराष्ट्रीय चलन ओमानी रियाल\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ४:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६८\nओमानची सुलतानी (अरबी: سلطنة عمان) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T18:26:32Z", "digest": "sha1:UIPKAR4XSBRNTGXSWAJWCTLZYGTHIKQJ", "length": 4971, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम हर्शेल - विकिपीडिया", "raw_content": "\nसर फ्रेडरिक विल्यम हर्शेल (१५ नोव्हेंबर, इ.स. १७३८ - २५ ऑगस्ट, इ.स. १८२२) हे खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार होते. युरेनस ग्रहाचा व इतर ग्रहांच्या उपग्रहांचा शोध लावण्याचे श्रेय याच्याकडे जाते. आजही भारतीय ज्योतिषी युरेनससाठी हर्शेल/हर्षेल याच नावाचा उपयोग करतात.\nइ.स. १७३८ मधील जन्म\nइ.स. १८���२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_13.html", "date_download": "2019-04-18T18:22:03Z", "digest": "sha1:DCFFHAIVJQLENUCILWDLGOWN3IMH23W7", "length": 17408, "nlines": 55, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: कलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nपापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव भोसले हे परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेल्या सहा वर्षांपासून भोसले कलिंगडाची लागवड करीत आहेत. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन, सुधारित तंत्राने लागवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि गटशेतीतून कलिंगडाचे किफायतशीर उत्पादन मिळते असा त्यांचा अनुभव आहे. किरण जाधव\nइतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याचे, त्या विषयाबाबत आपली स्वतः ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत कलिंगड लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण करणारे पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव राऊ भोसले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कायम पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती असल्याने कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांच्या शोधात ते असतात. त्यांच्या प्रयत्नांना घरच्यांचीही तेवढीच मोलाची साथ असल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, खरबूज आणि कलिंगडाचे चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. शेतीमधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांचा कायम राबता असतो.\nअभ्यासातून साधले कलिंगडाचे पीक कलिंगड लागवडीबाबत अनुभव सांगताना भोसले म्हणाले, की माझी अठरा एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्र मी ठिबकखाली आणले आहे. सध्या माझ्याकडे दोन एकर टोमॅटो, एक एकर ढोबळी, दोन एकर कलिंगड, डाळिंब अडीच एकरावर आहे. मी पहिल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पीक लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठांचा अभ्यास करायचो. आमच्याकडे लिंबाची बाग होती, त्यामुळे विविध बाजारपेठांत लिंबू विक्रीसाठी मी जात असे. त्या वेळी मला कलिंगड, टरबूज फळांच्या मागणीचा आणि दराचा अंदाज आला. सन 2007 मध्ये पहिल्यांदा एक एकरावर जानेवारी महिन्यात कलिंगड लागवडीला सुरवात केली. चांगल्या उत्पादनाच्यादृष्टीने पहिल्यापासून गादीवाफा पद्धतीने लागवड, मल्चिंग पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनावर भर दिला. त्यातून मग टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्र वाढवीत गेलो. मी जूनमध्ये दोन एकर कलिंगड लागवड करतो. त्याची फळे रमझान सणाच्यावेळी मिळतात. परंतु हे उत्पादन पावसाच्या भरवशावर असते. पण दर चांगला मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये दीड एकराचे टप्पे करून दर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने सरासरी दहा एकरावर कलिंगड लागवड करतो. ही लागवड मार्चपर्यंत चालू असते. गेल्या वर्षी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक एकरावर सुधारित पद्धतीने कलिंगडाची लागवड केली होती. या लागवडीसाठी डिसेंबरमध्ये शेताची चांगली नांगरट करून एकरी 20 गाड्या शेणखत मिसळून दिले. त्यानंतर दोन गादीवाफ्यात तीन फुटाचे अंतर येईल या प्रमाणे पॉवर टिलरच्या साहाय्याने अडीच फूट रुंदीचा आणि 10 इंच उंचीचा गादीवाफा तयार केला. गादीवाफ्यामध्ये एकरी 100 किलो 18ः46ः0, 50 किलो पोटॅश, 250 किलो निंबोळी पेंड,10 किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट,10 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, तीन किलो फोरेट, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून दिली. गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल अंथरली. दोन दिवस ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासून घेतल्या. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला. पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घेतली. कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्यता असते. परागीभवनासाठी शेतात मधमाश्यांच्या दोन पेट्या ठेवलेल्या आहेत.\nरोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस 15 सें.मी. अंतरावर रोप बसेल अशी छिद्रे पाडली. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवले. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संच सुरू करून गादीवाफा ओला करून घेतला. वाफसा आल्यावर नंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी 12 दिवस वयाच्या रोपांची लागवड केली. एकरी 6000 रोपे बसली. लागवडीनंतर पहिले सहा दिवस रोज 10 मिनिटे पाणी देण्यास सुरवात केली. त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ठेवले. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर आठव्या दिवसापासून दोन किलो 19-19-19 सलग 15 दिवस दिले. त्यानंतर 15 दिवस 12ः61ः0 हे खत दोन किलो दिले. त्यानंतर 15 दिवस 0-52-34 दोन किलो ठिबकमधून दिले. फळे तयार होताना 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान जर फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी वाटले आणि फळास चकाकी येत नसेल, तर गरजेनुसार 0-0-50 या खताची दोन किलो मात्रा एक किंवा दोन दिवस देतो.\nएकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर भर - कलिंगडावर प्रामुख्याने मावा, फुलकिडे व नाग अळी या किडींचा, तसेच भुरी, करपा, केवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळे लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करतो. त्यानंतर कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांच्या फवारण्या घेतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावतो. फुलकिडी, मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात आठ ठिकाणी पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या 1 x 1.5 फूट आकाराच्या पट्ट्या लावतो. त्यावर ग्रीस लावून ठेवतो. त्यावर किडी चिकटतात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणावर माझा भर असतो.\nप्रतवारी करूनच विक्री - फळाची पहिली तोडणी ही लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी केली. काढणी करण्यापूर्वी फळांची पक्वता, बाजारपेठ, रंग, आकार या गोष्टींचा विचार करून तोडणी केली. फळांचा आकार तसेच फळांची प्रतवारी करून चांगल्या प्रतीची फळे मोठ्या बाजारपेठेत (मुंबई, पुणे या ठिकाणी) पाठविली, तर मध्यम व कमी दर्जाची फळे स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठविली. फळांचे वजन सरासरी तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. सरासरी प्रति किलो सात ते दहा रुपये असा दर मला मिळाला. प्रति एकरी 32 टन उत्पादन मिळाले. जमिनीची मशागत ते काढणीपर्यंतचा एकरी पीक व्यवस्थापनाचा खर्च 82,500 इतका आला. खर्च वजा जाता निव्वळ नफा मला दोन लाखांपर्यंत राहिला.\nशेतकरी गटातून प्रगती -- कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्डच्या सहकार्याने \"शिवकृपा नाबार्ड फार्मर्स क्लब' अडीच वर्षापासून कार्यरत.\n- कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. ला. रा. तांबडे, प्रा. गोंजारी, प्���ा. अली यांचे मार्गदर्शन.\n- गटशेतीवर भर. खरबूज, आले, कलिंगड, ढोबळी मिरचीची गटशेती. एकत्रित विक्रीचे नियोजन, व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात.\n- गावात गटाचे कार्यालय, दररोज सकाळी पीक व्यवस्थापनावर चर्चा.\n- \"शिवकृपा' हा ब्रॅण्ड तयार केला, त्यामुळे बाजारपेठेत गटातील शेतकऱ्यांच्या फळांना वेगळी ओळख, त्यामुळे चांगला दर.\n- एकत्रित बियाणे, खते, कीडनाशकांची खरेदी.\n- प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर शिवारफेरी, त्यातून पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन.\nसंपर्क - बाबूराव भोसले, 9822920642,\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2015/02/blog-post_46.html", "date_download": "2019-04-18T18:21:41Z", "digest": "sha1:MJKB4VOE5W645YQ6G5BGOMFHN57E3C3N", "length": 14425, "nlines": 64, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: १२ गुंठ्यांत वर्षभर पालक", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\n१२ गुंठ्यांत वर्षभर पालक\nखाद्या पिकाचे योग्य नियोजन केले तर अवघ्या काही गुंठे क्षेत्र असलेल्या शेतीतूनही प्रगतीचा मार्ग कसा सुकर होतो, याचा आदर्श अकोला जिल्ह्यातील चांदूर (खडकी) गावच्या मुरलीधर निलखन आणि त्यांच्या कुटुंबाने घालून दिला आहे. बारा गुंठे क्षेत्रातील पालक भाजीपाला पिकात वर्षभर सातत्य ठेवल्याच्या परिणामीच ही किमया साधता आल्याची प्रामाणिक कबुली ते देतात. विनोद इंगोले\nअकोला महानगरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चांदूर गाव हे मोर्णा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावात पाण्याचे स्रोत भक्कम आहेत. विहीर, बोअरवेल यासारख्या पर्यायांचा वापर करीत गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा वारसा जपला आहे.\nनिलखन कुटुंबीयांची शेती सिंचन सुविधांच्या बळावर समृद्धीच्या वाटेवर असलेल्या चांदूर ���ावातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी फुले व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. याच गावचे मुरलीधर निलखन त्यापैकीच एक. बारमाही भाजीपाला म्हणून पालक घेण्यावर त्यांचा भर राहतो. त्यांची जेमतेम बारा गुंठे जमीन धारणा. त्यांचे वडील सूर्यभान कधीकाळी गहू, खरीप ज्वारी यासारखी पिके घेत; परंतु बारा गुंठ्यांतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबात पत्नी, पाच मुली, दोन मुलांसह असलेल्या संसारात उदरनिर्वाह कसाबसा शक्य होत होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची सोय सूर्यभान यांना पत्नीसह मजुरीला जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून करावी लागे.\nबदलाचे निमित्त.. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सूर्यभान यांना भाजीपाला पिकातून होणाऱ्या प्रगतीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकाकडे वळताना त्यांनी पालकाची निवड केली. त्याची शेती चांगली केली. उत्पन्न कमावले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनीही या पिकात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे सूर्यभान निलखन यांनी सायकलने अकोल्यात पालकाचे मार्केटिंग रोज केले.\nनिलखन यांच्या पालक लागवडीचा पॅटर्न - एकूण शेती सुमारे 12 गुंठे, त्यातच पालक घेतला जातो.\n- बारा गुंठ्यांचे प्रत्येकी चार गुंठे याप्रमाणे तीन भाग केले आहेत.\n- प्रत्येक भागातील लागवडीत सुमारे आठ ते दहा दिवसांचे अंतर\n- त्यामुळे एका प्लॉटमधील काढणी संपते, त्या वेळी दुसऱ्या प्लॉटमध्ये उत्पादन सुरू असते व ते विकण्यास उपलब्ध होत असते.\n- अशा रीतीने वर्षभर हे चक्र सुरू राहते.\nलागवड पद्धत - पालकाची लागवड वाफे पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यात नागमोडी पद्धतीचे वाफे असतात.\nशेणखत - वर्षातून 12 गुंठ्याला चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. घरी जनावरे नसल्याने शेणखत 2500 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरावर अधिक भर असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्यतो कमी केला जातो. पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीडनाशकाची फवारणी करावी लागते.\n - सुमारे चार गुंठ्यांचा प्लॉट\n- एक महिना पिकाचा कालावधी\n- प्रति महिना 500 ते 600 किलो पालक मिळतो.\n- उन्हाळा व हिवाळ्यात उत्पादन चांगले, तर पावसाळ्यात खराब होत असल्याने 300 किलोपर्यंतही खाली येते.\nबा���ारपेठ - - अकोला बाजारपेठ सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅस्टिक गोणपाटाचे भारे तयार करून त्यातून पालकाची वाहतूक केली जाते.\n- हंगामनिहाय प्रति किलो सरासरी पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतचा दर मिळतो.\n- वर्षभर होत असलेल्या आवकेनुसार दरात चढ-उतार राहतात. सध्या पालकाला किलोला 40 रुपये दर सुरू असल्याचे मुरलीधर म्हणाले.\n- महिन्याला सुमारे नऊ हजार ते कमाल 12 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.\n- मुख्य खर्चामध्ये बियाणे चार गुंठ्याला दोन किलो लागते. किलोला 120 रुपये या दराने ते घेतले जाते.\n- बाकी मुख्य खर्च खतांवर होतो. दररोज 20 ते 25 रुपये रिक्षा वाहतुकीला दिले जातात.\n-- वर्षाला बारा गुंठे क्षेत्रात वर्षभर पीक सुरू ठेवून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.\nमार्केट मुरलीधर म्हणाले, की उन्हाळ्यातील मे ते जुलै या काळात, तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला पालकाला दर चांगले मिळतात. पावसाला सुरवात झाल्याने जादा पावसाच्या परिणामी पालक सडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तो खराब होतो, परिणामी त्याचे दरही वधारतात. अकोला भाजी बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निलखन कुटुंबाच्या पालकाने दर्जेदार अशी ओळख निर्माण केली आहे.\nआर्थिक स्थैर्याकडे नेणारे पीक पालक हेच पीक निलखन कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचे कारण ठरले आहे. यातून मुरलीधर निलखन यांना आपल्या पाच बहिणींचे लग्न चांगल्या प्रकारे करणे शक्य झाले. मुरलीधर यांच्यासह त्यांचा भावाचा विवाह देखील याच पीक पद्धतीतून आलेल्या उत्पन्नातून होऊ शकला. हलाखीच्या परिस्थितीत मातीच्या घरात राहणारे हे कुटुंब आज टुमदार बंगलावजा घरात स्थलांतरित झाले आहे. गाठीशी पैसा जुळू लागल्याने सुमारे 50 गुंठे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनीही या कुटुंबाप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन व गुणवत्तेत सातत्य ठेवले, तर त्यांच्या प्रगतीचे दालन नक्कीच खुले होऊ शकते.\nशेतीत राबते संपूर्ण कुटुंब पालकाच्या शेतीत संपूर्ण कुटुंब राबते. विशेषतः पालकाची काढणी घरचे सर्व सदस्य करतात. काढणीपासून ते त्याची स्वच्छता, हाताळणी, वाहतूक अशा प्रत्येक टप्प्यावर घरच्यांकडून योग्य दक्षता घेत असल्यानेच\nपालकाची गुणवत्ता टिकवणे शक्य होते, असे मुरलीधर म्हणाले. आई पार्वताबाई, बंधू किशोर आदी सर्वांची मदत मोलाची ठरते. मजुरी��र होणारा खर्च कुटुंबाने कमी केला आहे.\nनिलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये - 1) दरवर्षी शेणखताचा वापर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत.\n2) पालक पिवळसर दिसत असल्यास, जमिनीत नत्राची कमतरता असल्याचे लक्षात आल्यास थोड्या प्रमाणात युरिया खताचा वापर.\n3) मजुरांऐवजी कुटुंबीयांद्वारे पालकाची काढणी प्रतवारी करून केली जाते.\n4) पालक पिकाला पाण्याची चांगली गरज असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड, तर हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांआड पाटाने पाणी दिले जाते.\n१२ गुंठ्यांत वर्षभर पालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/loksabha-2019-congress-ncp-issue-sindhudurg-181372", "date_download": "2019-04-18T19:17:21Z", "digest": "sha1:UYFGGWZMF4RBSAUINLJQTSITOY576VWP", "length": 14812, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha 2019 Congress NCP issue in Sindhudurg Loksabha 2019 : सिंधुदुर्गात आघाडीतील बिघाडी संपता संपेना | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : सिंधुदुर्गात आघाडीतील बिघाडी संपता संपेना\nशुक्रवार, 5 एप्रिल 2019\nकणकवली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरूवात झाली असली तरी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक गट अलीप्त असल्याचे चित्र आहे.\nकणकवली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरूवात झाली असली तरी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक गट अलीप्त असल्याचे चित्र आहे.\nविशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या विविध पदांवर काम करणारे माजी पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधील विद्यमान पदाधिकाऱ्यांना अजूनही विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. मात्र संबंधीत पदाधिकारी आम्ही आघाडीसोबत आहोत असे सांगत आहेत.\nया निवडणुकीत गटातटाच्या राजकारणाने तोंड वर काढायला सुरूवात केली आहे. शिवसेना भाजप युतीतील वाद संपुष्टात आला आहे; मात्र आघाडीच्या घटक पक्षामधील अंतर्गत गटबाजी तशी संपलेली नाही. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात प्रचार बैठका घेतल्या. कुडाळ येथील बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती; मात्र त्यानंतरच्या कालावधीत दोन्ही कॉंग्रेसमध्ये एकत्र अशा बैठका ��भावानेच झाल्या.\nविशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, प्रसाद रेगे, युवक राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक आदी मंडळी प्रचारापासून दूर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे.\nआघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांनीही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील ही गटबाजी बांदिवडेकर यांच्या मतावर परिणामकारक ठरणार आहे. या खेपेस बलाढ्य उमेदवार रिंगणात असताना आणि कॉंग्रेस आघाडीला या मतदार संघात उभे राहण्याची संधी मिळत असताना पक्षांतर्गत वाद आणि गटबाजी जैसे थे राहिल्याने आघाडीला भविष्यात पक्षीय पातळीवरील संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही गटबाजी लोकसभेबरोबर आगामी विधानसभेसाठीही मारक ठरणारी आहे.\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : उद्धव ठाकरे यांची कणकवलीत उद्या सभा\nकणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nLoksabha 2019 : स्वाभिमानची सिंधुदुर्गवर, सेनेची मदार रत्नागिरीवर\nरत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे...\nLoksabha 2019 : \"स्वाभिमानला' रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर\nरत्नागिरी - भाजपचा मित्रपक्ष म्हणून उदयास आलेला नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी अडचणीचा ठरला आहे....\nबहिणीच्या लग्नपत्रिका वाटून घरी येताना तरुणाचा अपघाती मृत्यू\nकणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला....\nछत्तीसगडमधील मोहम्मद फैज करतोय गोरक्षणासाठी भारत परिक्रमा\nकणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन क���ा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/legislators-rebellion-against-upendra-kushwaha/", "date_download": "2019-04-18T18:58:52Z", "digest": "sha1:3LRNQRESVO2UESOKTZCLBOZSYB4CHOMI", "length": 12542, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात आमदारांचे बंड - Dainik Prabhat", "raw_content": "\nउपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात आमदारांचे बंड\nआरएलएसपी पक्षात उभी फूट\nपाटणा: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय लोक समता पक्षात (आरएलएसपी) शनिवारी उभी फूट पडली आहे. बिहारमधील आरएलएसपीच्या दोन आमदार आणि एकमेव विधान परिषदेतील आमदार यांनी पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. आम्ही एनडीएसोबतच असल्याची घोषणा करत त्यांनी पक्षांवरही दावा सांगितला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउपेंद्र कुशवाह यांनी व्यक्तीगत हितासाठी एनडीएबरोबर काडीमोड घेतल्याचा आरोप त्यांनी केला.आरएलएसपीचे विधानसभेतील आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान तसेच विधान परिषदेतील आमदार संजीव सिंह शाम यांनी आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केले. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या सुधांशू शेखर यांना मंत्रीपद देण्याचीही त्यांनी मागणी केली.\nआम्ही खऱ्या आरएलएसपीचे प्रतिनिधीत्व करतो. आम्हाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, असा दावा करत आपण लवकर निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. आरएलएसपीने 2014 लोकसभेची आणि त्यानंतर 2015 बिहार विधानसभेची निवडणूक एनडीएसोबत लढवली होती.\nआरएलएसपीचे बिहारमध्ये कुशवाह यांच्यासह तीन खासदार आणि तीन आमदार आहेत. एनडीएचा भाग असलेले राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी एनडीएला सोडचिठ्ठी देताना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यापासून उपेंद्र कुशवाह नाराज होते. आपल्या पक्षाला अपेक्षित जागा मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. याच नाराजीतून त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. पण आता त्यांच्याच पक्षात बंडखोरी झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/", "date_download": "2019-04-18T19:08:04Z", "digest": "sha1:LG5OWRY3AEZE4K7ZMB53A3TCNDPFTAAK", "length": 10165, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या...\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि चाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे...\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा...\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nपुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं...\nअमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न\nहोशंगाबाद – मध्य प्रदेशातील सिवनी माळव्याच्या बिसोनी गावातील शेतकरी दीपक (३६) राजपूत याची अमेरिकेच्या जेलिका लिजेथशी (४०) फेसबुकवर झालेली मैत्री होळीच्या दिवशी विवाहात बदलली. जेलिका लिजेथ अमेरिकेच्या...\nप्रत्येक गरीबाच्या खात्यात दरवर्षी जमा होणार 72 हजार रुपये\nनवी दिल्ली : देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा...\nपीएम मोदींना आव्हान देणार तामिळनाडूचे 111 शेतकरी\nनवी दिल्ली – तामिळनाडूच्या ज्या शेतकऱ्यांनी 2017 मध्ये न्याय्य हक्कासाठी आंदोलन करून साऱ्या जगाचे लक्ष वेधले, ते आता पीएम नरेंद्र मोदींना थेट आव्हान देणार आहेत. लोकसभा निवडणुकीत...\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nपणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री...\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज...\nमनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/page/7/", "date_download": "2019-04-18T19:04:10Z", "digest": "sha1:A6EPYJJXWU6WUHGP5XUBACC7KYVZGIC6", "length": 9979, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Page 7 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nशहा-गडकरी प्रथमच एका मंचावर\nनागपूर- भाजपच्या अनुसुचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रथमच नागपुरात एका मंचावर दिसणार आहेत. या दोन्ही...\nमुंबई भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांना भाजपला घरचा आहेर देताना पक्षात बदल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उप-पंतप्रधान...\nममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान -दिलीप घोष\nकोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत भाजपाचा पराभव होऊन महाआघाडीची...\nमाल्याची संपूर्ण संपती जप्त होणार\nमुंबई- विजय माल्याला प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाने शनिवारी फरार घोषित केले. फरार आर्थिक गुन्हे कायदा-2018 अंतर्गत माल्या पहिला अपराराधी आहे ज्याला फरार घोषित...\nराज ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा\nमुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर राज यांनी व्यंगचित्राद्वारे टीकास्त्र सोडले...\nतेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता\nनाशिक- राज्यातील बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा खटल्यातील सर्व सात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी निकाल...\nभाजपशी युतीबाबत शिवसेनेच्या आहेत या तीन अटी \nनवी दिल्ली | “देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही. तसेच राम मंदिर बनवणे, कलम 370 रद्द करणे, समान नागरी...\nराहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; राजकीय वर्तुळात एकच चर्चा\nनवी दिल्ली | हरियाणातील प्रसिद्ध डान्सर, जिच्या एका अदाकारीने भलेभले घायाळ होतात ती सपना चौधरी राजधानी दिल्लीत दाखल झालीय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ती भेट घेणार असल्याचं...\nएनआयएने १० इसिसच्या हस्तकांना अटक करून, रॉकेट लॉंचर जप्त केले, संघ कार्यालय आणि काही नेत्यावर हल्ला करणार होते\nनवी दिल्ली- दहशतवादी संघटना इसिसपासून प्रभावित होत ४ महिन्यांआधी स्थापलेल्या हरकत-उल-हर्ब-ए -इस्लाम नावाच्या एका संघटनेचा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली व उत्तर प्रदेशात...\n3 महिन्यांच्या गरोदर गायीवर बलात्कार\nआंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. अज्ञात नराधमांनी एका गायीवर बलात्कार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित गाय तीन महिन्यांची गरदोर आहे. शेतकर्याने दिलेल्या...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2019-04-18T18:25:22Z", "digest": "sha1:6ITV65VYOL5OLMHE2MEMKUFSKRBFYL7X", "length": 6187, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डार्डेनेल्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nडार्डेनेल्झ (तुर्की: Çanakkale Boğazı, ग्रीक: Δαρδανέλλια) ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडते. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्��ायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.\nतुर्कस्तानच्या नकाशावर डार्डेनेल्झ (पिवळा रंग) व बोस्फोरस (लाल रंग)\nडार्डेनेल्झची लांबी ६१ किमी असून कमाल रूंदी ६ किमी तर किमान रूंदी १.२ किमी इतकी आहे तर सरासरी खोली १८० फूट आहे. डार्डेनेल्झच्या दोन्ही किनाऱ्यांवर चानाक्काले शहर वसले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-chandrashekhar-panchakshari-article/", "date_download": "2019-04-18T18:23:01Z", "digest": "sha1:GIVG47QRUV4E54R6JF5PL5EBLMN7NV5P", "length": 25166, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाविकांसाठी सुविधा हव्या! - चंद्रशेखर पंचाक्षरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्���ाच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special भाविकांसाठी सुविधा हव्या\nनाशिक तीर्थक्षेत्र असल्याने जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नगरीला धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गंगा- गोदावरी परिसरांतील तीर्थक्षेत्रावर परंपरेनुसार ३५० घरे ही पौरोहित्य करणारी असून यांच्याकडे ५०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रांतातील तसेच भाषेतील लोकांच्या वंशावळी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत.\nविधीसाठी येणारे भाविक हे पौराहित्यांना संपर्क साधून येत असतात. त्या पुरोहित��ंसाठी तसेच हे बाढ सांभाळण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून याचे संरक्षण व्हावे. तसेच पुढील शेकडो वर्षे याचे जतन व्हावे, यासाठी अत्याधुनिक संपर्क तसेच माहिती कार्यालय असावे. तीर्थक्षेत्रावर धार्मिक विधी, पर्वणी काळात येणार्या महिला व पुरुषांची गर्दी असते. स्नानानंतर विशेष करून महिला वर्गासाठी वस्त्रांतर गृहाची निर्मिती व्हावी. भाविकांना मौल्यवान साहित्य ठेवण्यासाठी लॉकर्स व्यवस्था, अंध-अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर व स्वतंत्र मार्ग असावा.\nदशक्रिया, अस्थि विसर्जन अश्या धार्मिक विधीसाठी येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय असून पूजेप्रसंगी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विधीशेड आवश्यक आहे. पैठणच्या धर्तीवर विधी कम्पार्टमेंट असावेत. हिंदू धर्मामध्ये दशक्रियेच्या दिवशी काकस्पर्श नावाचा धार्मिक विधी महत्त्वाचा मानला जातो. काकस्पर्श म्हणजे पिंडाला कावळा शिवणे, हा भावनिक विषय आहे.\nपरंतु आजमितीस भाविकांना तासन्तास उभे रहावे लागत असल्याने यासाठी स्वतंत्र जागी काकस्पर्ध पारची निर्मिती व्हावी. त्याठिकाणी वृक्षारोपण केल्यास कावळ्यांचे प्रमाण वाढेल. श्राद्ध कर्मानंतर गाईला गोग्रासचे हिंदू धर्मात महत्त्व असल्याने त्याठिकाणी गोशाळेची निर्मिती व्हावी. अस्थिविसर्जनाला वेगळे महत्त्व असून रामकुंड येथे अस्थिविलय कुंड आहे. तसेच पिंड विसर्जनासाठी एक जागा निश्चित केल्यास रामतीर्थ स्वच्छ राहण्यास मदत होईल.\nधार्मिक विधी आधी केस वपन केले जाते. त्यासाठी स्वतंत्र जागेत न्हावी पार केला पाहिजे. शेगांवच्या धर्तीवर भाविकांसाठी अल्पदरातील भक्तनिवास व प्रसादालय आवश्यक आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण हटवून बाराही महिने निखळ वाहते पाणी असावे, यासाठी नियोजन करावे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मांस विक्रीला बंदी घालावी. रामकुंडात अमृताचे थेंब पडल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे, म्हणून नाशिकला दर बारा वर्षांनी होणार्या कुंभमेळ्यात पर्वणीच्या तारखा तिथी काढणे हे परंपरेनुसार पुरोहित संघ नियोजन करीत असतात.\nयासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत तेलंगणा, हरिद्वार या राज्याप्रमाणे कायमस्वरुपी आर्थिक तरतूद करावी, तसेच स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करण्याची गरज आहे. नाशिक पुरातन व धार्मिक स्थळ असल्याने येथ��� वेद पठणाला येणार्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. येथे पुरोहित संघाला वेद पाठशाळेसाठी निवासी इमारत उपलब्ध झाल्यास धार्मिक परंपरा जोपासण्यास अधिकच मदत होईल.\nNext articleस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/tamilnadu-cm/", "date_download": "2019-04-18T18:17:41Z", "digest": "sha1:GLEXHGENOFHALYWK7ACEKFHKQWSHD4OS", "length": 6242, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "tamilnadu cm Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ५ डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडू मधील जनतेची, गोरगरिबांची\n२० रुपयात १ GB इंटरनेट जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप\nऍसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ऍसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत\nकिचनमधल्या बहुपयोगी “इप्सम सॉल्ट”च्या अशा वापराची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\nराष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल\nशाकाहार विरुद्ध मांसाहार: अनावश्यक वाद\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\nप्रिय अजिंक्य, सूर्य मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठीच…\nभारतीय कैद्यांना दुसऱ्या महायुद्धात भोगाव्या लागलेल्या नरक यातना\nलहानग्यांची भयप्रद स्वप्नं : काळजीचं कारण की वाढीचं लक्षण\nआईच्या गर्भात असताना बाळ काय ��ाय अनुभवते \nदेव नाहीच जगात. पण तुकोबा आहेत ना अजून काय हवं : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १५\nसरकारची भाषासक्ती आणि धगधगते दार्जीलिंग\nभावेश जोशी : सर्वांनी नकारात्मक रिव्ह्यूज दिलेला, परंतु आवर्जून बघायलाच हवा असा\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nरेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत… मग गाड्या एसी करा…\nभारतीय पालकांनी “टाकून दिलेला” मुलगा झालाय स्वित्झर्लंडच्या संसदेचा सदस्य\nमासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/nayar-refinery-project-finally-canceled-state-government-announcement/1270/", "date_download": "2019-04-18T18:25:17Z", "digest": "sha1:KO2KLYSD7SRPTRALLPCITEIGZNYMB45I", "length": 18922, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा | Mahabatmi.com", "raw_content": "\nनाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा\nनाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा\nमुंबई – स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत माहिती देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की,”स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेली शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत देेण्यात येईल. तसेच जमिनींच्या सातबारावर असलेला एमआयडीची शिक्काही हटवण्यात येईल. त्याबरोबरच आता ज्या भागात या प्रकल्पासाठी स्थानिक जनता अनुकूल असेल, अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येईल.”\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत युतीचा निर्णय घेण्यापूर्वी नाणार प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच शिवसेनेही वेळोवेळी नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तस��च नाणार परिसरातील रहिवासी, मुंबईकर मंडळी आणि कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती.\nमद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले\nवर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुज��� आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात ��पचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/maharashtra/page/10/", "date_download": "2019-04-18T18:23:25Z", "digest": "sha1:NSR6M7W3C7KCKWDZ6HDK4S67TBIRN3EU", "length": 11027, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महाराष्ट्र | Page 10 of 11 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nखबरदार ऊसाचे राजकारण कराल तर…\nपरळी | शेतकरी दुष्काळामुळे मरण यातना भोगतो आहे, पाण्याअभावी त्याचा ऊस वाळत आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी ऊसाचे गाळपात राजकारण कसले करता \nराज ठाकरेंच्या आवाहनामुळे माेदींच���या दाैऱ्याला उत्तर भारतीयांकडून विराेध\nमुंबई | कल्याण शहरात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त महापालिका प्रशासनाने शहर चकाचक केले असून कल्याणच्या जनतेला ‘अच्छे...\nकोस्टल रोडवरुन राज ठाकरे आक्रमक, कोळीवाड्यांना भेट देणार\nकोस्टल रोडवरुन शिवसेना आणि मनसे आमने सामने येणार असल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 16 डिसेंबरला भूमिपूजन होणार आहे. समुद्रात भराव टाकून...\nनिवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचे नोटीस\nनिवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने या आधी फडणवीस यांना दिलासा दिला होता. २०१४ मध्ये...\nमहाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत – सीमा भागातील मराठी बांधवांना दिला विश्वास\nबेळगाव | “तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. बेळगाव सीमावासीय गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत, आपल्या लढाईला माझा मानाचा मुजरा. बेळगांवसह संयुक्त...\nसीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे सोमवारी बेळगांव मध्ये\nकोल्हापूर | कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सोमवारी बेळगांव मध्ये जाणार आहेत. कर्नाटक सरकारचे मंगळवार पासून बेळगाव...\nभाजपच्या नेत्यांची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल | अशोक चव्हाण\nअमरावती | संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात...\nमेगा भरतीत मराठा तरुणांना मिळणार ११५२० नोकऱ्या \nमुंबई | राज्य शासनाने मराठा समाजाला विशेष प्रवर्ग करून जाहीर केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा फायदा लगेच मिळणार असून नोकरीच्या मेगा भरतीत मराठा तरुण,तरुणींना ११५२० नोकऱ्या मिळणार आहेत.या...\nदुष्काळात सापडलेल्या वधूपित्यांना ‘लेक’ देणार मायेचा आधार\nपरळी | दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्व सामान्य जनतेची आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आता त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाची चिंता दूर करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री...\nशहराचा विकास न करता निर्लजपणे मते मागणार्यांना घरचा रस्ता दाखवा\nनगर | एवढ्यामोठ्या ऐतिहासिक नगर शहरात महानगरपालिकेकडून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. माळीवडा परिसरातील प्रभागाचे नेतृत्व स्वत: महापौर करत आहेत तरीही या भागाचा विकास झाला नाही,...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/the-property-of-kohinoor-education-trust-was-seized/1485/", "date_download": "2019-04-18T18:25:29Z", "digest": "sha1:5QW4FZUVDPWMPL4VDYLPPOITKQ7TZC4C", "length": 15131, "nlines": 121, "source_domain": "mahabatmi.com", "title": "‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त | Mahabatmi.com", "raw_content": "\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nमुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या शैक्षणिक ट्रस्टची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने ट्रस्ट आणि ट्रस्टचे गॅरेंटर यांना दोन महिन्याच्या आत कर्ज भरण्याचे निर्देश दिले आहेत.\nकोहिनूर एज्युकेशन ट्रस्टवर बँक आॅफ महाराष्ट्रचे १६ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३८.६३ कोटी आणि बँक आॅफ इंडियाचे १३.१८ कोटी इतके कर्ज आहे. मात्र कर्ज थकविल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडून या ट्रस्टची कुर्ला आणि खंडाळा येथील संपत्ती जप्त केल्याची माहिती हाती येत आहे. यामध्ये जमीन आणि दोन इमारतींचा समावेश आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टसह मनोहर जोशी यांचा मुलगा आणि गॅरेंटर उन्मेश जोशी, त्यांच्या पत्नी माधवी जोशी तसेच कॉर्पोरेट गॅरेंटर हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर आणि कोहिनूर प्लेनट कन्सट्रकशन यांना हा निर्देश देण्यात आले आहेत.उन्मेश जोशी यांनी शिवसेनाभवन समोर कोहिनूर सक्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम बंद होते. ९०० कोटींचे कर्ज न फेडल्याने जोशी यांच्या हातून ‘कोहिनूर’ प्रकल्प निसटला आहे. दादरमधील एका आर्कीटेक्ट कंपनीने या प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे.\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\nवरळी समुद्रात बोट बुडाली\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%A6/", "date_download": "2019-04-18T18:50:29Z", "digest": "sha1:4Z2QOVKEWUZDBKFZEUL5XK4A4NCUHSU5", "length": 2628, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाबरी माझीद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बाबरी माझीद\nराम जन्मभूमी वाद; श्री श्री रवीशंकर यांच्या नावाला निर्मोही आखाड्याचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : अयोध्येतील रामजन्मभूमी वाद हा मध्यस्थामार्फत सहमतीने सोडवावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी त्रीसदस्यीय समितीची स्थापना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:46:58Z", "digest": "sha1:HKQ7Y5633ABEIFC3ZF3BYHJBUBEG5BOM", "length": 2680, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१२७ जयं��ी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - १२७ जयंती\nमहामानवाची १२७ वी जयंती ; देशभरात कार्यक्रमाची मांदियाळी\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://www.zpwardha.in/quotation.php", "date_download": "2019-04-18T18:32:12Z", "digest": "sha1:B2WOJWHU5CDQFZHI6SJVIFL543IMUB4R", "length": 5544, "nlines": 43, "source_domain": "www.zpwardha.in", "title": "Welcome to Zilla Parishad Wardha...", "raw_content": "\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बाबत माहीती\n2 18-03-2019 सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये जि प सेस फंड योजना गवळाऊ जातीच्या जनावरांचा विकास करणे अंतर्गत औषधी पुरवठा करणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबत.\n4 06-03-2019 जिल्हा वार्षिक योजना - कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत वंधत्व निदान व औषधोपचार शिबीराकरिता औषधी खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबत.\n6 22-01-2019 जि प सेस फ़ंड योजना पशुसंवर्धन दिन साजरा करणे अंतर्गत भोजन पुरवठा करणेकरीता दारपत्रके सादर करणेबाबत.\n7 16-01-2019 जिल्हा वार्षिक योजना- कामधेनू दत्तक ग्राम योजना अंतर्गत खनिजद्रव्य मिश्रणाची दरपत्रके सादर करणेबाबत.\n8 16-01-2019 केंद्र पुरस्कृत योजना- लाळ्या खुरकत रोगाचे नियंत्रण आणि रोगमुक्त पट्टा निर्माण करणे अंतर्गत सिरींजेस व निडल्स खरेदी करण्याकरिता दरपत्रके सादर करणेबाबत.\n9 29-12-2018 सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये जि प सेस फंड योजना- गोचीड निर्मूलन औषध पुरवठा करणे या योजने अंतर्गत औषधे पुरवठा करणेकरीता दारपत्रके सादर करणेबाबत.\n11 15-12-2018 मंडप डेकोरेशन दरपत्रक\n12 15-12-2018 भोजन नास्ता दरपत्रक\n13 05-12-2018 टायर टयुब खरेदी दरपत्रक\n14 04-12-2018 मंडप डेकोरेशन दरपत्रक\n15 04-12-2018 भोजन नास्ता दरपत्रक\n16 04-12-2018 शिल्ड, निमंत्रण पत्रिका, बॅनर्स दरपत्रक\n18 25-06-2018 योजनाअंतर्गत योजना पशुवैद्यकीय संस्थांना औषधी प��रवठा करणे या योजनेअंतर्गत दरपत्रके सादर करणेबाबत\n19 25-06-2018 विशेष घटक योजना अनु.जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे अंतर्गत साहित्य तयार करुन पुरवठा करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबत\n20 22-03-2018 क्रिडांगण असणाऱ्या शाळांना क्रीडा साहित्य खरेदी करण्याकरिता ई-टेंडर नोटीस जिल्हा परिषद\n21 09-03-2018 सन 2017-18 या आर्थीक वर्षामध्ये जि.प. सेस फंड योजना – शेळया मेंढयाना कृमीनाशक औषध पुरविणे या योजनेअंतर्गत दरपत्रके सादर करण्याबाबत\n23 16-01-2018 ज़ि प सेस फ़ंड योजना अंतर्गत जनावरांना पिसाळलेला कुत्रा चावल्यास फुकट लस पुरवठा सण २०१७-१८ मध्ये निविदा सादर करणेबाबत\n24 16-01-2018 सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये जि प सेस फन्ड योजना - गवळाऊ जातीच्या जनावरांचा विकास करणे अंतर्गत व कामधेनू योजना अंतरंगात खनिजद्रव्य मिश्रण ;यांची दरपत्रके सादर करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:34:24Z", "digest": "sha1:5WMEJT7W3HR7WRJVOW7F2ON4LRU3MPKO", "length": 5860, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निकोला टेसला - विकिपीडिया", "raw_content": "\nनिकोला टेसला (जुलै १०, इ.स. १८५६: स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता.\nत्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.\nइ.स. १८५६ मधील जन्म\nइ.स. १९४३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१८ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/modi-you-are-pm-india-not-only-gujrat-183912", "date_download": "2019-04-18T19:14:28Z", "digest": "sha1:6ONVM24NWSL5THJOMEY5TP2SZDYGVIMM", "length": 15109, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi you are PM of India not Only Gujrat Loksabha 2019 : मुख्यमंत्री म्हणतात, 'मोदी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात गुज��ातचे नव्हे' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : मुख्यमंत्री म्हणतात, 'मोदी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात गुजरातचे नव्हे'\nबुधवार, 17 एप्रिल 2019\nनरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील अवकाळी पावसामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्द्ल सहानभूती दर्शविनारे ट्विट केल्याने, काँग्रेसकडून त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही. अशी टिका करणारे ट्विट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे.\nदेशातील गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला. परंतु, नरेंद्र मोदींनी वयक्तिक ट्विट करताना केवळ गुजरातमधील नागरिकांविषयीच सहानभूती दाखवली आहे. मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, गुजरातमध्ये अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसात मृत्यूमुखी पडलेल्या शुर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत केली जाईल.\nत्याच्या काही काळानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटरवरून मोदींनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि मणिपूरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त केले व मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली.\nमोदी जी , आप देश के पीएम ना कि गुजरात के\nएमपी में भी बेमौसम बारिश व तूफ़ान के कारण आकाशीय बिजली गिरने से 10 से अधिक लोगों की मौत हुई हैलेकिन आपकी संवेदनाएँ सिर्फ़ गुजरात तक सीमित \nभले यहाँ आपकी पार्टी की सरकार नहीं है लेकिन लोग यहाँ भी बस्ते है\nयावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटकरून त्यांची नाराजी व्यक्त केली. केवळ गुजरातच नाही तर मध्यप्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तुमच्या संवेदना केवळ गुजरात पुरत्याच मर्यादीत आहेत. नरेंद्र मोदी तुम्ही फक्त गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. असे त्यांनी मोदींना ट्विट मधून सुनवले आहे.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. य��� जाहीरातींचे प्रसारण बंद...\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : देशात होतंय जातीचे राजकारण : संजय राऊत\nनाशिक : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. आता 2014 सारखं वातावरण नसले तरीदेखील मतदार विचलित होणार नाहीत. देशात काही प्रमाणावर जातीवर...\nLoksabha 2019 : नेहरुंचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही : पंतप्रधान\nनवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पुतळा यांचा भलामोठा पुतळा असणे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा नसणे म्हणजे हा नेहरू यांचा अनादर नाही, असे ...\nLoksabha 2019 : खासदार शेट्टींचा काटा जयंतरावच काढणार - चंद्रकांत पाटील\nसरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/6-september-2018/", "date_download": "2019-04-18T18:47:35Z", "digest": "sha1:RYK4SSVUXWQYUKF5K7A4LACATHILBE3Z", "length": 17656, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "6 September 2018 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPrevious articleरुंग्टा प्राथमिक विद्यामंदिर येथे संगीत महाविद्यालय शाखेचा प्रारंभ\nNext article8 सप्टेंबरला महालोक अदालत; 65 हजारांपेक्षा अधिक खटले होणार दाखल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trendsetters-anil-lodha/", "date_download": "2019-04-18T18:24:42Z", "digest": "sha1:JAQEAVGT5OYVXC3F6Z2B5V2SZJ7DGHG3", "length": 32769, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डि��िट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक वुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nभारतासह जगातील 35 देशांमध्ये गुणवत्ता, सेवेच्या जोरावर नावलौकिक संपादन केलेल्या मालेगाव येथील एम.बी. शुगर अॅण्ड फार्मास्युटिकल्स या औषधी साखरनिर्मिती प्रकल्पाची वाटचाल प्रेरणादायी ठरावी अशीच. जातीय दंगलींनी बदनाम झालेल्या मालेगाव शहराचा कलंक पुसण्याचे काम खर्या अर्थाने केले ते उद्योग क्षेत्राने. रंगीन साडी, यंत्रमाग उद्योगाबरोबर एम.बी. केमिकल्स यांनी. उत्तम गुणवत्ता व विनम्र सेवा यामुळे उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कार या उद्योग समूहास मिळाले आहेत. देश-विदेशात शहराचा नावलौकिक वाढवण्यासह सुमारे साडेचारशे ते पाचशे जणांना स्थिर रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. एम.बी. केमिकल्स मालेगावच नव्हे तर जिल्ह्याचे भूषण ठरले आहे.\nभागचंद लोढा हे नाव मालेगाव पंचक्रोशीतील उद्योग क्षेत्रात विशेषत: औद्योगिक क्षेत्रात वर्षानुवर्षे आजतागायत अग्रेसर राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर विजयकुमार, अनिलकुमार व दिनेशकुमार हे तिघे पुत्र या उद्योगाच्या भरभराटीसाठी परिश्रम घेत आहेत. एम.बी. शुगर अॅण्ड फार्मास्युटिकल्सची वाटचाल जिद्द व चिकाटीच्या मानसिकतेतून सुरू झाली. उद्योग, व्यवसाय असो की शिक्षण यश संपादन करण्यासाठी परिश्रम करण्याची मानसिकता व यश संपादन करण्याची जिद्द नसेल तर तुम्ही या तिन्ही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही हे एम.बी. केमिकल्सच्या आजपर्यंतच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला असता दिसून येते.\nउद्योग-व्यवसाय यशस्वीतेसाठी कठोर परिश्रमाबरोबरच जिद्द महत्त्वाची असून तुमच्या उत्पादित मालाची गुणवत्ता कायम राखण्याचे आव्हान तुम्हाला स्वीकारावे लागते. हे शक्य झाल्यास तुमची घोडदौड कुणी थांबवू शकत नाही. एम.बी. केमिकल्सचे साडेतीन दशकापुर्वी जिद्द व परिश्रमाच्या चिकाटीतून लावलेले लहानसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. भारतासह जगातील 35 देशांत एम.बी.ची फार्मा शुगर पोहोचत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या उद्योगात नावीन्य आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहेे.\nपन्नालाल नारायणदास फर्ममध्ये मोतीलालजी व त्यांचे पुत्र भागचंदजी हे नोकरी करत. ट्रेडिंग व्यवसायांतर्गत रावळगावची हुंडी घेत असल्यामुळे त्यांची ओळख रावळगाव साखर कारखान्याचे मालक स्व. वालचंदशेठ यांच्याशी झाली. उद्योगाबरोबर जागा घेण्यासाठी मोतीलालजी व भागचंदजी करत असलेल्या मदतीमुळे वाल���ंदशेठ खूष झाले व त्यांनी मोतीलालजींसमोर रावळगावमध्ये नोकरीचा प्रस्ताव ठेवला.\nमात्र मी तुमच्याबरोबर व्यवसाय करू इच्छितो असे त्यांनी सांगितल्याने वालचंदजी खूष झाले व रावळगाव बॉयलरला लाकडे पुरवणे, ऊस लागवड कर्ज शेतकर्यांना वाटप, ऊस तपासणी आदी कामांची जबाबदारी सोपवली. रासायनिक खते, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, आडत आदी व्यवसाय यामुळे लोढांचे सुरू झाले. मोतीलाल गिरधारीलाल आघारकर फर्मद्वारे साखर, खडीसाखरेची व नंतर गोळ्या-चॉकलेटची विक्री संपूर्ण देशात होऊ लागली. भागचंदजींबरोबर विजयकुमार या व्यवसायात पूर्णत: निष्णात झाले होते. त्यामुळे 1975 पासून मुंबईत स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांना पी.जी. शुगरचा पुरवठा सुरू केला गेला. व्यवसायातील अनुभव, वालचंद ग्रुपशी झालेल्या संबंधामुळे ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास यामुळे विजयकुमार यांनी लोढा उद्योगाचे नाव सर्वदूर पसरवले.\nआपण औषधी साखर का निर्माण करू शकत नाही या भावनेतून विजयकुमार लोढा यांनी संपूर्ण देशात फिरून मार्केटवर लोढा उद्योगाचे अस्तित्व निर्माण केले. त्या काळात दौराला शुगर्स वर्क्स दिल्लीचा दबदबा होता. असे असताना देखील विजयकुमार लोढा डगमगले नाही. त्यांनी श्रीरामपूर येथील महाराष्ट्र शुगर मिल्सशी संपर्क साधत रिफायनरी साखरेचे वाटप औषधी कंपन्यांना सुरू केले. लेव्ही शुगर्स शासनाने बंद केल्याने मार्केट ओपन झाले. त्यामुळे स्वत:च फार्मा शुगरची निर्मिती करण्याचा निर्णय विजयकुमार यांनी घेतला. मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या अनिलकुमार, केमिकल्स इंजिनिअर दिनेशकुमार लोढा यांच्याशी चर्चा केली व पुणे येथे तिघा भावंडांनी एम.बी. शुगरचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. जे उत्पादन आपण विकू शकतो ते स्वत:देखील उत्पादित करू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वात होता. त्यामुळे 1991 मध्ये एम.बी. शुगरची मुहूर्तमेढ रोवली जाऊन खडीसाखरेचे उत्पादन सुरू झाले.\nसंपूर्ण देशात उत्पादन पोहोचवण्यासाठी मार्केटिंग केलेच व एम.बी.ए. पदवीप्राप्त तरुणांना मार्केटिंगची जबाबदारी सोपवली. फाईव्ह स्टारसह इतर हॉटेल व्यावसायिकांना शुगर क्यूबचा पुरवठा सुरू झाला. तिरुपतीसह अनेक देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून एम.बी. शुगरची खडीसाखर पोहोचली. 1998 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे टेंडर एम.बी. शुगरला मिळाल्यान��� देशाबरोबर विदेशात एम.बी. शुगर पोहोचली. एम.बी. केमिकल्सचे देशातील 250 वितरक या उद्योगाच्या विस्ताराची साक्ष देत आहेत.\n1997 च्या दरम्यान फार्मा शुगरची निर्मिती एम.बी. केमिकल्सतर्फे सुरू करण्यात आली. इंडियन एअरलाईन्सचे टेंडर मिळाल्याने दौराला शुगर्ससारख्या अनेक मातब्बर कंपन्यांमध्ये अस्वस्थता पसरली. एम.बी. केमिकल्सची फॅक्टरी नाही अशा तक्रारी केल्या गेल्या. एअरलाईन्सचे विशेष पथक पाहणीसाठी मालेगावी आले व फॅक्टरी पाहून खूष झाले. अमेरिकेच्या डीएमएफ ड्रग्स रजिस्टरमध्ये नोंद एम.बी. शुगरची झाली आहे. यावरून एम.बी. शुगरच्या गुणवत्तेची कल्पना यावी. भारत सरकारतर्फे 2009 मध्ये उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचा एम.एल. डहाणूकर उद्योजक पुरस्कार एम.बी. शुगरला मिळाला आहे.\nया उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार लोढा यांचे शिक्षण बी.कॉम. परंतु 1977 मध्ये वडिलोपार्जित व्यवसाय करताना त्यांनी आपल्या हाताखाली किमान चार-पाचशे माणसांनी काम करावे हे स्वप्न पाहिले होते. जिद्द व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले. अनिलकुमार लोढा हे मॅकेनिकल इंजिनिअर. आपल्या शिक्षणाद्वारे त्यांनी लोढा उद्योग समूहाची कीर्तीध्वजा उंच फडकावत ठेवली. अनिलकुमार लोढा वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे संघपती असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. दिनेशकुमार लोढा यांनी केमिकल इंजिनिअर म्हणून या उद्योग समूहास योगदान तर दिलेच परंतु चांदवडच्या नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेसह विविध सामाजिक संस्थांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शुगर्स स्पेअर्समध्ये देशात प्रथम तर विश्वात पाचवा क्रमांक एम.बी. केमिकल्सला मिळाला आहे.\nPrevious articleमुलींनो, आदर्श सून व्हायचंय ‘या’ ठिकाणी आहे तीन महिन्यांचा कोर्स\nNext articleBreaking : नाशिकमधील बस अपघातात अकोलेतील तरुण ठार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/christmas/", "date_download": "2019-04-18T19:07:40Z", "digest": "sha1:TUPMEANTTAOEJ5DZCINI4ZK24VUXYD3M", "length": 22984, "nlines": 158, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Christmas – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Christmas | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\n��ाशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nबॉलिवूड स्टार्सने असे केले ख्रिसमस सेलिब्रेशन... पाहा फोटोज...\nChristmas 2018: गणपतीला सांताक्लॉजचे कपडे घातल्यने तणाव\nप्रामुख्याने ख्रिश्चन धर्मियांचा हा सण असला तरी, इतर धर्मातील लोकही हा सण मोठ्या आवडीने साजरा करतात. दरम्यान, हा सण साजरा करताना थेट गणपतीलाच (Ganpati) सांताक्लॉजचे कपडे (Santa Claus Dress) घातल्याने तणाव निर्माण झाला आहे. अकोला (Akola) येथील गायगाव (Gaigaon) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात हा प्रकार घडला\nChristmas 2018: 25 डिसेंबर-ख्रिसमस इतिहास; पहिला ख्रिसमस कधी साजरा झाला\n25 डिसेंबर या दिवशीच येशूचा जन्म झाला याबाबत कोणताही भक्कम पुरावा नाही. तसेच, ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमध्येही अशा प्रकारचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगतात. असे असताना मग प्रश्न पडतो की, 25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा केला जातो\nChristmas 2018: सांताक्लॉज,नाताळ आणि गिफ्ट्स बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी\nपांढर्या दाढी, मिशा असणारा, लाल कपडे घालून, रेनडिअरच्या गाडीतून फिरणारा सांताक्लॉज हा त्याच्या पोतडीतून गिफ्ट्स आणतो असं आपण लहानपणापासून पाहिलयं, त्याच्याबद्दल आपण कितीही मोठे झालो तरीही कुतुहल कायम असतं म्हणूनच त्याच्याबददल या काही खास गोष्ट\nAishwarya Rai चे कॅन्सर पीडित मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन; 'या' लोकप्रिय गाण्यावर ठरला ठेका (Video)\nख्रिसमस (Christmas) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याची धूम सर्वत्र जगभरात असता आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही कसे मागे राहतील.\nChristmas 2018: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस आणि Santa Claus WhatsApp stickers\nतुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खास Christmas images, Santa Claus WhatsApp stickers....\n21-26 डिसेंबर दरम्यान बॅंका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच करा 'ही' कामं\n21 आणि 26 डिसेंबरला बॅंकांच्या संपामुळे कामबंद राहणार आहे तर 22 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील आणि 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने तुमचं बॅंकेमध्ये काम होणार नाही.\nHangover दूर करण्याचे '5' सोपे घरगुती उपाय \nपार्टीच्या धमाकेदार सेलिब्रेशननंतर मळमळ, उलटी, डोकं चढ होणे, डिहायड्रेशन यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.\n काय आहे या परंपरेचे मूळ आणि इतिहास\nआजकाल अनेक ऑफिसेसमध्ये सिक्रेट संता हा गेम खेळला जातो. लोकांनी एकत्र येणे, एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद शेअर करणे हाच यामागचा हेतू असतो.\nChristmas, New Year Party चा आनंद घेऊनही हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स\nआरोग्य सांभाळत पार्टी एन्जॉय करण्यासाठी या टीप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.\nDecember 2018 Calendar : हे आहेत डिसेंबर महिन्यात साजरे होणारे सण आणि उत्सव\nआता इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर महिना सुरू होणार आहे, जो वर्षाचा सर्वात शेवटचा महिना आहे. हिंदू पंचांगानुसार हा मार्गशीर्ष महीना असेल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/defeat-in-the-rain-to-start-chilly/706/", "date_download": "2019-04-18T18:43:38Z", "digest": "sha1:WB3FIIKIQ7XEF5WZIWDIGMEUWNFRMZOB", "length": 15991, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "छमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील | Mahabatmi.com", "raw_content": "\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nमुंबई: ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याबाबत डील केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.\nदोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. दरम्यान आमचं सरकार आलं की पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.\nडोंबिवली शस्त्रप्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी यांचा रिमांड मागितला नाही असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.\nहा शस्त्रसाठा परदेशी बनावटीच्या आहे.हा साठा भाजपने आणल्याचा आरोप करतानाच किती विदेशी बनावटीचे हत्यार आणले ही तस्करी आहे का ही तस्करी आहे का संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्यार दिली आहेत का संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्यार दिली आहेत का असा सवाल नवाब मलिक यांनी केला. दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत अशाच हत्यारांचा वापर झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.\nपत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री\nमेट्रो काम सुरू असताना रस्त्यात क्रेन कोसळला, जीव जाता जाता वाचला\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलड���णा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/depart-from-manohar-parrikars-parthiv-residence-to-bjp-office/1452/", "date_download": "2019-04-18T18:36:32Z", "digest": "sha1:RLV4SUQR4NRSDT6IHL5L6MDDZU7LYK6D", "length": 16791, "nlines": 143, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना | Mahabatmi.com", "raw_content": "\nमनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना\nमनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.\nमनोहर पर्रीकर अंत्ययात्रा कार्यक्रम – १८ मार्च २०१९\n* स. ९.३० ते १०.३० –\nपार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात\n* स. १०.३० – कला अकादमी, पणजी\n* स. ११ ते ४ : जनतेसाठी अंत्यदर्शन\n* दु. ४ वाजता : SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार\n* दू. ४.३० वाजता : SAG मैदान इथंच अंत्यविधी\n* संध्या. ५ वाजता : अंत्यसंस्कार\nपर्रीकर यांच्या निधनानंतर देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.\n13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.\nआयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.\nमनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारणात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला. 1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्य���ंनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nलोकसभेच्या प्रचारात मोदींचे नवे घोषवाक्य; मैं भी चौकीदार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भ��तील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:16:46Z", "digest": "sha1:7LIDAE3CE3J7U73ZUUPKISVBCTXGHLXU", "length": 4209, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंतरीक्ष अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/author/admin/", "date_download": "2019-04-18T18:24:29Z", "digest": "sha1:6ICLOOD2DYXOT3T37EH6T62LNA5ETXYA", "length": 10952, "nlines": 101, "source_domain": "mahabatmi.com", "title": "admin, Author at Mahabatmi", "raw_content": "\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी...\nकिरीट सोमय्या त्रासदायक वाटतात म्हणून त्यांचा पत्ता कट\nमुंबई: ईशान्य मुंबईतून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी जाहीर करण्यास मुद्दाम विलंब लावला जात आहे. सोमय्यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे म्हटले जात असले तरी ते...\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\n लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या...\nअयोध्या वाद, तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थीच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्तीची घोषणा\nनवी दिल्ली- अयोध्येतील वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मध्यस्थींच्या त्रिसदस्यीय समितीच्या नियुक्तीची घोषणा केली. सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण मध्यस्थींकडे सुपूर्द केले आहे. न्यायमूर्ती खलीफुल्ला मध्यस्थीच्या...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nमुंबईत तरुणाच्या खिशात झाला मोबाइलचा स्फोट\nमुंबई- साकीनाका भागात एका तरुणाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 28 फेब्रुवारीची आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मोबाइलच्या...\nमद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले\nऔरंगाबाद – सिल्लोडहून सुसाट निघालेला एक ट्रक फुलंब्रीपासून वाहनचालक, पादचाऱ्यांना उडवत औरंगाबाद शहरात घुसला. हर्सूलपासून पुन्हा वाहनचालक, हातगाडीचालकांना उडवत शहरातील चेलीपुरा भागातील चौकात पोहोचेपर्यंत या ट्रकने पाचहून...\nपाकिस्तानातून आल्यानंतर तूर्तास घरी जाऊ शकणार नाहीत अभिनंदन\nअमृतसर- एअरफोर्सचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री 9 वाजून 21 मिनिटांला पाकिस्तानातून मायभूमीत परत आले. एअरफोर्सच्या नियमांनुसार अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तसेच त्यांना विविध...\nवर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर\nकळंब- यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे वर्धा-नागपूर रोडवर पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, सोलापूर येथून डाळिंब घेऊन...\nचंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी करणार तपास\nमुंबई – गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) आज तपास करणार आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात...\nशेतकर्यांची चेष्टा करता का\nमुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकेने खात्यातून परत घेतल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात आज चांगलेच संतापले. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला म���तोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-monday-25-march-2019/", "date_download": "2019-04-18T18:43:02Z", "digest": "sha1:JZX63BMSKUF7WI4CQBHXFXP744WKIAYZ", "length": 17376, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय ��ंकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसक��णारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान E Sarwmat ई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019\nई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019\nPrevious articleशुद्धलेखन या शब्दाने खेड्यातील तरूणांचा घात केला\nNext articleआघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्यांना योग्य सन्मान द्यावा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/metro-road-obstruction-work-riverside-162360", "date_download": "2019-04-18T18:52:13Z", "digest": "sha1:HYVFZCMZAMWNQIL4H327SEFJWXBEV457", "length": 11361, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Metro road obstruction by work on riverside नदीपात्र रस्त्यावर मेट्रो कामामुळे अडथळा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनदीपात्र रस्त्यावर मेट्रो कामामुळे अडथळा\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nपुणे : नदीपात्र रस्त्यावर काकासाहेब गाडगीळ पुलाखाली मेट्रोचे काम चालू आहे. आधीच अरूंद झालेल्या रस्त्यात ह्या खड्ड्याची भर पडल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. रस्ता अरूंद होण्याबरोबरच खड्ड्यातील वाळूमुळे अपघाताची शक्यता आहे.\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nRahulWithSakal : 'सकाळ'शी महत्त्वपूर्ण, आनंददायी चर्चा : राहुल गांधी\nनवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या...\n48 मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान\nअमरावती : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप...\nशेवडी जहांगिर येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला\nमानवत : मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थामध्ये वाद उदभवला...\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/shiv-sena-ready-alliance-bjp-lok-sabha-2019-elections-162165", "date_download": "2019-04-18T18:44:00Z", "digest": "sha1:JCRB4SBXAMMZQ7VGJS7LZAOCJHOR6WOE", "length": 16253, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena ready for alliance with BJP for Lok Sabha 2019 elections शिवसेनेलाही हवी भाजपशी युती; पण... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशिवसेनेलाही हवी भाजपशी युती; पण...\nसोमवार, 24 डिसेंबर 2018\nभाजपने लोकसभा एकत्रितपणे लढून विधानसभेत वेगळे लढायची आगळीक करू नये यासाठी दोन्ही निवडणुका एकाच वेळी हव्यात, असाही शिवसेनेतील आमदारांचा आग्रह आहे.\nमुंबई : भाजपसमवेत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यातच पक्षाचे हित असल्याची बहुतांश शिवसेना खासदार-आमदारांची भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच शब्द अंतिम असेल, असे सांगतानाच एकत्र लढण्यातच फायदा असल्याचे कोष्टक मांडले जाते आहे.\nभाजपने लोकसभा एकत्रितपणे लढून विधानसभेत वेगळे लढायची आगळीक करू नये यासाठी दोन्ही निवडणुका एकाच वेळी हव्यात, असाही शिवसेनेतील आमदारांचा आग्रह आहे. मात्र 1999 प्रमाणे दोन्ही निवडणुका एकत्र घेऊन सत्ता गमावण्याची वेळ आली होती, ते टाळावे, असे काही ज्येष्ठ मंत्र्यांचे मत आहे.\nएकत्रित निवडणुकीबाबत काहीही बोलण्याची ही वेळ नाही. सध्या आम्ही पंढरपूर वारीच्या तयारीत आहोत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात येते आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, ही प्रार्थना राममंदिराबरोबरच केली जाणार आहे, असे एकाने स्पष्ट केले.\nभाजपने तीन राज्यांतील सत्ता गमावली असली तरी छत्तीसगड वगळता अन्यत्र दारुण पराभव झालेला नाही. हिंदुत्ववादी मतांनी एकत्र राहाणे आवश्यक असल्याचे शिवसेनेतील काहींना वाटते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जानेवारीत स���कारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेनेत सध्या आगामी घडामोडींबद्दल उत्सुकता आहे. मातोश्रीवर भेटीला जाणारे आमदार तसेच खासदारही याबाबत नेतृत्वाशी चर्चा करत असतात.\nभाजपच्या सर्व नेत्यांनी युती आवश्यक असल्याची भूमिका घेतली असल्याने शिवसेना जागांच्या आकड्याबाबत आग्रही राहू शकेल, असेही सांगण्यात येते आहे. भाजपला सोडण्याची नव्हे, तर नामोहरम करण्याची ही वेळ आहे, असे लोकप्रतिनिधींना वाटते.\nएकत्रित निवडणुकीबाबत काहीही बोलण्याची ही वेळ नाही. सध्या आम्ही पंढरपूर वारीच्या तयारीत आहोत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात येते आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, ही प्रार्थना राममंदिराबरोबरच केली जाणार आहे, असे एकाने स्पष्ट केले.\nभाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने मात्र शिवसेनेने विधानसभेत अर्ध्या म्हणजेच 144 किंवा त्यापेक्षा जास्त जागांची मागणी केल्यास ती पूर्ण करणे योग्य ठरेल का असा प्रश्न केला आहे.\nयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जानेवारीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेनेत सध्या आगामी घडामोडींबद्दल उत्सुकता आहे.\nभाजपविरोधी ऐक्याचे प्रदर्शन व्हावे यासाठी समविचारी पक्षांना सामावून घेण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकवाक्यता आहे. समाजवादी पक्ष, शक्य झाल्यास बहुजन समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांना समवेत घेण्याची सहमती नुकत्याच झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- र��जकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/facts-about-special-judge-op-saini-who-gave-verdicts-on-2g-spectrum-scam/", "date_download": "2019-04-18T18:19:12Z", "digest": "sha1:WLWCXLUIWPEUFKQHBTYPPGRUFCVUTHMD", "length": 14339, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nदेशाच्या तिजोरीला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला. 2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी सीबीआय कोर्टाने आज माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यावर निर्णय दिला.\nमाजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यातील सर्व आ���ोपी निर्दोष सुटले आहेत. यामध्ये ए. राजा, माजी डीएमके खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींचा समावेश होता. ते सर्व दोषमुक्त झाले आहेत.\nसीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांनी आज या घोटाळ्याचा निकाल जाहीर केला. 2-G स्पेक्ट्रम घोटाळा हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.\nहा निकाल जाहीर करणाऱ्या विशेष न्यायाधीश ओ पी सैनी यांच्याबद्दल काही खास गोष्टी इंडिया टुडे ने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांचा हा गोषवारा.\n१. ओ पी सैनी हे ६३ वर्षांचे असून त्यांनी त्यांचे करिअर दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक म्हणून सुरु केले होते. उपनिरीक्षक झाल्याच्या ६ वर्षांनंतर त्यांनी न्यायालयीन दंडाधिकारीची परीक्षा दिली आणि त्यात ते निवडल्या गेले.\n२.सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जी.एस.सिंघवी व ए. के गांगुली यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे असे सांगितले. तेव्हा या प्रकरणाकरिता सैनी यांनी निवडण्यात आले.\n३. 2-G स्पेक्ट्रम घोटाळया आधी सैनी यांनी कॉमन वेल्थ गेम्स संबंधित प्रकरण देखील हाताळले आहेत. यात त्यांनी सुरेश कलमाडी, त्यांचे सहकारी ललित भानोत, वि.के. वर्मा, के.यु.के. रेड्डी, प्रवीण बक्षी आणि देओरुखर शेखर यांना पाठीशी घातले.\n४. ओ.पी. सैनी यांना एक कठोर न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. त्यांनी एम. कानिमोझी यांची जामीन हे सांगत फेटाळून लावली की, ते प्रसिद्ध राजकारणी आहेत त्यामुळे ते साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करू शकतात.\n५. सैनी यांनी National Aluminium Company Limited (NALCO) संबंधी भ्रष्टाचाराचे प्रकरण देखील हाताळले होते. यावेळी त्यांनी कंपनीचे चेअरमन ए.के. श्रीवास्तव यांची जामीन फेटाळून लावली होती.\n६. सैनी यांनी लाल किल्ला शूटआऊट प्रकरणावर देखील निर्णय दिला होता. ज्यात त्यांनी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती, तर इतर सहा आरोपींना जन्मपेठेची शिक्षा सुनावली होती. न्यायाधीश (एम. सभरवाल) 2002 मध्ये निवृत्त झाल्यानंतर सैनी यांनी हे प्रकरण हाताळले होते.\nहे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते, त्या संबंधी ५ इतर प्रकरण आणि ३०० साक्षीदार होते. त्यामुळे सैनी यांच्याआधी २ न्यायाधीशांनी हे प्रकरण हाताळण्यास नकार दिला होता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्य���साठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← स्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली) ४ थी लढाई\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत →\n‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nमुलींनो…तुमची दुर्दम्य महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत\n“ही” दिनचर्या आणि आहार आत्मसात करून मधुमेही जगू शकतात सामान्य जीवन\nखिशातला फोन व्हायब्रेट झाल्यासारखं उगाचच वाटतं सावधान – तुम्हाला “हा” सिन्ड्रोम झालाय\nअंदमान निकोबारच्या बेटांमधला ज्वालामुखी जागा झालाय\nआपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा\nमुलींनो – ह्या १० प्रकारच्या पुरुषांशी चुकूनही लग्न करू नका\nक्रांतिकारी की धर्मांध अहंकारी म्हैसूरचा वाघ – टिपू सुलतान\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने की केवळ संगीताच्या मैफिली\n“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र\nथंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल तर या पदार्थांच सेवन सुरु करा \nमोबाईल गेम्स जरी ‘फ्री’ असले तरी त्यातून निर्माते ‘अब्जावधी’ रुपये कमावत आहेत\nह्या गावातल्या ग्रामस्थांनी पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र टाकून धूम ठोकायला लावली होती\nFacebook चं सर्वात मोठं गुपित : मेसेंजरची वेबसाईट \nरोज अंघोळ करण्याची सवय ठरू शकते धोकादायक\nतरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nप्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nया गोष्टी अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/vinod-kumar-and-pavitra-kumar-chair-meeting-for-nagpur-ramtek-lok-sabha/03192133", "date_download": "2019-04-18T18:31:57Z", "digest": "sha1:AUSQ2KHPAUDAP3JQW5RYJJK4UA4T4AAV", "length": 16297, "nlines": 115, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व जे. पवित्र कुमार यांच्या मार्गदर्शनात बैठक – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनिवडणूक निरीक्षक विनोद कुमार व जे. पवित्र कुमार यांच्या मार्गदर्शनात बैठक\nनिवडणूक खर्चावर राहील बारीक नजर\nनागपूर- निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सुचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा मतदार संघाचे जे. पवित्र कुमार यांनी सुचना दिल्या.\nयावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रामटेक लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nरामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची कामे कशी करावी, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात आयोजित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च नियंत्रक समिती व खर्च नियंत्रक अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.\nलोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवाराने खर्च करणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात व्हीडीओ पथक तैनात करण्यात आले आहेत.\nया पथकाद्वारे दररोज अहवाल मागविण्यात येत आहे. उमेदवाराने अतिरिक्त खर्च केल्यास त्यांना स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास त्यांच्या निवडणूक खर्चात हा हिशोब लावण्यात येईल. सदर प्रकरण हे उमेदवार किंवा संबंधीत राजकीय पक्षाचे असल्यास सदर पक्षाला हिशोब विचारण्यात येईल.समाज माध्यम, वृत्तपत्रे, वृत्तवाहिण्या तसेच स्थानिक केबल वाहिण्या यावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.\nजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आदर्श आचारसंहितेसोबतच निवडणूक काळात उमेदवारांकडून दररोज होणाऱ्या खर्चासंबंधी आढावा घेण्यासाठी आडिओ विडिओ ग्रॉफीची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच उमेदवारांन��� आपल्या खर्चाबाबतचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, सामाजिक माध्यम तसेच दृकश्राव्य माध्यमांवर जाहिरातीच्या तपशीलाची माहिती दररोज घेण्यात यावी व यासबंधीची संपूर्ण माहिती खर्चविषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे. यासाठी माध्यम प्रमाणिकरण समिती मार्फत विविध राजकीय पक्षांना प्रचार साहित्याबद्दल प्रमाणित करुन देण्यासाठी एमसीएमसीमार्फत नियमित कार्यवाही करण्यात येणार आहे.\nनिवडणूक काळात दारुची वाहतूक तसेच अवैध वाहतूकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर विविध पथके तयार करण्यात आली आहे. निवडणूक काळात दारुच्या विक्री संदर्भात उत्पादन शुल्क विभागातर्फे रिटेल दुकानांची नियमित तपासणी करुन उपलब्ध स्टॉक व विक्री यासंदर्भात दररोज मॉनिटरींग करण्याची सूचना खर्च विषयक निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी दिली.\nनिवडणूक खर्चविषयक नोडल अधिकारी मोना ठाकूर यांनी निवडूककाळात प्रत्येक उमेदवारांचे खर्चाचा तपशील ठेवण्यात येणार असून नोडल अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा दैनदीन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाबाबत ठेवावयाच्या विविध नोंदीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.\nयावेळी वरिष्ठ अधिकारी व निवडणूक कार्यातील अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Moragad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:48:06Z", "digest": "sha1:J6IRTKBCHJ3XGTDKTSMXZ5TLOBDIBUBX", "length": 5942, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Moragad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमोरागड (Moragad) किल्ल्याची ऊंची : 4450\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nभौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.\nइतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.\nगडमाथ्यावर जाताना दुसर्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.\nमोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.\nमोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.\nजेवणाची सोय आपणं स्वत: करावी.\nपिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुल्हेरगडावरून ४५ मिनिटे लागतात.\n१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.\n२) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) मार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1611", "date_download": "2019-04-18T18:43:39Z", "digest": "sha1:KEXEP5JT252QUSRZIBUXRGAS5CYDAXUE", "length": 12791, "nlines": 85, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ड्रोनवरील निर्बंध शिथील, राज ठाकरे आज उत्तरभारतीयांसोबत, खा. गायकवाडांना भारत गौरव, खाजगी उद्योगातही आरक्षण, लष्कराचे एअर बलून भरकटले.......०२ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nड्रोनवरील निर्बंध शिथील, राज ठाकरे आज उत्तरभारतीयांसोबत, खा. गायकवाडांना भारत गौरव, खाजगी उद्योगातही आरक्षण, लष्कराचे एअर बलून भरकटले.......०२ डिसेंबर २०१८\n* मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उत्तरभारतीयांच्या मंचावर\n* माहिती देण्यास टाळाटाळ मुंबई विद्यापिठाला २५ हजारांचा दंड\n* पाण्याअभावी औरंगपूरच्या शेतकर्याने जमीनदोस्त केली ४५० डाळिंबाची झाडे\n* ड्रोन वापरावरील निर्बंध शिथील\n* आरक्षणासाठी आत्महत्या करणार्याच्या कुटुंबातील एकाला मिळणार एसटीत नोकरी\n* लातुरचे खा. सुनील गायकवाड यांना भारत गौरव पुरस्कार\n* लातुरच्या थोरमोटे लॉन्सवर महसूल कर्मचारी संघटनेचे आज राज्यस्तरीय अधिवेशन\n* लष्कराच्या एअर बलूनचं अमरावतीत इमर्जन्सी लॅंडींग, सर्व २० जवान सुखरुप\n* शाळेच्या फीसाठी उदगिरात सात वर्षाच्या विद्यार्थ्यास डांबून ठेवले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\n* कळंबमध्ये पाच लाखांच्या गुटख्याची होळी\n* औरंगाबाद येथे आज विश्व हिंदू परिषदेतर्फे हुंकार सभा\n* खाजगी उद्योगांनाही आरक्षण कायदा, उद्योगांना सवलती देताना, कराराचे नूतनीकरण करताना आरक्षण लागू करण्याची अट घालण्याची तरतूद\n* आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबातील एका सदस्��ाला एसटीत नोकरी – दिवाकर रावते\n* लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती झाली नाही तर ३० जानेवारी पासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन- अण्णा हजारे\n* वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरमध्ये कॉन्स्टेबल राहुल जगताप यांचा अत्महत्येचा प्रयत्न\n* पानसरे हत्या प्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेला सात दिवसांची पोलीस कोठडी\n* फोरेन्सिक प्रयोगशाळेच्या रिक्त जागा भरण्यास केंद्राला सहकार्य न केल्याने महाराष्ट्रासह सात राज्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड\n* 'मुंबई २.० कॉन्क्लेव्ह'च्या निमित्ताने शाहरुखने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली\n* तुम्ही कामावर प्रेम करू लागता तेव्हा साचेबद्ध जगणे आपोआपच बदलते, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मला तोच अनुभव आला- शाहरुखखान\n* मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता मेसेज केला तरी उत्तर पाठवतात- शाहरुखने सांगितला अनुभव\n* घटनातज्ञ सांगतात न्यायालयात आरक्षण टिकणार नाही, पण सरकारच्या दस्तावेजनुसार आरक्षण न्यायालयात टिकेल-सदाभाऊ खोत\n* दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू\n* पुण्यात साडी नेसत नाही म्हणून सासरी जाच, विवाहितेची कोर्टात धाव, काही कार्यक्रमांना साडी नेसण्याच्या मुद्द्यावर समुपदेशकाच्या मदतीने समझोता\n* नगर जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार, रुग्णालयात दाखल करण्याआधीच मुलीचा मृत्यू\n* जेजे रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१८ कालावधीतील ७०४ बालमृत्यू- माहिती अधिकारात मिळाली माहिती\n* औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाचा परवाना झाला रद्द, महापालिका करणार अपिल\n* कर्जबुडव्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी भारताने जी-२० देशांच्या परिषदेत सादर केला नऊ कलमी कार्यक्रम\n* माझी यापूर्वीच रावणाशी तुलना झाली, प्रतिकात्मक पुतळाही जाळला, भारतात परतलो तर माझा झुंडबळी होईल- नीरव मोदीचा दावा\n* अमेरिकेने 'एच १ बी' व्हिसात केला बदल, कंपन्यांना अर्जांची करावी लागणार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी\n* २०१४ पासून २० हजारांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेत मागितला राजकीय आश्रय\n* २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा वापर पंतप्रधानांनी राजकीय लाभासाठी करून घेतला- राहुल गांधी\n* सध्याचे सरकार तरुणांसाठी नव्या रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले- राहुल गांधी\n* मणिपूर भाजप सरकारवर टीका करणारा व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी पत्रकार किशोरचंद वांगखेम यांना रासुकाखाली अटक\n* दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा प्रजासत्ताक दिनासाठी येणार भारतात\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:34:14Z", "digest": "sha1:CHDVR4FUZFFOFZFCB5IAEY43L5XAWOWV", "length": 12567, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्विटरवरही रंगलाय साहित्याचा मेळा - Dainik Prabhat", "raw_content": "\nट्विटरवरही रंगलाय साहित्याचा मेळा\n#ट्विटरसंमेलनचा “ट्रेंड’ : “प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा’\nपुणे – यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना दुसरीकडे ट्विटरवरही साहित्याचा मेळा जमला आहे. 11 ते 13 जानेवारी या कालावधीत चौथ्या “ट्विटर मराठी भाषा संमेलन 2019′ चे आयोजन करण्यात आले असून युवावर्गाचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. यावर रोज कोट्यवधी लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवतात. एकेकाळी फक्त इंग्रजीचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. मग, अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे असा प्रश्न सर्वांनाच पडेल. सध्या मराठीचे ट्विटरविश्व जोमाने विस्तारत आहे व त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज भरपूर ट्विट्स लिहिले जावेत, या ध्येयातूनच ट्विटरसंमेलन या संकल्पनेचा जन्म झाला. यंदा या संमेलनाचे चौथे वर्ष आहे.\nदि. 11, 12 आणि 13 असे दिवस वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापर करुन ट्विटर वापरणारे लोक या संमेलनामध्ये सहभागी होऊ शकतात. संमेलनाबद्दल @Marathiword या ट्विटर अकाउंटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.\nसंमेलनाचा मुख्य “हॅशटॅग’ ट्विटरसंमेलन आहे. याशिवाय अन्य बारा “हॅशटॅग’ असून त्यापैकी एक निवडून तुम्ही ट्वीट करू शकता. कविता, ब्लॉग, कथा, छंद अशा विविध गोष्टींविषयी ट्वीट शेअर करण्यास सांगण्यात आले आहे.\n#माझीकविता, #ट्विटकथा, #माझाब्लॉग, #माझीबोली, #साहित्यसंमेलन, #वाचनीय, #हायटेकमराठी, #बोलतोमराठी, #मराठीशाळा, #भटकंती, #खमंग #माझेवेड\nट्विटर संमेलनाला मराठी ट्विटर युझर्सनी गेली तीन वर्षे भरघोस प्रतिसाद दिला आहे. भारतासह परदेशातील मराठी ट्विटर युझर्सनी ट्विटर संमेलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे हजारो कविता, चारोळी आणि कथांचा आणि लघुसाहित्यांचा जन्मही झाला होता. यंदाही काही प्रमाणात तसाच “ट्रेंड’ असून “प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा’ अशी टॅगलाइनही देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलि�� कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%B9-%E0%A4%A8-%E0%A4%B0-%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:50:32Z", "digest": "sha1:6CXC274DWUL2U4B57Q47YWKP2H4A7HNY", "length": 2280, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " वाहतूकीमुळे उत्पन्न होनारे रोजगार.pdf - Free Download", "raw_content": "\nवाहतूकीमुळे उत्पन्न होनारे रोजगार.pdf\nवाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार मुद्दे वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती 11वी चा Oc विषयाचा प्रकल्प लेखन वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार Pdf Oc११ वी वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार वातुकीमुळे होनारा रोजगार उपलब्ध वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोजगार प्रकल्प वाहतुकीमुळे निर्माण होणारे रोज गार माहिती 11वी चा आसीफ विषयाचा पकल रोजगाराचे महत्व वाहतुकीमुळे रोजगार वाहतुकीमुले निर्माण होणार��� रोजगार 12th G.f.c वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार वाहतुकीचे उत्पन्न प्रस्तावना हेतु व उदेश प्रस्तावना हेतु उद्देश्य वाहतूकीमुळे उत्पन्न होणारे रोजगार सरासरी आकडेवारी नुसाथ वाहतूकीमुळे उत्पन्न होणारे रोजगार सरासरी आकडेवारी नुसार वाहतूकीमुळे उत्पन्न होनारे रोजगार नेपालको अन्तरिम संविधान, २०६३ वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2019-04-18T18:29:55Z", "digest": "sha1:GBIEFUWEC4JQEKLAQZG7XOPAQJ3LPVKJ", "length": 3790, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५०४ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५०४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://xn--ntdejting-v2a.biz/?lg=mr", "date_download": "2019-04-18T19:03:46Z", "digest": "sha1:DW6HGOSVUU3XLYAV77LQSZNCHYWWDI6O", "length": 6729, "nlines": 105, "source_domain": "xn--ntdejting-v2a.biz", "title": "Nätdejting", "raw_content": "\nच्या शोधात स्त्रि पुरुष\nदेश अफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1615", "date_download": "2019-04-18T18:37:24Z", "digest": "sha1:RE45ZAJ7U7DLYYIQYAMTJ5QB6G773GX5", "length": 14568, "nlines": 100, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मराठा आरक्षणाविरोधात याचिका, युपी बिहारच्या नेत्यांना महाराष्ट्रात बंदी, पवार राणेंच्या भेटीला, आणखी १४० पासपोर्ट कार्यालये, अमिताभ नागपुरात, चार दिवस बॅंका बंद......०३ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका, युपी बिहारच्या नेत्यांना महाराष्ट्रात बंदी, पवार राणेंच्या भेटीला, आणखी १४० पासपोर्ट कार्यालये, अमिताभ नागपुरात, चार दिवस बॅंका बंद......०३ डिसेंबर २०१८\n* आजलातूर आणि संवाद वृत्तसेवेचा सहा डिसंएबर रोजी नववा वर्धापनदिन, पत्रकार भवनात सकाळी ११ वाजता कार्यक्रम, अवश्य यावे\n* मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल\n* नागपुरात धनगर समाजाने केली युतीच्या जाहिरनाम्याची होळी\n* नारायण यांच्या भेटीसाठी शरद पवार कनक���लीत\n* भंडार्यातील कोंढा गावात प्रेमी युगुलांची धिंड, युगुलातील महिला विवाहिता\n* मुंबईतील डबेवाल्यांची सेवा उद्या बंद, सगळे जाणार पंढरपुरला\n* उत्तरप्रदेश आणि बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी\n* या नेत्यांनी आपापल्या राज्यात रोजगार निर्माण करावेत- राज ठाकरे\n* ‘झुंड’ या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचे नागपुरात आगमन\n* ‘झुंड’ हा चित्रपट नागपुरच्याच एका कर्तबगार व्यक्तीवर आधारित, मुख्य भूमिका अमिताभ यांची\n* उत्तर भारतीयांच्या नाकर्ते राज्यकर्त्यांमुळे प्रांतवाद, राज ठाकरे\n* राज ठाकरे यांनी संपूर्ण भाषण केले हिंदीतून\n* उत्तर भारतीयांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आल्याचे सांगितले राज ठाकरेंनी\n* राज्यातील थंडीचा पारा घसरला\n* अभिनेत्री सोनाली बेंद्रे उपचार घेऊन भारतात परतली\n* उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही म्हणूनच महाराष्ट्राकडे ओढा- राज ठाकरे\n* दलीत आणि मुस्लीमांबाबत पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांचे वादग्रस्त विधान, तक्रार दाखल\n* देशात आणखी १४० पासपोर्ट कार्यालये होणार, महाराष्ट्रात १६\n* निळवंडे धरणासाठी साई संस्थान देणार पाचशे कोटी चार हप्त्यात\n* पुलगाम शस्त्रसाठी स्फोट, कंत्राटदाराला अटक\n* नाशिकातले दहावी नापास असणारे उद्योगपती प्यारे खान यांच्यावरील धडा पुस्तकात\n* आयआयटी मुंबईच्या अनेक विद्यार्थ्यांना २५ लाखांपेक्षा मोठे पॅकेज\n* त्रिपुरातून आलेल्या महिलेवर नागपुरात बलात्कार\n* आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन\n* अॅंबी व्हॅलीत सहारा तळ्याजवळ बिबट्याचा मृत्यू, त्याला मारल्याचा प्राणीजीव प्रेमींचा संशय\n* विठ्ठलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी नेसवले उबदार कपडे\n* भाजपने गैरव्यवहार करणारे तीन मोदी दिले, कॉंग्रेसने देशाला वाचवणारे चार गांधी दिले- नवज्योत सिद्धू\n* भाजपाची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे पळून जावे लागणार- योगीनाथ\n* मराठा आरक्षण कायद्याविरोधात याचिका करण्याच्या तयारीत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना धमक्यांचे फोन\n* औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव तर अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा- औरंगाबादच्या हुंकार सभेत मागणी\n* रविवारी राज्यात घसरले तापमान, सर्वात कमी किमान तापमान होते औ��ंगाबादचे १०.८\n* घरगुती गॅसचा ०५ किलो वजनाचा सिलिंडर होणार उपलब्ध, ओळखपत्र दाखवून मिळणार गॅस\n* डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बँकांचे कामकाज चार दिवस बंद, बँक कर्मचारी संघटनेची २६ डिसेंबरला बंदची हाक\n* एसटीची लाल रंगाची बसची बांधणी बंद, मेटल स्टील बॉडीच्या १२१ बस तयार\n* उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजारचा दंड\n* निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा ताण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पडतो आहे- उद्धव ठाकरे\n* शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विधानभवनाच्या परिसरात उभारा- भाजप सदस्य निलय नाईक यांची विधानपरिषदेत मागणी\n* हिवाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरला विरोधी पक्षांची संसदेत बैठक\n* काँग्रेस पाकिटमार जमात- ओवेसी यांची काँग्रेसवर टीका\n* पेपर फुटल्याने गुजरात पोलीस शिपाई भरती परीक्षा २०१८ स्थगित\n* फरीदाबादमध्ये १३ वर्षांच्या मुलीला झोपेतून पळवून नेऊन बलात्कार, गुन्हा दाखल\n* ०७ डिसेंबरला सजरा होतोय 'सशस्त्र सेना दिन', सेना दल फंडाला आर्थिक मदत करा- विरेंद्र सेहवागचं ट्वीटरवरुन आवाहन\n* एव्हीएम, मतदार जनजागृती, मतदान प्रक्रियेवर भर देणार- सुनील अरोरा, अरोरांनी स्विकारली मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्र\n* भारतीय रेल्वेची पहिली इंजिनविरहित ट्रेन धावली १८० किलोमीटर प्रति तासाहून अधिक वेगाने\n* फ्रान्समध्ये इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये भडका, २८८ आंदोलनकर्त्यांना अटक, १०० आंदोलक जखमी\n* इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी आसिया बीबीची पाक सर्वोच्च न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता\n* हिंसाचार करणाऱ्या आणि या निकालाचा जाहीर निषेध करणाऱ्या खादिम हुसैन रिझवींविरोधात दहशतवाद आणि देशद्रोहाचा गुन्हा\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:42:32Z", "digest": "sha1:HY77OWEJMCVHEKDHKQE4OY4FAP6EC424", "length": 2499, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एन. के शर्मा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - एन. के शर्मा\nहम चाँद पे,रोटी की चादर डाल कर सो जाएँगे…\n1986 ला NSD मधून पदवीधर होऊन बाहेर पडल्यावर पीयूषने NSD रेपर्टरी मध्ये नोकरीही केली पण त्यात तो फार रमलाच नाही केवळ 18दिवसांत त्याने ती नोकरी सोडली. त्याकाळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE-super-mom/", "date_download": "2019-04-18T18:43:42Z", "digest": "sha1:ST7RVVKH6RX4PLBPMFGJFZMBH7IAOHUO", "length": 5999, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेरी कोम super mom Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पा��ींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nक्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा: बबिता फोगाट\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळांविषयी आणि खेळाडुंमध्ये रस घेतात, त्यांच्याविषयी बोलतात, हे बघून बरे वाटते. क्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा...\nपैलवान राहुल आवारे होणार डीवायएसपी ,समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याला शासकीय सेवेत रुजू करुन घेणार असल्याची माहिती राज्याचे समाजकल्याण मंत्री...\nCWG 2018 : भारतीय खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी, भारत ६६ पदकांसह तिसऱ्या स्थानी\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने उत्तम कामगिरी नोंदवली. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर...\nCwG 2018 : सिंधू – सायना आमने सामने,भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित\nटीम महाराष्ट्र देशा- 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवत बॅडमिंटनच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला...\nCWG2018: सुपर मॉम मेरी कोमचा ‘गोल्डन पंच’\nटीम महाराष्ट्र देशा- सुपर मॉम एमसी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात तिने नॉर्दर्न आयर्लंडच्या...\nCWG2018: भारतीय खेळाडूंनी केली पदकांची लयलूट, जाणून घ्या आज काय काय घडलं\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेतील आजचा दिवस गाजवला तो भारतीय मल्लांनी. आज कुस्तीपटू सुशील कुमारनं राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो फ्रीस्टाईलमध्ये सुशील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:45:00Z", "digest": "sha1:I7PSRN6A7PEVFJLTYN6USTDHLMUT46SH", "length": 2635, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विवेकानंद हॉस्पिटल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगा��िका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - विवेकानंद हॉस्पिटल\nवैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण\nवैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मराठवाड्यात मोठे काम उभारणारे लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ कुकडे हे विवेकानंद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4two-surrendered-naxal-couple-and-97-aadivasi-couples-tied-knot-gadchiroli/", "date_download": "2019-04-18T18:54:31Z", "digest": "sha1:P7DXLBZ47JQSFPZB2BSLVV4HZVCZXCSN", "length": 2744, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संभाजी भगतtwo-surrendered-naxal-couple-and 97 aadivasi couples tied-knot-gadchiroli Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nदोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसह तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध\nगडचिरोली : नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्हा चर्चेत होता आता एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. गडचिरोली मध्ये दोन आत्मसमर्पित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T19:09:13Z", "digest": "sha1:LPFNKRSLZK6DLVGXK2F6IQQWYJDHCJNI", "length": 2674, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सारा श्रावण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग��रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सारा श्रावण\nसंजय शिंदेंच्या निकटवर्तीयाला खंडणी प्रकरणात अटक, माढ्यात उलटसुलट चर्चांना उधाण\nपुणे: माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय शिंदे यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडका लावला आहे, मात्र दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय राम जगदाळे यांना खंडणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:37:39Z", "digest": "sha1:T73HAVP5JX7JMR64I6E7ROXDOWZNO33F", "length": 2474, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकत्र Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n‘एक देश, एक निवडणूक’ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय… ‘एक देश, एक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:00:53Z", "digest": "sha1:G5Y73PN35K4VQLICSYJWRGYXJGD3TO6U", "length": 2551, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फळे भाजीपाला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - फळे भाजीपाला\nराज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे साधला फेरीवाल्यांवर निशाना\nमुंबई : वाकोला भागातील फेरीवाले भाज्या आणि फळं गटारीत लपवत असल्याचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.राज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T19:06:04Z", "digest": "sha1:DUQUJHE6N5VQE5775N34CA4UIMKV2PBC", "length": 2623, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बी डी पी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बी डी पी\nविरोध झुगारून पुरंदरेंच्या शिवसृष्टीला सरकारकडून 5 कोटींची मदत सुपूर्द\nपुणे : पुण्याच्या कात्रजमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्रानं 5 कोटींची मदत सुपूर्द करण्यात आली. केंद्रीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2019-04-18T18:40:01Z", "digest": "sha1:LI7YHW5PDXI7BXAX4BLGQHOJFS7KF5UX", "length": 2614, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रकुल संसदीय मंडळ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राष्ट्रकुल संसदीय मंडळ\nसत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकशाहीची दोन चाके – धनंजय मुंडे\nनागपूर : संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळाला महत्त्वाचे स्थान आहे. विधिमंडळात जनतेच्या हिताचे निर्णय, कायदे हे सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी घडवून आण���ेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T19:04:10Z", "digest": "sha1:EMNXY2Y2WJACW7T6FOCSSSIKWYMHXS6A", "length": 8689, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विश्वास नांगरे पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - विश्वास नांगरे पाटील\nडॅशिंग विश्वास नांगरे-पाटील नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी कोल्हापूर...\nपुलवामा : तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे – विश्वास नांगरे पाटील\nटीम महाराष्ट्र देशा – देशातील सुरक्षा जवानांवर झालेला झालेला हल्ला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण...\nउदयनराजे लोकप्रतिनिधी, लोकभावना व्यक्त करणे चुकीचे नाही : नांगरे-पाटील\nटीम महाराष्ट्र देशा – छत्रपती उदयनराजे लोकप्रतिनिधी आहेत. लोकभावना व्यक्त करणे चुकीचे नाही. त्यांचा अधिकार आहे. याचा अर्थ प्रशासनाला आव्हान देत आहेत, असा...\nडॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच- नांगरे-पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- आमचा गणेश भक्तांवर नाही, तर समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध आहे.आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहोत, त्यामुळे डॉल्बी साऊंड...\nकोरेगाव भीमा हिंसाचार : विश्वास नांगरे पाटील, सुएझ हक आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी करा\nपुणे : कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट...\nमाजी आयपीएस सुरेश खोपडें चे विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप\nसातारा : तत्कालीन पोलीस अधीक्ष��� सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी...\nVideo- विश्वास नांगरे पाटील खोटे बोलत आहेत – सिद्धार्थ धेंडे\nपुणे- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केलेली नाही त्यामुळे या संबंधीचा अहवाल...\nसद्भावना रॅलीतील एकतेच्या आवाजामुळे दंगलखोरांच्या कानठळ्या बसतील ; विश्वास नांगरे पाटील\nसांगली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्र भर हिंसाचार झाला. दरम्यान सांगली शहरात देखील दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे...\nभीमा कोरेगाव प्रकरणी 10 सदस्यीय समिती स्थापणार\nपुणे : भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास योग्य रितीने होण्यासाठी पोलीस व दलित संघटनांच्या प्रतिनिधींची 10 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. या...\nउघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई\nकोल्हापूर : कोल्हापूरमध्ये उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=42", "date_download": "2019-04-18T18:31:16Z", "digest": "sha1:L7MYLQZ3B25V6NKEIXFJULZUFR7FPG7E", "length": 5503, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ट्राफीक पीआय राख यांनी केला होर्डींग हटवण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nट्राफीक पीआय राख यांनी केला होर्डींग हटवण्याचा प्रयत्न\nडिजिटल बॅनरमुळे रहदारीत अडथळे, लोकांना सिग्नलच दिसेना\nआलानेप्र 4693 Views 15 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर: लातूर शहरात बोकाळलेल्या पोस्टरबाजीने सगळ्यांचीच डोकेदुखी वाढली आहे. कोठे कोण पोस्टर लावावे याला कसलेही निर्बंध राहिले नाहीत. महानगरपालिकेच्या मोहिमा अधून मधून पोस्टर, बॅनर, होर्डींग्ज हटवतात पण या बाबी पुन्हा बोकाळतात. त्यावर मनपा नियमितपणे लक्ष ठेऊ शकत नाही हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. त्याचाच फायदा सगळे घेत असतात. हे प्रसिद्धीचे साहित्य कधी लोंबत असते तर कधी रस्त्यावर पडलेले आढळते. त्याची काळजी लावणाराही घेत नाही. आज तर कहरच झाला. पूर्वीचा अशोक हॉटेल आणि आताच्या लोकमान्य टिळक चौकात लातुरच्या वाहतूक नियंत्��ण शाखेचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख स्वत: उभे होते. लोकांना मार्गदर्शन करीत होते. त्याचवेळी अॅड. अण्णाराव पाटील यांच्या वाढदिवसाचे होर्डींग एका बाजुला झुकले त्यामुळे लोकांना सिग्नल दिसेना. एकमेव जिवंत असलेले सिग्नल तेही लोकांना दिसत नाही म्हटल्यावर राखसाहेब संतप्त झाले. त्यांनी ते स्वत: हटवण्याचा प्रयत्न केला. होर्डींग हटत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरळ करुन ठेवले. तिथे उभा असलेला ट्राफीक पोलिस मात्र महानगरपालिकेच्या नावाने शिव्या घालत होता.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/author/mahabatmi/page/5/", "date_download": "2019-04-18T18:23:54Z", "digest": "sha1:LBBG77HSEUEAXOK3W26LUUYVBSAIQTXP", "length": 10270, "nlines": 101, "source_domain": "mahabatmi.com", "title": "Mahabatmi, Author at Mahabatmi | Page 5 of 39", "raw_content": "\nकल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेची डोकेदुखी वाढली शसेना भाजपा युतीतील मित्रपक्ष आर पी आय आठवले गट सेने विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार उल्हासनगर-(गौतम वाघ)- कल्याण लोकसभा...\nशरद पवारांच्या माघारीमुळे राज्यात यशाची खात्री : प्रकाश आंबेडकर\nजळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय...\nमुंबई पुणे नाशिक4 weeks ago\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\nकळवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी...\nमंत्रालयातील सहसचिव विजय पवारांनी पत्नीवर झाडल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या\nपंढरपूर- मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरूवारी रात्री पत्नी...\nटँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू\nबेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली....\nवैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर\nमुंबई : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. वैशाली या यवतमाळ-वाशिम येथून लढणार...\nभाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी\n मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या...\n पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडन पोलिसांनी अटक केली. वेस्टमिन्स्टर न्यायालयात...\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nमुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, पवारांनी...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nमुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक य���ंच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/anna-hajare-cm-fadanvis-jayant-patil/952/", "date_download": "2019-04-18T18:40:58Z", "digest": "sha1:OC3JDFE5MTTTXRGFUMBUZTEJFJS5G2VV", "length": 24933, "nlines": 133, "source_domain": "mahabatmi.com", "title": "फडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले | Mahabatmi.com", "raw_content": "\nफडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले\nफडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले\nनागपूर – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येत्या २५ तारखेपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनांत विधेयक मांडून त्यावर चर्चा घडवून आणता आली असती. पण अण्णांच्या पाया पडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ महिने ते बोलणार नाहीत याची काळजी घेतली आणि आजचे संकट पुढे ढकलले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपुरात केली. अमरावती येथील मेळाव्याला जाण्यासाठी आले असता विमानतळावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.\nपाटील म्हणाले, लोकपाल, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अण्णा हजारे वारंवार या मागण्या करत आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मोदींनी पाच वर्षे काहीच केले नाही. आता पाच राज्ये हातातून गेल्यावर घाबरलेल्या सरकारला शेतकऱ्यांची आठवण झाली. एका वर्षात सहा हजार मदत. तीही टप्प्याटप्प्याने. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. खरे तर सरकारने महिन्याला सहा हजार रुपये द्यायला पाहिजेत, असेही पाटील म्हणाले. सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, पण त्याऐवजी वर्षाला सहा हजार देऊ केले आहेत. संजय गांधी निराधार योजनेतही यापेक्षा जास्त मानधन मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.\nमाढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह\nआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्व��कासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपान��� आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=religion&hid=1501", "date_download": "2019-04-18T19:06:51Z", "digest": "sha1:KXOKGL5X32OIVGBHOL4TYOROULTPUKMT", "length": 52499, "nlines": 199, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "धार्मिक, रांजणगाव गणपती, महागणपती, ranjangaon ganpati, mahaganpati, ashtavinayak", "raw_content": "शुक्रवार, १९ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nश्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट\nफार प्राचीन काळी त्रैतायुगात गॄत्समद नावाचा एक थोर ज्ञानी होऊन गेला. 'गणाना त्वाम गणपती' या मंत्राची रचना गॄत्समदाने केली होती. त्यामुळे या मंत्राच्या जपाच्या आधी गॄत्समद ऋषीचे नाव घेतले जाऊ लागले. एके दिवशी गॄत्समद ऋषींना मोठी शिंक आली आणि त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गॄत्समदऋषींनी या मुलास आपला पुत्र मानले. 'मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रासही जिकेन' असे तो मुलगा गॄत्समदऋषींना म्हणाला तेंव्हा गॄत्समद ऋषींनी त्यास 'गणांना त्वाम' या गणेशमंत्राचा उपदेश केला. पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या बालकाने पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामथ्र्याचा वर दिला. त्याचप्रमाणे गजाननाने त्याला लोखंड, रूपे व सुवर्णाची नगरे दिली. 'तुझ्याकडे असलेल्या तीन नगरांमुळे तुला त्रिपुर हे नाव प्राप्त होर्इल.\nएका शंकरावाचून तुझा पराभव कोणीही करणार नाही. तू या लोकी अनेक सुखे उपभोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुरांचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल' असा वर विनायकाने दिला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला हैराण करून सोडले. त्याने प्रथम मॄत्यूलोक पादाक्रांत केला. नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतले त्रिपुरासुराच्या भयाने ब्र्र्र्र्र्रम्हदेव कमळात लपले व विष्णु क्षीरसागरात दडले. त्रिपुराने चंड व प���रचंड असे दोन मानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रम्हलोकाचे व एकाला विष्णूलोकाचे राज्य दिले.\nनंतर कैलासपाशी जाऊन त्याने आपल्या बाहूने तो सर्व पर्वत हलवला. त्याचा हा पराक्रम पाहून शिवशंकर आनंदित झाले.त्रिपुरासुरास वर मागावयाला सांगितले. कैलासापाशी कैलास पर्वत मागितला. शंकराने आपले कैलासावरील स्थान त्या दैत्याला दिले आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले.\nपॄथ्वीवर आलेल्या त्रिपुराच्या भीमकाय नामक सेनापतीने पॄथ्वीवरील सर्व राज्यांपासून खंडणी घेतली. तेथे चाललेली देवकॄत्ये बंद पाडली. त्रिपुराच्या पाताळात गेलेल्या वज्रद्रंष्ट सेनापतीने सर्व नागांचा पराभव केला. अशा प्रकारे त्रिपुरासुर त्रिभुवनांचे राज्य करू लागला.\nआपल्या पराभवामुळे गिरीकंदरी लपून बसलेले इंद्र्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करत असता नारदमुनी तेथे प्रकट झाले व म्हणाले 'त्रिपुराने हजारो वर्षे गजाननाची तपश्चर्या केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेंव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या'. असे सांगून नारदमुनींनी सर्व देवास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले. त्यांची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले. तेव्हा देवांनी गजाननाची आठ श्लोकांनी (प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रम विनायकम) स्तुती केली.संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली म्हणून त्या अष्टश्लोकी स्तोत्राला 'संकटनाशनम गणपती स्तोत्रम' असे नाव प्राप्त झाले. जो कोणी दिवसातून तीन वेळा भक्तीयुक्त अंतकरणाने त्या स्तोत्राचा पाठ करील त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाची पीडा होणार नाही असा प्रत्यक्ष गणपतीने या स्तोत्रास वर दिला आहे.\nगजाननाचे कलाधराचे रूप :\nदेवास आश्वासन दिल्यावर ब्राम्हणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व म्हणाला राजा मी एक ब्राम्हण असून चौसष्ट कलांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला ‘कलाधर’ असे म्हणतात. तुझी किर्ती ऐकून तुझ्या दर्शनास आलो आहे. तेंव्हा त्रिपुरासुर म्हणाला 'हे कलाधरा तू तूझी कला दाखव. तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुध्दा देर्इन'\nकलाधर म्हणाला, 'हे राजन, मी तुला तीन उत्तम प्रकारची विमाने करून देतो त्या विमानातून तुला एका क���षणात वाटेल तिथे जाता येर्इल व जे काय मनात आणशील ते तुला प्राप्त होर्इल तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानाचा भेद करता येणार नाही ज्यावेळी शंकर एका बाणाने त्या तीन विमानांचा भेद करेल तेंव्हा तुझाही नाश होर्इल' नंतर कलाधराने उत्तम प्रकारची तीन विमाने तयार केली ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे ते मागावयास सांगितले तेव्हा कलाधराने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली.\nकलाधराची मागणी त्रिपुरासुरास अत्यंत तुच्छ वाटली, त्याने आपला दूत शंकराकडे पाठवला आणि उन्मत्तपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली, चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरूषास जन्मजन्मंतरीही लाभणार नाही, असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरासुरास पाठवताच त्रिपुरासुर क्रोधित झाला व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित करून मंदार पर्वतावर स्वारी केली.\nशंकर आणि त्रिपुरासुर याच्यांत तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा फन्ना उडवला आणि शेवटी फक्त शिवशंकर युध्दभुमीवर उरले. एकटयाने युध्द करून जय मिळणार नाही, असे वाटुन शिवशंकर युध्दभुमी सोडून गिरीकंदरात लपून बसले. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालय याला शरण गेली. विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासुर मंदार पर्वतावर आला असता तेथे त्याला सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली. ती घेऊन त्रिपुरासुर मोठया आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती अचानक नाहीशी झाली. मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून त्रिपुरासुर दु:खी झाला.\nभगवान शंकरांकडून त्रिपुरासुराचा वध :\nदेवांचा पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला व यज्ञयागादी कर्म बंद पडली. हा प्रकार पाहून शंकर इतर देवांसह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले. तेव्हा नारदमुनी प्रगट होऊन शंकरास म्हणाले 'महादेवा, युध्दास जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून तुला जय मिळाला नाही, त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर त्याला प्रसन्न कर आणि मग युध्दास जा म्हणजे तुला जय मिळेल', शंकरास नारदमुनींचे म्हणणे पटले आणि दंडकारण्यात जाऊन शंकराने गजाननाची षडाक्षर मंत्रानी आराधना केली. त्यावे��ी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरूष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाले, 'मीच गजानन आहे, मीच सॄष्टीचे पालनपोषन करतो, मी तुजवर प्रसन्न झालो आहे, तुला जे जे वर पाहिजे असतील ते ते मागुन घे' गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला व त्याने गजाननाची स्तुती केली स्तुती ऐकुन गजानन म्हणाले 'शंकरा, माझ्या बीजमंत्राचा जप करूण एक बाण अभिमंत्रित कर तो बाण तू त्या राक्षसांच्या पुरांवर सोडलास म्हणजे त्याची तिन्ही पुरे एकदम नष्ट होतील, मग तू त्याचे सहज भस्म करशील', असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्त्रनाम सांगितले, त्या सहस्त्रनामाचा जप केला असता कोणत्याही कार्यात जय होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, गजाननाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला.\nगजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवांस युदधास बोलावले. त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकराने पॄथ्वीचा रथ केला चंद्र सुर्याची चाके लावली. ब्राम्हदेवाला सारथी विष्णूचा बाण आणि अश्विनीकुमारांना घेाडे केले एकाक्षर व षडाक्षर मंत्राच्या जपाने धनुष्य व बाण अभिमंत्रित केले नंतर धनुष्यास बाण लावून तो कणापर्यंत ओढून सोडला. तेंव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला त्रिपुराला मूच्र्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या तिन्ही पुरांचे भस्म झाले. त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्मान होऊन तिने शंकराच्या शरिरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली त्या दिवसापासुन शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले ही घटना कार्तिक शुध्द पौर्णिमेला क्षेत्र भिमाशंकर येथे घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.\nमणिपूरचे रांजणगाव महागणपती :\nभगवान शंकराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी युध्दापुर्वी श्री गणेशाची पार्थिव मूर्ति ज्या गावी स्थापन करून श्री गणेशाची घोर तपश्चर्या केल्याने श्री गणेशाने प्रसन्न होऊन दहा तोंड व वीस हात (शस्त्रासह) असे महाकाय विराट दर्शन भगवान शंकराला दिले व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी एकाक्षर मंत्र देऊ केला, तेच ठिकाण मणिपूर. जे आज श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती म्हणुन ओळखले जाऊ लागले. तेव्हा पासुन या गणपतीस महागणपती संबोधण्यात येते.\nमहागणपती मंदिर हे 400 वर्षापुर्वीचे असून त्याच्या दगडी गाभाऱयाचे काम पेशवार्इ मध्ये झाले असून सवार्इ माधराव पेशवे यांनी हे बांधकाम केले आहे. मंदिराचे उजव्या बाजुला दगडी ओवऱया श्रीमंत पेशव्याचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत व लाकडी मंडपाचे काम इंदुर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना व दगडी सरदार वेश व मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळा प्राचीन वास्तूची आठवण करून देते.\nमहागणपतीचे मंदिर व मुर्ती\nमंदिर पुणे-नगर मुख्य रस्त्यालगतच आहे आणि पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे महाव्दार भव्य प्रेक्षणीय आहे. आतील प्रवेशव्दारावर जयविजय नावाचे भव्य व्दारपाल आहेत. प्रवेशव्दाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नगारखाना आहे.\nप्रवेशव्दारातून आत गेल्यावर पेशवेकालीन बांधणीचे मुख्य देवालय दिसते. मंदीरातील मूर्ती पूर्वाभिमूख असून डाव्या सोंडेची आणि आसन मांडी घातलेली आहे मूर्तीचे कपाळ रूंद आहे, दोन्ही बाजूंना रिध्दी सिध्दी उभ्या आहेत. मंदिरातील श्रीं ची पुजा देव कुटूंबीयांमार्फत केली जाते.\nअष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटूंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कॄपाप्रसादाने दूर झाल्याचे भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनाने संकटे दूर होतात, अडचणीमधून मार्ग निघतात म्हणून भाविकांची 12 महिने याठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठेही गणेशमुर्ती बसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असून भाद्रपद व माघ उत्सवात या ठिकाणी आणवाणी पायीव्दार यात्रा करण्याची परंपरा आहे. या चारी देवी महागणपतीच्या बहिणी असून उत्सवात या ठिकाणी देवस्थानतर्फे पुजा अर्चा केली जाते.\nश्रीं चे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम\n1. श्रीं चे मंदिरातील नगारा वादन : पहाटे 4.45 वाजता\n2. श्रीं चे मंदिर उघडण्याची वेळ : पहाटे 5.00 वाजता\n3. श्रीं ची षोडशोपचार पुजा व पंचामॄत अभिषेक : पहाटे 5.00 ते 5.30\n4. श्रीं चे मुख्य गाभाऱयातील अभिषेक : पहाटे 5.30 ते 7.00\n5. श्रीं ची सकाळची सामुदायिक आरती : सकाळी 7.30 वाजता\n6. श्रीं चा सकाळचा नैवेदय : सकाळी 7.45 वाजता\n7. श्रीं चे सामुदायिक अभि���ेक : सकाळी 8.00 ते 10.00 वा.\n8. श्रीं ची महापुजा : दुपारी 11.30 ते 12.15 वाजता\n9. श्रीं चा महानैवेदय व आरती : दुपारी 12.15 ते 12.30 वाजता\n10. श्रीं चे मंदिरातील नगारा वादन व धुप दाखविणे : सुर्यास्ता समयी\n11. श्रीं ची सायंकाळची सामुदायिक आरती : सायं. 7.30 वाजता\n(संकष्टी चतुर्थीला सायं.7.15 वा.)\n12. श्रीं चा सायंकाळचा नैवेदय : सायं. 7.45 वाजता\n13. श्रीं ची शेजारती : रात्री 10.00 वा.\n14. श्रीं चे मंदिर बंद होण्याची वेळ : रात्री 10.00 वा.\nश्रीं चे मंदिरातील वार्षिक कार्यक्रम\nदेवस्थानतर्फे वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपारिक सण साजरे केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने खालील उत्सव समाविष्ट होतात.\nभाद्रपद यात्रा हा वर्ष भरातील सर्वात मोठा उत्सव असून त्यावेळी चार दिवस प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत मुक्तव्दार दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीला हात लावुन दर्शन घेता येते व देवाला पाणी घालता येते. या चार दिवसात महागणपतीच्या चार गावात असणाऱया बहिणींना पालखीमधून आणण्यासाठी जातात. व त्याचा मान गावातील प्रत्येक आळीला देण्यात येतो. पहिल्या दिवशी पुर्वव्दार करडे येथील मांजरार्इ (दोनलार्इ) देवी दुसऱया दिवशी दक्षिणव्दार निमगाव म्हाळुंगी येथील आसरार्इ (शिरसार्इ) देवी तिसऱया दिवशी पश्चिमव्दार गणेगाव येथील ओझरार्इ, चौथ्या दिवशी उत्तरव्दार सांगवी येथील मुक्तार्इ.\nमाघ शु. प्रतिपदा ते माघ शु.पंचमी असा हा (स्वर्ग) गणेशजन्म साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.\nजेष्ठी जन्मोत्सव व पुष्टीपती विनायक जयंती :\nशेष अवतारातील पाताळ नगरीत जन्माचा हा गणेश उत्सव जेष्ठ शु.तॄतीया ते पंचमी साजरा केला जातो. व पुष्टीपती विनायक जयंतीस सत्यविनायक असे म्हणतात.\nगणेश ग्रंथ पारायण :\nमहाराष्ट्रात प्रथमच श्री गणेश ग्रंथ पारायण मंदिरात केले जाते. सात दिवसांचा हा कार्यक्रम ग्रंथ पारायण निरूपण व किर्तने यांनी परिपुर्ण असतो.\nइतर धार्मिक कार्यक्रम :\nदर विनायकी चतुर्थीस गणेश याग व सहस्त्रावर्तने, नवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, काकडा आरती, सामुदायिक सत्यविनायक, गणेशयाग संपन्न होतात.\n1. अभिषेक व्यवस्था – दैनंदिन, वार्षिक, मासिक\n2. यज्ञ व याग करण्यासाठी – यज्ञमंडप\n3. मोफत अन्नदान – दररोज दुपारी 12.15 ते 2.30 व सायंकाळी 7.30 ते 9.00\n4. दर्शन मंडप व सुसज्ज रेलिंग व्यवस्था\n5. भव्य पार्किंग व्यवस्था\n6. भाविकांना राहण्यासाठी अत्यल्प द��ाने भक्तनिवास\n7. वैदयकिय सेवा – दैनंदिन ओ.पी.डी. व ऍम्ब्युलन्स\n8. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था\n9. नयनरम्य स्वानंद उदयान\n10. 24 X 7 सर्व परिसरामध्ये सी.सी.टीव्हीव्दारे नियंत्रण\n1. नगारखाना इमारत :\nमंदिराचे मुळ बांधकाम पेशवार्इ काळातील असल्यामुळे त्याच मराठाशैलीचे बांधकाम व रचना कायम ठेवुन सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ध्यान धारणेकरिता हॉल आहे. व पहिल्या मजल्यावर गणेश मुर्ती संग्रहालय तयार करण्याचे काम चालू आहे. येथून दररोज पहाटे व संध्याकाळी आजही नगारा वाजविण्यात येतो.\n2. दिवाणखाना इमारत :\nसांस्कॄतिक कार्यक्रम व निवासासाठी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. ही इमारत अतिशय देखणी व सोहम असून मराठा वास्तुशास्त्राची वैशिष्टये यामध्ये सामावलेली आहेत. या इमारतीमधील सांस्कॄतिक सभागॄह पेशवेकाळाची आठवण करून देते.\n3. लाकडी सभामंडप :\nइंदुर येथील पेशव्यांचे सरदार किबे यांनी 400 वर्षापुर्वी दगडी मंदिरासमोर लाकडी सभामंडप बांधला होता, त्याच पुनरजीवन विश्वस्त मंडळाने केले व त्याच जागेवर त्याच शैलीमध्ये नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराचे रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचे आकर्षक पणा व भाविकांना अपेक्षित असलेले वातावरण निर्मिती येथे झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचे मन मोहुन टाकतो.\n4. प्रासाद भवन इमारत :\nभाविकांना दररोज सकाळ व संध्याकाळ भोजन प्रसादाकरिता 200 लोकांचा अद्ययावत असे सभागॄह व स्वयंपाकगॄह या इमारतीमध्ये आहे. दररोज सर्वसाधारण 1500 भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेतात.\n5. स्वानंद उदयान :\nश्री गणेशाचे स्वर्ग लोकीचे स्वानंद, भुतलावर महागणपती मंदिराचे सानिध्यात उदयान रूपाने बहरले आहे. अनेक भाविक या नयनरम्य उदयानाचा व त्यातील आकर्षक कारंज्याचा आनंद लुटतात. शिरूर तालुक्यातील हे पहिले सार्वजनिक उदयान आहे. त्यामध्ये हुबेहुब प्राण्यांच्या नयनरम्य प्रतिकॄती ठेवण्यात आलेल्या आहेत.\nधार्मिक कार्यक्रमातील गणेश याग, यज्ञ इ.साठी यज्ञमंडपाची रचना वास्तुप्रमाणे अग्नेय दिशेला केलेली आहे. त्याचा उपयोग अनेक भाविक देवस्थान माध्यमातून घेतात.\n7. पर्किंग व्यवस्था :\nभाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था महामार्गालगत असुन सध्याचे पार्किंग अपुरे पडत आहे. विश्वस्त मंडळाने भविष्य काळाचा विचार करून नवीन अद्ययावत पार्किंग करण्याचे नियोजन चालु आहे.\n8. सुवर्णपट व चांदी आरतीपट :\nअशियातील पहिले वैदीक वाडमय सुवर्ण अक्षरात गणपती अथर्वशीर्ष सुवर्णपटाचे रूपाने लिहीण्यात आलेले आहे. 4 फुट बाय 3 फुट लांबी रूंदीचे 4 किलो सोन्याचा वापर करून हा सुवर्णपट व 9 किलो चांदी वापरून श्री समर्थ रामदास रचित आरतीचा पट लाकडी मंडपात बसविण्यात आला आहे. हा सुवर्णपट व चांदीपट भाविकांना सुवर्णयुगात नेतो.\n9. महागणपती दागिणे :\nविश्वस्त मंडळाने महागणपतीसाठी सोन्याचा हार, सोन्याचे गंध सोन्याचा मुकूट, सोन्याचे सोंड अलंकार केलेला आहे. महागणपतीसाठी हे दागिने रोज वापरले जातात.\n10. महागणपती व्दार यात्रा मंदिरे :\nमहागणपतीचे चार बहिणींची मंदिरे कर्डे, निमगाव, गणेगाव व ढोक सांगवी येथे आहेत. त्या मंदिराची नवीन सुबक बांधणी करून आकर्षक मंडप बांधण्यात आले आहेत.\n11. भव्य महाव्दार :\nसंपुर्णपणे दगडी बांधकाम रचना पुढील बाजुनी असून, पेशवार्इ काळातील आठवण करून देणारे स्थापत्य व नगारा व स्वागत कमान असणारी इमारत अत्यंत भव्य व आकर्षक आहे.\nभाविकांना मंदिरात जाण्यासाठी विशेष पादचारी मार्ग, वाहनासाठी रस्ता व बाजुने दिवे असा भव्य 60 फुटी रस्ता आहे. हा रिंग रोड महाव्दारापासून मंदिराचे मागील बाजुन नगर रस्त्यास मिळालेला आहे.\nदेवस्थानमध्ये महागणपतीचे दर्शनाकरिता येणाऱया भाविकांची संख्या लाखो मध्ये आहे. या भाविकांसाठी दर्शनाची उत्तम सोय होण्याकरिता व भाविकांना दर्शनाकरिता होणारा त्रास टाळुन एका अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञ वापरून दर्शन मंडप बांधण्यात आलेला आहे. अष्टकोन आकाराच्या या दर्शन मंडपाचे वैशिष्टये म्हणजे भाविकांना सर्व बाजूने खुले आकाश दिसेल व मंदिर परिसर पाहता येर्इल. आतील बाजुस स्टील रेलिंग असुन त्यामधील प्रत्येक विभागात वॄध्दांसाठी बसण्याची सोय, स्वच्छतागॄह, गणेश दर्शनाकरिता सी.सी.टीव्ही इ. सोयी केल्या आहेत. प्रत्येक भाविक याठिकाणी सुरक्षा दारातून आत येर्इल अपंग व वॄध्द लोकांकरिता थेट प्रवेशाची योजना आखलेली आहे.\n14. व्यापारी संकुल :\n60 फुटी रिंगरोड करण्यासाठी ज्या दुकानदारांची दुकाने हलविण्यासाठी सहकार्य केले त्यांच्यासाठी 60 दुकाने अशी व्यापारी दुकानांची इमारत बांधण्यात आली आहे. या व्यापारी संकुलातील दुकाने भाडे तत्वावर देण्यात आलेली आहेत.\n1. अद्ययावत भक्तनिवास इमारत :\nसध्याच्या भक्तनिवस खोल्या अपुऱया असल्यामुळे मंदिरालगतच असणाऱया देवस्थानच्या 66 आर जमीनीवर 125 खोल्यांचे भक्तनिवास होणार आहे. यामध्ये रिद्धी व सिद्धी अशा दोन इमारती असुन येणाऱया सर्व प्रकारच्या भाविकांसाठी दर्जेदार प्रकारच्या खोल्या आहेत. त्यामध्ये सुट, डिलक्स, सुपरडिलक्स, अशाप्रकारच्याही खोल्या आहेत. अत्यंत आधुनिक सोयी असणारे हे भक्तनिवास बांधण्याचा खर्च रू. 20 कोटी अपेक्षित आहे.\n2. भव्य सांस्कॄतिक भवन :\nमंदिर परिसराची नगररोडला लागूनच असलेल्या जागेत भव्य सांस्कॄतिक भवन करावयाचे असुन त्याखाली पार्किंग करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे 10 कोटी खर्च अपेक्षित आहे.\n3. मंदिरघाट व नौकानयन :\nमंदिराचे मागील बाजुस असणारा पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून दुतर्फा दगडी घाट बांधण्यात येणार असून आडविलेल्या पाण्यामधून निर्माण होणाऱया जलाशयामध्ये नौकानयनाची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिराची शोभा वाढणार असुन पर्यटन केंद्र विकासासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पाकरिता रू.2 कोटी खर्च अपेक्षित आहे.\n4. अद्ययावत रूग्णालय :\nभाविष्यकाळाचा विचार करून पुणे औरंगाबाद महामार्गावरील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अद्ययावत रूग्णालयाची नितांत गरज आहे. त्यामुळे देवस्थानतर्फे 100 कॉटसचे रूग्णालय, ऑपरेशन थेटर व रिसर्च सेंटर बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांस अल्पदरात वैदयकीय सेवा उपलब्ध होर्इल. तर महामार्गावरील अपघातग्रस्तास तातडीची सेवा मिळु शकेल. या रूग्णालय व संशोधन केंद इमारतीचा खर्च अंदाचे रू. 23 कोटी अपेक्षित आहे.\n5. पालखी मार्ग व व्दार यात्रा मार्गरस्ते :\nउत्सवामध्ये महागणपतीची पालखी गावांमध्ये निरनिराळया भागात जाते, त्याचप्रमाणे चार गावांना व्दारयात्रेकरिता पालखी जात असते. हे सर्व पालखी मार्ग व व्दारयात्रा मार्ग रस्ते डांबरीकरण करून भाविकांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे खर्च रू. 1 कोटी एवढा अपेक्षित आहे.\n6. शैक्षणिक संस्था इमारत :\nमंदिराजवळ अद्ययावत औदयोगिक क्षेत्र विकसित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी इंजिनियरींग व सायन्स महाविदयालय सुरू करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा फायदा अनेक ग्रामीण विद्यार्थी घेतील असे अपेक्षित आहे. या शैक्षणिक इमारतीकरिता अंदाजे खर्च रू.9 कोटी एवढा अपेक्षित आहे.\nनियोजित प्रकल्पांसाठी येणारा खर्च\n1. अद्ययावत भक्तनिवास इमारत - 20 कोटी\n2. भव्य सांस्कॄतिक भवन - 10 कोटी\n3. मंदिरघाट व नौकानयन - 2 कोटी\n4. अद्ययावत रूग्णालय - 23 कोटी\n5. पालखी मार्गव व्दार यात्रा मार्गरस्ते – 1 कोटी\n6. शैक्षणिक संस्था इमारत - 9 कोटी\nदेवस्थानचे 96 एकर जमीनीमध्ये अत्यंत नाविण्यपुर्ण व भारतीय संस्कॄतीचे दर्शन घडविणारा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा व भारतीय इतिहास व प्राचीन संस्कॄति जिवंत करणारी महत्वकांक्षी योजना तयार करण्याचे काम चालू आहे. अमेरिकेतील ऍपकॉट सेंटरचे धर्तीवर भारतातील आचार विचार व संस्कॄतीचे दर्शन घडविणारे, धार्मिक देवालये, हिंदु धर्माची शिकवण देणारे सस्कॄत विद्यापीठ महाप्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे रांजणगाव देवस्थानचे नाव जगाच्या नकाशावर कायम राहील.\nश्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे येण्यासाठीचे विविध मार्ग\nपुणे-औरंगाबाद महामार्गावर हे ठिकाण असुन पुण्यापासुन फक्त 51 कि.मी अंतर आहे.\nपुणे विमानतळावर उतरल्यावर रस्तामार्गाने केवळ 1 तासात देवस्थानमध्ये येता येते. आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे भारतामधुन व भारताबाहेरून विमानसेवा उपलब्ध आहे.\n3. रेल्वे सेवा :\nपुणे स्टेशन, केडगाव, अहमदनगर व दौंड या रेल्वे स्थानकावर उतरून रस्तामार्गाने देवस्थानमध्ये येता येते.\n1. पुणे ते श्री क्षेत्र रांजणगाव 51 कि.मीटर\n2. औरंगाबाद ते श्री क्षेत्र रांजणगाव 195 कि.मी.\n3. मुंबर्इ ते श्री क्षेत्र रांजणगाव 220 कि.मी.\n4. नाशिक ते श्री क्षेत्र रांजणगाव 240 कि.मी.\n5. कोल्हापूर ते श्री क्षेत्र रांजणगाव 285 कि.मी.\nकवठे येमाई येथील जागृत देवस्थान 'श्री येमाई देवी'\nपराक्रमी धर्मवीर संभाजी महाराज - वढू बुद्रुक\nश्री महागणपती - रांजणगाव\nगुनाट येथील दत्त मंदिर...\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?cat=ImportantNews&id=1619", "date_download": "2019-04-18T18:31:24Z", "digest": "sha1:P2UHJZQTMZQU2ERHNBADDNY2I4TMS4FW", "length": 12625, "nlines": 87, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सरकार घडवणार दंगली, डबेवाल्यांची कार्तिकी, सोपलांचे उपोषण, राजनच्या टोळीचे भाजपासाठी काम, उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ठाकरेंची खेळी, ब्लू व्हेल हटवला.......०४ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\nसरकार घडवणार दंगली, डबेवाल्यांची कार्तिकी, सोपलांचे उपोषण, राजनच्या टोळीचे भाजपासाठी काम, उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ठाकरेंची खेळी, ब्लू व्हेल हटवला.......०४ डिसेंबर २०१८\n* राम मंदिरावरुन सरकारचा देशात दंगली घडवण्याचा डाव, ओवेसींसोबत हातमिळवणी- राज ठाकरे\n* सरकारकडे सांगायला काहीच नाही, हिंदू-मुस्लीम दंगलींचा गैरफायदा घेणार- राज ठाकरे\n* परभणीत सिलेंडरांचा स्फोट, तीन अग्नीशामक दलाचे जवान बचावले\n* इंदापुरात अनैतिक संबंधातून महिलेचा खून, तरुणाने घेतला गळफास\n* राम मंदिराऐवजी गरिबांना मदत करा, जळगावात मोर्चा\n* सोलापुरात ओबीसी संघटनेने केले उपोषण, नव्या आरक्षणाला विरोध\n* पाणी टंचाईच्या विरोधात आ. दिलीप सोपल यांनी केलं सोलापुरात उपोषण\n* मंगळवेढ्याच्या जेलमधून कुख्यात आरोपीचे पलायन\n* शिवसेना मंत्री करणार दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा, सरकारला घेरण्याचा प्रयत्न\n* गोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरमध्ये लावली आग\n* राजनची टोळी भाजपासाठी काम करते- नवाब मलिक\n* सिंचनावर हजारो कोटी खर्च करणार्या राज्य सरकारला साई संस्थानकडे धरणासाठी झोळी का पसरावी\n* सरकार आर्थिक अडचणीत असताना सातवा वेतनायोग कसा लागू करणार\n* उद्धव ठाकरे यांच्या आज अनेक बैठका\n* मुंबईतील डबेवाले एक दिवसाच्या सुटीवर, कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जाणार\n* भाजपा-सेनेची जवळीक वाढू लागली, शरद पवारांनी घेतली नारायण राणे यांची भेट\n* अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा- आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला\n* वाशिम येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर\n* मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन\n* उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक- मुख्यमंत्र्यांनी गायले गोडवे\n* भिमा कोरेगाव: आरोपींना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध, सुनावणी होणार जानेवारी २०१९ मध्ये\n* भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरुद्धचे आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयापु���े सादर करा- तीन सदस्यीय खंडपीठाचे निर्देश\n* चेक बाऊन्सची कारवाई रद्द करण्याची माजी मंत्री रणजीत देशमुख यांची याचिका रद्द\n* औरंगाबाद तालुक्यात रुबेला लस घेण्यासाठी जाणार्या मुलांच्या गाडीची काच निखळली, दोन विद्यार्थी खाली पडून जखमी, गाडीत होते १२२\n* मुंबईकरांसाठी काहीच करता न आल्यामुळे ठाकरे बंधू आता उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत- राष्ट्रवादी\n* नाशिक जिल्ह्यात शौचालय वापराचे प्रमाणपत्र सादर न करणारे सरपंचासह १२ सदस्य ठरले\n* तुम्ही आम्हाला काय हैदराबादमधून पाकिस्तानला पाठवणार, आमच्या शंभर पिढ्या भारतात राहतील- ओवेसी\n* पुण्यात नृत्य आणि कराटे क्लासची बाकी फ़ी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला प्रवेशद्वारातून दिले हाकलून\n* सांगोला तालुक्यातील जमिनीच्या तुकड्यासाठी साताऱ्याच्या राजमाता कल्पनाराजे भोसलेंची प्रशासनाकडे तक्रार\n* तांत्रिक त्रुटींमुळे गैरसोयीचे ठरल्याने एचडीएफसी बँक जुनेच अॅप आज पासून पुन्हा सुरू करणार\n* प्रदूषण नियंत्रणात अपयश मिळाल्यानं दिल्ली सरकारला २५ कोटींचा दंड\n* गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशात आंदोलन, वाहनांची तोडफोड, पोलीस स्टेशनवर गोळीबार, एक पोलीस निरीक्षकाचा आणि अन्य एकाचा मृत्यू\n* केंद्र सरकारच्या आदेशानंतर इंटरनेटवरून हटविला ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम\n* नोटाबंदीमुळं निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर थांबला नाही, यावेळी निवडणुकीत अधिक काळं धन जप्त झालं- माजी मुख्य निवडणूक आयुक्त\n* एअर इंडियाच्या मालकीची काही जमीन व अन्य मालमत्ता विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मिळणार ०९ हजार कोटी\n* बीएसएनएल लवकरच सुरु करणार फोर जी\n* प्रवासी कारला 'चाइल्ड लॉक' न ठेवण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे आदेश, ०१ जुलै २०१९ पासून नियम लागू\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक, ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस ...\nलातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, ...\nसैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी ...\nठाकरेंना हवा ९५ चा फॉर्म्युला, वाड्राची चौथी चौकशी, योजनांची नावे ...\nप्रियंका गांधींना जोरदार प्रतिसाद, चंद्राबाबूंचा डल्ला, तीन पोलिस गाड्या जाळल्या, ...\nभाजपला काळजी पवारांची, वाड्राची २४ तास चौकशी, आघाडी आल्यास जातीयवाद-शाह, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/kerala-girl-who-went-her-board-exam-riding-horse-181995", "date_download": "2019-04-18T18:42:27Z", "digest": "sha1:AN7ALB3GSDZD3SFGLLDEES4SVOHKHFWC", "length": 13877, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala girl who went to her Board exam riding a horse घोड्यावर बसून मुलगी निघाली परिक्षेला... (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nघोड्यावर बसून मुलगी निघाली परिक्षेला... (व्हिडिओ)\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nकृष्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय झाला आहे. ट्विटरवरून अनेकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे.\nतिरुअनंतपुरम (केरळ): घोड्यावर बसून परिक्षेला निघालेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्स संबंधित व्हिडिओ व्हायरल करत असून, राज्यामध्ये चर्चेचा विषय झाला आहे.\nकेरळमधील सीए कृष्णा ही मला (जि. थ्रिसूर) या गावात राहणारी विद्यार्थिनी आहे. परिक्षाला जाताना प्रवासासाठी तिने घोड्याचा वापर केला आहे. घोड्यावर बसून जात असताना तिचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.\nकृष्णा म्हणाली, 'मला घोडेस्वारीची आवड आहे. परिक्षेचा माझा शेवटचा पेपर होता. यामुळे शाळेत जाण्यासाठी घोड्यावरून जाण्याचे ठरविले. अनेकांनी मला घोड्यावरून न जाण्याचा सल्ला दिला. परंतु, मी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. घोड्यावरून जात असताना अनेकजण माझ्याकडे पाहात होते. नववीला असता���ाही शेवटच्या पेपरला घोड्यावरूनच गेलो होतो. माझ्या घरी दोन घोडे आहेत. मला घोडेस्वारीची आवड असल्यामुळे वडिलांनी मला हे घोडे बक्षिस म्हणून दिले आहेत.'\nदरम्यान, कृष्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय झाला आहे. ट्विटरवरून अनेकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे.\nउद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या ट्विटवर म्हटले आहे, 'हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल पाहिजे. कारण हा सुध्दा अतुल्य भारताचा एक भाग आहे. कोणी त्रिशूरमध्ये राहणाऱ्या या मुलीला कोणी ओळखता का मला माझ्या मोबाईलमध्ये तिचा आणि तिच्या घोड्याचा फोटो स्क्रिन सेव्हर म्हणून ठेवायचा आहे. तिच्या शाळेत जाण्याच्या दृश्याने मला भविष्यासाठी आशावादी बनविले आहे.'\nमतदान करताना काढले फोटो, जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल\nपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघातून अमुक एका उमेदवाराला मतदान केल्याचे फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. या प्रकाराची...\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nLoksabha 2019 : मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा अधिकारी निलंबित\nभुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 17) निलंबित केले. 1996...\nLoksabha 2019 : ‘लाव रे तो व्हिडिओ’चा सोशल मीडियावर धुमाकूळ\nमुंबई - जेवढा प्रतिसाद ‘मैं भी चौकीदार’ घोषणेला अख्ख्या देशात मिळाला नसेल तेवढा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला मिळत असल्याचे सोशल...\nलाव रे तो व्हिडिओ\nआजची तिथी : विकारीनाम संवत्सरे चैत्र शु. त्रयोदशी. आजचा वार : बुधवार की गुरुवार आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ, नाचो, खाओ, पिओ आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ, नाचो, खाओ, पिओ\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्���ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/rains-kasal-kankavali-region-160608", "date_download": "2019-04-18T18:46:35Z", "digest": "sha1:WUETJ7XODHX3OFGR5P2F6ZXY7L7NDIWZ", "length": 10316, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rains in Kasal, Kankavali region कणकवली, कसाल परिसरात जोराचा पाऊस | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकणकवली, कसाल परिसरात जोराचा पाऊस\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nकणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात गैरमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता.\nकणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात गैरमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता.\nगेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पण आज पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस कोसळला. ढगाळ वातावरण, पहाटेची थंडी आणि अचानक आलेला पाऊस हे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना धोक्याची घंटा आहे. हाता तोंडाशी येणारा आंबा काजू फुलोऱ्यावर येत असतानाच नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीवर ही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nखरीपातील भाताची कापणी करून जागोजागी गवत रचून ठेवले आहे मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्याने या नैसर्गिक संकटाचा फटका गरीब शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. आंबा-काजू बागायतदारांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.\nदरम्यान आजच्या पावसामुळे सगळे रस्ते चिखलमय झाले. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती मात्र आज दुपार��ंतर तापमानात वाढ झाली. सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी अचानक कोसळल्याने सगळ्यांची धांदल उडाली. दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने पाऊस पुढे सरकत होता. पावसाची रिप रिप बराच काळ सुरू होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-talked-about-farmers-business-skill-development-161363", "date_download": "2019-04-18T19:09:59Z", "digest": "sha1:JK443JP4CVMIJ2CEWG7JGH3UNBEOZXYD", "length": 14903, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM Devendra Fadnavis talked about farmers business skill development शेती क्षेत्रात एक नवी पहाट : मुख्यमंत्री फडणवीस | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशेती क्षेत्रात एक नवी पहाट : मुख्यमंत्री फडणवीस\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nशेती क्षेत्रासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शेतीसाठी महत्त्वाचा कार्यक्रम राज्य सरकार सुरु करत आहे. शेतीचे क्षेत्र हे पारंपारिक असे आहे. पूर्वजांनी शेतीचे विज्ञान समजून शेती केली. पण, आता रासायनिक खतांच्या वापरामुळे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतीवर परिणाम झाल्याचे दिसते. शेती आता प्रशिक्षण व कौशल्याशिवाय होऊ शकत नाही.\nमुंबई : छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी करून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून दाखवू. शेती क्षेत्रात एक नवी पहाट या माध्यमातून आपण आणत आहोत. खूप मेहनतीतून हा कार्यक्रम आखला आहे. आपण यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे आणि यातून नवे मॉडेल तयार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांनी गटशेती करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. गटशेती कर���या आणि संघटित होऊया असे आवाहन करत गटशेतीतून कौशल्य आणि समृद्धीचा मूलमंत्र देण्यात येणार आहे. राज्यभरातील 3 लाख शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.\nफडणवीस म्हणाले, की शेती क्षेत्रासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शेतीसाठी महत्त्वाचा कार्यक्रम राज्य सरकार सुरु करत आहे. शेतीचे क्षेत्र हे पारंपारिक असे आहे. पूर्वजांनी शेतीचे विज्ञान समजून शेती केली. पण, आता रासायनिक खतांच्या वापरामुळे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतीवर परिणाम झाल्याचे दिसते. शेती आता प्रशिक्षण व कौशल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम आखला आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी हा कार्यक्रम आखला आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर शेतकरी कंपन्या जोडल्या जाणार आहेत. आज वर्ल्ड बँकेच्या साहाय्याने दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. दहा हजार गावांमध्ये अशी योजना सुरु करणार आहोत. गावोगावी कृषी व्यवसाय सुरु व्हावा यासाठी ही योजना सुरु केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा त्याच्याशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला परिवर्तनाचा जोड मिळेल.\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nजमिनीची सुपीकता वाढवून केळीची उत्तम शेती\nनांदेड जिल्ह्यात अर्धापुरी तालुका केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथील शिवाजीराव रामराव देशमुख यांचेदेखील केळी हे पारंपरिक पीक...\nयांत्रिकीकरणाचा आदर्श सांगणारी राऊत यांची व्यावसायिक शेती\nराऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ...\nगुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ,...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nकेळी बा��� घेतली तोडायला\nअकोला - जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/work-flyover-chandni-chowk-pune-will-start-week-161904", "date_download": "2019-04-18T19:02:31Z", "digest": "sha1:JHR2XUMUCT3NDTTXGYZXQN75D432PFGW", "length": 14961, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Work on flyover in Chandni Chowk in Pune will start in the week पुण्यात चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम आठवड्यात सुरू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपुण्यात चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम आठवड्यात सुरू\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nपुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात आज (शनिवार) माहिती दिली. पौड रस्त्यावर यापूर्वीच मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपुलापासून चांदणी चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. त्यात आता चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामही सुरू होणार आहे. याशिवाय चांदणी चौकात रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू होईल.\nपुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात आज (शनिवार) माहिती दिली. पौड रस्त्यावर यापूर्वीच मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपुलापासून चांदणी चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. त्यात आता चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामही सुरू होणार आहे. याशिवाय चांदणी चौकात रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू होईल.\nचांदणी चौकातून मुंबई, हिंजवडी आयटी पार्क आणि कोल्हापूरच्या दिशेने मोठी वाहतूक होते. येथे उड्डाणपूल करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. या कामासाठीचे भूसंपादन करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे आहे. त्यापैकी 85 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय येथील काम सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग विभाग तयार नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मान्यतेनंतर हे काम सुरू होत आहे, असेही बापट यांनी सांगितले.\nचांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने काल (शुक्रवार) दिला. हा प्रकल्प एकूण 495 कोटी रुपयांचा असून दीड वर्षात म्हणजे जून 2020 अखेर पुर्ण होईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 397 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. असे बापट म्हणाले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर एका आठवड्यात हे काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रव���श आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-political-news-30/", "date_download": "2019-04-18T18:58:36Z", "digest": "sha1:BPICLODFSQA4QWN27OKHGBFOZZM6OV7N", "length": 25318, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी या���च्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणू��ीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nआमदार स्मिता वाघ यांचा कार्यकर्ते, पदाधिकार्यांना शब्द\n जळगाव शहराच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करेल, जे उमेदवार विरोधात आहे त्यांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा विकासाची मोठी रेषा ओढेल, आपण निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही. अशी ग्वाही जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकार्यांना दिली. भाजप कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या.\nजळगाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून भाजपतर्फे नुकतेच आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्या पा��्श्वभूमीवर जळगावातील भाजप कार्यालयात नगरसेवक, मंडळप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, भाजपच्या 57 पैकी 34 नगरसेवकांचीच या बैठकीला हजेरी होती. अनेकांनी पाठ फिरविली. शिवसनेचे पदाधिकारीही या बैठकीला नव्हते.\nमहिलांना प्रथमच मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. नरेंद्र मोदी यांनी विकासाची मोठी कामे करून ठेवलेली आहे. ती आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायची आहेत, असे सांगत 26/11 हल्ल्याच्या काही आठवणीही आमदार वाघ यांनी सांगत काँग्रेस सरकारच्या तेव्हाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.\nइगो विसरून कामाला लागा\nआमदारांशी असलेले वादविवाद नंतर बघू असे म्हणून महिनाभर सर्व कामे व इगो बाजूला ठेवून कामाला लागा, सर्वांना सोबत घ्या, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. भाजप सेना युती असल्याने शिवसेनेच्या नगरसेवक, पराभूत उमेदवार, प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घ्या, विश्वासात घ्या, कमीपणा वाटू न देता स्वतः त्यांच्याकउून जाऊन चर्चा करा, असेही आमदार भोळे यांनी सांगिते. आपले उमेदवार हे केवळ नरेंद्र मोदी आहेत. त्यांना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला जळगाची जागा जिंकून द्यायची आहे. एक लाखाची लीड या जळगाव शहरातून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. प्रभागातील प्रत्येक प्रभावी व्यक्तीची यादी बनवून त्यांचीही मदत घ्या अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपात येण्यास इच्छुक असतील त्यांनाही पक्षात घ्या, जिथे संधी भेटेल तिथे प्रचार करा. उमेदवार 28-29 रोजी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सागितले.\nखडसेंचे नाव टाळले, कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज\nआमदार स्मिता वाघ यांनी नियोजनासंदर्भात माहिती दिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आठ जागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून या आठही जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गिरीश भाऊंचे नियोजन आपण सर्व बघतच आहोत, असे सांगत दोन ते तीन वेळा आमदार वाघ यांनी गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र, माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाचा उल्लेख टाळला. त्यामुळे सभेनंतर यासंदर्भात कार्यकत्यांमध्ये कुजबूज सुरू होती.\nपदाधिकार्यांनी संघटनावर भर द्यावा, संघटनेसाठी कामे करावी, असे सांगत ज्या खासदारांनी संघटनावर भर दिला नाही, संघटनेसाठी कामे केली नाहीत अशा चार ते पाच खासदारांची तिकीट कापण्यात आल्याचे सूत्रसंचालक नगरसेवक नरेंद्र घुगे यांनी सांगितले. त्यांनी असे म्हणताच काही काळ शांतता पसरली होती.\nPrevious articleएमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी\nNext articleजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:05:24Z", "digest": "sha1:QVVBNTPEAMRW7EX5K7HJ2I66FTKTXYJG", "length": 9863, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्नर तालुक्यात कांदा काढणीला वेग - Dainik Prabhat", "raw_content": "\nजुन्नर तालुक्यात कांदा काढणीला वेग\nशेतकऱ्यांनी मिळेल त्या बाजारभावात विकला कांदा\nशिवनेरी- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात नवीन कांदा काढणीला वेग आला असून कांदा लगेच बाजारात विक्रीसाठी नेताना शेतकरी दिसून येत आहेत.\nसाधारण ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात लागवड झालेला नाशिक कांदा आता काढणीला आला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमधील शेतकरी कांदा काढणीमध्ये व्यस्त आहेत. या वर्षी उन्हाळ्यात घेतलेला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता; परंतु गेल्या वर्षभरात कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी कमी होत गेले आहेत. त्यातच कांदा सडला असून तो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.\nआता नवीन नाशिक कांदा आता काढणीला आला असून बहुतेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणी न करता तो लगेचच मिळेल त्या भावात विकू�� टाकला आहे. कारण कांद्याचा बाजारभाव वाढत नाही आणि कांदा साठवला तर तो टिकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी विक्रीसाठी कांदा बाजारपेठेत पाठवित आहेत. सध्या कांद्याला तीन ते चार रूपये किलोमागे मिळत आहेत. हा मिळणारा बाजारभाव सुद्धा अतिशय कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/representative-like-manoj-kotak-mumbai-needs-to-go-to-delhi/1686/", "date_download": "2019-04-18T19:00:08Z", "digest": "sha1:VLDXDHSOPDVYS7SBGFZA7BSLJF7YMVYS", "length": 26027, "nlines": 136, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज | Mahabatmi.com", "raw_content": "\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्ल��त जाणे ही मुंबईची गरज\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्य���र्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आ��ि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nउर्मिला मा��ोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nवर्धा / हिंगोली | विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.\nधनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे ते बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथील जाहीर सभेतही मुंडे यांनी पंकजाताई यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.\nपंकजा मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी, मी मुंडे साहेबांचा वारस स्वतःला कधीच समजत नाही, असं सांगितलं. शिवाय वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असंही ते म्हणाले.\nविरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तु��च्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा तुमच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी.आणि तुम्ही केलेल्या घोटाळ्याची मी करतो, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी \nजनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.\nबीडमध्ये पराभव दिसू लागल्याने पंकजाताई मुंडे यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून त्याचा त्रागा त्या माझ्यावर काढत असल्याचा चिमटा काढला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:57:31Z", "digest": "sha1:CVK522FHDJWMBCOUKUDHVRQWMLJUBCUB", "length": 2575, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वस्तूसंग्रहालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nगुहेत अडकलेल्या ‘त्या’ फुटबाॅलपटूंवर येणार चित्रपट\nटीम महाराष्ट्र देशा : थायलंडमधील थाम लुआंग गुहेतून 12 फुटबाॅलपटूंची सूटका करण्यात आली. अनेक दिवस त्यांना वाचवण्यासाठी सुरु असलेली मोहीम आता संपली असली तरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/chhatrapati-shivaji-maharaj-spy-bahirji-naik/", "date_download": "2019-04-18T18:37:04Z", "digest": "sha1:GNMCHJ4MDWJ2IJ5L3KEUBYYH7RR6X5IQ", "length": 28243, "nlines": 170, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nछत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nछत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. ज्यांना कश्याचीही भीती नव्हती, जोवर आपला राजा बरोबर आहे तोवर आपण मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी मनावर बिंबवून घेतलंच होतं.\nया भावनेतून त्यांनी रचलेल्या शुर पराक्रमाच्या गाथांमधून उभं राहीलं हिंदवी स्वराज्य\nहिंदवी स्वराज्याच्या अश्या या शूर मावळ्यांच्या मागोवा घेताना इतिहास आपल्यासमोर अश्या एका अज्ञात शिलेदाराचे नाव उलगडतो ज्याच्या बद्दल सध्याच्या युगातील शिव आणि स्वराज्यप्रेमींना देखील फारशी माहिती नसावी.\nअर्थात त्यांचे नाव बरेच जण ऐकून असतील पण त्यांचे कर्तुत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचे आढळते.\nशिवाजी महाराजांच्या या थोर मावळ्याचा जीवनप्रवास आणि स्वराज्यनिर्मितीमधील त्याचे योगदान या संक्षिप्त लेखाच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी हा प्रयत्न\nहा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’ होय.\nबहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा ‘गुप्त’ आधारस्तंभचं म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रूप्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.\nकारण शत्रू गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्त्वाची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुव�� स्थाने आणि युद्ध प्रसंगी रामबाण इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम गुप्तहेर खाते करत असे.\nम्हणजे एक प्रकारे विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत.\nमहाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या सर्वच मोहीमा यशस्वी करून दाखवल्या.\nतर अश्या या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक म्हणजे कणा होते.\nमहाराजांनी जेव्हा रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वराज्य निर्मिर्तीसाठी स्वत:ला वाहून घेण्याची शपथ घेतली तेव्हापासून महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली.\nबहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरूप्याची कला अवगत होती. विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहुरूप्याची कला दाखवण्यास सुरुवात केली.\nतेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या गोटात राहून त्यांना खेळवण्यासाठी जन्माला आली आहे हे ताडकन ओळखले आणि बहिर्जीना आपल्या सेनेत सामील करून घेतले.\nवासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत. एखाद्या व्यक्तीने त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनिटांत दुसऱ्या वेशात पाहिले तर त्याला ते किंचितही ओळखू येत नसत, इतका जबरदस्त वेश ते पालटायचे.\nबहिर्जींकडे फक्त वेषांतराचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्याच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होते.\nअहो चक्क दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत. जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रू पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या या सुलतानांची भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावले होते.\nशिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्राणपणाने ते खाते चालवत असतं. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.\nखोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यास कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीद बहिर्जीनी दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेर खाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे.\nबहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती कधीही बाहेर फुटली जात नसे.\nअगदी महत्त्वपूर्ण माहिती द्यायची असल्यास बहिर्जी स्वत:हून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत.\nअसे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवासात असल्यासारखे ते वावरायचे.\nअनेकांना असे वाटत असेल की बहिर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व तर अश्यांना सांगावेसे वाटते की – ते लढाई करण्यात देखील वाक्बगार होते. पण तरीही – गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे.\nशत्रूच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीनिशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा.\nत्यामुळे बहिर्जीनी दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखी युद्ध तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्याच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रूला धूळ चारत बाहेर पडायचे.\nअफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहिर्जींनी फार मोठी कामगिरी बजावली होती.\nछत्रपती शिवराय, अफजलखानाचा वध करताना…\nअफझल खान महाराष्ट्राच्या भूमीत आल्यापासून बहिर्जी त्याच्यावर नजर ठेवून होते. वेळ पडली तर त्याच्या गोटात घुसून मिळेल ती महत्त्वाची माहिती काढून ते राजांपर्यंत पोचवत होते. अफझल खान हा शिवाजी राजांना संपवण्यास आला आहे हा निरोप पोचवणारे देखील बहिर्जीच\nया निरोपानंतर महाराजांनी खेळी बदलली आणि खानाचा शेवट कसा केला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही…\nशाहिस्तेखानाची फजिती करण्यामध��ये देखील महत्त्वपूर्व वाटा बहिर्जीचा होता. त्यांनी खानाची प्रत्येक हालचाल महाराजांपर्यत पोचवली आणि लाल महालात शिरकाव करण्याचा मार्ग कळवला.\nमहाराजांना चकवू पाहणाऱ्या कारतलब खानाचा डाव देखील बहिर्जीनी उधळून लावला. खानाने कोकणात जाण्यासाठी बोरघाटाऐवजी उंबरखिंड निवडली आणि ही माहिती बहिर्जींना कळताक्षणी त्यांनी तातडीने महाराजांना कळवली.\nमाहिती मिळताच महाराजांनी आपले सैन्य उंबरखिंडीमध्ये पेरले आणि पुढे कारतलब खानाच्या २०००० सैन्याचा उंबरखिंडीतच धुव्वा उडवला.\nअश्या प्रकारे प्रत्येळ वेळी बहिर्जींच्या अचूक आणि भरवश्याच्या बातम्यांनी महाराजांचे विजय सुकर केले.\nत्या काळी कोणतीही साधने नसताना बिनधोक शत्रूच्या छताखाली वावरून गुप्त माहिती मिळवणे किती कठीण असेल पण बहिर्जी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक वेळेस हे कार्य सिद्धीस नेले.\nशिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टींनी सार्थ ठरते.\nमहाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये बाणूरगड नावाचा एक किल्ला आहे. कधी भेट दिलीत तर तुम्हाला या महान गुप्तहेराची समाधी तेथे आढळून येईल. तेव्हा न चुकता या समाधी समोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका.\nबहिर्जी नाईक यांना जर चित्ररुपात अनुभवयाचे असेल तर भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा चित्रपट नक्की पहा. खात्रीशीर सांगतो पुढे कित्येक दिवस या चित्रपटातील प्रसंग आणि बहिर्जी नाईक हे नाव तुमच्या मनात घोळत राहील.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← प्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’\nतुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nछत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\n7 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\nमी बानूरगडला जाऊन आलोय.सध्या खूप वाईट अवस्था आहे त्या ��ागेची.एक गंजलेली पाटी त्यावर अस्पष्ट अक्षरात, दोन ओळीत लिहलेले बहिरजींचे नाव.आणि एक छोटस दगडी बांधकाम.एवढ्या मोठ्या माणसाची समाधी आहे असं म्हाण्यासारखं तिथे काहीही नाही.ती जागा कुणाला माहितीही नाही.\nया विषई अधिक माहिती समाजाला मिळायला हवी तेव्हा समाजा जागा होईल सर तुम्ही च्या या प्रयानाला नकी यश मिळो या संदर्भ भात मी जण जग्रुती करेनच…\nमी आपल aभरी आहे…\nआज स्वत:ला मराठी म्हणवून घेण्यास लाज वाटते.कारण आपल्या शिवरायांच्या गड किल्ल्यांची- अवस्था ईतकि दयनीय झालिय कि पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते आणि इकडे पूर्णपणे चुकीचा इतिहास हा शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जातोय. राजकारण्यांना शिवाजि महाराजांच नाव घेऊन फक्त राजकारण करण्यात धन्यता वाटतेय. त्यांच्या गड किल्ल्यांशि यांना काहीच देणं घेणं नाहि.\nअशा शूर वीर आणि धाडसी माँवल्यला माँजा मानाचंl मुजरा\nपाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २\nजीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात\nभयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट\nदक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येला का भेट देतात\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nDSLR कॅमेऱ्याच्या मॉडेल्सची नावं कशी ठरतात माहितीये\n या सात गोष्टी नियमित पाळल्या तर तुम्हाला नक्की मदत होईल\nएका वेश्येमुळे स्वामी विवेकानंदांना स्वतःच्या ‘संन्यासी’ असण्याची खात्री पटली…\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\n‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल\nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\nईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल \n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\n१,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म\n“तामिळ वाघ” LTTE बद्दल एक अज्ञात अचाट धक्कादायक गोष्ट – त्य��ंचं सुसज्ज हवाई दल\nधोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1983&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:59:37Z", "digest": "sha1:EV3K62LXX56AZQ24IFIIPFWQQRPK7IAS", "length": 6462, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या", "raw_content": "\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या\nलातूरच्या व्यापार्यांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट\nलातूर: येथील एका व्यापारी शिष्टमंडळाने जालना येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेवून लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपातर्फे डॉ.गायत्री सोलंकी(इंगळे) यांना उमेदवारी देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. लातूर लोकसभा मतदार संघातील विविध व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात होते. व्यापक स्वरुपातील या शिष्टमंडळाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जवळपास एक तास वेळ दिला. प्रारंभी डॉ.गायत्री सोलंकी यांनी स्वतःचा परिचय करुन देवून, त्यांना उमेदवारी देण्याची विनंती केली. त्यानंतर वीरशैव समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष चंदू बलदवा, केमिस्ट ड्रगिस्ट असोचे सचिव रामदास भोसले, लातूर व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वनाथ किनीकर, ज्येष्ठ उद्योजक बसवणप्पा पाटणकर आदींनी डॉ. गायत्री सोलंकी यांना उमेदवारी दिल्यास मतदार संघातील व्यापारी वर्ग या उमेदवारीचे स्वागत करेल असे स्पष्ट केले. यावेळी लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय करुन दिला. शिष्टमंडळात भारत माळवदकर, आशिष अंबरखाने, अजय गोजमगुंडे, संजय वर्मा, संजय अग्रवाल, अमित ईटकर, निसार विंधानी, प्रदीप पाटील, फिरोज पानगावकर, जिगर बावटिया, संग्राम जमालपूरे, प्रा.दत्तात्रय पत्रावळे, राजकुमार डावरे, राजू अवसकर, राजेश वडेर, गोविंद पारीख, गोपाळ झंवर, भावेश गांधी, राधाकिशन चांडक, अरुण सोमाणी, प्रतिक माने, लक्ष्मण गायकवाड, चंपाताई जमालपूरे, सुभाष शेरेकर, अभिजित अहेरकर आदींची उपस्थिती होती.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चाल��ण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T19:03:08Z", "digest": "sha1:V2XPWOOOKUPQTLOUUYMEY4LZ46EEK6MX", "length": 2417, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीझर पोस्टर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - टीझर पोस्टर\nसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nमहाराष्ट्र देशा : आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9C%E0%A5%82/", "date_download": "2019-04-18T18:40:21Z", "digest": "sha1:XN5BVE2YXIPCADDSCEN7HHH2JW5H42MZ", "length": 2598, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मार्कंडेय काटजू Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : वि��ोद तावडे\nTag - मार्कंडेय काटजू\nभारतीय लष्कर प्रमुखांची जनरल डायरसोबत तुलना, मार्कंडेय काटजू पुन्हा वादात\nटीम महाराष्ट्र देशा : मुक्ताफळे उधळून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन मांडणाऱ्या माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी नवा वाद निर्माण केला आहे. काटजू यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T18:41:10Z", "digest": "sha1:HRUF5XDIJHW32OYWXDP3EVVPCNRV7JOY", "length": 3249, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रीय महामार्ग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राष्ट्रीय महामार्ग\nमराठा क्रांती ठोक मोर्चा : जेऊर १००% बंद\nकरमाळा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हाकेनंतर करमाळा...\nरायगड जिल्ह्यातील महामार्गावर 29 ते 31 डिसेंबर दरम्यान अवजड वाहतूक बंद\nरायगड : रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/ramrahim/", "date_download": "2019-04-18T18:44:07Z", "digest": "sha1:7CG5ZBOTHCLRU2YYTXYXRILVZM7FCIGI", "length": 2472, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ramrahim Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण क���ले : विनोद तावडे\nहनीप्रीत इंसा विरुद्ध लुकआऊट नोटीस जारी\nचंदीगड : डेरा प्रमुख राम रहीम यांच्या पलायनाचा कट रचल्याप्रकरणी राम रहीम यांची मानसकन्या हनीप्रीत इंसा हिच्याविरुद्ध हरियाणा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:01:11Z", "digest": "sha1:3672LQFUFVYF74GF5OMGBNWMAVHMPVRN", "length": 4098, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोणचे - विकिपीडिया", "raw_content": "\nलोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे.लोणचे हे कैरीचे,आंब्यांचे,मिर्चीचे,लिंबुचे,तोंडलीचे,भोपळ्याचे असू शकते. ते तिखट आंबट असते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१९ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://devmamledar.com/Ghatnakram.php", "date_download": "2019-04-18T18:24:39Z", "digest": "sha1:WDCW5TEV7P7YK4FNPH45W2OV3EA2D6Z3", "length": 7218, "nlines": 64, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\nसन १८२९ - येवला येथे प्रथम बदली कारकुन म्हणुन नेमणुक.\nसन १८३१ - कारकुन म्हणुन कायम, पगार दरमहा रुपये १०. येवल्याहुन पारनेर अहमदनगर येथे बदली.\nसन १८३६ - पारनेरहुन कर्जतला बदली. कारकुनचे खजिनदार बढती, खजिनदाराचे शिरस्तेदार झाले.\nसन १८४० - शिरस्तेदाराचे महालकरी, नशीराबाद तालुक्यातील कानळदे येथे बदली पगार दरमहा रुपये ३५.\nसन १८५१ - दप्तरदार पगार दरमहा रुपये ४५.\nसन १८५३ - चाळीसगाव येथे मामलेदार झाले. पगार दरमहा रुपये ८०.\nसन १८५५ - चाळीसगावहुन अमळ��ेर येथे बदली झाली. पगार दरमहा रुपये १२५.\nसन १८५६ - एरंडोल येथे मामलेदार पगार दरमहा रुपये १७५.\nसन १८६३ - महाराजांनी राजीनामा दिला.\nसन १८६४ - शहादा येथे मामलेदार म्हणुन नेमणुक.\nसन १८६७ - शिंदखेडे येथे मामलेदार म्हणुन बदली झाली.\nसन १८६९ - सटाणा येथे मामलेदार म्हणुन बदली झाली.\nदैवीगुण - सन १८७०-७१ साली सटाणे येथे दुष्काळ पडला शासकीय खजिना रु. १ लाख २७ हजाराचा गोरगरीबांना वाटुन दिला. परंतु तपासनी वेळी शासकीय खजिना जसाच्या तसा निघाला.\nनिवृत्ती - सन १८७३ सटाणे येथे मामलेदार पदावर असतांना महाराजांनी घेतली.\nसन १८७४ - सटाणे येथेच मुक्कामास.\nसन १८७५ - मुल्हेर येथे महाविष्णुयाग यज्ञ महाराजांना यजमान पद दिले होते.\nमहालक्ष्मीची मुर्ती - यज्ञाच्या यजमानपदाचा मान म्हणुन काहीतरी दक्षिणा द्रव्यरुपात घ्यावा असा आग्रह, नम्रपणे नकार दिला. अखेर अतिआग्रहामुळे महाराजांना महालक्ष्मीची मुर्ती दिली ती त्यांनी सटाणे येथे आरमनदी किनारी स्थापन केली. स्वतः महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केली.\nसन १८७९ - मनमाड येथे वास्तव्यास.\nसन १८८१ - इंदोर येथे श्रीमंत तुकोजी राजे होळकर वाडयात घेऊन गेलेत.\nसन १८८४ - श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी वास्तव्य.\nवैकुंठवास – सन १८८७ मार्गशीर्ष वद्य एकादशी रविवार दि. १८-१२-१८८७ नासिक येथे.\nसन १८८८ – सटाणे येथे मंदिर बांधकामास सुरुवात.\nसन १९०० – सटाणे येथील लाकडी मंदिर बांधुन पुर्ण व यात्रोत्सव सुरुवात. शके १८२२.\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sunny-deol-starrer-blank-movie-trailer-release-181103", "date_download": "2019-04-18T18:46:22Z", "digest": "sha1:ZUQEJSQ5UPZJMF72OJPXE56IGA6HEQHN", "length": 12856, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunny Deol starrer Blank Movie trailer release Blank Trailer : सन�� देओल आणि अक्षय कुमारचा मेहुणा घेऊन येताय अॅक्शनपट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nBlank Trailer : सनी देओल आणि अक्षय कुमारचा मेहुणा घेऊन येताय अॅक्शनपट\nगुरुवार, 4 एप्रिल 2019\nसनी एकटा चित्रपटातून येणार नाही आहे तर बॉलिवूडला एक नवीन चेहराही सनीच्या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. करण कपाडिया असे या नवीन कलाकाराचे नाव आहे. 'ब्लँक' या चित्रपटातून सनी आणि करण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.\nअभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसापासून चित्रपटसृष्टीच्या दूर होता. 'यमला पगला दिवाना' हा होम प्रोडक्शन चित्रपट सोडला तर सनी देओल कुठल्याही नवीन प्रोजेक्टमध्ये झळकला नाही. पण आता मात्र सनी एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे.\nसनी एकटा चित्रपटातून येणार नाही आहे तर बॉलिवूडला एक नवीन चेहराही सनीच्या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. करण कपाडिया असे या नवीन कलाकाराचे नाव आहे. 'ब्लँक' या चित्रपटातून सनी आणि करण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच 'ब्लँक'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एक दहशतवादी मानवी बॉम्ब म्हणून दहशतवादी संघटनेकडून सोडण्यात येतो. याबद्दल गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळते. यातून काही सस्पेन्स गोष्टी उलगडत जातात आणि फायटींगचा थ्रिलरही अनुभवायला मिळतो. बेहजाद खंबाटा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.\nकरण हा अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहिण सिंपल कपाडिया यांचा मुलगा आहे. चित्रपटात काम करण्यापूर्वी करणचे वजन 118 किलो होते. मात्र त्याने जिम मध्ये घाम गाळून वजनावर नियंत्रण मिळवले. चित्रपटातील फायटिंग सीन्ससाठी करणने बँकॉक येथून मार्शन आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटात इशिता दत्ता आणि करणवीर शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'ब्लँक' 3 मे ला प्रदर्शित होईल.\nसनी देओलच्या मुलाचे 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण\nअभिनेता सनी देओल हा बॉलिवूड मध्ये त्याच्या रफटफ भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. 'ये ढाई किलो का हात जब किसीपर पडता है तब वो उठता नही उठ जाता है' या त्याच्या...\nमुंबई - तब्बल १८ लाख फॉलोअर्स असलेल्या ‘आय सपोर्ट मोदी’ या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे....\nकमालीचे बोलके डोळे आणि शांत, स्निग्ध सौंदर्य यांच्यामुळं प्रत्येकाला मो��वणारी, अभिनयाचा आदर्श निर्माण करणारी, 'बॉलिवूडची एकमेव स्त्री सुपरस्टार' असं...\nउभ्या आयुष्यात सनी पाजीने असा वेग पाहिला नव्हता\nमुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा. आपल्या चाहत्यांवर...\nगदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण\nमुंबई : बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा...\n'सारा जमाना... हसीनों का दिवाना...' या गाण्यातून उर्वशी रौतेलाने आपला जलवा अख्ख्या बॉलिवूडला दाखवला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/cuban-taxi-drivers-earn-more-than-cuban-doctors/", "date_download": "2019-04-18T18:50:30Z", "digest": "sha1:DHLBVEIECVCEKD53XEON7WN4FVDLB7IJ", "length": 12800, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nक्युबा देश हा फारसा प्रसिद्ध नाही. तरी बहुतेक जणांनी या देशाबद्दल ऐकलं असेल. ज्यांना जागतिक राजकारणाची आवड आहे किंवा इतिहास वाचायला आवडतो त्यांना क्युबा देशाबद्दल नक्कीच माहिती असेल कारण तिथे जन्माला आला होता क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्य झाला आणि पुन्हा एकदा क्युबा देश चर्चेत आला.\nया क्युबा देशाबद्दल जाणून घेताना अनेक रोचक गोष्टी समोर येतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे- क्युबा देशात डॉक्टरांपेक्षा ड्रायव्हर्स जास्त पैसे कमवतात \n१९५९ नंतर क्युबामध्ये झालेल्या समाजवाद्यांच्या क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारने सर्व खाजगी व्यवसाय आणि जमिनी सरकारच्या ताब्यात घेतल्या. प्रत्येक हॉटेल, कारखाना, हॉस्पिटल आणि घरे देखील सरकारची मालमत्ता झाली.\nत्यामुळे क्युबामधील प्रत्येक माणूस हा सरकारी कर्मचारी म्हणून काम करू लागला. भले त्या माणसाने १० वस्तू विकल्या किंवा २० वस्तू विकल्या तरी त्याला महिन्याला तेवढाचं २० डॉलर पगार मिळायचा.\nहळूहळू सरकारला या पद्धतीचा तोटा जाणवू लागला आणि ही परिस्थिती १९९० नंतर बदलली. १९९० पासून क्युबा सरकारने खाजगी परवाने ( private licenses) देण्यास सुरुवात केली.\nफिडेल कॅस्ट्रो नंतर त्याच्या भावाने जेव्हा देशाचा कारभार हाती घेतला तेव्हा खाजगी क्षेत्राला मोठी चालना मिळाली. क्युबामधील टॅक्सी ड्रायव्हर्सना देखील खाजगी परवाने देण्यात आले होते. त्यामुळे ते जेवढ काम करतील तेवढा पैसा त्यांना मिळतो. डॉक्टरांना मात्र सरकारी परवाने देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे ते स्वत:चे खाजगी क्लिनिक उघडू शकत नाहीत. त्यांना सरकारी कर्मचारी म्हणूनच काम करावे लागते आणि त्याबदल्यात त्यांना महिन्याला ठराविक पगार मिळतो.\nयाउलट टॅक्सी ड्रायव्हर्सकडे मात्र खाजगी परवाने असल्याने त्यांना जेवढी कमाई होते तेवढी कमाई स्वत:कडे ठेवण्याचा अधिकार आहे. तसेच ते आपल्या मर्जीने कितीही भाडे आकारू शकतात, भाडे मर्यादेवर क्युबा सरकारने कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यामुळेच क्युबामधील टॅक्सी ड्रायव्हर्स डॉक्टर आणि इंजिनियरपेक्षा देखील अधिक पैसे कमावतात. त्यांची दिवसाची कमाई ४० ते ६० डॉलर्सच्या आसपास असते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास २५००-३५०० रुपये म्हणजे जी रक्कम क्युबा मधील टॅक्सी ड्रायव्हर्स दिवसाला कमावतात तेवढी रक्कम क्युबा मधील डॉक्टरर्स आणि इंजिनियर्सना दर महिन्याला मिळते.\nक्युबा देशा अजब तुझे सरकार \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nफेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे – ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे\nविज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात महिला कमी असण्याच्या या कारण���ंची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nमुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत\nरोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य\nतुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का\n“प्रिये” ट्रेंड मागची प्रेरणा तुम्हाला माहितीये का\nकरुणानिधींचा अंत्यसंस्कार “मरीना बीचवरच” का झाला हा बीच एवढा खास का आहे हा बीच एवढा खास का आहे\nदाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \nचंद्रशेखर राव यांचे ‘फेडरल फ्रंट’चे सुतोवाच : ओ(न्ली)रिजनल राजकारणाचा उदय\nऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nलहानपणी “नागराज” कॉमिक्स वाचलंय\nकांती सतेज करणारे स्वयंपाकघरातील गुणकारी औषध\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो\nया दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD/", "date_download": "2019-04-18T18:22:09Z", "digest": "sha1:Z52TWJ5PAZZFV44VI5Z6NGIJG5KENZ5G", "length": 12531, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयना प्रकल्प देशाचे वैभव : आर. के. सिंग - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोयना प्रकल्प देशाचे वैभव : आर. के. सिंग\nकोयना धरण व्यवस्थापन देशपातळीवरील पुरस्कराने सन्मानित\nकोयनानगर – गेल्या सहा दशकापासून राज्यातील जनतेला तिमिरातून तेजाकडे नेणारा कोयना जलविद्युत प्रकल्प हा तेजोमय प्रकल्प आहे. हा प्रकल्प देशाचे वैभव असल्याचे गौरवोद्दगार केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग यांनी काढले.\nकेंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2018 सालचा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.\nहा पुरस्कार राष्ट्रध्दारक व महाराष्ट्राची भाग्यरेखा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणास व धरण व्यवस्थापनास देण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आर. आर. पवार, मुख्य अभियंता मंत्रालय नागेंद्र शिंदे, कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसहा दशकापूर्वी उभारलेले कोयना धरण एक असले तरी त्याचे फायदे अनेक आहेत. 105.25 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणातील पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्याची तहान भागवत असून धरणामुळे निर्माण झालेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून सुमारे 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. कोयनेची वीज ही राज्यातील उद्योग विश्वाच्या संवेदना जपण्याचे काम करते.\nकोयना धरणातील पाण्यामुळे पूर्वेकडील 25 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली शेतीत हरितक्रांती झाली आहे. दुष्काळी तालुक्यासाठी कोयनेचे पाणी संकटमोचक ठरले आहे. पन्नास वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखून धरण व्यवस्थापनात असलेली सुसूत्रता लक्षात घेवूनच हा पुरस्कार देण्यात आला आहे.\nराष्ट्रीय प्रकल्प जाहीर करण्याची मागणी\nउत्कृष्ट धरण व्यवस्थापना साठीचा पुरस्कार कोयना धरणास प्रदान करण्यात आल्यामुळे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. धरण व्यवस्थापनाचा गौरव हा कोयना पुत्राचा गौरव असून कोयना प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करावा अशी मागणी कोयनापुत्रांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग���नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T19:09:52Z", "digest": "sha1:7ODJN7RPNYLP2CQWI73A3Q3CJ22KZJF3", "length": 36521, "nlines": 277, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मरता, क्या ना करता... या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस ! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्य���\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर ट��कटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग मरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस \nमरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्र��क्टीस \nगेल्या महिनाभरापासून माझ्या 14 वर्षीय मुलाला लघुशंका करतांना कमालीचा त्रास होता, अनेक चाचण्या केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याचे ‘फायमॉसिस’चे ऑपरेशन करावे लागले. त्यानंतरही काही प्रमाणात त्याचा त्रास सुरूच होता.\nमग मी त्याला युरोलॉजिस्ट तज्ञ डॉक्टरांकडे घेवून गेलो. त्यांनी ‘युरीन कल्चर’ टेस्ट करून घ्या म्हणून एका पॅथॉलॉजीचा रस्ता दाखविला. त्यांनी सुचविलेल्या लॅब मध्ये जावून टेस्ट करवून घेतली. रिपोर्ट आल्यानंतर टेस्टसाठीचे 900 रूपये देवून पुन्हा डॉक्टरांकडे आलो. त्यानुसार औषधोपचार घडले. मात्र ‘गुण’ काही आला नाही, अखेर जळगावातीलच एका डॉक्टर मित्राची मला आठवण झाली. आणि त्याला फोन केला. तो म्हणाला ‘काळजी करू नको, माझ्याकडे घेऊन ये… प्राब्लेम सॉल्व्ह होईल’ मी सकाळीच त्याच्या घरी पोचलो, त्याला सर्व रिपोर्ट व उपचाराच्या औषधी दाखविल्या… थोडा विचार करून म्हणाला, ‘काळजी नसावी, प्रकरण फार गंभीर नाही, तु पुन्हा त्याची ‘युरीन कल्चर’ टेस्ट करून घे’ मी सकाळीच त्याच्या घरी पोचलो, त्याला सर्व रिपोर्ट व उपचाराच्या औषधी दाखविल्या… थोडा विचार करून म्हणाला, ‘काळजी नसावी, प्रकरण फार गंभीर नाही, तु पुन्हा त्याची ‘युरीन कल्चर’ टेस्ट करून घे’ मी म्हणालो, ‘अरे आत्ता मागील आठवड्यात तर केली ना, आणखी परत कशाला’ मी म्हणालो, ‘अरे आत्ता मागील आठवड्यात तर केली ना, आणखी परत कशाला… ‘मी सांगतो तस कर…… ‘मी सांगतो तस कर…’ एवढ बोलून त्याने पॅथॉलॉजिस्टला फोन लावला. आणि त्यांच संभाषण ऐर्कूैन मी तीन-ताड उडालोच\nडॉक्टर मित्र : अरे एक कंटेनर (मुत्र नमुना गोळा करण्यासाठीची छोटी काचाची बाटली) घेऊन ये, म्हणजे कुणाला तरी पाठव… युरीन कल्चर करायचय,.. मला माहितीय, सॅम्पल मुंबईला पाठवायचय… आणि हो पैसे किती घेशील… माझ कमीशन सोड रे, तुला नेमके किती लागतात ते सांग… माझा जवळचा मित्र आहे… नाही, तसं नको करू, तुला किती पेड करावे लागतील… ओके 320 रूपये ना… मग तेवढेच घेशील, अरे, माझा जिगरी यार आहे तो… त्याच्या मुलाचा प्राब्लेम झालाय आणि हो, सॅम्पलविषयी लॅब असिस्टंटशी बोलून घे, अॅक्युरसी हवी… मी पाठवतो, त्याला, ओके, बाय…\n…माझ्या डॉक्टर मित्राच्या वरील संभाषणातून दोन गोष्टी ऐरणीवर आल्या. एक म्हणजे मागील आठवड्यात ज्या युरीन कल्चर टेस्टसाठी मी 900 रूपये मोजले होते. त्या�� टेस्टसाठी आज फक्त 320 रूपये मला मोजावे लागणार होते… आणि दुसरा विषय म्हणजे आधीचा टेस्ट रिपोर्ट माझ्या डॉक्टर मित्राला विश्वासार्ह वाटला नाही. म्हणून दुसरी टेस्ट करण्यास सांगीतले. आणि पॅथॉलॉजिस्टला मुंबईच्या पॅथॉलॉजीशी बोलायला सांगून ‘अॅक्यूूरसी’ म्हणजे तंतोतंतपणा आला पाहिजे, हा दिलेला निर्देश म्हणजे यातून दोन प्रश्न निर्मिण झाले. एक तर डॉक्टर आणि पॅथॉलॉजीस्ट यांचे साटे-लोटे असतेच, आणि पॅथॉलॉजीस्टच्या विश्वासार्हतेचा प्रश्न म्हणजे यातून दोन प्रश्न निर्मिण झाले. एक तर डॉक्टर आणि पॅथॉलॉजीस्ट यांचे साटे-लोटे असतेच, आणि पॅथॉलॉजीस्टच्या विश्वासार्हतेचा प्रश्न याशिवाय डॉक्टरांचे निदान आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच मेडीकल स्टोअर्समधून भरमसाठ किंमतीतून रूग्णांची होणारी लूट तथा अनावश्यक आवश्यक चाचण्यांच्या फैरी… हा विषय आणखी वेगळा याशिवाय डॉक्टरांचे निदान आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच मेडीकल स्टोअर्समधून भरमसाठ किंमतीतून रूग्णांची होणारी लूट तथा अनावश्यक आवश्यक चाचण्यांच्या फैरी… हा विषय आणखी वेगळा नंतर मी काही डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजीस्ट यांना युरीन कल्चरच्या एकुण शुल्काबाबत चौकशी केली तर वेगवेगळ्या किंमती ऐकायला मिळाल्या, साधारणत: 900 ते 1200 रूपयांच्या दरम्यान खर्च सांगितला गेला. ज्या टेस्टसाठी मुळात 320 रूपये लगतात, त्यासाठी सॅम्पल कलेक्ट करणार्या पॅथॉलॉजीस्टने समजा 180 रूपये शुल्क आकारले आणि डॉक्टरांचे कमिशन म्हणून जरी 100 रूपये घेतले तरी यासाठी जास्तीत जास्त 600 रूपये खर्च समजू शकतो, पण याच टेस्टसाठी तब्बल 900 ते 1200 रूपये घेऊन रूग्णांच्या खिशावर दरोडे टाक्ण्याच्या या ‘कट प्रॅक्टीस’ला म्हणावे तरी काय… नंतर मी काही डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजीस्ट यांना युरीन कल्चरच्या एकुण शुल्काबाबत चौकशी केली तर वेगवेगळ्या किंमती ऐकायला मिळाल्या, साधारणत: 900 ते 1200 रूपयांच्या दरम्यान खर्च सांगितला गेला. ज्या टेस्टसाठी मुळात 320 रूपये लगतात, त्यासाठी सॅम्पल कलेक्ट करणार्या पॅथॉलॉजीस्टने समजा 180 रूपये शुल्क आकारले आणि डॉक्टरांचे कमिशन म्हणून जरी 100 रूपये घेतले तरी यासाठी जास्तीत जास्त 600 रूपये खर्च समजू शकतो, पण याच टेस्टसाठी तब्बल 900 ते 1200 रूपये घेऊन रूग्णांच्या खिशावर दरोडे टाक्ण्याच्या या ‘कट प्रॅक्टीस’ला म्हणावे तरी काय… म्हण��े डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टच्या टक्केवारीत सामान्य रूग्णांची अवस्था म्हणजे…\nतुम्हारे बाद गुजरेंगे भला,\nतो दिसम्बर मार डालेगा…\nअशी झाल्याशिवाय राहात नाही. आता माझा जवळचा मित्र डॉक्टर असल्याने हा गोरखधंदा मला जवळून अनुभवता आला व हा मुद्दा ‘चावडी’वर घेण्याचा इरादा पक्का केला.\nकट प्रॅक्टीस म्हणजे काय\nकट प्रॅक्टीस हा शब्द अनेकदा कानावर आला. तुमच्याही आला असेल आणि तुम्ही -आपण सर्वच केव्हाना केव्हा या कट प्रॅक्टीसचे बळी ठरलो आहोतच. पण ‘मरता क्या ना करता’ या उक्तीप्रमाणे सहन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण पैसा गेला तरी, बेहत्तर पण आराम मिळाला पाहिजे, हीच रूग्णांची भावना असते. पण जेम-तेम मोलमजुरी करणार्यांचे, गरिबांचे काय हाल पडत असतील, याविषयी विचार करताच मन हेलावून जाते. असो… तर भारतात ‘कट प्रॅक्टीस’ या शब्द कधी रूजला, त्यालाही एक इतिहास आहे. चेन्नईतील एक पंचतारांकीत रूग्णालयाने आपल्या रूग्णालयाच्या दर्शनी भागात ‘नो कट प्रॅक्टीस’ असा फलक लावला होता. त्यानंतर वैद्यकीय वर्तुळात कट प्रॅक्टीस करण्याबाबत चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील महाड येथील डॉक्टर हिंमतराव बाविस्कर यांनी कट प्रॅक्टीस विरोधात कायदा करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यानंतर राज्य सरकारने कट प्रॅक्टीसविरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनीही लक्ष दिल्याने कट प्रॅक्टीस विरूध्द कायद्याचा मसुदा तयार झाला. पण तरीही हा कायदा अद्याप अंमलात आला नसल्याने या कायद्यामुळे फारसा फरक पडला नसल्याचे चित्र आहे. व या कायद्याच्या मसुद्यावर आक्षेपही नोंदविले गेले आहेत. कारण अनेक डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रूग्णाला पुढील उपचारासाठी शस्त्रक्रिया किंवा चाचणी करण्यासाठी दुसर्या डॉक्टरकडे उपचारासाठी – टेस्ट करण्यासाठी पाठवितात व त्या मोबदल्यात संबंधीत डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरूपात पैसे घेतात. किंवा रूग्णांना ठरावीत कंपन्यांचीच औषधे घेण्याचा आग्रह धरतात व त्याबदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे व महागड्या भेट वस्तू मिळवतात… हा सारा प्रकार म्हणजे कट प्रॅक्टीस होय\nप्रामाणिक डॉक्टरही भरडले जाताय\nवैद्यकीय व्यवसायात कट प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरांमुळे या क्षेत्रावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. त्यात प्रामाणिकपणे रूग्णसेवा देणार्या डॉक्टरांचीही प्रतिमा मलीन होत आहे.\nरूग्ण किंवा ज्या रूग्णांचे नातेवाईक कसे नागवले जातात, त्याचीही एक कडी असते. यामध्ये पॅथोलॉजी लॅब, एक्स-रे-क्लीनीक, मेडीकल सेंटर, एम.आर.आय., रक्त चाचण्या, सीटी स्कॅन आणि खालच्या डॉक्टरांकडून वरच्या डॉक्टरांकडे रवाना केलेला पेशंट… या सगळ्या प्रक्रियेत रूग्णांच्या खिशाला भगदाड पाडले जाते. एकंदरीत वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण बघता आणखी एक ‘शेर’ आठवला, म्हणून ईर्षाद…\nदवा क्या है, दुआ क्या है\nजहाँ कातिल ही खुद पुछे,\nकी हुआ क्या है \n… आता उपचार करणार्याच डॉक्टर साहेबांना कातिल म्हटल म्हणून काहींचा आक्षेप येईलच, पण ज्यांचा येईल, ते कट प्रॅक्टीसचेच बच्चे असतील, यात शंका नाही. पण अजुनही या क्षेत्रात मोजण्याइतके प्रामाणिक डॉक्टर कार्यरत असल्यामुळे जरा वातावरण हायसं आहे.\nकाही उपाशी… काही जास्त तुपाशी\nआज काल पैशांचा मोह सार्यांनाच आहे. गाडी-बंगला-आराम-सुविधा प्रत्येकालाच हव्या आहेत. त्यासाठी सार्याच क्षेत्रातील घटकांची धडपड सुरू असते. तशीच धडपड वैद्यकीय क्षेत्रातही सुरू झालेली आहे. त्यामुळे हॉस्पीटल बांधण्यासाठी आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च आणि भौतिक सुविधा मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातही अनैतिकता निर्माण झाली आहे यात शंका नाही. मात्र काही डॉक्टर्स अजूनही या कट प्रॅक्टीसच्या भानगडीत पडत नाहीत. पोटापुरता जेम-तेम पैसा कमावतात आणि समाधानी असतात. ते आर्थिक दृष्ट्या साधारण असतील मात्र मानसिक दृष्ट्या कमालीचे समाधानी असतात. हे वेगळे सांगायला नको, कमिशनगिरीच्या धबडग्यात असले प्रामाणिक अवलीया बघीतले की वेदनादायी मनावर फुंकर पडते.\nबोदवड शहरातील डॉ.उध्दवराव पाटील या डॉक्टरांविषयी कमालीचा आदर आहे. राजकारण व समाजकारणाचे अंग असल्याने डॉक्टर व्यस्त असतातच, पण सर्वच रूग्णांना ते करीत असलेले मार्गदर्शन आणि गरीब रूग्णांना देत असलेला मदतीचा हात, त्यांच्या पुण्याईत भर घालतोय, गेल्या 30-35 वर्षापासून वैद्यकीय सेवा करणार्या या डॉक्टरांकडे स्वत:च्या मालकीची क्लीनीक खोली सुध्दा नाही, वाड-वडिलांच्या जुन्या घरात वास्तव्य आहे.\nअजूनही मोटारसायकलवरच फिरतात, भाडेतत्वावरील जागेत क्लीनिक चालवितात… प्रत्येक शहरात असेही चांगले डॉक्टर्स आहे… अशा सार्यांनाच सलाम… मात्र ‘नाठाळांच्या माथी काठी’ हाणण्यासाठीही आजचा लेखनप्रपंच\nPrevious articleधास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची\nNext articleयाला शिक्षण कसे म्हणावे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:19:11Z", "digest": "sha1:TUB4DG7CNI4VDB5A4BAQNTCKDIQM26S4", "length": 14042, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज - Dainik Prabhat", "raw_content": "\nश्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज\nश्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. अपक्ष, पक्ष व इतर सामाजिक संघटना या सर्वांचे मिळून 19 जागा असलेल्या नगरसेवक पदासाठी तब्बल 221 अर्ज तर, नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची संख्या जास्त असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही.\nआज दिवसभर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतांश उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह येऊन शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी व कॉंग्रेस, भाजप व शिवसेना यांनी सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. वरील पक्षांनी ए व बी अशा दोन्ही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. दोन व तीन प्रभागातील अपवाद वगळता ए अर्जावरील नावे कायम राहतील. छाननी व माघार अद्याप बाकी असले तरी, मुख्य पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याने बरेचसे चित्र आजच स्पष्ट झाले आहे. भाजपने नगराध्यक्ष पदास��ठी ए अर्ज सुनीता मछिंद्र शिंदे व बी अर्ज छाया शांताराम गोरे यांच्या नावाने भरला आहे. तर शिवसेनेच्यावतीने विद्या संजय आनंदकर, मीनल मोहन भिंतडे यांनी तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शुभांगी मनोहर पोटे व रुक्मिणी विनोद पोटे यांचे अर्ज दाखल केले आहेत.\nभाजपचे 19 जागांसाठी असलेले क्रमांक एकचे उमेदवार पुढीलप्रमाणे\nप्रभाग क्र. 1 अ – रेखा लोखंडे, 1 ब – सतीश कन्हेरकर, प्रभाग क्र. 2 अ – सुनीता खेतमाळीस, 2 ब – संतोष खेतमाळीस, प्रभाग क्र. 3 अ – संग्राम घोडके, 3 ब – दिपाली औटी, प्रभाग क्र. 4 अ – वनिता क्षिरसागर, 4 ब – संतोष दरेकर, प्रभाग क्र. 5 अ – सुनील वाळके, 5 ब – लताबाई खेतमाळीस, प्रभाग क्र. 6 अ – मनीषा लांडे, 6 ब – आसाराम खेंडके, प्रभाग क्र. 7 अ – साखरबाई घोडके, 7 ब – भरत नाहाटा, प्रभाग क्र. 8 अ – ज्योती खेडकर, 8 ब – रमेश लाढाणे, प्रभाग क्र 9 अ – नवनाथ कोथिंबीरे, 9 ब – शुभांगी होले, 9 क – छाया गोरे\nतर राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे 19 जागांसाठी असलेले क्रमांक 1 चे उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्र 1 अ – संगीता मखरे, ब- पांडुरंग पोटे, प्रभाग क्र 2 अ – साधना राऊत, ब – गणेश भोस, प्रभाग क्र 3 अ – मनोज ताडे, ब – अनिता औटी, प्रभाग क्र 4 अ – प्रमिला कुंभार, ब – मनोहर पोटे, प्रभाग क्र 5 अ – विकास बोरुडे, ब – अलका मोटे, प्रभाग क्र 6 अ – वैशाली आळेकर, ब – अख्तर शेख, प्रभाग 7 अ – सोनाली घोडके, ब – निसार बेपारी, प्रभाग 8 अ – मनीषा आंनदकर, ब – बापूराव सिदनकर, प्रभाग 9 अ – संतोष कोथिंबीरे, ब- सीमा प्रशांत गोरे, क – शशिकला गांजुरे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस् ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितां���ी संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:51:34Z", "digest": "sha1:KNRBQVKYSVYNQAVQIPTRPWW2OWTHYFPF", "length": 16639, "nlines": 56, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: दुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\nपीक पद्धतीत बदल म्हणून वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील धनंजय बागल या तरुणाने ढोबळी मिरची पिकासाठी रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा अधिकाधिक वापर करून मिरचीचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. दुष्काळातील पाणीटंचाईचे महत्त्व ओळखून त्याने ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याने शेतीमध्ये राबवलेल्या वेळवगेळ्या प्रयोगांमुळे कमी पाण्यात, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेतले आहे. भारत नागणे\nसंतांचे माहेर घर अशी वाखरी परिसराची (जि. सोलापूर) वारकरी संप्रदायामध्ये ओळख आहे. \"कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' असे वर्णन संत सावता माळी यांनी आपल्या अभंग रचनेतून करून शेती आणि विठ्ठल भक्तीचे अतूट नाते सांगितले आहे. आषाढी वारीचे शेवटचे रिंगण वाखरी येथेच होते. आपल्या घरातही वारकरी परंपरा जोपासणाऱ्या धनंजय बागल यांची वाखरी येथे पंढरपूर-सातारा रस्त्यालगत सुमारे 15 एकर शेती आहे. नियमित उसाचे पीक घेत आलेल्या धनंजय यांनी या वेळी पीक पध्दतीत बदल करून सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची घेतली आहे.\nदुष्काळातून घेतला बोध गेल्या दोन वर्षांपासून वाखरी परिसराला अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली. बागल यांचा सुमारे 12 एकरांवरील ऊसही वाळून गेला, त्यामुळे एवढ्या क्षेत्रावर त्यांना काही लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले. काही क्षेत्रावरील उसाची चाऱ्यासाठी विक्री केली. चालू वर्षी मात्र समाधानकारक पाऊस झाला. विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली, तरीही दुष्काळी परिस्थितीपासून धडा घेतलेल्या धनंजय यांनी ठिबक सिंचन व पॉली मल्चिंगचा वापर करून यंदाच्या ऑगस्टमध्ये संकरित ढोबळी मिरचीचे पीक घेण्याचे निश्चित केले.\nधनजंय यांचा समविचारी शेतकरी गट असून, एकत्रितपणे विचार-विनिमय करून अनेक निर्णय घेतले जातात. ढोबळीचा निर्णय त्यातूनच पुढे आला.\nपारंपरिक शेती न करता वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा विचार धनंजय यांच्या मनात आला खरा; पण त्यांच्या वडिलांनी या पीक पद्धतीत बदल करण्यास विरोध केला. मात्र अन्य शेतकरी करीत असलेले पीक पद्धतीतील बदल व त्याचे फायदे समजावून दिल्यानंतर वडिलांचे मन वळवण्यात धनंजय यशस्वी झाले.\nलागवडीचे नियोजन लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभी-आडवी नांगरट केली. त्यानंतर दोन वेळा फणपाळी करून घेतली. एकरी वीस गाड्या शेणखत सर्वत्र पसरून घेतले. त्यानंतर पॉवर टिलरच्या साहाय्याने प्रत्येकी सहा फूट अंतरावर दीड इंच उंचीचे गादीवाफे (बेड ) तयार केले. जोराच्या वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून प्लॉटच्या चारही बाजूने हिरव्या नेटचा वापर केला.\nधनंजय यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी शेडनेटमध्ये हे पीक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुरेसा अनुभव नसल्याने व काही तांत्रिक बाबी अनुकूल न ठरल्याने या पिकातून नफा झा���ाच नाही, केवळ खर्च बाहेर पडला. यंदाचा प्रयोग मात्र खुल्या शेतात केला.\nमिरचीचे दर्जेदार उत्पादन मिळावे, यासाठी रासायनिक खतांच्या वापराला जैविक, सेंद्रिय खतांचीही जोड दिली, त्यामुळेच पुढे मिरचीला इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एक ते दोन रुपये जादा दर मिळणे शक्य झाले.\nकीड व रोग प्रतिबंधात्मक उपाय- ढोबळी मिरचीतून चांगल्या उत्पादनाची आशा असली तरी पिकावर येणाऱ्या विविध कीड रोगांचा बंदोबस्तही योग्य वेळी करावा लागतो. प्रामुख्याने मररोग, विषाणूजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. बागल केवळ रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या करून थांबले नाहीत, तर विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींना रोखण्यासाठी पिकाच्या सभोवताली नेटचा कल्पकतेने वापर केला.\nढोबळी ठरली फायदेशीर सुमारे एक ऑक्टोबरच्या सुमारास पहिला तोडा केला. पीक जोमदार आल्यामुळे मिरचीचे वजनही सुमारे 150 ते 200 ग्रॅमपर्यंत मिळणे शक्य झाले. रसरसीत आणि तजेलदार मिरची असल्याने राजस्थानातील व्यापाऱ्यांनी 25 रुपये किलो दराने जागेवर मिरचीची खरेदी केली. आठ ऑक्टोबरच्या सुमारास केलेल्या दुसऱ्या तोड्यास तीन टन माल निघाला. तिसरा तोडा 16 ऑक्टोबरच्या दरम्यान करून त्यातून मिळालेल्या मालाची प्रतिकिलो 25 रुपये दराने विक्री केली. चौथ्या तोड्याला प्रति किलो 24 रुपये दर मिळाला. आत्तापर्यंत एकूण क्षेत्रातून सुमारे 25 टन उत्पादन मिळाले आहे. यातून आतापर्यंत साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिरचीला 20 रुपयांहून अधिक दर मिळाला असला तरी सद्य:स्थितीत मात्र हा दर 18 रुपयांवर आला आहे.\nपावणेदोन एकर क्षेत्रासाठी चार ट्रेलर शेणखतासाठी 25 हजार रुपये खर्च करावे लागले. मशागतीच्या कामासाठी 20 हजार रुपये खर्च झाला. मल्चिंग पेपरचे 10 बंडल वापरण्यात आले. 2200 रुपये प्रतिबंडल प्रमाणे त्याला 22 हजार रुपये खर्च करावे लागले. 1 रुपये 60 पैसे प्रमाणे 24 हजार रोपे खरेदी केली. रासायनिक खतांसाठी 15 हजार रुपये द्यावे लागले. प्रति तोडणीसाठी 3 हजार रुपये मजुरी द्यावी लागते. ठिबक संचासाठी 25 हजार रुपये गुंतवावे लागले आहेत. याशिवाय रसायने व अन्य असा आत्तापर्यंत एकूण क्षेत्रासाठी सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपये खर्च झाला आहे.\nशेडनेटमधील ढोबळीतून न मिळालेला फायदा, दोन वर्षे दुष्काळात उसातून झालेले नुकसान या पार्श्��भूमीवर यंदाच्या ढोबळीतून मात्र धनंजय यांना दिलासा मिळाला आहे. शेतीतील उत्साह त्यांचा वाढला आहे.\nठळक बाबी - मिरचीच्या झाडांत कळ्यांची संख्या वाढावी यासाठी परागीभवन वाढावे यासाठी मिरची पिकाच्या बाजूने झेंडूची लागवड केली आहे. झेंडूमुळे मधमाश्या येण्याचे प्रमाण वाढते. साहजिकच परागीकरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. त्यातून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.\n- धनंजय यांनी आडसाली एक एकर उसातील क्षेत्रातही आंतरपीक म्हणून ढोबळी मिरचीचा प्रयोग केला आहे. त्यातील मिरचीचे उत्पादनही सुरू झाले आहे. पंढरपूर येथील स्थानिक बाजार पेठेत त्याला 25 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.\n- ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहण्याची आवड धनंजय यांनी जोपासली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दैनिक ऍग्रोवनचे नियमित वाचन सुरू असल्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रेरणा धनंजय यांना मिळाली. पाण्याचा समंजसपणे वापर कसा करावा, कोणती खते कशी व कोणत्या वेळी द्यावीत याचीही दिशा ऍग्रोवनमधून मिळाली. शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून प्रोत्साहन मिळाले असे त्यांनी सांगितले.\nसंपर्क - धनंजय बागल - 9561262773\nरा. वाखरी, ता. पंढरपूर\nLabels: ढोबळी मिरची, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/government-literally-left-the-farmers-who-were-in-drought-hit-dhananjay-munde/1656/", "date_download": "2019-04-18T18:23:31Z", "digest": "sha1:OPDV3FR3ONSQCCANI6VNY4GE5NUCK2M2", "length": 20492, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे | Mahabatmi.com", "raw_content": "\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nबीड | राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडुन ते निवडणुक प्रचारात दंग झाले असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये फिरताना अतिशय भिषण दुष्काळ जाणवल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले. या वर्षी राज्यात इतका भिषण दुष्काळ आहे की, मागच्या वर्षी याच काळात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात केवळ 611 टँकर्स सुरू होते, आज यावर्षी 3970 इतके सुरू आहेत. यावरून पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. अनेक गावांमध्ये मागणी होऊनही टँकर्स सुरू झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.\nऔरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागातील जनावरांची संख्या 85 लाख असताना छावण्यांमधून केवळ 6 लाख जनावरांना आसरा मिळालेला आहे, लाखो जनावरांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणुन दिले. सरकारने चारा दावणीला द्यायचा की, थेट मदत द्यायची की, छावण्या उघडायच्या यातच तीन महिने काढले, शेतकर्यांची केवळ पाच जनावरे छावण्यांमध्ये घ्या, स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य द्या, आढावा घ्या, छावण्यांचे अधिकार पालकमंत्र्यांना द्या, अशा जाचक अटी घातल्यामुळे अनेक तालुक्यात छावण्याच सुरू झाल्या नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणुन दिले. मागील काळात सरकारने जाहीर केलेली अनुदाने मिळालेली नाहीत, कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झालेली नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. अनेक मुलभूत प्रश्नांच्या पेक्षाही राज्यातील दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्यांमध्ये सरकार विरूध्दचा तिव्र असंतोष पहावयास मिळत असून, हा असंतोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या प���च जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:39:39Z", "digest": "sha1:7F4CPHUZC5LCW5ZWIUGLQEBXKC2AFT2W", "length": 2678, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंदूर –मनमाड रेल्वे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - इंदूर –मनमाड रेल्वे\nइंदूर-मनमाड रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर : नितीन गडकरी\nनवी दिल्ली : इंदूर-मनमाड नवीन रेल्व��� मार्गाचे सर्व अडथळे दूर झाले असून पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:39:47Z", "digest": "sha1:HIQYCJOG62DIS44IZRSUHZNUNKECP5TR", "length": 3309, "nlines": 47, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दुष्काळ दौरा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - दुष्काळ दौरा\nराष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दुष्काळजन्य परिस्थितीची दिली माहिती\nस्वप्नील भालेराव /पारनेर- महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यातली त्यात काही तालुक्याची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामध्ये पारनेरचाही समावेश आहे...\nराज्यात आज वातावरण तापणार, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी आज राज्यातील राजकीय वातावरण कामालीच तापणार आहे. कारण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/15-day-judicial-custody-for-headmistress-in-kolhapur/", "date_download": "2019-04-18T18:42:28Z", "digest": "sha1:36XQV6P64QPXXT3FG2ETCJBLEE4QJXAS", "length": 2686, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "15-day judicial custody for Headmistress in kolhapur Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nउठाबशांची विद्यार्थिनीला शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nकोल्हापूर : विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेस 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापुरात विद्यार्थिनीला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/37-malakhamb-comption/", "date_download": "2019-04-18T18:42:16Z", "digest": "sha1:PHV2HIF76KVLU5CJJBHN4O4DXJQAUWXN", "length": 2526, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "37 malakhamb comption Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n३७ वी राज्य मल्लखांब स्पर्धा चिपळूणमध्ये सुरू\nटीम महाराष्ट्र देशा- मल्लखांबासारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम चिपळूण पालिकेले केले आहे. चिपळूणसाठी ही गौरवशाली बाब आहे. ही स्पर्धा चिपळूण शहरातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/indian-merchant-showed-indias-sea-rout-to-vasco-da-gama/", "date_download": "2019-04-18T18:35:59Z", "digest": "sha1:E4NPZ7DOVXTY447DJUKYIMMRGQGOON6V", "length": 13387, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nपाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे मोठाच शोध होता. अर्थात, त्यांच्यासाठी जरी तो “शोध” असेल तर आपल्यासाठी हे कित्येक हजार वर्षांपासून आपलं घरच होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘शोध’ असला तरी आपल्यासाठी फक्त ‘आणखी एक पाहुणा’ एवढंच ह्याचं महत्व. असो, मुद्दा हा की आपण सर्वांनीच शाळेत “भारताला कुणी शोधलं” ह्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात “वास्को दा गामा” असं दिलंय. आपण इतिहासात तेच शिकलोय.\nसन १४९७ मध्ये जेव्हा वास्को दा गामा भारतात ���ला तेव्हा “भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन” म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली. पण त्याला भारताचा सागरी मार्ग दाखवणारा एक भारतीय व्यापारीच होता – ही नोंद इतिहासाने फारशी ठळकपणे घेतली नाहीये. हे आश्चर्यकारक आहे कारण – स्वतः वास्कोच्या रोजनिशीमधेच ही नोंद आहे…\nप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वास्को दा गामाची रोजीनिशी वाचली तेव्हा त्यांना ही नोंद वाचून सुखद धक्काच बसला.\nआपल्या रोजनिशीमध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताचा शोध का घ्यावासा वाटला, त्याची तयारी कशी केली आणि प्रवास प्रयाण कसं झालं…ह्या सगळ्या नोंदी वास्कोने करून ठेवल्या आहेत.\nआफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड जहाज बघून वास्को आश्चर्यचकित झाला. चौकशी करण्यासाठी आपल्या नोकराला त्याने ह्या भल्या मोठ्या जहाजावर पाठवलं. परतल्यावर नोकराने ‘हे भारतीय व्यापाऱ्याचं जहाज आहे’ हे सांगितलं आणि हरखून जाऊन वास्को स्वतः त्या जहाजावर गेल्या.\n“मला भारत शोधायचा आहे” असं म्हटल्यावर गडगडाटी हास्य करत तो ढेरपोट्या व्यापारी म्हणाला :\nअरे, तू काय भारत शोधणार आमच्या अनेक पिढ्या मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये.\nवास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं \nअनेकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रसिद्ध गुजराती व्यापारी कांजी मलम हाच वास्को दा गामाचा सागरी वाटाड्या होता. वास्कोला आफ्रिकेच्या मालंदी बंदरापासून कालिकत (कोझिकोडे, केरळ) बंदरावर कांजी मलमनेचं आणलं असं म्हटलं जातं.\nअसो – कांजी मलम की आणखी कुणी – डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांच्यानुसार वास्कोला भारतात आणणारा भारतीय व्यापारीच होता, हे मात्र नक्की \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\n3 thoughts on “भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता\nमुलगी झाल्यास व��िलांना चहा, नाश्ता आणि सलून फुकट – महाराष्ट्रातील उपक्रम\nतुमच्यात असलेल्या या काही गोष्टी स्त्रियांना तुमच्याकडे नकळत आकर्षित करतात\nरावणाच्या सासरी आजही दसऱ्याच्या दिवशी त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं\nअसुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’…\nअनिल कपूरच्या “नायक” पेक्षा कितीतरी जबरदस्त – भारताचे खरेखुरे १० नायक\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nपाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; ही आहेत जगातील अनोखी घरं\nचहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nरजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये वाचा “2.0 ची गंमत”\nइच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”\n९० वर्षापूर्वीच्या या फ्लाइंग बोट्स काही विमानापेक्षा कमी नव्हत्या\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nभारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठीच्या “एनडीए” परीक्षेची तयारी कशी करावी\nह्या “बिग्गेस्ट लूजर” तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही\nतथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : इनमराठी वरील लेखास प्रतिवाद\nआणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं \nपेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nसचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/mahagenco-koradi-nagpur-bawankule/11081523", "date_download": "2019-04-18T18:32:53Z", "digest": "sha1:OTQD24TS4WBOSMJI6RQTPJTKXC3SCBYG", "length": 16341, "nlines": 112, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नवी ऊर्जा, व्यक्तिगत संबंध व कलागुणांना फुलविणारा उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनवी ऊर्जा, व्यक्तिगत संबंध व कलागुणांना फुलविणारा उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट\nचंगळवादी, भोगवादी,ग्राहकवादी व आभासी दुनियेमुळे आपले जीवन जणू स्वार्थी बनले आहे. अशा परिस्थितीत, ऋतू बदल, नवे वस्त्र, स्वच्छता, वेगळा आहार, व्यवहार शिकवण, स्त्री सन्मान, व्यक्तिगत नातेसं��ंध, इतरांप्रती प्रेमभाव, उत्तम आचार, विचार व संस्कारासह आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे खरी “दिवाळी”. एक छोटी पणती आपल्या तेजाने लगतचा परिसर प्रकाशमान करते, अगदी त्याचप्रमाणे, प्रत्येकाने आपल्या निसर्गदत्त गुणांनी आपला परिसर तेजोमय करण्याची शिकवण दिवाळी या सणापासून मिळते.\nकोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे विद्युत वसाहत कोराडी येथील निवासस्थानी “दिवाळी पहाट” या संगीतमय कार्यक्रमाचे लक्ष्मीपूजनाच्या दिनी आयोजन करण्यात आले.\nपहाटेच्या गारव्यात व मंद प्रकाशात “एक दंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही” या श्रीगणेश स्तवनाने सारंग जोशी यांनी दमदार सुरुवात केली व त्यानंतर “घनश्याम सुंदरा श्रीधरा”,”प्रभाते सूर नभी रंगती”,”गगन सदन तेजोमय” “ही गुलाबी हवा वेड लावी जिवा”,”केव्हा तरी पहाटे” हि पहाट गीते सादर करण्यात आली. त्यानंतर, “कानडा राजा पंढरीचा”, “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” सारख्या भक्ती गीतांनी कार्यक्रमाला अध्यात्मिक साज चढला. एकाहून सरस एक अशी भाव गीते सादर करण्यात आली.त्यात “डौल मोराच्या मानचा”,”फुलले रे क्षण माझे”,”मेहंदीच्या पानावर”, “मायेच्या हळव्या स्पर्शाने”, “जांभूळ पिकल्या झाडयाखाली” “जीवनात ही घडी अशीच राहू दे”,”मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा” इत्यादी गीतांचा समावेश होता. समारोपीय सत्रात “रंगात रंग तो श्याम रंग”, “आई भवानी तुझ्या कृपेने”,”मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून”, उदे ग अंबे उदे, जयोस्तुते, सारख्या लोकप्रिय गीतांनी दिवाळी पहाट कार्यक्रमास कळस चढविला.\nनागपुरातील सुप्रसिद्ध गायक सारंग जोशी, सोनाली दीक्षित व मोनिका देशमुख तर वादक मंडळींमध्ये राजा राठोड(की बोर्ड), प्रशांत नागमोते(तबला), श्याम ओझा(संवादिनी), राजू ठाकूर(ऑक्टोपॅड) आणि सूत्रसंचालनातून डॉ.मनोज साल्पेकर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने दिवाळी पहाटचे सुरेल गुंफण करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शंकर महादेवन,आशा भोसले, सुधीर फडके,स्वप्नील बांदोडकर, यशवंत देव, सुरेश भट,हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडके यांच्या गीतांमुळे दिवाळी मंगलमय पहाट अधिकच दर्जेदार झाली.\nराज्याचे ऊर्जावान ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे ह्या कार्यक्रमास सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभ���च्छा दिल्या. वीज उत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व आगामी आव्हानांकरिता सहकार्य करण्याचे सूतोवाच केले.\nह्या कार्यक्रमाला महानिर्मितीचे कार्यकारी संचालक राजू बुरडे, मुख्य अभियंते राजकुमार तासकर, राजेश पाटील तसेच महादुला नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेश रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. “दिवाळी पहाट” सारख्या कार्यक्रमातून नवी ऊर्जा, भेटीगाठी व नाती संबंध अधिक दृढ होत असल्याचे अभय हरणे यांनी सांगितले.\nअभय हरणे यांनी मागील वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे कौटुंबिक आयोजन सुरू केले असून ह्या कार्यक्रमास महानिर्मितीचे आजी-माजी अधिकारी,अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, पत्रकार मंडळी व कोराडी वसाहतवासी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित असतात हे विशेष. प्रवीण बुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. गरमागरम अश्या स्वादिष्ट दिवाळी फराळाने संगीतमय पर्वाची सांगता झाली.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/minister-dada-bhuse-on-nashik-development/", "date_download": "2019-04-18T18:52:54Z", "digest": "sha1:XJ56RSQPLT7V5HP7UFNAOS5GSYAHUXKG", "length": 34877, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\n��ोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक ध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व\nध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व\nमालेगाव तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करत केला. सिंचनासह पिण्याचे पाणी, रस्ते, घरकुल, वीज, शिक्षण व रोजगार आदी प्रश्नांकडे विशेष लक्ष दिल्याने या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. गिरणा-मोसम नद्यांवर तब्बल 9 बंधारे मंजूर करून आणले. पश्चिम औद्योगिक वसाहतीसाठी 886 एकर जागा मंजूर करून घेली आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. पूर्ण क्षमतेने पश्चिम औद्योगिक वसाहत कार्यान्वित होण्याच्या दृष्टिकोनातून आपला पाठपुरावा सुरू आहे.\nकामे झाल्यावरच त्याची माहिती जाहीर करणे हा आपला पिंड आहे. जनतेच्या अपेक्षेनुसारच विकासकामे करत आहोत. गावठाण व शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय लाखो गोरगरीब जनतेस घरांचा अधिकार मिळवून देणारा ठरणार आहे.\nअपर जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन कार्यालय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालु���्यात 75 कोटी निधीव्दारे रस्त्यांची निर्मिती, गिरणा-मोसम नदीवर पुल, 60 सामाजिक सभागृह, वसतिगृहे, वीज वितरणचे जिल्हास्तरीय मंडल कार्यालय, तळवाडे साठवण तलावाच्या क्षमतेत वाढ, गिरणा-मोसम नदीवर 9 बंधारे, 226 सिमेंट-मातीनाला बांध, शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, भव्य उद्यान, क्रीडा संकुल, अभ्यासिका, तंत्रशिक्षण विद्यालय इमारत, नदीजोड प्रकल्प, तालुक्यातील 70 टक्के शाळा दुरुस्ती, डिजिटल व इ लर्निंग, पंचायत समिती कार्यालय इमारत, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत गाळणे गोरक्षनाथ मंदिर, रोकडोबा हनुमान, श्रीक्षेत्र चंदनपुरी, सप्तश्रृंगीगड व धनदाई माता मंदिर म्हसदी या तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा, आदिवासी-मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृह, गडबड येथे आश्रमशाळा, तालुका पोलीस ठाणे इमारत, ठिकठिकाणी वीज उपकेंद्रे, माळमाथा 25 गाव पाणीपुरवठा योजना, तळवाडे तलावातून दाभाडी गावास पिण्याचे पाणी, हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी निधी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजंग शिवारात शेती महामंडळाच्या 863 एकर जागेवर पश्चिम औद्योगिक वसाहतीस मंजुरी आदी प्रमुख कामांसह हजारो घरकुलांचे वाटप, पथदीप, व्यायामशाळा, आदिवासींना साहित्य वाटप, शिधापत्रिका, विविध दाखल्यांचे वाटप, निराधारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.\nगावठाण व शासकीय अतिक्रमित घरे नियमानुकूल व्हावीत, यास्तव गत 12 वर्षांपासून संघर्ष व पाठपुरावा सुरू होता. हा विषय फक्त मालेगाव तालुक्यापुरता नव्हे, तर संपूर्ण राज्यातील अतिक्रमित जागेवर घर असलेल्यांचा होता. अतिक्रमणे मोजणीचे काम पूर्ण झाले होते. परंतु ती नियमित करण्याचा निर्णय होत नव्हता. पाठपुरावा सुरुच होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या विषया संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात आपण संबंधित अधिकार्यांची बैठक घेत धोरण निश्चित करून प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामविकास विभागाने 16 फेब्रुवारी 2018 रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मालेगाव तालुक्यातील 15 हजारांवर लोकांची घरे त्यांच्या नावावर होणार आहेत. राज्���ात लाखो अतिक्रमण धारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयानुसार 2000 सालापूर्वीची 500 चौरसफुटापर्यंतची घरे कोणतेही शुल्क न आकारता व 500 चौरसफुटावरील घरे शुल्क आकारून नियमित करून दिली जाणार आहेत. यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे माहिती संकलित होऊन अतिक्रमित जागेवरील घरांचा कायदेशीर हक्क संबंधितांना प्राप्त होणार आहे.\nशहरातील व तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दैयनीय होती. त्यामुळे आमदार निधीसह शासनाच्या वेगवेगळ्या योजनांव्दारे निधी आणत रस्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात 76 कि.मी. रस्त्यांसाठी 42.31 कोटी तर दुसर्या टप्प्यात 31.5 कि.मी.साठी 15.44 कोटी निधीची कामे मंजूर झाली आहेत. तिसरा टप्पा 70 कि.मी.चा शासनाकडे प्रस्तावित असून, तोदेखील निश्चितच मंजूर होईल. तालुक्याचा रूरबन योजनेत समावेश करण्यात आल्याने विविध कामे मार्गी लागणार आहेत. शहराला जोडणार्या गिरणा नदीवरील पल अत्यंत कमकुवत झाला होता. त्या ठिकाणी समांतर पूल कार्यान्वित झाला आहे. मालेगाव-डोंगराळे, कुसुंबामार्गे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला असून, गिरणा नदीवर सोयगाव-टेहरे दरम्यान तसेच आघार बु. ते आघार खु. व मोसमनदीवर कॅम्प ते वडगाव, काष्टी ते निळगव्हाण या कोट्यवधी रुपयांच्या निधीव्दारे पुलांची निर्मिती करण्यात आली असल्याने दळणवळणाची मोठी गैरसोय दूर झाली आहे.\nशहर-ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील दुरवस्था दूर होण्यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालय दुरुस्ती व सुविधांसाठी नुकताच शासनातर्फे 37 आरोग्य उपकेंद्रांच्या दुरूस्ती नुतनीकरण व सुविधांसाठी राष्ट्रीय अभियान आरोग्य आयुक्तांनी 2 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरात महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय होणे गरजेचे असल्याने शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालयास मंजुरी मिळवून आणत रुग्णालय इमारत नूतनीकरणासाठी अडीच कोटीचा निधीदेखील मंजूर झाला आहे. मालेगाव येथे नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळवून घेत; भव्य इमारत पूर्ण करण्यात आली आहे.\nनार-पारसारख्या योजना आवश्यक आहेत. परंतु, त्यांचा खर्च लक्षात घेता लहान-लहान योजना हाती घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडविणे फायदेशीर ठरेल या जाणिवेतून आपण गिरणा व मोसम नदीवर 9 बंधारे पाठपुरावा करत मंजूर करून घेतले आहे. मोसमनदीवर वडेल, काष्टी केटीवेअर बंधार्याचे काम पूर्ण झाले असून, वडगाव व कोठरे केटीवेअर बंधार्यांचे काम प्रगतीपथावर आहे. वडनेर केटीवेअर बंधारा शासनाकडे प्रस्तावित असून, त्यास देखील लवकरच मंजुरी मिळेल. नदी पुनर्जीवन योजनेंतर्गत कान्होळी, परसुल, दोध्याड, बोरी व गलाठी या नद्यांवर 33 बंधारे कार्यान्वित झाले आहेत. 8 बंधारे मंजूर असून, 56 प्रस्तावित आहेत.\nलयुक्त शिवार योजनेंतर्गत गत तीन वर्षात तालुक्यात 226 सिमेंट व मातीनाला बांधकामे करण्यात आली. मालेगाव शहरास तळवाडे साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. या तलावाची पाणी साठवण क्षमता पूर्वी फक्त 42 द.ल.घ.फूट इतकी होती. शेती महामंडळाची शंभर एकर जागा मंजूर करून आणत या साठवण तलावाची क्षमता वाढवली गेली. यासाठी 5.80 कोटीचा निधी आपण मंजूर करून आणला. या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्याने आज तळवाडे तलावाची साठवण क्षमता 87 द.ल.घ.फूट इतकी झाली आहे.\nया तळवाडे साठवण तलावातून दाभाडी गावास पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. या संदर्भात महानगरपालिकेने नुकताच ठराव देखील केला आहे. तलावाच्या साठवण क्षमतेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असला, तरी शेती सिंचनासाठी चणकापूरचे एक आवर्तन अधिक वाढणार आहे. शहरात हद्दवाढ झालेल्या भागात पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जलकुंभांची निर्मिती अगोदरच झाली असून; जलवाहिनीचे काम पूर्ण होताच सर्व शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा लवकरच सुरू होवू शकेल.\nपश्चिम औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.\nPrevious article# Breaking # 15 दिवस बाकी असतांनाच जळगावच्या प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा\nNext articleनाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nबँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : ���ुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1969&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:55:56Z", "digest": "sha1:SN764L2FSSOL2OEHLVZIDQU4B3RK5OGR", "length": 8547, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी लातुरात", "raw_content": "\nप्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी लातुरात\nस्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेत मुक्त संवादाचे आयोजन\nलातूर: स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि स्व. हरिरामजी भट्टड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दयानंद सभागृहात प्रख्यात लेखक प्रशांत दळवी आणि ख्यातनाम सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nलेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मराठी नाटक व चित्रपट क्षेत्रात वेगळी वाट निवडून त्यावर स्वतःची मोहर उमटवली आहे. विचारांशी तडजोड न करता व्यावसायिक यश मिळवता येते हे या दोघांनी 'चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल,, सेलेब्रेशन’ या नाटकांच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीला नाविन्याची धुमारे फुटले. तर बिनधास्त, कायद्याचं बोला, तुकाराम, फॅमिली कट्टा, आजचा दिवस माझा या चित्रपटांतूनही त्यांनी थिल्लरपणाला थारा न देता सूचकतेने प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडल्याचे आपण पाहिले आहे. याच काळात प्रा. अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'गांधी विरुद्ध गांधी, व ' डॉक्टर तुम्ही सुद्धा, या नाटकांची देशभरातील जाणकारांनी प्रशंसा केली. अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. प्रतिभावंत लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगांत’ या नाट्यत्रयींना अभिजाततेचा स्पर्श झाल्यामुळे तब्बल वीस वर्षांचा खंड पडल्यावर नव्याने ती सादर झाली तेव्हा प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तात्कालिकता, चंचलता हे वैशिष्ट्य मानले जात असणाऱ्या सध्याच्या काळात बाजारपेठेचा विचार न करता शेक्सपियरच्या 'हॅमलेट’ला सादर करण्याचे धैर्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी दाखवले आणि त्यालाही उदंड दाद मिळाली.\nमराठवाड्यातील पाळेमुळे असलेले प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे मुंबईत का गेले, गॉडफादर नसताना पाय रोवून उभे कसे राहिले, गॉडफादर नसताना पाय रोवून उभे कसे राहिले, नाटक व चित्रपटाचा विषय व कथावस्तू कशी ठरते, नाटक व चित्रपटाचा विषय व कथावस्तू कशी ठरते, त्यांना कोणते अडथळे पार पाडावे लागतात, त्यांना कोणते अडथळे पार पाडावे लागतात, नाटक व चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक व अभिनेत्यांसोबत काम करताना त्यांना कसे अनुभव आले, नाटक व चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक व अभिनेत्यांसोबत काम करताना त्यांना कसे अनुभव आले अशा अनेक विषयांवर गप्पा मारण्याकरिता, प्रशांत दळवी व चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवाद आयोजित केला आहे. दयानंद सभागृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या विशेष कार्यक्रमास लातूरकरांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने श्रीनिवास लाहोटी, श्रीमती सुमती जगताप तसेच स्व. हरिरामजी भट्टड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. सुरेश भट्टड यांनी केले आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/jayaprada-responds-statement-azam-khan-rampur-183322", "date_download": "2019-04-18T18:50:16Z", "digest": "sha1:LBHVP34FB4QTPN3SHSNRFG46UIDJNXJ3", "length": 12397, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "JayaPrada responds on statement by Azam Khan at Rampur Loksabha 2019 : आझमजी, मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे का?: जयाप्रदा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : आझमजी, मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे का\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nआझम खान यांनी एका प्रचारसभेत बोलताना जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आसून, महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.\nरामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी सर्वांसमक्ष नाही सांगू शकत. त्यांचे असे बोलणे नेहमीचे आहे,' असा आरोप जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर केला.\nत्यांच्या वक्तव्यानंतर जया प्रदा अत्यंत संतप्त झाल्या होत्या. मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार आहे का असा संतप्त सवाल जया यांनी केला. खान यांना निवडणूक लढण्यासाठी परवानगी देऊ नये, असे लोक असतील कर लोकशाहीचे काय होईल, महिला सुरक्षित राहणार नाहीत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी रामपूर सोडून निघून जाईन असे वाटत असेल तर तसे अजिबात नाही, मी रामपूर कधीच सोडणार नाही असेही जया यांनी सांगितले.\nआझम खान यांनी एका प्रचारसभेत बोलताना जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आसून, महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.\nमी त्यांचे नाव घेऊन काहीही बोललो नाही, त्यांनी मला तसे पुरावे दाखवून द्यावेत. मी मंत्री आहे, त्यामुळे मला काय बोलायचे आणि काय नाही हे कळते, मी मर्यादा सोडून बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी उमेदवारी सोडून देईल असे वक्तव्य आझम खान यांनी केले.\nउत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघात सपाचे उमेदवार आझम खान यांच्याविरूद्ध भाजपकडून अभिनेत्री जयाप्रदा रिंगणात आहेत.\nLoksabha 2019 : जयाप्रदा यांना भाषणादरम्यान कोसळले रडू...\nरामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित...\nLoksabha 2019 : उत्तर प्रदेशात भाजपचा अदलाबदलीचा खेळ\nनवी दिल्ली : लोकसभेतील विजयाची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तब्बल 29 जागांवरील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी घोषित केले...\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/focusing-literature-marathwada-161588", "date_download": "2019-04-18T18:44:29Z", "digest": "sha1:HRHW6XJVWSOIID6ZGUM3RG645GP37B2G", "length": 14889, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "focusing on literature in Marathwada मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगुरुवार, 20 डिसेंबर 2018\nलातूर : मराठवाड्यातील साहित्य-संस्कृती, परिवर्तनवादी चळवळींचा इथल्या साहित्यावर झालेला परिणाम, मराठवाड्याच्या मातीत तयार झालेले लोकसाहित्य, कन्नड-तेलुगू अशा भाषांशी असलेला मराठीचा संबंध या आणि अशा अनेक महत्वाच्या विषयांवर ‘सुबंरान’ या स्मरणिकेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यानिमित्ताने या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला दस्ताऐवजच उपलब्ध होणार आहे.\nलातूर : मराठवाड्यातील साहित्य-संस्कृती, परिवर्तनवादी चळवळींचा इथल्या साहित्यावर झालेला परिणाम, मराठवाड्याच्या मातीत तयार झालेले लोकसाहित्य, कन्नड-तेलुगू अशा भाषांशी असलेला मराठीचा संबंध या आणि अशा अनेक महत्वाच्या विषयांवर ‘सुबंरान’ या स्मरणिकेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यानिमित्ताने या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला दस्ताऐवजच उपलब्ध होणार आहे.\nमराठवाडा साहित्य परिषदेचे 40वे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा उदगीरमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने सुंबरान ही स्मरणिका तयार करण्यात आली असून तिचे प्रकाशन संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात (ता. 23) होणार आहे. यात केवळ लातूर जिल्ह्यातील नव्हे वेगवेगळ्या राज्यातील लेखकांनी मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीशी संबंधीत विषयावर लेख लिहिले आहेत. हे या स्मरणिकेचे वेगळेपण आहे.\nयासंदर्भात स्मरणिकेचे संपादक म. ई. तंगावार म्हणाले, स्मरणिकेची मांडणी आम्ही पाच भागात केली आहे. पहिल्या भागात कन्नड, तेलुगू, कोकणी अशा भाषांचा आणि मराठीचा संबंध वाचायला मिळेल. गुजराती आदिवासी समाज, त्यांची संस्कृती आणि महाराष्ट्राचा संबंध यावरही आम्ही लेख समाविष्ट केला आहे. दुसऱ्या भागात बृहन् महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी शिक्षण याची काय स्थिती आहे, याची सद्यस्थिती मांडली आहे. तिसरा भाग हा मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीशी संबंधीत आहे. तर चौथा भाग हा उदगीरचे अक्षरयात्री या नावाने इथल्या लेखकांवर, साहित्यावर आधारित ठेवला आहे. अखेरच्या भागात यापूर्वी उदगीरमध्ये 1956 मध्ये झालेल्या आठव्या संमेलनाची सविस्तर माहिती दिली आहे. नियोजित संमेलनाध्यक्षांची मुलाखत वाचायला मिळेल. शिवाय, आजवरच्या मराठवाडा संमेलनाचे स्थळ आणि संमेलनाध्यक्ष नावे अशी यादीही दिली आहे. त्यामुळे ही स्मरणिका संग्राह्य राहिल, अशी आम्हाला खात्री वाटते.\nLoksabha 2019 : मतदानाच्या दिवशी १२०० बस धावणार\nपीएमपीच्या ३६१ बस निवडणुकीसाठी; दोन दिवस प्रवाशांची गैरसोय पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि त्या पूर्वी एक दिवस, पीएमपीच्या ३६१ बस...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\nLoksabha 2019 : चार हजार \"ईव्हीएम' यंत्रे झाली \"सील'\nजळगाव ः लोकसभेच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाने साडेतीन हजारांवर मतदान केंद्र निश्चित केली आहेत. मतपत्रिकांवर उमेदवारांचे...\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन\nसोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज...\nकाँग्रेसचे नेते शशी थरूर जखमी; पडल��� सहा टाके\nतिरुवअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे येथील एका मंदिरात पूजा करत असताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी...\nLoksabha 2019 : लोकसभेसाठी लागणार आठ हजार एसटी बस\nसोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-04-18T19:16:09Z", "digest": "sha1:OIYPX2V34RWZAB5UAPOM2A5ZKEJYTH6T", "length": 4638, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८६ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८६ मधील खेळ\nइ.स. १९८६ मधील खेळ\n\"इ.स. १९८६ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८६\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६\n१९८६ महिला हॉकी विश्वचषक\n१९८६ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:29:03Z", "digest": "sha1:VU2PFN7ZTBU2P4RUMJP7QARCFOZVLTBL", "length": 9092, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विरार - विकिपीडिया", "raw_content": "\nठाणे जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत\n१९° २८′ १२″ N, ७२° ४८′ ००″ E\nविरार हे भारतातील महाराष्ट्रामधील मुंबई शहराचे एक उपनगर असून वसई-��िरार महानगरपालिकेच्या अंमलाखाली येते. विरार-मुंबई विद्युत रेल्वे सेवा १९२५ पासून सुरू झाली. विरार शहराच्या पूर्वेला फुलपाडा परिसरात असणारे पापडखिंड तलाव हे शहरातील सर्वात मोठे जलाशय आहे.\nधार्मिक व पर्यटन स्थळे - अर्नाळा, जीवदानी, बारोंडा देवी मंदिर, अर्नाळा किल्ला\nनारिंगी हे विरारमधील एक नावाजलेले गाव आहे.\nविरारचे आमदार - क्षितिज ठाकूर\n{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक=विरार, दक्षिणेकडचे स्थानक=नालासोपारा, उत्तरेकडचे स्थानक=वैतरणा (हे उपनगरी रॆल्वेत येत नाही.)\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१८ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/inidan-economic-related-news/", "date_download": "2019-04-18T18:17:48Z", "digest": "sha1:3C4PCHIHSC7UV4COXBUYYGXSOUJIHNRZ", "length": 12429, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त - Dainik Prabhat", "raw_content": "\nसरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त\nवित्तीय तूट 3.3 टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता\nनवी दिल्ली – विद्यमान आर्थिक वर्षांसाठी अंदाजित केलेले 6.24 लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य अवघ्या आठ महिन्यांतच गाठले गेले आहे. महसुलात घट दिसत असताना खर्च मात्र कायम असल्यामुळे वित्तीय तूट 3.3 टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nवर्ष 2018-19 साठी सरकारने 6.24 लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र, एप्रिल ते नोव्हेंबर 2018 दरम्यान तुटीची मात्रा या लक्ष्याला ओलांडून 114.8 टक्क्यांवर गेली आहे. नोव्हेंबरअखेर प्रत्यक्षात वित्तीय तूट म्हणजे महसुली उत्पन्न आणि सरकारच्या खर्चातील तफावत ही 7.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीही याच कालावधीत तुटीचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे, संपूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 112 टक्के असे होते.\nसकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तुटीचे प्रमाण चालू वित्त वर्षांकरिता 3.3 टक्के मर्यादेत राखण्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना निर्धारित केले आहे. आधीच्या आर्थिक वर्षातील 3.5 टक्क्यांच्या तुलनेत तुटीची पातळी कमी राखणे हे सरकारच्या आर्थिक शिस्तीचे द्योतकही मानले जाते.\nचालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2018 पर्यत एकूण महसुली उत्पन्न 8.70 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेत ते निम्मे आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत जमा झालेल्या महसुली उत्पन्न हे या तुलनेत 53.1 टक्के अधिक होते.\nनवीन अप्रत्यक्ष करप्रणाली अर्थात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधून अपेक्षेपेक्षा कमी गोळा होत असलेला महसूल आणि एकंदरीत उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ यामुळे वित्तीय तूट यंदा फुगत चालली आहे. चालू संपूर्ण वर्षांसाठी सरकारचे महसुली उत्पन्नाचे लक्ष्य 17.25 लाख कोटी रुपये आहे. तर नोव्हेंबर 2018 अखेर खर्च 16.13 लाख कोटी रुपये झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभार���ात इंटरनेट कारचे अनावरण\nनॅनोचे उत्पादनही नाही आणि विक्रीही नाही\nआरबीआयला नवे नियम आणावे लागतील \n“रेपो’त पाव टक्का कपात होईल \nरिझर्व बॅंकेने केला कर्नाटक बॅंकेला 4 कोटी रुपये दंड\nआर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बॅंकांचा सहकारमंत्र्यांनी घेतला आढावा\nनोकरशहांकडे गरजेपेक्षा जास्त अधिकार – रघुराम राजन\nकिमान उत्पन्न योजनेचे अनेक देशांत प्रयोग ; भारतात सकारात्मक वातावरण\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2015/07/state-cabinet.html", "date_download": "2019-04-18T18:28:03Z", "digest": "sha1:TG7XAXQ2U5SI4CZCJLBMRMTEYBY7R277", "length": 22580, "nlines": 125, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्याचे मंत्रीमंडळ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science राज्याचे मंत्रीमंडळ\n०१. कलम १६३ हे राज्याच्या मंत्रीमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे. तर कलम १६४ हे मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन व भत्ते यांच्याशी संबंधित आहे.\n०२. १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि, विधानसभा बरखास्त झाली असेल किंवा मंत्रीमंडळाने राजीनामा दिलेला असेल तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रीमंडळ अस्तित्वात असणे आवश्यक आहे. नवीन मंत्रीमंडळ सत्ता ग्रहण करेपर्यंत आधीचेच मंत्रीमंडळ कार्यरत राहते.\n०३. १९७४ मध्ये न्यायालयाने निकाल दिला कि, राज्यपालाचे स्वेच्छाधिकार वगळता, त्याला आपली कार्ये पार पडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. त्याला मंत्रीमंडळाच्या सल्ल्याविना किंवा सल्ल्याविरुद्ध वागता येणार नाही. तसेच ज्याठिकाणी राज्यपालाच्या मर्जीचा उल्लेख आहे, त्या ठिकाणी ती राज्यपालाची वैयक्तिक मर्जी नसून त्याचा अर्थ मंत्रीमंडळाची मर्जी असाच होतो.\n०४. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. पण छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री असेल व त्याशिवाय त्याच्याकडे अनुसूचित जातीचे व मागासवर्गाचे कल्याणकार्य किंवा अन्य कोणतेही काम यांचा प्रभार असू शकेल. (या तरतुदीमधून बिहारचे नाव ९४ व्या घटनादुरुस्ती - २००६ ने वगळण्यात आले.)\n०५. राज्य विधीमंडळाच्या सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मंत्री म्हणून नियुक्त केले जाते. विधीमंडळाचा सदस्य नसणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदी नियुक्त केले जाऊ शकते. तथापि ती व्यक्ती सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य बनणे आवश्यक आहे.\n०६. मंत्री असलेल्या सदस्याला दुसऱ्या सभागृहातील कामकाजमध्ये सहभागी होण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार आहे, परंतु तो सदस्य असलेल्या सभागृहामध्येच मतदान करू शकतो.\n०७. भारतीय घटनेत ब्रिटनप्रमाणे मंत्र्यांच्या न्यायिक जबाबदारीची तरतूद नाही. त्यामुळे सार्वजनिक कृतीच्या आदेशावर संबंधित मंत्र्याच्या सहीची तरतूद नाही.\n०१. कलम १६४ (२) नुसार, मंत्रीमंडळ सामुहिकपणे विधानसभेला जबाबदार असते. विधानसभेने जर अविश्वासाचा ठराव पारित केला तर विधानपरिषदेतील मंत्र्यांसह सर्व मंत्रीमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. तसेच विधानसभेचा विश्वास गमावलेल्या मंत्रीमंडळाचा राजीनामा राज्यपालांवर बंधनकारक नसतो.\n०२. कलम १६४ (१) नुसार, मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असतो. राज्यपालांची मर्ज��� असेपर्यंत मंत्री पदावर राहतो. मंत्रीमंडळाला विधानसभेचा पाठींबा असेपर्यंत राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला बडतर्फ करू शकत नाही. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवरून राज्यपाल एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतात.\n०३. कलम १६४ (३) नुसार, राज्यपाल मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ तिसऱ्या परिशिष्टात दिलेल्या नमुन्याप्रमाणे देतात.\n०४. कलम १६४ (१अ) नुसार, मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्रिमंडळाची संख्या १२ पेक्षा कमी व विधानसभा सदस्य संख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही. (९१ वी घटनादुरुस्ती २००३)\n०५. कलम १६४ (१ब) नुसार, विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कोणताही सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत (१०व्या परिशिष्टातील दुसरा परिच्छेद) सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आला असेल तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असेल.\n०६. अपात्रतेचा कालावधी विधीमंडळ सदस्य म्हणून त्याचा उर्वरित पदावधी किंवा पुढील निवडणूक लढवून तो परत निवडून येईपर्यंतचा काळ यापैकी जो लवकर संपत असेल तोपर्यंत असेल. (९१वी घटनादुरुस्ती २००३)\n०७. कलम १६४ (४) नुसार, जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिन्यांच्या कालावधीत विधीमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद असा कालावधी संपताच संपुष्टात येईल.\n०८. कलम १६४ (५) नुसार, मंत्र्यांचे वेतन व भत्ते राज्य विधीमंडळाकडून निश्चित केले जाते. याशिवाय मोफत निवास, प्रवास भत्ते, वैद्यकीय सुविधा इत्यादी पुरविल्या जातात.\n०१. मंत्र्याबाबत कोणत्याही कायदेशीर जबाबदारीची तरतूद घटनेमध्ये केलेली नाही. राज्यपालाने दिलेल्या कोणत्याही आदेशावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक मानलेले नाही. याशिवाय, मंत्रीमंडळाने राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याच्या स्वरुपाची चौकशी न्यायालये करू शकत नाहीत.\n०२. घटनेत राज्याच्या मंत्रिमंडळाची रचना तसेच मंत्र्यांचे प्रकार यांची तरतूद करण्यात आलेली नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. राज्यातील मंत्रीमंडळामध्ये कॅबीनेट मंत्री, राज्यमंत्री व उपमंत्री अशा तीन प्रकारचे मंत्री असतात. हे वर्गीकरण अधिकार, दर्जा, कार्ये या आधारे केले जाते. मंत्रीमंडळामध्ये उपमंत्र्याचा देखील समावेश होतो.\n०३. कॅबिनेट मंत्री :- सहसा पक्षाचे ज्येष्ठ सदस्य असतात. राज्य शासनाच्या महत्वाच्या खात्यांचे मंत्री बनवण्यात येते. ते कॅबिनेटच्या सभांना हजर राहतात.\n०४. राज्यमंत्री :- राज्यमंत्र्यांना विभागाचा स्वतंत्र कारभार दिला जाऊ शकतो किंवा कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून नेमले जाते. त्यांना स्वतंत्र कार्यभार दिलेला असल्यास ते कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच कार्ये व अधिकार पार पाडतात. मात्र ते कॅबिनेटचे सदस्य नसल्याने कॅबिनेटच्या सभांना हजार राहत नाहीत. अर्थात त्यांच्या विभागासंबंधी बाबींवर चर्चा करतेवेळी त्यांना कॅबिनेटच्या सभांमध्ये विशेष आमंत्रित केले जाऊ शकते.\n०५. उपमंत्री :- उपमंत्र्यांना स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही. ते कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून कार्य करतात. तसेच त्यांना त्यांच्या प्रशासकीय, राजकीय तसेच विधीमंडळातील कामकाजात मदत करतात. ते कॅबिनेटचे सदस्य नसतात त्यामुळे कॅबिनेटच्या सभांमध्ये भाग घेत नाहीत.\n०६. उपमुख्यमंत्री : कधीकधी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतात. मात्र घटनेत अशा पदाची तरतूद नाही.\n०७. मंत्रीपदाची शपथ :- मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन, मी ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.\n०८. गोपनीयतेची शपथ :- मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि, ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठीची आवश्यकता वगळता, मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.\n०१. मंत्रीमंडळाचे लघुरूप व केंद्रस्थान म्हणजे कॅबीनेट होय. यात केवळ कॅबीनेट मंत्र्यांचा समावेश होतो.\n०२. कॅबीनेट राज्य शासनाची सर्वोच्च कार्यकारी अधिसत्ता, धोरणनिर्मिती करणारी राज्यशासनाची मुख्य संस्था, राज्य शासनाची मुख्य समन्वयक, राज्याच्या राजकीय - प्रशासकी�� व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी सर्वोच्च अधिसत्ता असते.\n०३. कॅबीनेट राज्यपालाला सल्ला देणारे सल्लागार मंडळ, मुख्य आपत्ती व्यवस्थापक आणि सर्व प्रकारची आणीबाणीविषयक परिस्थिती हाताळणारी यंत्रणा असते.\n०४. कॅबीनेट सर्व प्रमुख कायदेशीर आणि वित्तीय विषयांची हाताळणी करते तसेच घटनात्मक पदे आणि सचीवात्मक प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर तिचे नियंत्रण असते.\n०५. कॅबीनेटचे काम विविध कॅबीनेट समित्यांच्या माध्यमातून चालते. त्या स्थायी आणि तदर्थ अशा दोन प्रकारच्या असतात. मुख्यमंत्री परिस्थितीनुसार त्यांची स्थापना करतात. तथापि त्यांची रचना नेहमी बदलत असते. या समित्या विषय अधोरेखित करणे, कॅबीनेटच्या विचारार्थ प्रस्ताव तयार करणे यासोबतच महत्वपूर्ण निर्णयदेखील घेत असतात. त्यांच्या निर्णयांचे कॅबीनेट पुनर्परीक्षण करू शकते.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/national/page/8/", "date_download": "2019-04-18T18:43:23Z", "digest": "sha1:JKPWLMS265GDGOZQBA32QVTKWRNN7VPY", "length": 10563, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश | Page 8 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nराममंदिर हा चिंतनाचा नव्हे , कृती करण्याचा विषय …. उद्धव ठाकरेंचा भाजप आणि संघपरिवारावर निशाणा\nमुंबई : आम्ही अयोध्या दौरा केला व राममंदिराचा विषय पुन्हा राष्ट्रीय पातळीवर आणला. आम्ही अयोध्येत जाऊन हे केले नसते तर मंदिर विषय पुन्हा शरयूच्या गाळातच रुतला...\nचामराजनगर मठामध्ये प्रसाद खाल्ल्याने 15 जण��ंचा मृत्यू, पुजा-यानेच रचला कट\nचामराजनगर – येथील महादेश्वरा हिल सलुरू मठाचे महंत आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना प्रसादात विष मिसळण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला येथे एका मंदिराच्या भूमीपूजन...\n1984 शिख विरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचे सज्जन कुमार यांना जन्मठेप\nनवी दिल्ली | 1984च्या शिख विरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिख विरोधी दंगलप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात...\nमध्यप्रदेशचे 18वे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा शपथविधी\nभोपाळ | काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेल्या कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भोपाळच्या जंबुरी मैदान येथील सोहळ्यात...\nपंतप्रधानांनी दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी\nमुंबई | येत्या १८ डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि त्यांना थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी...\nमध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला\nमध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांनी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस...\nशिवसेना भाजपला राज्याबाहेरही त्रासदायक ठरतेय\nमुंबई | शिवसेना भाजपला राज्याबाहेरही त्रासदायक ठरू लागली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. अर्थात ते निवडून येतील...\nराज्यातला मतदारांचा कौल हा शंभऱ टक्के काँग्रेसच्या बाजूने नसला तरी तो भाजपाविरोधी नक्कीच\nमुंबई | मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि नवनिर्मित तेलंगण ह्या पाच राज्यातला मतदारांचा कौल हा शंभऱ टक्के काँग्रेसच्या बाजूने नसला तरी तो भाजपाविरोधी नक्कीच आहे. त्याहीपेक्षा...\n‘हाथी’च्या साथीनं ‘सायकल’वरून काँग्रेस सत्तेला घालणार ‘हात’\n अखेर मध्य प्रदेशातील सत्तेता तिढा सुटला. सत्ता स्थापनेसाठी मायावतींच्या बसपानं काँग्रेसला साथ दिल्यानं आत�� मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसणार हे नक्की झालं आहे. शिवाय, सपानं...\nधनंजय मुंडेंमुळे कर्नाटक सरकारला भरली धडकी\nबेळगांव | महाराष्ट्र एकिकरण समितीने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती भाषणामुळे कर्नाटक सरकार चांगलेच धास्तावले असुन या मेळाव्यातील...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2019-04-18T19:10:24Z", "digest": "sha1:PK4O7ZNIVCJKPVNQVOAYR76TTL6627HP", "length": 6608, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९२६ मधील जन्म (७१ प)\n► इ.स. १९२६ मधील मृत्यू (१८ प)\n\"इ.स. १९२६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/osman-ali-khan-the-richest-man-of-india/", "date_download": "2019-04-18T18:36:11Z", "digest": "sha1:L2YHDQS75MFRR3BPFJXIR77SK5TPPLAI", "length": 13626, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआज जगात सर्वात जास्त किंमत आहे ती पैश्याची. कुणालाही बघा तो पैश्याच्या मागे पळतो आहे. जणूकाही पैसाच माणसाचा सर्वेसर्वा झालायं. त्यातच दरवर्षी त्या वर्षीच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी निघत असते.\nत्यांच्या संपत्तीचा आकडा बघून चक्रावल्या सारखं होत. या लिस्टमध्ये जगातील धनाढ्यांसोबत काही भारतीयांचाही समावेश होते.\nपण आज आम्ही आपल्याला एका अशा राजा राजाबद्दल सांगणार आहोत ज्याला आजही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजलं जातं. तो म्हणजे उस्मान अली खान…\nभारताच्या इतिहासातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून उस्मान अली खान यांची ओळख. यांच्या एवढा श्रीमंत व्यक्ती अजूनही भारतात नाही असं म्हणतात. एवढच काय तर यांनी पोर्तुगीजांकडून चक्क गोवा विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता.\nत्यांच्याकडे असणारे असणारे मोती आणि हिऱ्यांचे कलेक्शन एवढ मोठं होत की, त्यांनी ऑलिम्पिकच्या आकाराचे स्विमिंगपूल भरून जाईल.\nउस्मान अली खान यांची संपत्ती अमेरिकेच्या १९४० सालच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या २% एवढी होती.\nहा भारताचा सर्वात श्रीमंत माणूस हैद्राबादचा ७वा आ��ि शेवटचा निज़ाम होता.\nउस्मान अली खान, असफ जाह VII यांचा जन्म ६ एप्रिल १८८६ मध्ये झाला. १९११-१९४८ या काळात त्यांनी हैद्राबादवर आपले स्थापत्य गाजवले, याच दरम्यान त्यांनी सर्वात जास्त संपत्ती देखील गोळा केली.\nया श्रीमंत भारतीयाची दखल टाइम्स मॅगजीनने देखील घेतली आणि २२ फेब्रुवारी १९३७ साली त्यांना पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘Richest Man On Earth’ म्हणून जाहीर केले.\nउस्मान अली खान यांचे दैनिक उत्पन्न जवळजवळ ५,००० डॉलर एवढे होते. त्याच्या दागदागिन्यांची एकूण किंमत १५०,०००,००० डॉलर इतकी होती. तर त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत २५०,०००,००० डॉलर एवढी नमूद करण्यात आली होती. त्यांचं एकूण भांडवल हे १,४००,०००,००० डॉलर इतकं होत.\nजाकोब हिऱ्याचा उस्मान अली खान पेपर वेट म्हणून वापर करत असे, ज्याची किंमत १०० मिलियन पाउंड्स एवढी होती.\nनिझामच्या राजवटीत त्यांच्या परिसरात त्यांचे स्वतःचे चलन ‘हैद्राबादी रुपया’ म्हणून चालायचे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २३० अब्ज डॉलर इतकी होती.\nउस्मान अली यांनी शिक्षण, विज्ञान आणि विकास यांसारख्या गोष्टींसाठी स्पॉन्सर केले असून त्यांनी वीज, रेल्वे, रस्ते आणि वायुमार्ग यांच्यामध्ये देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.\nत्यांच्या महालात ६००० कर्मचारी कामावर होते, त्यांच्यापैकी ३८ हे केवळ महालातील झुंबरची साफसफाई करण्यासाठी होते.\nउस्मान अली यांना ३४ मूलं आणि १०४ नातवंड होती.\n१९४८ साली भारत सरकारने निज़ाम यांचे राज्य आणि त्यांची संपत्ती जप्त केली. निज़ामाने लंडन येथील नॅटवेस्ट बँकेत १ मिलियन पाउंड ट्रान्स्फर केले जेणेकरून त्याच्या नातू मुकर्रम जाह याला त्याची संपत्ती मिळावी म्हणून.\nपण दुर्दैवाने ब्रिटिश सरकारने त्याची सर्व रक्कम जप्त केली आणि मुकर्रम जाह हा संपूर्ण आयुष्य आपल्या संपत्ती पासून वंचित राहिला.\nतर असे होते हे भारतातील सर्वात श्रीमंत उस्मान अली खान…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही पाहायला मिळते आपल्या भारतात\nबहिष्काराचा अंधार कायम आहे… →\nयोगर्ट आणि दही एकच नाहीत दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nमॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खराब झालंय की नाही, ते ओळखण्याच्या ट्रिक्स\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\nवेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस\nस्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल एका भारतीय भावाने बहिणीला लिहिलेलं पत्र\nचित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात\n“मला स्तनांचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं”: दीपिका पदुकोणचे धक्कादायक गौप्यस्फोट\nजगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात\nजगात पहिल्यांदाच लागू होणार Syllabus नसलेली शिक्षणपद्धती\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nअटल बिहारींचा मृत्यू आणि माध्यमांचा निर्लज्जपणा\n३८८३ वेळा सापांचा दंश सहन करणारा आणि १०० पेक्षा जास्त किंग कोब्रा वाचविणारा अवलिया\nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\nअचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार\n“उजव्या” ना शिव्या घालणाऱ्या “डाव्या” लोकांची कृष्णकृत्यं\nशीख हत्याकांड घडण्यामागे कारणीभूत असणारी…हीच ती ऐतिहासिक घटना…\nदहशतवाद्यांशी लढत, वयाच्या २२व्या वर्षी बलिदान देऊन ३६० लोकांचे प्राण वाचवणारी शूर भारतीय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/new-zealand/", "date_download": "2019-04-18T19:13:42Z", "digest": "sha1:UOZYCPHULLHW7PPN52CANP7KQ45B5RZI", "length": 20439, "nlines": 143, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "New Zealand – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on New Zealand | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्��िटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nन्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात 5 भारतीयांचा मृत्यू\nन्युझीलंड (New Zealand) येथील क्राईस्टचर्च (Christchurch) परिसरातील दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे.\nन्युझीलंड मधील क्राइस्टचर्च येथील गोळीबारात भारतीय जखमी; सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन\nन्युझीलंड येथील क्राईस्टचर्च परिसरातील दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे.\nन्यूझीलंड: क्राइस्टचर्च येथील 2 मस्जिदमधील गोळीबारात बांग्लादेश क्रिकेट संघ सुदैवाने बचावला\nन्यूझीलंड (New Zealand) क्राइस्टचर्च (Christchurch) येथील मस्जिदमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरु झाला.\n न्यूझीलंडमध्ये सामना सुरू असताना भरतीय क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू\nनुकत्याच झालेल्या भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेटच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात किविंना त्यांच्याच मायदेशात हरविले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच एक दु:खद घटना घडली आहे.\nIndia vs New Zealand 5th ODI 2019: तब्बल 52 वर्षांनी भारतीय संघाचा न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदाच दणदणीत विजय\nभारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध आजच्या पाचव्या एकदिवशीय सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्याच मायदेशी हरवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला असून 4-1 अशा फरकाने तब्बल 52 वर्षांनी न्यूझीलंड येथे हरविले आहे.\nIndia vs New Zealand 5th ODI 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनी खेळणार, विरोधी संघाला हरविण्यासाठी भारतीय संघ सज्ज\nभारत विरुद्ध न्यूझीलंड शेवटचा एकदिवसीय पाचवा सामना वेलिंग्टन येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र धोनीच्या पदापर्णाने पुन्हा भारतीय संघाचे मनोबल उद्याच्या सामन्यासाठी वाढणार असल्याची शक्यता आहे.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शु���ेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/hemant-godse-to-contest-from-nashik/", "date_download": "2019-04-18T19:09:21Z", "digest": "sha1:NPUFUO5NG554SNKATHJGFFQVJM442WJQ", "length": 18935, "nlines": 287, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Hemant Godse to contest from Nashik | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह���यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात ��णरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nNext articleअजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/rare-genetic-mutation-makes-woman-virtually-immune-pain-180529", "date_download": "2019-04-18T19:16:56Z", "digest": "sha1:BMFGX6GRTGAZENZVXD5GQ5BF64S7UZVA", "length": 13850, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rare Genetic Mutation Makes Woman Virtually Immune to Pain कोणत्याच वेदना न होणारी 'ही' जगातील पहिली महिला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकोणत्याच वेदना न होणारी 'ही' जगातील पहिली महिला\nमंगळवार, 2 एप्रिल 2019\nग्लासगो (स्कॉटलंड) - अव्हेंजर्स सिरिजचे अनेकजण चाहते असतील. एप्रिलमध्ये अव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट देखील येतो आहे. या म्युटंट्सबद्दल सगळ्यांचा उत्सुकता असते. पण असे म्युटंट्स खरंच अस्तित्वात आले तर.. जगात अशा दोन व्यक्ति असून, त्यातिल एक स्कॉटलंटमधील 71 वर्षांची महिला आहे. जो कॅमेरॉन असे या महिलेचे नाव असून, रेअर अशा जेनेटिक बदलांमुंळे या महिलेला वेदनाच होत नाही.\nग्लासगो (स्कॉटलंड) - अव्हेंजर्स सिरिजचे अनेकजण चाहते असतील. एप्रिलमध्ये अव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट देखील येतो आहे. या म्युटंट्सबद्दल सगळ्यांचा उत्सुकता असते. पण असे म्युटंट्स खरंच अस्तित्वात आले तर.. जगात अशा दोन व्यक्ति असून, त्यातिल एक स्कॉटलंटमधील 71 वर्षांची महिला आहे. जो कॅमेरॉन असे या महिलेचे नाव असून, रेअर अशा जेनेटिक बदलांमुंळे या महिलेला वेदनाच होत नाही.\nआपल्या या स्थितीबद्दल वयाच्या 65 व्या वर्षी आपल्याला समजल्याचे कॅमोरॉन यांनी म्हटले आहे. याबद्दल मिळालेली माहिती अशा की कॅमेरॉन यांच्यावर मोठी शस्त्रक्रीया करण्यात आली. परंतु, त्यांना त्यानंतर कोणतीच वेदना जाणवत नव्हती. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना वेदना विशेषज्ञांकडे (pain geneticists) तपासणीसाठी पाठविले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याच्यात विशेष असे जेनेटिक बदल झाले असून यामुळे त्यांना वेदना होत नसल्याचे समोर आले आहे.\nयाचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. एक इंग्रजी वृत्तापत्राशी बोलताना कॅमेरॉन म्हणाल्या, ''मला आधी हे लक्षातच आले नाही की मला वेदना होत नाही. शिवाय जेव्हा आपल्याला पेनकिलर गोळ्या घ्यायची वेळे येते तेव्हा आपण त्यांच्या विचार करतो.. पण जर त्या घ्याव्या लागत नसतील तर आपण त्याबद्दल विचार करत नाही.. त्यामुळे माझे याकडे लक्ष गेले नाही'.'\nकोंबडीच्या पिलाला समज आली तर...\nजनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा,...\n‘खलिस्तान’चे थडगे उकरण्याचा डाव\n‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित...\nमध्यरात्रीचा सूर्य आणि संधिप्रकाश (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\n\"मध्यरात्रीचा सूर्य' हा दोन्ही ध्रुवीय प्रदेशांत आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तांच्या पलीकडं दिसणारा एक विलक्षण सुंदर नैसर्गिक आविष्कार आहे. ही...\nढगांचं निवासस्थान (प्रा. शैलजा सांगळे)\nभारताच्या ईशान्येला जी सात राज्यं आहेत त्यातलं एक राज्य मेघालय. मेघालयाचं सौंदर्य काय वर्णावं मेघा���यातल्या हिरव्यागार टेकड्यांना सदैव ढगांनी...\nजखमी असूनही मॉर्गन इंग्लंडचा \"वन-डे' कर्णधार\nलंडन - जखमी असूनही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इऑन मॉर्गनची इंग्लंड संघाच्या...\nपहिलाच परदेश प्रवास. अनोळखी ठिकाणी फोन बंद. रात्र वाढत चाललेली. हॉस्टेलपर्यंत जायचे कसे आतून घाबरलेली. तरी धीटाईचा आव. त्या रात्री भेटलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/manoj-kotak-fight-north-east-mumbai-instead-kirit-somaiya-loksabha-180833", "date_download": "2019-04-18T19:02:56Z", "digest": "sha1:GKGFLIT3KI7M3AGFTJUDVRBKYFCT364J", "length": 12292, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manoj Kotak to fight from North East Mumbai instead of Kirit Somaiya in Loksabha Loksabha 2019 : किरीट सोमय्या यांचा पत्ता कापलाच; मनोज कोटक यांना उमेदवारी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : किरीट सोमय्या यांचा पत्ता कापलाच; मनोज कोटक यांना उमेदवारी\nबुधवार, 3 एप्रिल 2019\nकिरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे.\nमुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीदेखील त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. आता त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली आहे.\nदरम्यान, किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याचा अंदाज राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे.\nLoksabha 2019 : मतदारसंघात सोमय्यांची समाजसेवा अजूनही सुरूच\nमुंबई - भाजप- शिवसेना युतीचे ईशान्य मुंबईतले उमेदवार बदलले असले तरी किरीट सोमय्या यांनी तेथे समाजसेवा सुरूच ठेवली आहे. गोरगरिबांसाठी कानाचे...\nLoksabha 2019 : शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट\nमुंबई - शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि \"मातोश्री' यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे खासदार...\nLoksabha 2019 : नाराजीचा नव्हे तर जल्लोषाचा दिवस: किरीट सोमय्या\nमुंबई : भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. कोटक यांनी सोमय्यांची तात्काळ भेटही घेतली....\nLoksabha 2019 : 'मला उमेदवारी द्या, काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करेन'\nमुंबई : ईशान्य मुंबईच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी...\nLoksabha 2019 : ईशान्य मुंबईचा तिढा सुटता सुटेना\nमुंबई : ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप नेते आणि विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची धावपळ सुरू आहे. 'मातोश्री'वर जाऊन...\nLoksabha 2019 : एकच स्पिरीट, नो किरीट; शिवसेनेचा नारा\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे भाजपचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/vishwa-marathi-sahitya-sammelan-will-be-held-cambodia-28th-august-183112", "date_download": "2019-04-18T18:45:45Z", "digest": "sha1:ULG5UW5XJDFIYH6GHYQETGEOK3MZYQFJ", "length": 13880, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vishwa Marathi Sahitya Sammelan will be held in Cambodia on the 28th August विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्टला कंबोडियाला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nविश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्टला कंबोडियाला\nरविवार, 14 एप्रिल 2019\n- नववे विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले\nपुणे : नववे विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. \"पुरातन स्थापत्य शास्त्र' हे या या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र असून, या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ लेखिका माधवी वैद्य यांनी केले. या वेळी राजेंद्र गुंड उपस्थित होते.\nगायकवाड म्हणाले, \"शिवसंघ प्रतिष्ठान आणि विश्व मराठी परिषदेतर्फे हे संमेलन भरविण्यात येणार आहे. कंबोडियातील बाराव्या आणि तेराव्या शतकातील शेकडो मंदिरांची स्थापना हिंदू राजा सूर्यवर्ननने केली. आधुनिक साधनांशिवाय त्या मंदिरांवरील अप्रतिम कोरीव नक्षी, मंदिराचे स्थापत्य शास्त्र हे यंदाचे संमेलन कंबोडियात आयोजित करण्यामागचा हेतू आहे. असे अलौकिक आणि अद्भुत वास्तुशिल्प अनुभवण्याची संधी संमेलनानिमित्त नागरिकांना मिळणार आहे. त्यानिमित्त तेथील अन्य पर्यटनस्थळे आणि संस्कृतीही जवळून पाहता येईल. यापूर्वी झालेल्या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, खासदार विनय सहस्रबुद्धे, डॉ. तात्याराव लहान, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, इतिहासकार निनाद बेडेकर, पत्रकार संजय आवटे यांसारखे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.\nयंदाही पुरातन स्थापत्य शास्त्र या क्षेत्राशी संबंधित ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि लेखक सहभागी होणार आहेत. याशिवाय मराठीतून विविध ज्ञान शाखांमध्ये अध्ययन, संशोधन, लेखन करणाऱ्यांना संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.'\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-nilesh-bafana-article/", "date_download": "2019-04-18T18:24:37Z", "digest": "sha1:4F3NUTLAKZQ42TRED6IMWSKVFGMOZF2Z", "length": 25288, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रस्त्यांचा स्मार्ट विकास - निलेश बाफना | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल ���ाईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांस���ठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी ���१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special रस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nनाशिक शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन झाला पाहिजे. शहरात दिवसेंदिवस काँक्रिटीकरण वाढत असल्यामुळे ऐतिहासिक शान कमी होत आहे. नाशिक शहराने आत्ता स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली असून ही चांगली बाब आहे.\nत्यासाठी अशोकस्तंभ ते सीबीएस रस्ता विकसित केला जात असल्याने नाशिकसाठी ही चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीनेच शहरातील सर्व रस्ते विकसित झाले तर देशात स्मार्ट शहरांमध्ये ‘नाशिक’ अव्वलस्थानी येऊ शकते.\nशहरात ऐतिहासिक तांब्याची व चांदीची भांडी बनवण्याची कारखाने आहेत. ते कारखाने विकसित केले पाहिजेत. त्यासाठी मनपा व राज्य सरकारने कारखान्यांना सोयी व सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे नाशिकच्या विकासात पडू शकते. कारण नाशिकची चांदीची भांडी देशभर आजही प्रसिद्ध आहेत. तो वारसा नाशिकला लाभला आहे. मात्र, सध्या तो वारसा लोप होत चालला आहे.\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे व पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल हे नाशिक शहरात चांगली विकासकामे करीत आहेत. त्यांना नाशिककरांच्या प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढीसाठी मदत होत आहे. नाशिक शहरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे दिल्ली व मुंबईला जलदगतीने नाशिककरांना जाता येणार आहे. त्यामुळे नाशिकचा विकास झपाट्याने होणार आहे. नाशिकमध्ये एअरपोर्ट, विमाससेवा सुरू झाल्याने औद्योगिक कंपन्यासह आयटी कंपन्यांसाठी सोपा मार्ग झाला आहे.\nशहरासह जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी व निसर्ग पर्यटन वाढीसाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेतर्फे मोफत वृक्षांच्या रोपांचे केले जात आहे. अनेक शाळांकडून वृक्षलागवडीसाठी जनजागृती केली जात असून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावले जात असून त्यांचे संगोपन केले जात आहे. तसेच प्रशासनातर्फे वृक्षलागवडीसाठी चांगल्या पद्धतीने जनजागृती केली जात आ��े.\nप्रदूषण इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कमी आहे. शहारातील नैसर्गिक वातावरण पोषक असून ते वातावरण प्रदूषणविरहित राहण्यासाठी आत्ताच प्रयत्न केले पाहिजेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असून त्याची अंमलबजावणी सर्वांनी केली पाहिजे. प्लास्टिक वापरायचे नाहीच, असे प्रत्येक नाशिककरांनी ठरवले पाहिजे. तर नाशिक प्लास्टिकमुक्त शहर होईल आणि ते नाशिककरांनी करून दाखवले पाहिजे.\nगोदाकाठ व रामकुंडावर फिरायला गेलो तर तेथे अनेक लोक गाड्या धुताना व कपडे धुताना दिसतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होत आहे. गोदाकाठ स्वच्छ राहण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ठरवले पाहिजे की, माझे शहर स्वच्छ ठेवयाचे आहे. महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. ड्रेनेज वॉटरमुळे प्रदूषण होत असून ते पाणी फिल्टर करूनच सोडले गेले पाहिजे.\nत्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ई-रिक्षा, इलेक्ट्रीक कार सुरू झाल्या पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असून शेतीशी संबंधित कंपन्या जिल्ह्यात आल्या पाहिजेत. त्यामुळे शेतमाल परदेशात पाठवणे सोपे होईल. शेतमाल वाहतुकीसाठी कंटेनरयार्ड, विमानसेवा सुरू झाल्यास शेतकर्यांना अधिक नफा मिळू शकतो.\nPrevious articleवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nNext articleपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/crime/hongi-baba-abused-married-woman/1635/", "date_download": "2019-04-18T18:57:59Z", "digest": "sha1:F2DMFFL5J7EZ7IWTDLFCQBDV6SSHVMG6", "length": 18394, "nlines": 121, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये | Mahabatmi.com", "raw_content": "\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nकानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.\nमध्यप्रदेशच्या टीकमगडवरून 31 मार्चला तीर्थयात्रेसाठी आलेल्या कुटुंबाने सांगितले की, दोन दिवस ते परिक्रमा मार्गावरील एका आश्रमात थांबले होते. मंगळवारी सकाळी मंदाकिनीमध्ये अंघोळ करत असताना, रेमेशदास बाबा भेटले. त्यानंतर त्यांच्यासोबत पूर्ण परिचय झाल्यावर त्याने द्वितीय मुखारबिंदच्या अंडकडानालाजवळ येऊन राहण्यास सांगितले. त्यानंतर ते कुटुंब त्याच्या आश्रमात राहायला गेले. संध्याकाळी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर ते परत आश्रमात आल्यावर आश्रमाचे प्रमुख बाबा रामेश्वरदासने पुजा करण्यास सांगितले. थोड्या वेळाने महिलेने बाबाला सांगितले की, त्यांना मुलगा होत नाहीये.\nत्यानंतर बाबाने तिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये बोलवले. तिथे मंत्रोचार करून तिला औषध देतो असे सांगण्यात आले होते. बाबान सांगितल्याप्रमाणे महिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला विरोध करत असताना बाबाने महिलेच्या पतीला मारण्याचि धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आश्रमातून ते कुटुंब निघून गेले आणि रस्त्यात जात असताना पत्नीने पतीला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या मेडीकल तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केले.\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nनागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.\nऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.\nआयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार\nमेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.\nवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्��ा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.\nदारूच्या व्यसनापायी एका मुलाने केली स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी\nउल्हासनगर( गौतम वाघ )-\nउल्हासनगर कॅम्प क्रमांक चार मध्ये दारूच्या व्यसनापायी एका मुलाने स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पालकांच्या तक्रारीनंतर र मुलाचा पोलिसांनी शोध लावून त्याला पोलिसांनी अटक करून साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nउल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे लक्ष्मी हाईट्स इमारतीत राहणारे नेनमल रावल यांच्या घरातील दागिने चोरी झाल्याची तक्रार 23 मार्च रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती,मात्र त्या दिवसा पासून त्यांचा मुलगा संतोष हा सुद्धा घरातुन गायब होता,त्यामुळे पोलिसांना संतोष वर चोरीचा संशय बळावला,पोलिसांनी संतोषचा मोबाईल नंबर ट्रेस करून संतोष ला ताब्यात घेतले,त्यानंतर पोलिसांनी संतोष ला पोलिसी इंगा दाखवला असता संतोष ने घरात दागिने चोरी केल्याचे कबुल केले,दोन दिवसात संतोषने काही दागिने गहाण ठेवले आणि काही दागिने सोनाराकडे मोडून पैसे घेतल्याचे संतोष ने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले,फक्त दारूच्या व्यसनापायी संतोषने स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संतोष विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांच्या तक्रारीमुळे चोर मुलगा पोलिसांच्या हाती लागला असून ,संतोषला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संतोषला २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल सोनावने करत आहेेत.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/278", "date_download": "2019-04-18T18:21:05Z", "digest": "sha1:RBXA33HVTEMCNN7NWIXLVQBSEMVOL2ID", "length": 16153, "nlines": 71, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "समाज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजाती जातींतील ब्राह्मण शोधा\nब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या ब्राह्मणाने शोधायचे आहे, पण सार्वजनिक रूपात तरी ब्राह्मणांचे स्थान जगात, भारतात, महाराष्ट्रात अग्रभागी असल्यासारखे दिसत नाही. कर्तबगार ब्राह्मण मंडळी अनेक आहेत, पण समूह वा जातजमात म्हणून ना त्यांना समाजात स्थान आहे, ना त्यांचा समाजावर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव आहे तो त्यांना इतिहासक्रमाचा झालेला लाभ आहे.\nधनगरवाडा - जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन\nधनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधीक चरित्राचा आहे. तो अस्वस्थ करणारा आहे. मेंढपाळ, मेंढरे, माळ हा मराठी साहित्यासाठी; चित्रकला, संगीत आणि फोटोग्राफी यांकरता ‘दुरून डोंगर साजरे’ असा भुरळ घालणारा विषय. तो संशोधकांनाही वर्ज्य नाही. आडरानात मेंढरे राखत असलेल्या फिरस्त्या धनगराला जाता जाता पांथस्थ सहज विचारतो, ‘कुठल्या भागातली मेंढरं’ क्षणभरासाठी का असेना, पण त्या पांथस्थाला व प्रत्येकाला वाटून जाते, ‘खरेच मस्त’ क्षणभरासाठी का असेना, पण त्या पांथस्थाला व प्रत्येकाला वाटून जाते, ‘खरेच मस्त असे असायला हवे जगणे.’ ‘बनगरवाडी’ लिहिणाऱ्या व्यंकटेश माडगूळकर यांनादेखील मेंढरे सहा महिने तरी राखायची होती असे असायला हवे जगणे.’ ‘बनगरवाडी’ लिहिणाऱ्या व्यंकटेश माडगूळकर यांनादेखील मेंढरे सहा महिने तरी राखायची होती सर्वांच्याच मनात ती इच्छा कमीजास्त काळासाठी असते. पण ज्यांच्या नशिबी तोंडात रिकिब घातलेल्या घोड्यासारखे जीवन जन्मापासून आलेले असते त्यांनाच माहीत असतात धनगरांचे हाल सर्वांच्याच मनात ती इच्छा कमीजास्त काळासाठी असते. पण ज्यांच्या नशिबी तोंडात रिकिब घातलेल्या घोड्यासारखे जीवन जन्मापासून आलेले असते त्यांनाच माहीत असतात धनगरांचे हाल पायांना चाके लावून परमुलखातील भटकंतीचे जगणे आहे ते.\nसमाजशास्त्रज्ञांनी शंभर वर्षांपूर्वी ‘समाज’ ही संकल्पना विषद केली. ती आजच्या काळाच्या कसोटीवर टिकेल का आजूबाजूला घडणाऱ्या समाजविघातक घडामोडींनी कोणाही संवेदनशील व्यक्तीला हळहळ वाटेल. प्रश्न आणि समस्या यांचा नुसता बाऊ करण्यात अर्थ नाही, त्यावर उपाय शोधणे मानवी स्वभावाला धरून आहे. म्हणून समाजउभारणीचा प्रश्न डोळ्यांसमोर येतो तेव्हा तो पारंपरिक उपाय कामी येईल असे वाटते. गावा-गावात, शहराच्या वाडा-वस्तीत असणाऱ्या शाळा ह्या समाज परिवर्तनाच्या कार्याचे केंद्रे होऊ शकतात. शाळांमध्ये वर्गात मुलांना अक्षर, अंक याबरोबर व्यवहारज्ञान शिकवणारे, चारित्र्य विकासाचा ध्यास घेतलेले शिक्षक हे समाजउभारणीचे काम करू शकतील.\nसमाजउभारणीची वेळ आली आहे, हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे. या मान्यतेपासूनच शुद्धीकरणाचा प्रांरभ होईल. त्याची उदाहरणे अनेक आहेत. गावपातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या समाजउभारणीची गरज अधोरेखित करणारी उदाहरणे आहेत. वाढती वृद्धाश्रमांची संख्या, महिलांवरील अत्याचार, मुला-मुलीचे शोषण, दुर्बलाचे मरण, वाढता हव्यास, प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचार त्यातून उद्भवलेली अनैतिक कृत्याची साखळी, भौतिक सुखाची प्रंचड आसक्ती देव, धर्म श्रद्धा यांच्या बाजारीकरणातून होणारी लूट –प्रंसगी राष्ट्रीय अस्मिता सुरक्षितता पणाला लावण्याचे कृत्य. ही यादी संपणारच नाही. या आणि अशा घटनांमुळे समाजाची घडी विस्कटली आहे हे मान्य करावेच लागते.\nदुगावची पीराची यात्रा - हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक\nनाशिक ��िल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पूर्वेस बारा किलोमीटर अंतरावरील चांदवड-मनमाड मार्गावर ‘दुगाव’ नावाचे गाव आहे. गावाची लोकवस्ती पाच हजार. गावात हिंदु, मुस्लीम आणि इतर समाजाचे लोक राहतात.\nमुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनात सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गैरहजेरीची नोंद करण्याच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व स्वत: आत्महत्या केली. अधिकारीदेखील गोळ्यांना बळी पडले... ही मुंबईत घडलेली ताजी घटना. वाकोल्याच्या या घटनेनंतर, त्यात हत्या-आत्महत्या असली तरी तो गुन्हा नव्हे हे मुख्यमंत्र्यांनी जाणले व पोलिस खात्यास जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांकडून मानसोपचार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे ही वेडाचाराची घटना अपवादात्मक आहे का ही वेडाचाराची घटना अपवादात्मक आहे का मुळीच नाही. थोडे बारकाईने पाहिले तर सहज तर्क लावता येत नाही अशा घटना-प्रसंग व्यक्तींच्या व सार्वजनिक व्यवहाराच्या संबंधात वेळोवेळी घडताना दिसतात. गेल्या वर्ष-दोन वर्षांतील अशा तीन घटना डोक्यात रुतून बसल्या आहेत. त्यांचे सहज स्पष्टीकरण देता येत नाही. त्यांबाबत त्या त्या वेळी मानसोपचारतज्ज्ञांचे भाष्य प्रकट झाले, पण त्यातून मनाचे समाधान झाले नाही. घटना सहजपणे नोंदतो -\n... प्राध्यापकाने स्वत: च्या प्राध्यापक पत्नीला व मुलांना ठार मारून स्वत:स भोसकून घेतले.\nथिंक महाराष्ट्रः प्रगतीची पावले\n‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना (असायचा ना) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.\n‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/impnewslist?cat=ImportantNews", "date_download": "2019-04-18T18:57:41Z", "digest": "sha1:NAWNEFAE72VQOH63MADZWPZOYV5OKHSD", "length": 10106, "nlines": 96, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nHOME काल, आज आणि उद्या\n मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८...\n* राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी * राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार * राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार * राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला * केंद्रीय मंत्रीमंडळाची ...\nमाझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा...\n* वंचित विकास आघाडीने २२ उमेदवार केले घोषित * ग्रामीण भगातील सरकारी जागांवरील घरे नावे करुन देणार * सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या संपर्कात * उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि सरकारचे केले कौतुक * अर्��ून ...\nमानाच्या काठ्यांची मिरवणूक, पाकिस्तानी ड्रोन पाडले, अभिनंदन लवकरच सेवेत, सिंधुदुर्गात...\n* अहमदाबादेत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे मोदींनी केले उदघाटन * पाकिस्तानला घरात घुसुन मारु- पंतप्रधान मोदी * मुंगेरीलाल के हसीन सपने कभी पुरे नही होते, मुख्यमंत्र्यांचा राहूल गांधींना टोला * भारतीय हवाई दलात घुसणार्या ...\nव्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी,...\n* कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया * सोन्याचा भाव ३४ हजार चारशे * नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे लेखी माफी * राजौरीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन * हुरियतच्या दिडशे नेत्यांची सुरक्षा हटवली * ...\nअमित देशमुखांचा आज मोर्चा, आयपीएल २३ मार्चला, पवार लढवणार निवडणूक,...\n* पुलवामाच्या हल्ल्यात लष्करी आरडीएक्सचा वापर * हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात, भारतीय लष्कराचा दावा * भारताने पुरावे दिल्यास कारवाई करु- इम्रान खान * काश्मीरातील जनतेने मुलांच्या हातातील बंदुका काढून घ्याव्यात, अन्यथा कारावी, लष्कराचा ...\nव्हाट्सअॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल...\n* आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान.... * तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे * बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन * नाणार प्रकल्प अन्यत्र ...\nपाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी,...\n* पुलवामात पुन्हा चकमक सुरु, पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचे तीन जवान जखमी * शहिदांच्या मदतीवर हॅकर्सचा डोळा, नेटवर पेजेस काढून मदत करण्याचं आवाहन * काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली * महाजन परिवारात घडलेल्या ...\nशहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची...\n* शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थानची अडीच कोटींची मदत * ‘द कपील शो’ मधून नवज्योत सिद्धूंना काढलं, पाकबद्दलचे वक्तव्य भोवले, अर्चना पूरणसिंग यांना संधी * पाकमधून येणार्या मालावर २०० टक्के आयात शुल्क * ...\nआज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द,...\n* पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार * नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार * राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ...\nसुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस...\n* पुलवामातील अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान ठार * कालच्या अतिरेकी हल्ल्यामुळं देश व्यथित, गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरला जाणार * देश संतप्त, जशास तसे उत्तर देण्याची मागणी * आज दिल्लीत सुरक्षा समितीची ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 498\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात प्लांटरने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nट्राफीक पीआय राख ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/uncategorized/decision-on-modis-bail-today/1572/", "date_download": "2019-04-18T18:26:16Z", "digest": "sha1:TLFGEWKYW2BSG2L55B6NAE7T6SP42CIU", "length": 5827, "nlines": 84, "source_domain": "mahabatmi.com", "title": "नीरव मोदीच्या जामिनावर आज फैसला | Mahabatmi.com", "raw_content": "\nनीरव मोदीच्या जामिनावर आज फैसला\nनीरव मोदीच्या जामिनावर आज फैसला\nपीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआयची संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीची लीगल टीम त्याच्या जामिनासाठी कोर्टात आपली बाजू मांडणार आहे. तर दुसरीकडे ईडी आणि सीबीआय त्याला जामीन मिळू नये तसेच भारताकडे सोपवण्यात यावे यासाठी आपली बाजू मांडणार आहेत. लंडनच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज सकाळी ११ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.\nनीरव मोदीला २० मार्च रोजी लंडनमध्ये अटक झाली त्यानंतर जिल्हा न्यायाधीश मेरी मैलन यांनी पहिल्याच सुनावणीत त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. नीरव मोदी एका बँकेत अकाऊंट खोलण्यासाठी गेलेला असताना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरव मोदीला सेन्ट्रल लंडमध्ये अटक के��ी होती. तेव्हापासून तो दक्षिण-पश्चिम लंडनमधील वैंड्सवर्थ तुरुंगात कैद आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T18:19:36Z", "digest": "sha1:MP4B26QPT5USRRE7RFUKRWOT3RAQVBGZ", "length": 6468, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कासेल - विकिपीडिया", "raw_content": "\nयुनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील बर्गपार्क विल्हेल्म्सह्योहे\nक्षेत्रफळ १०७ चौ. किमी (४१ चौ. मैल)\n- घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकासेल (जर्मन: Kassel) हे जर्मनी देशाच्या हेसेन ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. कासेल शहर जर्मनीच्या मध्य भागात फ्रांकफुर्टच्या २०० किमी उत्तरेस, ड्युसेलडॉर्फच्या २३० किमी पूर्वेस, हानोफरच्या १७० किमी दक्षिणेस तर लाइपझिशच्या २५० किमी पश्चिमेस वसले आहे.\n२०१५ साली कासेलची लोकसंख्या १.९४ लाख होती.\nविकिव्हॉयेज वरील कासेल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nय���थे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/genetics/", "date_download": "2019-04-18T18:18:34Z", "digest": "sha1:ZXCALF32G32CPVH45IVB2AMIF6RL6NVL", "length": 5628, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Genetics Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nडीएनए टेस्ट म्हणजे काय ती कशी करतात\nह्याच मदतीने शरीरातील आजार , वंशावळ, होणाऱ्या बाळाचे आरोग्य या सर्व गोष्टींचा शोध घेतला जातो.\nबाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू\nमासिक पाळी : काय करावे काय करू नये : मानसिक आरोग्य राखण्यासाठी हे वाचा \nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nजगातील सर्वात “विषारी” गार्डन \nदेव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६\nवाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी\nविदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय\nसापळा लावून प्राण्यांची ‘शिकार’ करणाऱ्या काही अफलातून परभक्षी वनस्पती \nह्या भारतीय कलाकारांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली आहे, विश्वास नसेल तर हे वाचाच\nसचिन – तुझं चुकलंच \nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nराहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\n“सैन्य नसलेल्या” आंतरराष्ट्रीय सीमा: जागतिक शांततेची धूसर आशा\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nरोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात\nयशस्वी जीवनासाठी चाणक्य चे १२ सूत्रं\n‘सुपरहिरो’ पठडीतल्या पहिल्यांदाच ऑस्कर नामांकन मिळालेल्या ‘ब्लॅक पॅन्थर’मध्ये इतकं खास काय आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-gaurav-dharkar-article/", "date_download": "2019-04-18T19:13:22Z", "digest": "sha1:FXKE2HBL3JVRSL7NQTXCP2XUKCSDK3AU", "length": 23182, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विकासपूरक दृष्टिकोनावर भर - गौरव धारकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलता��… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुर���च्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special विकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nनाशिकला समृद्ध इतिहासासह आशीर्वाद दिला जातो. हा एक प्राचीन पवित्र शहर आणि आधुनिक औद्योगिक केंद्र आहे. गेल्या काही दशकांत औद्योगिक पार्श्वभूमी आहे. शहराच्या मूळ महत्त्व, वाढत्या बरोबरीने पायाभूत सुविधांची उपलब्धता, तांत्रिक विकास आणि मुंबई, पुणे आणि नजीकच्या गोष्टी गुजरातमधील उद्योग, हे उद्योगांसाठी अतिशय आकर्षक पर्याय बनवते.\nनैसर्गिक घटकांमुळे येथे कृषी उद्योग नेहमी संपन्न झाला आहे. स्थापना व्यवसाय आहेत, जागतिक पातळीवर जाण्यावर भर दिला जात आहे आणि नवीन सदस्य नवप्रवर्तन आणि लागू करण्याबद्दल उत्साही असतात. तंत्रज्ञान या उद्योगधंदेची भावना ही येथे आहे आणि व्यवसायाद्वारे त्याचे प्रात्यक्षिक आहे.\nप्रत्येक क्षेत्र नाशिकमधील आयटी कंपन्यांनी उच्च दर्जाचे ऍप्लिकेशन्स आणि रेंडरिंग सेवा उपलब्ध करीत आहेत. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जात आहे. नाशिक हे नक्कीच तंत्रज्ञान उदयोन्मुख केंद्र आहे आणि नवीन उपक्रम विविध उद्योगांमुळे कारखाना क्षेत्रातील एक मजबूत आणि प्रतिष्ठित उपस्थिती आहे.\nक्षेत्रे आणि क्लस्टर, खर्च आणि श्रमांची उपलब्धता आणि व्यवसाय चालवण्याची एकूण अर्थशास्त्रामध्ये भविष्यात नाशिकला संरक्षण क्षेत्राचे उत्पादन आधार म्हणून पाहिले जाते. म्हणून, संधी भरपूर आहेत आणि वेळ योग्य आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, आपले भविष्य आपण सध्या काय करीत आहोत, त्यावर अवलंबून आहे.\nनिमामध्ये मी व माझी टीम नाशिकमधील उद्योगां��्या विकासाला हातभार लावण्याचा दृष्टिकोन आहे. याचा एक भाग म्हणून प्रयत्न, आम्ही यशस्वीरित्या हवा कनेक्टिव्हिटी स्थापन केली आहे.\nमेक इन इंडियाच्या सक्रिय सहभागासोबतच मेक इन नाशिक बॅनर अंतर्गत नाशिकच्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रयत्न केले आणि आम्ही उद्योग आवाज उठवत उद्योगवाढीसाठी मदत करणार्या समस्यांवर लक्ष देत अधिकार्यांकडून उद्योगवाढीसाठी मदतीची धोरणे ठरवण्यावर भर देणार आहोत.\nभविष्याचा अंदाज देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे आणि तेच खरे सत्य आहे असे मला वाटते हेच नेमके काय आम्ही करत आहोत.\nPrevious articleनव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे – योगेश्वर दंडे\nNext articleखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://devmamledar.com/21AdhyayNext.php", "date_download": "2019-04-18T18:41:03Z", "digest": "sha1:KFJJ6JDSHRH7523CABIJE2NQDVEQ3NMU", "length": 3188, "nlines": 49, "source_domain": "devmamledar.com", "title": "देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| अध्याय – १३ ||\n|| अध्याय – १४ ||\n|| अध्याय – १५ ||\n|| अध्याय – १६ ||\n|| अध्याय – १७ ||\n|| अध्याय – १८ ||\n|| अध्याय – १९ ||\n|| अध्याय – २० ||\n|| अध्याय – २१ ||\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/protest-against-the-proposal-of-most-of-pac-members/", "date_download": "2019-04-18T18:16:05Z", "digest": "sha1:ZA7NRTOZGJA4HTIOCAELZS224TIRTDEG", "length": 13349, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएसीच्या बहुतांश सदस्यांचा खर्गेंच्या प्रस्तावाला विरोध - Dainik Prabhat", "raw_content": "\nपीएसीच्या बहुतांश सदस्यांचा खर्गेंच्या प्रस्तावाला विरोध\nऍटर्नी जनरल, कॅगना बोलावले जाण्याची शक्यता कमीच\nनवी दिल्ली: राफेल अहवालाविषयी विचारणा करण्यासाठी ऍटर्नी जनरल आणि कॅग यांना पाचारण केली जाईल, असे सूतोवाच संसदेच्या लोक लेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केले. मात्र, त्या प्रस्तावाला पीएसीच्या बहुतांश सदस्यांचा विरोध असल्याने ऍटर्नी जनरल आणि कॅगना बोलावले जाण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणाबाबत शुक्रवारी मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. कॅगचा अहवाल पीएसीसमोर सादर करण्यात आल्याचा उल्लेख न्यायालयाने केला. मात्र, अहवाल सादर झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर खर्गे यांनी संसदेत कॅगचा अहवाल केव्हा सादर होणार अशी विचारणा करण्यासाठी ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण करण्याचा प्रस्ताव पीएसीच्या सदस्यांपुढे ठेवणार असल्याचे म्हटले. मात्र, त्या प्रस्तावाला भाजपबरोबरच विरोधी पक्षांचेही सदस्य अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत.\nभाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला आहे. तशा कृतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीच चौ��शी करण्यासारखे होईल, अशी भूमिका त्या सदस्यांनी मांडली. अहवाल अजून पीएसीसमोर मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे तो विषय पीएसीच्या अजेंड्यावर नाही. असे असताना सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कसे काय पाचारण केले जाऊ शकते, असा सवालही त्यांनी केला. तर संसदेत अहवाल सादर झाल्यानंतरच ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण केले जाऊ शकते, असे तेलगू देसम पक्षाच्या सदस्याने म्हटले. पीएसीमध्ये एकूण 22 सदस्यांचा समावेश आहे. त्यात भाजपचे बहुमत (12) आहे.\nशिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या भाजपच्या मित्रपक्षांचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. खर्गेंसह कॉंग्रेसचे 3 सदस्य आहेत. तेलगू देसम, बिजद आणि अण्णाद्रमुकचा प्रत्येकी 1 तर तृणमूल कॉंग्रेसचे 2 सदस्य आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/sharad-pawars-autopsy-on-drupal-prakash-ambedkar/1488/", "date_download": "2019-04-18T18:57:54Z", "digest": "sha1:JT4HYX6GR3VI3YERSQWWAOSLU753HQYY", "length": 23423, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "दाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर | Mahabatmi.com", "raw_content": "\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nमुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, पवारांनी व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेऊन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.शरद पवार यांनी ही माहिती पंतप्रधान दिली होती का त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.\nप्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकरांनी सांगितले की, मी राज्यसभेत खासदार होतो. त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते. आम्ही दोघे मित्र होतो. त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांला दिली होती.\nभाषण, मीडियापासून दूर राहा – पार्थला कुटुंबीयांकडून तंबी\nलोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nमला ट्रोल करणाऱ्यांना ठोका-प्रकाश आंबेडकर\n‘वाह रे शरद पवार तेरा झोल, सत्तेसाठी महा���ाष्ट्र विकला’; राष्ट्रवादीच्या टीकेला सेनेकडून प्रत्युत्तर\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:27:19Z", "digest": "sha1:LEIPW6YXWXX63Y4CQHQFQO3NJJMMMWNL", "length": 6776, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाच्या नकाशावर ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरीचे स्थान\nक्षेत्रफळ २,३५८ वर्ग किमी\nघनता १४४ प्रति वर्ग किमी\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी हा ऑस्ट्रेलिया देशातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश पुर्णपणे न्यू साउथ वेल्स राज्याच्या अंतर्गत वसला आहे व येथे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा वसलेली आहे.\nइ.स. २००६च्या जनगणन��नुसार येथील लोकसंख्या ३,३३,६६७ होती. यापैकी ८६९ व्यक्ती कॅनबेरा शहराबाहेर राहत होत्या.\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nराज्ये व केंद्रशासित प्रदेश\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी · न्यू साउथ वेल्स · नॉर्दर्न टेरिटोरी · क्वीन्सलंड · साउथ ऑस्ट्रेलिया · टास्मानिया · व्हिक्टोरिया · वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे · ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश · क्रिसमस द्वीप · कोकोस द्वीपसमूह · कोरल सागरी द्वीपसमूह · हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह · नॉरफोक द्वीप · जार्व्हिस बे प्रदेश\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:53:02Z", "digest": "sha1:KWAQICP7DMMJP5MCIQTEHENF7QYOOBZG", "length": 11790, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काकासाहेब खाडिलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nश्री. काकासाहेब खाडिलकर मराठी रंगभूमीचा सारा वैभवशाली काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. वस्तुतः पारतंत्र्याच्या काळात एक घनघोर राष्ट्रीय संघर्षाच्या प्रांरभकाळीच खाडिलकर पत्रकार म्हणून आपले विचार 'केसरी' च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली आणि आपल्या रसिक प्रवृत्तीचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. ते स्वतः म्हणाले होते, की 'मी प्रथम नाटकी आहे, नंतर पत्रकार आहे.' खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकांतील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. तसेच, खाडिलकरांच्या सगळ्या नाटकांत कै. तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे', त्यांचे शृंगार आणि करुण रससुद्धा ओजगुणान्वित असतात; व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते. मला वाटते की, महाभारतातील व्यक्तिरेखांना हीच युद्धाची पार्श्वभूमी आहे. त्यातील शृंगार हा वीरांचा आहे, त्यातील कारुण्यही युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घटनांचे आहे आणि त्या युद्धामुळे व्यक्तींच्या जीवनांत निर्माण झालेल्या तणावांचे महाभारतात वर्णन आहे. मराठ्यांच्या इतिहासातही हेच कारुण्य-नाट्य आहे. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाईमाधवराव यांचा मृत्यु' या नाटकांचे विषय निवडले, ते याच आकर्षणामुळे असावेत. एका युयुत्सू व प्रतिभाशाली नाटककाराला जो शृंगार, जे कारुण्य दिसले, ते युध्दाच्या पार्श्वभूमीवरचेच होते. राजकारणातील कारस्थाने व त्यांचे पर्यवसान दाखविणारे 'भाऊबंदकी' आनंदीबाई-राघोबा यांचा शृंगारही दाखविते किंवा 'स्वयंवरा' तील 'खडा मारायचा झाला, तर माझ्या हातावर नाही, घागरीवर मारायचा, तसंही नको... खड्यानं घागर फुटून मी ओलीचिंब झालेली मला नाही आवडायचं... ही रुक्मिणीची वाक्ये शृंगारिक पोताचीच आहेत. 'मानापमान'तही मदनबाधा झालेली भामिनी धैर्यधराकडेच आकर्षित होते. नव्हे, त्याचा ती ध्यास घेते. शूरांचा शृंगार, त्यांच्या कौटुंबिक जीवनातील नाट्य, त्यांचे खलपुरुषाशी येणारे संबंध व त्यांतून निर्माण होणारे तणाव हे खाडिलकरांचे आवडते विषय आहेत. अर्थात आता आपले विषय साहजिकच बदलले आहेत. ज्या अर्थाने आज आपली नाटके सामाजिकदृष्ट्या वास्तव वाटतात, तशी खाडिलकरांची नाटके वाटत नाहीत. निदान आज पाहताना तरी तशी ती वाटत नाही��. किंबहुना ती रोमँटिक वा कल्पनारम्यच वाटतील. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत मानवी मनाचे अंतरंग उकलून दाखविणारी नाटके लिहिली जात आहेत. कारण त्याचे अंतरंगच बदलत आहे. त्याची सामाजिक व व्यक्तिगत मूल्ये बदलत आहेत. त्यामुळे आजचे सामाजिक नाटक पाहताना त्यातील संघर्षांनी मन व्याकूळ होते. खाडिलकर किंवा त्या काळातील सर्व नाटककार यांनी जे समाजदर्शन घडविले आहे, ते एका अर्थाने अत्यंत ढोबळ आहे. चांगले आणि वाईट या दोन गडद रंगांनी रंगविलेली 'एकच प्याला' सारखी नाटके किंवा 'मानापमान' सारखी काल्पनिक संघर्ष रंगविणारी नाटके आता चिकित्सक मनाची पकड घेतीलच, असे सांगता येत नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१३ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F", "date_download": "2019-04-18T19:15:22Z", "digest": "sha1:CYY6RQLC5F5II5XEGQDVZB5HMKX663PJ", "length": 4957, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉल्टर स्कॉट - विकिपीडिया", "raw_content": "\nहेन्री रेबर्नने १८२२च्या सुमारास काढलेले वॉल्टर स्कॉटचे चित्र\nसर वॉल्टर स्कॉट (ऑगस्ट १५, इ.स. १७७१ - सप्टेंबर २१, इ.स. १८३२) हा स्कॉटलँडचा इंग्लिश साहित्यिक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७७१ मधील जन्म\nइ.स. १८३२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-dr-rahul-sawant-article/", "date_download": "2019-04-18T19:03:19Z", "digest": "sha1:W3PEF4Y2Y77YYD3KWF2M4NLNTM4Y5Q6A", "length": 24041, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मनाचे आरोग्य सदृढ व्हावे - डॉ. राहुल सावंत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहर��त रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल��डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक मनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nमनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nपुराणकाळापासून आजपर्यंत आजारी व्यक्ती हवापालटासाठी काही दिवस नाशिक शहरामध्ये येऊन राहिल्यास तन मनाने पूर्णपणे तंदुरुस्त आरोग्य मिळवतात, असा अनेकांचा अनुभव आहे.\nसभोवती विपुल नैसर्गिक वनसंपदा, सात्विक अन्न धान्य, बारमाही थंड हवा यामुळे साक्षात धन्वंतरी रूपामधील तज्ञ आयुर्वेद वैद्याची पंढरी ‘नाशिक’ला म्हटले जाते. योग, विपश्यना, व्यायाम, आरोग्यप्राप्ती यासाठी सांगड घालत असताना द्राक्ष ते रुद्राक्ष या दोनही संस्कृतीचा योग्य मिलाप, पाणी, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यात नाशिककर यांचा मोठा वाटा आहे.\nआपल्या संस्कृती उत्सव समारंभाबाबत सजग असणारा नाशिककर आरोग्य प्रति तेवढाच जागरूक असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले आरोग्य पोषक वातावरण याशिवाय अनेक मोठ्या शहरांपासून संलग्नता यामुळे ‘हेल्थ हब’ म्हणून नाशिकची ओळख जगभरात होत आहे. आयुर्वेद चिकित्सासोबत अनेक कार्पोरेट हॉस्पिटल, फार्मा कंपन्या यामुळे मेडिकल टूरिझम दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे.\nधार्मिक पर्यटनसोबत तन मनाचे आरोग्यप्राप्ती देणार्या या नाशिकमध्ये निश्चितच काही तरी वेगळेपण आहे, हे निश्चितच. मदतीसाठी सदैव तयार असणारा नाशिककरांना या गुणांमुळे भुरळ घातली आहे. धन्वंतरीचे मानवरूप म्हणजे आयुर्वेद तज्ञ वैद्याची पंढरी असे नाशिकला म्हटले जाते. आध्यात्मिक वातावरणात सोबत योग विपश्यना व्यायामासाठी उपलब्ध साधने या सर्वांच�� सांगड घालण्यात नाशिककर यांचा सिंहाचा वाटा आहे.\nआपल्या पौराणिक, ऐतिहासिक रूढी परंपरा उत्साह याबाबत अभिमान बाळगणारा नाशिककर आपल्या तसेच विश्वकल्याण आरोग्याबाबत तेवढाच जागरूक आहे. .रुद्राक्ष ते द्राक्ष या दोन्ही संस्कृतीचा संगम करून आरोग्याचे माहेरघर म्हणून जगभरामध्ये नाशिकची नवी ओळख आहे.\nआल्हाददायक वातावरण, तज्ञ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, मोठ्या शहरापासून संलग्नता, कार्यतत्पर मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने जगामधील अनेक कार्पोरेट हॉस्पिटल शृंखला डायग्नोस्टिक सेंटर्स फार्मा कंपन्या नाशिकला प्राधान्य देताना दिसतात. या सर्वांचा परिणाम म्हणून मेडिकल टूरिझममुळे नाशिक जगाच्या नकाशावर सर्वात वरचे स्थान घेत आहे.\nमंदिरांचे शहर धार्मिक नगरी, यंत्र-तंत्र भूमी असा मुकुट मिरवणारे नाशिक शहर आरोग्यसेवा देण्यामध्ये अग्रेसर वाटचाल करीत आहे. निरोगी व आनंदाची अनुभूती देणार्या शहराबाबत नकळत शब्द ओठांतून बाहेर पडतात. ‘कुछ तो जादू है नाशिक के हवा में’, हे मात्र तितकेच खरे.\nPrevious articleइंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त\nNext articleवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70603164536/view", "date_download": "2019-04-18T19:09:00Z", "digest": "sha1:UGJ6ITKJATWSPJZZQ5A6372UTVEYJPXU", "length": 12141, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - आज मी ब्रह्मा पाहिले अगणि...", "raw_content": "\nकोणती वस्त�� खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी द���व...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - आज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणित सुरगण वर्णीती ज्यासी करकटि ठेवूनी उभे राहिले आज मी ब्रह्मा पाहिले ॥धृ॥\nएकनाथाच्या भक्तीसाठी धावत गेला तो जगजेठी-खांदीकावड घेऊनी पाणी वाहिले हरीने पाणी वाहिले ॥१॥\nचोख्यासंगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वदा जनी संगे दळीता कांडीता गाणे गाईले ॥२॥\nसावत्या माळ्याची भाजी विकीसी कबिराचे शेले विणीसी गोरोबाचे बाळ रक्षीले हरीने बाळ रक्षीले ॥३॥\nदामाजीची रसीद भरली कान्होपात्रा ती उद्धरली अमृत राय म्हणे ऐसी माऊली संकट वारीले ॥४॥\nस्त्री. विनाकारण अतिशय कांगावा करणारी स्त्री .\nदांभिकास शिक्षा - ६०४१ ते ६०५०\nदांभिकास शिक्षा - ६०३१ ते ६०४०\nदांभिकास शिक्षा - ६०२१ ते ६०३०\nदांभिकास शिक्षा - ६०११ ते ६०२०\nदांभिकास शिक्षा - ६००१ ते ६०१०\nदांभिकास शिक्षा - ५९९१ ते ६०००\nदांभिकास शिक्षा - ५९८१ ते ५९९०\nदांभिकास शिक्षा - ५९७१ ते ५९८०\nदांभिकास शिक्षा - ५९६३ ते ५९७०\nअभंग संग्रह - दांभिकास शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-22/", "date_download": "2019-04-18T18:24:24Z", "digest": "sha1:DMRBMFMPZU6FTAWCRLUPHPVXISS7BHTQ", "length": 22514, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर व्यापार्याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास/Nandurbar-latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास ���जपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर व्यापार्याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास\nनवापूर-पिंपळनेर रस्त्यावर व्यापार्याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास\nनंदुरबार | प्रतिनिधी : नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर इनोव्हा गाडीतील सहा इसमांनी सफारी गाडीतील व्यापार्याकडून २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल दि. ११ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.\nयाप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच रात्री १२ वाजेच्या पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सदरची रोकड ही हवाला प्रकरणाची असल्याचे समजते.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथील हरेशभाई पटेल, मेहुलभाई पटेल व शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल हे जळगावहून अहमदाबादला सफारी गाडी (क्रमांक एमएच १९-बीयु ९००९) ने २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेवून जात असतांना इनोव्हा गाडी (क्र.जीजे ०५-सीएल २२४३) मधून अज्ञात सहा जणांनी काल दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर नवापूर पासून ५ कि.मी. अंतरावर गाडी अडवून पटेल यांच्याकडील सर्व २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.\nयाबाबत चालक शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात सहा दरोडेखोरांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करीत आहेत.\nदरम्यान, घटना घडताच रात्री १२ वाजेच्या सुमार���स पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी नवापूरला भेट दिली.\nपोलीस अधीक्षकांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पथकांची नियुक्ती करुन प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत.\nPrevious articleविभाग कोणताही असो नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे – महापौर भानसी\nNext articleपुढील ४८ तास इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/during-election-arms-not-allowed-to-be-carried-at-public-place/03221001", "date_download": "2019-04-18T18:28:45Z", "digest": "sha1:43Q7SVRAD7TL7LUBEXRO5FELCOQDE5CH", "length": 13018, "nlines": 109, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनिवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई\nनागपूर : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जाहीर झाल्या असून नागपूर शहरात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष व निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होवू नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.\nफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nया आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालामत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्याकडील सुरक्षाकाकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा/हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक/संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील, असेही सह पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.\nहा मनाई आदेश ज्या समाजास त्यांच्या दीर्घकालीन स्थाई कायदा रुढी व परंपरा यानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. अशा समाजातील व्यक्तीचा हिंसाचारात सहभाग आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पडण्यास अडथळा निर्माण झाल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्र अडकवून ठेवण्याचा प्रशासनास अधिकारी राहील. हा आदेश 27 मे 2019 पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये करावाईस पात्र ठरतील, असेही सह पोलीस आयुक्त रविंद्र कदमी यांनी कळविले आहे.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्या��े लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/importance-of-windows-in-home-according-to-vastu-shastra-119010900014_1.html", "date_download": "2019-04-18T18:25:03Z", "digest": "sha1:ZQPDPPMP7BFLAUJ65PC6FLMGUVC6ABE2", "length": 15783, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी\nवास्तू शास्त्रानुसार, घरात खिडक्या असणे फारच आवश्यक आहे. खिडक्यांमुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. खिडक्यांमुळे घराची सुंदरता वाढते. वार आणि सूर्याचा प्रकाश देखील खिडक्यांच्या माध्यमाने खोलीत येतो. घरात खिडक्या बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष्य ठेवायला पाहिजे, जे या प्रकारे आहे -\n1. खिडक्या उघडता आणि बंद करताना आवाज नाही व्हायला पाहिजे. याचा प्रभाव घराच्या सुख-शांतीवर पडतो. यामुळे परिवाराच्या सदस्यांचे मन विचलित होतात.\n2. घरात खिडक्यांची संख्या सम असायला पाहिजे, जसे 2, 4 किंवा 6.\n3. खिडकीचा आकार भिंतीच्या अनुपातात असायला पाहिजे, न जास्त मोठी न लहान.\n4. खोलीच्या एका भिंतीवर एकापेक्षा जास्त खिडक्या नको.\n5. शक्य असल्यास घराच्या पूर्व दिशेकडे खिडकी असणे गरजेचे आहे. रोज सकाळी सूर्याची किरण सरळ खोलीत यायला पाहिजे.\n6. जर पूर्व दिशेत खिडकी बनवणे शक्य नसेल तर रोशनदान देखील बनवू शकता.\n7. वेळो वेळी खिडक्यांची मरम्मत आणि रंग-रोगानं नक्की करायला पाहिजे.\nमकर संक्रांतीला राशीनुसार दान केल्याने मिळेल हे फळ\nडिझेल-पेट्रोलचे घरगुती वितरण सुरू\nघरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स\nघरगुती गॅस झाला स्वस्त\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर ल��क आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवन��ुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%AB_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:20:41Z", "digest": "sha1:IFHMQ5UD7PZN3FTMM5EW4LQP5GHJU2T5", "length": 5336, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यीफ लातेर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\n२५ नोव्हेंबर २००९ – ६ डिसेंबर २०११\n२० मार्च २००८ – ३० डिसेंबर २००८\n१७ जुलै २००९ – २५ नोव्हेंबर २००९\n६ ऑक्टोबर, १९६० (1960-10-06) (वय: ५८)\nयीफ लातेर्मा (डच: Yves Camille Désiré Leterme) हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत.\nमार्क आयस्केन्स · ज्यॉँ-लुक डेहेन · विल्फ्रीड मार्टेन्स · यीफ लातेर्मा · एल्यो दि र्युपो · गाय व्हेरोफ्श्टाट · पॉल-हेन्री स्पाक\nइ.स. १९६० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/29", "date_download": "2019-04-18T18:49:29Z", "digest": "sha1:ZHQNKSPJLA6JWFMHGDOQ4EEOWIBAYBG6", "length": 17270, "nlines": 68, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अकोला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाझे गाव - सकळात भारी; नाव असे तयाचे कुंभारी\nमाझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते 21.16 अंश उत्तर व 76.07 अंश ते 77.04 अंश पूर्व पसरलेला भूभाग होय. जिल्ह्यात पूर्णा नदी वाहते. ती पुढे तापीला मिळते. म्हणून या भागाला तापीखोरे असेही म्हटले जाते. दक्षिणेकडील बालाघाट, उत्तरेकडील गाविलग, मध्यवर्ती अजिंठ्यांच्या रांगा तर पूर्व-पश्चिम सातपुडा पर्वताच्या रांगा असे निसर्गाचे कवच या जिल्ह्याला बहाल झाले आहे. माझ्या गावची जमीन दोन भागांत विभागली गेली आहे. उत्तर अन् पूर्व याकडील भाग सुपीक, काळा कसदार, तर दक्षिण अन् पश्चिम दिशेचा भाग बरड, खडकाळ असा आहे. लोणार नदी गावाजवळून वाहते. गावाच्या पूर्वेला उत्तर-दक्षिण असा कमी उंचीचा डोंगर पसरला आहे. निसर्गाने जणू ती भिंतच घालून दिलेली आहे\nशिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा\nअकोला जिल्ह्यातील शिंदखेड वरखेड येथे सतिचा स्तंभ आहे. तो गावातील कोणा श्रीमंत घराण्यातील सौभाग्यवती स्त्री सति गेल्यानंतर कोरवून घेतला गेला असावा असा अंदाज अाहे. त्या शिलालेखात एक हात वंदन स्वरूपात असून तो सूर्याला नमन करत आहे. त्या हातात चुडा आहे. बाजूला चंद्रकोरही आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती अबाधित राहील असा त्याचा संदेश जर स्त्री सूर्यवंशी असेल तर तेथे सूर्याला वंदन दर्शवतात व चंद्रवंशी असेल तर चंद्राला वंदन दर्शवतात. म्हणून ती सतिशिळा आहे. लेखावरील कृती कुशलपणे कोरलेल्या नाहीत. जर तो कोण्या राजाने किंवा सरदाराने कोरवून घेतला असता तर तो शिलालेख अधिक कसलेल्या कारागिराकडून कोरवून घेतला गेला असता. शेजारीच, मंदिरातील काही शिल्पे हा सुंदर कलाकुसरीचा नमुना आहेत. शिलालेख मात्र तेवढा कल��कुसरीचा दिसत नाही. त्याला 'वीरगळ' असे सुद्धा म्हणतात. इतिहास अभ्यासक द.ता.कुलकर्णी यांनी सुंदर माहिती त्याबद्दल लिहिली आहे. कोकणात असे वीरगळ खूप देवस्थानांजवळ पाहण्यास मिळतात. लोणारच्या परिसरातही वीरगळ आहेत.\nमराठी-उर्दू यांची नाळ जुळावी म्हणून...\n“शिक्षकाला धर्माचे, भाषेचे, जातीचे, पंथाचे बंधन नसते. किंबहुना, भाषा या सर्वांच्या परे आहे. ते संप्रेषणाचे एक उत्तम साधन आहे. व्यावहारिक उपयोगात येणाऱ्या भाषा तर शिकल्याच पाहिजेत. मराठी तर राजभाषा आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला ती बोलता, लिहिता व वाचता आली पाहिजे,” हे मत आहे एजाज शेख या अकोला जिल्ह्यातील तरुण शिक्षकाचे. मुस्लिम समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी भाषा योग्य रितीने येत नाही आणि ती मुले स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुंटतात. एजाज शेख मुस्लिम समाजातील मुलांना मराठीत लेखन, भाषण, संभाषण व सहजपणे व्यवहार करता यावेत, यासाठी धडपडत आहेत.\nतणमोरांचा प्राणहर्ता रक्षणकर्ता होतो तेव्हा...\nतणमोरांची संख्या जगभरात साधारणत: फक्त बाराशेच्या आसपास आहे. मात्र, त्या नामशेष होत जाणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पट्टीचे शिकारी गणले गेलेले फासेपारधीच पुढे सरसावले आहेत ‘वडाळा’ नावाचा फासेपारधी जमातीचा तांडा अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी तालुक्यात आहे. त्या तांड्यावरील फासेपारधी हिंमतराव पवार व कुलदीप राठोड हे ‘संवेदना’ संस्थेच्या मदतीने तणमोर संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांनी तणमोरांच्या सुरक्षिततेकरता शिबिरे, कार्यशाळा यांच्या माध्यमातून तांड्यावर प्रबोधनास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये निसर्गचक्राबद्दल जाणीव-जागृती झाली आहे. त्यामुळेच लोक तणमोर नजरेस येताच त्याची शिकार करण्याऐवजी हिंमतराव, कुलदीप यांना किंवा ‘संवेदना’ यांपैकी कोणाला तरी कळवतात. अकोला व वाशीम जिल्ह्यांत तणमोरांचे वास्तव्य आहे. अतिदुर्मीळ होत चाललेल्या तणमोर पक्ष्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या संस्था व लोक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कसारखेडा, जणूना, मोरळ व काजळेश्वर या भागांत ते विशेष जाणवतात. वडाळा तांड्याची लोकवस्ती साडेतीनशे आहे. तेथे फासेपारध्यांकडून तणमोरांच्या घरट्यांचे संरक्षण केले जाते. तणमोर संवर्धनाच्या क��मात ‘संवेदना’ संस्थेचे संस्थापक कौस्तुभ पांढरीपांडे, फासेपारधी समूहाचे कुलदीप राठोड व हिंमतराव पवार हे मार्गदर्शन करतात.\nसुश्रुताच्या वारसदारांची आधुनिक ज्ञानगंगा\nनिष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे प्रारब्ध आहे डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यांचे नवे venture आहे Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा ब्लॉग\nगेली चाळीस वर्षे प्लॉस्टिक सर्जरीच्या क्षेत्रात मोलाचे काम करणार्या थत्ते ह्यांचा त्या क्षेत्रातला अधिकार वादातीत आहे. Association of plastic surgeon of India या संस्थेचे ते मान्यवर आहेत. त्यांनी प्लॅपस्, क्लेफ्टस आणि तत्सम इतर अनेक विषयांसाठी, लॅंडमार्क ठरतील असे अनेक संशोधन-पेपर सादर केलेले आहेत.\nन्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी 'इंडिया डीड इट' या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते डॉ. विजय भटकर. राजीव गांधी पंतप्रधान असताना भारताने अमेरिकेकडे क्रे नावाच्या महासंगणकाची मागणी केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रीगन यांनी हा महासंगणक भारताला अंतराळ, आण्विक, संरक्षण आणि इतर कोणत्याही प्रगत संशोधनासाठी वापरता येणार नाही या अटीवर देऊ केला होता.\nभारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात 2 जून 1988 रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-800 हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-news-13/", "date_download": "2019-04-18T18:48:49Z", "digest": "sha1:KLFCE2NLLZ6ARW6AZRMUOPZQHV76ASJT", "length": 10704, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विकासदर 7.2 टक्के राहण्याची सरकारला अपेक्षा - Dainik Prabhat", "raw_content": "\nविकासदर 7.2 टक्के राहण्याची सरकारला अपेक्षा\nनवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात कृषी आणि मॅन्युफॅक्चिरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढणार असल्यामुळे विकासदर 7.2 टक्क्यांवर जाईल असे केंद्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी हा विकास दर 6.7 टक्के इतका होता.\nरिझर्व्ह बॅंकेने या वर्षाचा विकासदर 7.4 टक्के इतका राहील, अशी शक्यता या अगोदर जाहीर केलेल्या पतधोरणावेळी व्यक्त केली आहे.\nशेती क्षेत्राची उत्पादकता या वर्षी 3.8 टक्के इतकी होणार असल्यामुळे याचा आकडेवारीवर सकारात्मक परिणाम जणवत आहे. त्याचबरोबर भांडवल पुरवठा वाढत असल्यामुळे इतर क्षेत्रांची उत्पादकता वाढण्यासाही मदत होणार असल्याचे या विभागाने म्हटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनोटाबंदी आणि जीएसटीजा सर्व क्षेत्रावर गेल्या दोन वर्षांपासून काही प्रमाणात परिणाम झाला होता. मात्र, आता तो परिणमा संपुष्टात आला असल्यामुळे आगामी काळात विकासदर वाढणार असल्याचे या विभागाला वाटते. आंरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बॅंकेनेही या अगोदरच विकासदर वाढणार असल्याचे सांगितले आहे. या बाबीकडे विभागाने लक्ष वेधले आहे. विकासदर वाढल्यानंतर त्या प्रमाणात कर संकलनातही वाढ होणार आहे. त्यामुळे तूट कमी होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआगामी काळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणार\nस्मार्टफोनची विक्री वाढत जाणार\nगुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परिषद\nस्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढावे\n28 जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारचा स्टार्ट��प् सप्ताह\nआयुर्वेदिक उत्पादनाच्या निर्यातीसाठी पोषक वातावरण\nविमा क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वाढली -एस ऍण्ड पी\nचालू आर्थिक वर्षाचा विकास दर राहणार 6.5 टक्के\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:47:43Z", "digest": "sha1:LGVSWCR3OPIAKEPJZNTQPMW7TL3TYXN5", "length": 2628, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अविनाश कांबीकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आध���रे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अविनाश कांबीकर\nपिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्टीय लघुचित्रपट ( PCISFF ) महोत्सवाचे आयोजन\nटीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड फिल्म क्लब च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्टीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:42:52Z", "digest": "sha1:HKQFDAKTRKGBBRCPKFPB7AJTHXISJZWG", "length": 3902, "nlines": 51, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकनाथ पवार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - एकनाथ पवार\nमावळ लोकसभेची उमेदवारी जगतापांना द्या; बारणे कुटुंबातील नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nटीम महाराष्ट्र देशा – मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबवत, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर...\n‘युती झाली तरी मावळात भाजपचाच खासदार होईल’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेना यांच्यात युती संदर्भात बोलणी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांनी मागील काही दिवसांपासून थेट...\nपिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या महिला सभापती सोनाली गव्हाणे\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T18:40:29Z", "digest": "sha1:N4AEB2O3EZJHZPLSQOSV7Q772HYWEANY", "length": 2692, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाहतूक सेनेचे गणेश नायकवडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज���याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वाहतूक सेनेचे गणेश नायकवडे\nसर्वसामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदीचा दंड कराल, तर गाठ ‘मनसेशी ’\nपुणे : मनसेने आज पुणे महानगरपालिका येथे प्लास्टिक व थर्माकोल बंदीच्या आडून सर्व सामान्य व व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याच्या कृतीला विरोध करणारे घोषणा देत आंदोलन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:37:53Z", "digest": "sha1:4BPYHICNGXKDXUULFEQZRSXJBVHXV324", "length": 8186, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुधीर ढवळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सुधीर ढवळे\nशहरी माओवाद्यांना अटक; ‘त्या’ पत्रात नेमके आहे तरी काय\nटीम महाराष्ट्र देशा- एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच...\nकोरेगाव भीमा हिंसाचार : सुधीर ढवळे याच्यासह चौघांना २१ जून पर्यंत पोलीस कोठडी\nपुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुधीर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना पुण्यातील शिवाजीनगर...\nनक्षली चळवळीचं साहित्य बाळगलं हा गुन्हा असेल तर मला देखील अटक करा – कुमार केतकर\nनवी दिल्ली : एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह, रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत सुरेद्र गडलींग या पाच जणांना नक्षलवाद्यांशी सबंध अस���्याच्या संशयातून...\nएल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह चौघांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी\nपुणे: एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह ,रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत या चौघांना १४ जून पर्यंत जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या चौघांना...\nKoregaon Bhima Violence: सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी\nपुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नागपूरमधील इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस सुरेंद्र गडलिंग यांना १४ जून पर्यत पोलीस...\nनक्षलवादी चळवळीबद्दल आदर ; त्यांच्या मागण्यांना पाठींबा\nनांदेड: आंबेडकर कार्यकर्त्यांच्या छळ सहन करणार नाही. नक्षलवादी चळवळीबद्दल आदर असुन त्यांच्या त्यागाचा आदर करतो. तसेच त्यांच्या मागण्यांना आमचा पाठींबा आहे. असे...\nkoregaon bhima violence; पोलिसांची कारवाई म्हणजे भिडे एकबोटेंना वाचवण्याचं षडयंत्र\nपुणे: १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या...\nएल्गार परिषदेच्या आयोजकांवरील कारवाई म्हणजे, चोर सोडून सन्यास्याला फाशी – कॉंग्रेस\nटीम महाराष्ट्र देशा: आज सकाळीपासून देशभरात पुणे पोलसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांची धरपकड सुरु केली आहे. यामध्ये नक्षलवादी कनेक्शन असल्याचा संशयव्यक्त करत...\nकबीर कला मंचाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nपुणे : पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर राेजी घेण्यात अालेल्या एल्गार परिषदेत अायाेजक व कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी दाेन समाजात तेढ निर्माण करणारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/give-boost-children-rural-areas-22156", "date_download": "2019-04-18T19:10:24Z", "digest": "sha1:MKCPXHGYMF4K2HKNG4U3RRXZOQ5FWEBT", "length": 15413, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give a boost to children in rural areas ग्रामीण भागातील मुलांना चालना द्या | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nग्रामीण भागातील मुलांना चालना द्या\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nरत्नागिरी - \"ग्रामीण भागातील मुले कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. ही पिढी पुढचा विचार करणारी आहे. विज्ञान प्रदर्शनासारख्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाला चालना द्या. त्यांचे चांगले प्रकल्प राष्ट्रीयस्��रापर्यंत पोचवावेत,' असे आवाहन आमदार उदय सामंत यांनी आज केले.\nरत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन येथील नाणीज माध्यमिक विद्यामंदिरमध्ये सामंत यांच्या हस्ते झाले. रोबोटच्या साह्याने पाहुण्यांना प्रज्वलित केलेली मेणबत्ती देण्यात आली. तो चर्चेचा विषय होता. प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.\nरत्नागिरी - \"ग्रामीण भागातील मुले कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. ही पिढी पुढचा विचार करणारी आहे. विज्ञान प्रदर्शनासारख्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाला चालना द्या. त्यांचे चांगले प्रकल्प राष्ट्रीयस्तरापर्यंत पोचवावेत,' असे आवाहन आमदार उदय सामंत यांनी आज केले.\nरत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन येथील नाणीज माध्यमिक विद्यामंदिरमध्ये सामंत यांच्या हस्ते झाले. रोबोटच्या साह्याने पाहुण्यांना प्रज्वलित केलेली मेणबत्ती देण्यात आली. तो चर्चेचा विषय होता. प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.\nसामंत म्हणाले, \"\"अशा विज्ञान प्रदर्शनातून अनेक अब्दुल कलाम निर्माण व्हावेत. जीवनात चांगले शिक्षक लाभणे भाग्याचे असते. शिक्षणात अधुनिक पद्धतीने कार्य करणाऱ्या राज्यांचे अनुकरण करावे. शिक्षकांचा मुलांनी आदर्श घ्यावा. या क्षेत्रात राजकारण आणू नये.''\nया वेळी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती महेश म्हाप, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, पं. स. सदस्या दाक्षायणी शिवगण, नाणीजचे सरपंच शर्मिला गावडे, संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम शिवगण, उपाध्यक्ष अनंत बसवनकर, खजिनदार दत्ताराम खावडकर, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे कार्यकारी अधिकारी विनोद भागवत, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजन बोडेकर, नाणीज हायस्कूलचे संस्थापक रामकृष्ण कात्रे, माजी मुख्याध्यापिका सौ. शालिनी कात्रे, मुख्याध्यापक शिवाजी तोंदले आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिकमधील एकूण 25 शाळा सहभागी झाल्या होत्या. सर्व शाळांनी प्रयोगांची उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण केले होते.\nदोन्ही दिवशी मुलांना अल्पोपहार जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आला. आज दिवसभरात विज्ञान दिंडीचे उद्घाटन, निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धा व प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम झाले.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : कोकणात सेनेच्या पाच आमदारांची सत्त्वपरीक्षा\nरत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीचे विनायक राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : स्वाभिमानची सिंधुदुर्गवर, सेनेची मदार रत्नागिरीवर\nरत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे...\nLoksabha 2019 : डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचारात उतरले अख्खे कुटुंब\nकणकवली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जन्माला घालून वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; मात्र या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची पहिली निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/state-legislative-council.html", "date_download": "2019-04-18T18:39:17Z", "digest": "sha1:PSX272IAYLEGCN45BUEYORHZHAYVR2OS", "length": 15056, "nlines": 126, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "विधान परिषद - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nराज्य विधानपरिषद स्थापन किंवा नष्ट करणे (कलम १६९)\n०१. अधिकार संसदेला आहे. त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते.\n०२. मात्र त्यापूर्वी संसदेने संबंधित राज्याच्या विधानसभेने त्या आशयाचा ठराव विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते.\n०३. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद संबंधित कायदा करू शकत नाही.\n०४. संसदेने पारित केलेल्या अशा कायद्यात त्या कायद्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्तीच्या तरतुदी अंतर्भूत असाव्यात. म्हणजे कलम १६८ मधून त्या राज्याचे नाव वगळण्याची किंवा त्यात समाविष्ट करण्याची तरतूद त्या संसदीय कायद्यातच असावी.\n०५. अशा संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम ३६८च्या प्रयोजनार्थ घटनादुरुस्ती असल्याचे मानले जाणार नाही.\n०६. विधानपरिषद लोकप्रतिनिधीत्वावर आधारलेली नाही, तिच्या\nअस्तित्वामुळे कायदेकरी प्रक्रियेस विलंब होतो व राज्याच्या खर्चात वाढ होते. या कारणामुळे सर्व राज्यात विधानपरिषद असावि हि कल्पना संविधान सभेने फेटाळून लावली.\n०७. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तेलंगाना या राज्यांच्या निर्मितीपासूनच विधानपरिषद अस्तित्वात आहे.\n०८. आंध्र प्रदेशात १९५७ मध्ये विधानसभा निर्माण करण्यात आली. ती १९८५ मध्ये नष्ट करण्यात आली. मात्र पुन्हा २००५ साली निर्माण करण्यात आली.\n०९. पंजाब व पश्चिम बंगाल मधील विधानपरिषदा १९६९ मध्ये नष्ट करण्यात आल्या.\n१०. तामिळनाडू मध्ये १९८६ मध्ये विधान परिषद नष्ट करण्यात आली. त्यानंतर २०१० साली करुणानिधी सरकारने परत तिच्या निर्मितीचा ठराव पारित केला. यावर केंद्र पातळीवर प्रक्रिया सुरु असतानाच राज्यात सत्ताबदल होऊन जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. त्या सरकारने विधानपरिषद नष्ट करण्याचा ठराव राज्य विधीमंडळात पारित केला. तो संसदेच्या विचाराधीन आहे.\n११. मध्य प्रदेशात ७ व्या घटनादुरुस्ती (१९५६) द्वारे विधानपरिषदेची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्याची राष्ट्र्पतीमार्फत अधिसूचना जाहीर झाली नसल्याने मध्य प्रदेशात विधान परिषदेची निर्मिती झालेली नाही.\n१२. सध्या आसाम व राजस्थान राज्यात विधान परिषद निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे.\n०१. तरतूद (कलम १७१). त्यानुसार विधानपरिषदेची कमाल सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एक तृतीयांश (१/३) आहे तर किमान सदस्यसंख्या ४० आहे (अपवाद जम्मू काश्मीर - ३६) .\nसध्या महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे.\n०२. विधानपरिषदेची प्रत्यक्ष सदस्यसंख्या संबंधित संसदीय कायद्याद्वारेच निश्चित केली जाते. आंध्र प्रदेश-५८, तेलंगाना-४०, बिहार- ७५, जम्मू काश्मीर-३६, कर्नाटक-७५, महाराष्ट्र-७८, उत्तर प्रदेश-१००\n०१. कलम १७१ (३) मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे. त्यानुसार विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी ५/६ सदस्य अप्रत्यक्षपणे 'एकल संक्रम्नीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती' नुसार निवडून दिले जातील तर १/६ सदस्य राष्ट्र्पतीकडून नामनिर्देशित केले जातील.\n०२. निर्वाचित सदस्य :-\n- १/३ सदस्य विधानसभा सदस्याकडून त्या सभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींमधून निवडून दिले जातील.\n- १/३ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाकडून निवडून दिले जातील.\n- १/१२ सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातील. (मतदार राज्यातील निवासी व भारतातील कोणत्याही विद्यापीठाचा ३ वर्षाचा पदवीधर असावा )\n- १/१२ सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातील.\n०५. नामनिर्देशित सदस्य : राज्यपालांना साहित्य, कला, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या १/६ सदस्यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. याचा उद्देश निवडणूक प्रक्रियेतून न जाता काही अनुभवी व्यक्तींना संसदेत स्थान मिळावे हा आहे.\n०६. विधानपरिषदेच्या रचनेबद्दल कलम १७१ मध्ये दिलेली हि योजना मात्र अंतिम नाही. संसदेला त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. मात्र संसदेने असा कोणताही कायदा अजून केलेला नाही.\n०१. विधानपरिषद हे एक स्थायी सभागृह आहे याचे कधीही विघटन होत नाही. मात्र दर दोन वर्षांनी एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.\n०२. निवृत्तीसंबंधी तरतुदी कायद्याने निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर दोन वर्षांनी निवडणुका होतात. निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतो.\n'राज्य कायदेमंडळ' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'विधानसभा' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'विधान परिषद' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परी���्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/partially-shutdown-america-161960", "date_download": "2019-04-18T18:51:20Z", "digest": "sha1:TEEDYLSI74MNX26OMEU4JZRNZ3LLHKUM", "length": 15612, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Partially shutdown in America अमेरिकेत अंशत: \"शटडाऊन' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nवॉशिंग्टन : सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे \"शटडाऊन' आजपासून सुरू झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: \"बंद' असणार आहे.\nवॉशिंग्टन : सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे \"शटडाऊन' आजपासून सुरू झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: \"बंद' असणार आहे.\nअमेरिकी कॉंग्रेसमध्ये शुक्रवारी रात्री बारापर्यंत खर्चाला मंजुरीबाबत घमासान चर्चा सुरू होती. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील मेक्सिकोलगतच्या सीमेवर बांधायच्या कुंपणभिंतीसाठी पाच अब्ज डॉलरची मागणी करत होते. मात्र, रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यामुळे रात्री बाराचा ठोका पुढे सरकताच अनेक मुख्य संस्थांचे कामकाज बंद झाले. हे या वर्षातील तिसरे \"शटडाऊन' असून ते क���ती काळ चालेल, ते अद्याप स्पष्ट नाही.\nनाताळच्या सुटीचे वातावरण असतानाच जवळपास आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठविले जाईल अथवा बिनपगारी काम करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. मात्र, असे असूनही यावर उपाय करण्याच्या मनस्थितीत सरकार नाही. हे \"शटडाऊन' टाळण्याचे कोणतेही प्रयत्न न करता अमेरिकेचे लोकप्रतिनिधीगृह शुक्रवारी संध्याकाळी सात वाजताच संस्थगित झाले, तर सिनेटचे कामकाज एका तासानंतर संपले.\nअमेरिकेच्या आरोग्य, लष्कर या विभागांना सप्टेंबर 2019 पर्यंत निधी मिळाला असला तरी जवळपास 25 टक्के संस्था निधीवाचून बंद असतील. या 25 टक्क्यांमध्ये नासा, वाणिज्य विभाग, अंतर्गत सुरक्षा, न्याय, कृषी आणि परराष्ट्र अशा विभागांचा समावेश आहे.\nअमेरिकेच्या राजकारणात, सरकारी खर्चाला मंजुरी देणारे विधेयक संसदेत पास झाले नाही; अथवा अध्यक्षांनी अशा खर्चाला परवानगी देणाऱ्या अध्यादेशावर सही करण्यास नकार दिल्यास \"शटडाऊन' होते. या परिस्थितीमध्ये, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाते किंवा विनावेतन काम करायला सांगितले जाते.\nअमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, अमेरिकी कॉंग्रेसला खर्च मंजूर करण्याचे अधिकार असतात. खर्च मंजुरीचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर होऊन त्यावर अध्यक्षांची सही होणे आवश्यक असते. अध्यक्ष आणि कोणत्याही एका सभागृहामध्ये खर्चाच्या तरतूदीवर मतभेद झाल्यास शटडाऊन होऊ शकते.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nमिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. मा���िकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nLoksabha 2019 : 'स्वाभीमानी'च्या सांगली जिल्हाध्यक्षांचा युतीला पाठींबा\nशिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/direct-mayor-selection-decision-helps-bjp-18650", "date_download": "2019-04-18T19:01:53Z", "digest": "sha1:PZ47RGHQLHGMXTAVSJ46E5AUHVDI5YEG", "length": 19385, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "direct mayor selection decision helps bjp थेट नगराध्यक्षाचा निर्णय पथ्यावर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nथेट नगराध्यक्षाचा निर्णय पथ्यावर\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nजनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या 147 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने तब्बल 52 ठिकाणी नगराध्यक्षपद मिळविले. हा निकाल भाजपला सुखावणारा तर विरोधातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.\nजनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या 147 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने तब्बल 52 ठिकाणी नगराध्यक्षपद मिळविले. हा निकाल भाजपला सुखावणारा तर विरोधातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.\nविदर्भात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले त्याच बरोबर राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही चांगलेच पाय ��ोवले. केंद्र व राज्यातील सत्तेवर असणाऱ्या भाजप सरकारच्या कारभारावर मतदारांनी एकप्रकारे पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आसनही या निकालाने आणखीनच भक्कम झाले आहे. या निवडणुकीत भाजप यश मिळवीत असताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मात्र अपयशाचा सामना करावा लागला.\nदोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळविल्या. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका होत्या. फडणवीस सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राज्य सरकारने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय यापूर्वी दोनदा कॉंग्रेसनेच अमलात आणला होता. तोच निर्णय पुन्हा फडणवीस यांनी घेतला. यामागे त्यांचे गणित पक्के होते. ते या निवडणुकीतील यशामुळे दिसून आले आहे.\nमराठा आरक्षण, नोटा बंदी, सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे धोरण आदी बाबींवर विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला सातत्याने लक्ष्य करीत होते. त्यातच सत्तेतील भागीदार पक्षही सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हता. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उठवता येईल अशी रणनीती विरोधकांनी आखली होती. परंतु, फडणवीस यांनी ऐनवेळी जुन्या मित्राशी युतीचा निर्णय करून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी युती झाली. त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला. या उलट कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. एकमेकांवर टीका करण्यात त्यांनी धन्यता मानली. फडणवीस यांनी राज्यभरात प्रचार दौरा आखत केंद्र व राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या विकासकामांवर भर दिला. त्याला जनतेने साथ दिल्याचे दिसत आहे. नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा वाल्यांच्या विरोधात आहे काही दिवस जनतेने त्रास सहन करावा हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मतदारांनाही भावल्याचे दिसते. उलट या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना जनतेने अनेक ठिकाणी नाकारले. या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीतील स्थान पक्षाने कायम राखण्यात यश मिळविले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आसनही भक्कम झाले. मध्यंतरी त्यांच्या आसनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न काहींना केला होता. परंतु, त्यांनाच या निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा मतदारांना भावली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे गड असलेल्या भागातही भाजपचे कमळ फुलले आहे.\nया निवडणुकीत कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावरलेली दिसत आहे. कॉंग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून यश मिळविले. राष्ट्रवादीला मात्र त्यांच्याच बालेकिल्ल्यात अपयशाला सामोरे जावे लागले. शिवसेनेही अपेक्षित असे यश मिळविले. मात्र, गेल्या निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळविता आले नाही. हे त्या पक्षाच्या दृष्टीने विचार करायला लावणारी बाब आहे.\nपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने बाजी मारली आहे. दुसरा टप्पा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. त्यातही आपले पहिले स्थान भाजप कायम राखणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जी���सटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/adolf-hitler-last-meal-revealed-by-letters/", "date_download": "2019-04-18T19:11:28Z", "digest": "sha1:R6NQONML4NCRZD2TJK27GDXTX2VGXZYC", "length": 13775, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "७० वर्ष जुनी पत्र सांगताहेत हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं \"शेवटचं जेवण\" आणि बरंच काही", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n७० वर्ष जुनी पत्र सांगताहेत हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं “शेवटचं जेवण” आणि बरंच काही\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअडॉल्फ हिटलर… याच्याबद्दल तर आपण सर्वच जाणतो. पण नुकतीच त्याच्याबद्दल आणखी एक रोचक माहिती समोर आली आहे. ज्यात त्याचे शेवटचे जेवण आणि अश्याच काही इतर गोष्टी उघड झाल्या आहेत. ही माहिती एका जर्मन इतिहासकाराने सांगितली आहे.\nहिटलरने १९३० च्या शतकात मांस खाणे सोडले होते, म्हणजेच तो शाकाहारी झाला होता.\nConstanze Manziarly या २३ वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांनी १९४३ मध्ये हिटलरसाठी एक स्पेशल डायेट कुक म्हणून काम करण्यास सुरवात केल होती. पुढील दोन वर्षांसाठी म्हणजेच १९४५ पर्यंत त्या हिटलर सोबतच होत्या.\nManziarly यांच्या होमटाऊन Innsbruck येथील शोधकर्ता Stefan Dietrich यांनी त्यांची काही वैयक्तिक पत्रे जाहीर केली आहेत. जी Constanze Manziarly त्यांच्या बहिणीला १९४४ लिहिली होती.\nConstanze Manziarly यांनी त्यांच्या बहिणीला लिहीलेल्या पत्रात त्या तक्रार करत आहेत की त्या एक Specially Trained Rawfood कुक असूनसुद्धा त्यांना हिटलरला संतुष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. हिटलरच्या विचित्र मागण्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासमोर रोज एक नवीन समस्या उभी व्हायची. Manziarly हे देखील लिहितात क���,\nहिटलर कधी-कधी अनियंत्रित होऊन जातात आणि उशिरा रात्री जनरल्स सोबत मिटिंग करता करता सर्व केक्स संपवून टाकायचे. मी रोज खूप सारे केक बनवते पण सायंकाळ होताच सर्व संपून जातात.\nहिटलर यांनी Manziarly ला भेटवस्तू म्हणून स्टॉकिंग्स दिले होते. याबद्दल त्या त्यांच्या बहिणीला लिहितात की,\n‘बॉसला स्त्रियांच्या फॅशन बद्दल जास्त काही माहित नाही.’\nबॉस म्हणजेच हिटलर यांना महिलांच्या फॅशन बद्दल जास्त काही माहिती नाही असे त्या म्हणतात.\nऑक्टोबर १९४४ पासून Manziarly त्यांच्या पत्रांत कोड वर्ड्सचा वापर करायला लागली. ज्यात हिटलर करिता त्या Chief Doctor या शब्दाच्या प्रयोग करायच्या.\n३० एप्रिल १९४५ ला Manziarly यांनी हिटलर करिता शेवटचे जेवण बनवले होते, ज्यात बटाटे आणि तळलेली अंडी होती. पण ते खाण्याआधीच हिटलरने आत्महत्या केली. स्वतःला गोळी मारण्याआधी हिटलरने बर्लिनच्या बंकरमध्ये पास्ता आणि टोमॅटो सॉस खाल्लं होतं.\nहिटलरच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर, Manziarly यांना रशियाच्या रेडआर्मीचे दोन सैनिक पकडून घेऊन गेले. त्यानंतर त्यांना कधीही कोणी बघितलेले नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← येथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\n“काश्मीर ला पाकिस्तान नाही, RSS कडून धोका आहे” →\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nविद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली वाताहत बघून आजही मन विषण्ण होते..\nOne thought on “७० वर्ष जुनी पत्र सांगताहेत हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं “शेवटचं जेवण” आणि बरंच काही”\nदलित असल्यामुळे पक्षात मताला किंमत नसल्याचे सांगत भाजपच्या दलित खासदाराचा राजीनामा\nतुम्ही चुकीच्या प्रकारे चार्जिंग करत आहात\nनिखिल वागळेंची “…काशिनाथ…” चित्रपट आणि चित्रपट आवडलेल्यांवर टीका – वाचकांनी केलं भन्नाट ट्रोल\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nगावकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी तब्बल २८ किलोमीटरचा रस्ता बांधून काढणारा लडाखचा मांझी\nतांब्यापितळेच्या ���ांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची चकचकीत कहाणी\nनिःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर\nसरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यांवर बंदी – काही महत्वाचे पण दुर्लक्षित मुद्दे\nमृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात \nअनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत\n१० वी नंतर करिअरची दिशा ठरवताना चुका टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण टिप्स\nजगातील most wanted महिला दहशतवादी \nफायनान्स रिजोल्यूशन अँड डीपॉजीट इन्शुरन्स बिल, २०१७ – एक सकारात्मक कायदा\nनेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते\nमुख्यमंत्री असूनही स्कूटरवर फिरणाऱ्या या कार्यमग्न जनसेवकाकडून भारतीयांनी आदर्श घ्यायला हवा..\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nजालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nखुशखबर….. आता पैसे न भरता मिळवा रेल्वेचे तिकीट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/upriya-sule-and-ajit-pawar-in-pune-congress-and-ncp-meet/1584/", "date_download": "2019-04-18T19:10:21Z", "digest": "sha1:ROZQXHV7EBCTZF43ORWUJLVOALGHZQ3Q", "length": 19318, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "ताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ | Mahabatmi.com", "raw_content": "\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nपुणे- बारामती लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर दाैंडचे अामदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने उमेदवारी दिल्याने सुळे यांच्यासमाेर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच काँग्रेसमधील इंदापूर, भाेर, वेल्हा, मुळशी येथील कार्यकर्ते सुळेंविराेधात सक्रिय झाल्याने काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी तातडीने बैठक घेण्यात आली. या वेळी अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.\nलाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाे निर्णय घेतील ताे आम्हाला मान्य असेल, असे पत्रकारांशी बाेलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला बारामती हा पवार कुटुंबीयाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजितदादा सध्या धावपळ करत असल्याचे यातून स्पष्ट झाले.\nहर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, आमदार संग्राम थाेपटे, संजय जगताप, उल्हास पवार उपस्थित हाेते. या वेळी पवार म्हणाले, मावळ, शिरूर, बारामती, पुणे या लाेकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकत्रित फाॅर्म भरण्यास जातील. मात्र, त्यापूर्वी दाेन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक काँग्रेस भवन येथे घेण्यात यावी, असे आम्ही सुचवलेले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे वेगवेगळे प्रश्न असून ते मार्गी लावण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nटँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर..सातार्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, पार्थ पवार यांचे नाव नाही\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेःमहाराष्ट्रात 4 टप्प्यांत मतदान\nविजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, न��धी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसर���ी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:39:10Z", "digest": "sha1:Y6HX4H57GLHEEVO6ORAFAMZGWBJWXORB", "length": 6008, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योहान बर्नोली - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजन्म जुलै २७, १६६७\nमृत्यू जानेवारी १, १७४८\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक जेकब बर्नोली\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी लेओनार्ड ऑयलर\nख्याती कॅल्क्युलसमधील कॅटेनरी उकल\nहा जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डनिएल बर्नोलीचा वडील होता.\nयोहान बर्नोली (ऊर्फ ज्याँ बर्नोली किंवा जॉन बर्नोली) (जुलै २७, १६६७ - जानेवारी १, १७४८) स्विस गणितज्ञ होता. तो जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डानिएल बर्नोली (ज्यावरून 'बर्नोलीचे तत्त्व' ही संज्ञा तयार झाली) व दुसरा निकोलाउस बर्नोली यांचा वडील होता. योहान बर्नोलीकडेच प्रसिद्ध गणितज्ञ लेओनार्ड ऑयलर याने गणिताचे प्राथमिक धडे घेतले.\nइ.स. १६६७ मधील जन्म\nइ.स. १७४८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/traffic-police/", "date_download": "2019-04-18T18:21:54Z", "digest": "sha1:N5UX77S5LALLTVYXRUXRHM5FJYI3YRTP", "length": 7760, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Traffic Police Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nखास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत\nहे नियम आणि अधिकार माहित असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच ते पाळणे देखील महत्वाचे आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमायकल जॅक्सनचा चाहता ट्रॅफिक पोलिस बनला आणि चौकात “निस्ता राडा” झाला\nआधी-आधी लोकं खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघायचे\nआता लायसन्स आणि आरसी स्वतःकडे बाळगण्याची गरज नाही\nआता जर तुम्ही लायसन्स किंवा गाडीच्या आरसीची कॉपी घरी विसरलात, तर घाबरायची गरज नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nमहान लेखक विल्यम शेक्सपियर यांनी बोललेले “नावात काय आहे” हे शब्द खरेच बरोबर आहेत का – असा प्रश्न पडतो.\nकुस्तीपटूंचे कान ‘असे’ असण्यामागचे नेमके कारण जाणून घ्या\nजगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं – बघून प्रेमातच पडाल\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\nऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता\n५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार अन पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडेल: अमेरिकन अभ्यास\nहे देश स्वतंत्र आहेत, पण येथील महिला अजूनही पारतंत्र्यात आहेत\nब्रिटिशांचे क्र १ चे शत्रू शेवटपर्यंत “मराठे”च होते मुघल नव्हे ज्वलंत परंतु अज्ञात इतिहास\nपोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मध्ये काय फरक असतो \nदुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का\nव्हिजा नाही पण परदेशात फिरायची इच्छा आहे ह्या सात देशांत तुम्ही व्हिजाशिवाय सुद्धा जाऊ शकता\nनामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल\nअनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत\nप्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा “बीटिंग रिट्रीट” हा नेत्रदीपक सोहळा कसा सुरु झाला\nघायल : धगधगत्या अंगाराची २८ वर्षे\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nवेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच\nबाबासाहेबांची वैचारिक स्मारके: संविधानापासून समाजक्रांतीपर्यंत; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत\nभारतासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा गेला मोठ्या “घोळाची” रंजक कथा\nमनोहर पर्रिकरांची राफेल डील : हे बघा खरं गणित.\n….तर कदाचित गिलगीट बाल्टीस्तान भारताचा भाग असता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/janasena-mla-candidate-madhusudhan-gupta-smashes-evm-polling-booth-andhra-pradesh-182559", "date_download": "2019-04-18T19:04:11Z", "digest": "sha1:EG2DLNYXQJUW3UZPKCYVDDKMEXM4JMZ4", "length": 12601, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "JanaSena mla candidate Madhusudhan Gupta smashes an evm at a polling booth in Andhra Pradesh Loksabha 2019 : मतदान केंद्रात घुसून उमेदवारानेच तोडले 'ईव्हीएम' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : मतदान केंद्रात घुसून उमेदवारानेच तोडले 'ईव्हीएम'\nगुरुवार, 11 एप्रिल 2019\nआंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी या गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी मतदान केंद्रात थेट घुसत ईव्हीएम जमिनीवर आपटले. त्यानंतर मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत या उमेदवाराला अटक केली.\nहैदराबाद : आंध्र प्रदेशात आज (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणूक होत असून, एका मतदान केंद्रावर जनसेना पक्षाच्या उमेदवाराने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम तोडल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या उमेदवाराला अटक केली आहे.\nआंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी या गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी मतदान केंद्रात थेट घुसत ईव्हीएम जमिनीवर आपटले. त्यानंतर मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत या उमेदवाराला अटक केली.\nया घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, त्यांनी हे कृत्य कशामुळे केले याचे कारण समजू शकले नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे कृत्य केले आहे. जमिनीवर आपटल्याने ईव्हीएमचे तुकडे झाले. आंध्र प्रदेशात 25 लोकसभा आणि 175 विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे.\nLosabha 2019 : दक्षिण भारतात 'युपीए'ची आघाडी\nप्रादेशिक पक्षांना महत्त्व दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता...\nLoksabha 2019 : 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट\nनवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये तफावत असून, \"...\nनिवडणूक आयोग ताकद दाखवेल\nसध्या लोकसभा निवडणुकीचा \"जनमत महोत्सव' सुरू आहे. पूर्वी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन बहुतांशाने करण्याकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा...\nLoksabha 2019 : पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या खर्चाचा तपशीलच नाही\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दे���ांतर्गत प्रवास दौऱ्यांची माहिती आमच्या अभिलेखाचा भाग नाही, त्यामुळे या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती...\nLoksabha 2019 : लाटेविना... (अग्रलेख)\nनिवडणुकीचे वातावरण बरेच तापलेले आहे, असे माध्यमांमुळे भासत असले तरी, प्रत्यक्ष लोकजीवनात त्याचा प्रत्यय येत नाही. पहिल्या टप्प्यात तरी हेच चित्र...\nगोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्शन‘\nसावंतवाडी - गोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्शन‘ अधिक घट्ट झाले आहे. यामुळे सिंधुदुर्गमार्गे होणारी दारूतस्करी थोडी कमी झाली असली तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/end-new-currency-use-money-saved-21182", "date_download": "2019-04-18T19:05:43Z", "digest": "sha1:WLP6JT2A2YDMWJ7F3GJORRBZ2GT7KTZM", "length": 21874, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "At the end of the new currency; Use the money saved नव्या नोटा संपल्या; जपून वापरा पैसा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनव्या नोटा संपल्या; जपून वापरा पैसा\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nजिल्ह्यात आर्थिक आणीबाणी : १२०० कोटी झाले जमा, आले फक्त ५०० कोटी\nजिल्ह्यात आर्थिक आणीबाणी : १२०० कोटी झाले जमा, आले फक्त ५०० कोटी\nसांगली - केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात चलनटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. गेला महिनाभर रिझर्व्ह बॅंकेकडून नव्या नोटा आलेल्या नाहीत. आगामी आठवडाभरही पैसे येण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आठवडाभर आर्थिक आणीबाणीची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाचशेच्या नव्या नोटाही जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत. तर जिल्ह्यात सुमारे हजार कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्या सांभाळण्याची कसरत बॅंका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरच्या आठ तारखेला नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राईक केला.\nत्यामुळे पाचशे आणि एक ���जारच्या जुन्या नोटा जमा करण्यास बॅंकांमध्ये गर्दी वाढली. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा सरकारने आणल्या. त्याही मर्यादित स्वरूपात, त्यामुळे ठराविक रकमेच्या वर नागरिकांना आपलेच पैसे मिळेनासे झाले आहेत. जिल्ह्यात याचा मोठा परिणाम झाला आहे. सर्व क्षेत्रांतील उलाढाली निम्म्याने कमी झाल्या आहेत, तर ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. पुरेशा प्रमाणात चलनपुरवठा करू शकत नसल्याने सरकार कॅशलेस व्यवहाराचा आग्रह धरत आहे; मात्र त्यालाही मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. त्यामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे.\nचार करन्सी चेस्टकडून चलनपुरवठा\nजिल्ह्याला चार करन्सी चेस्टकडून चलनपुरवठा केला जातो. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक आणि आयसीआयसीआय या बॅंकांचा समावेश आहे. यातही स्टेट बॅंकेच्या सांगलीतील मुख्य शाखेसह तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाखांनाही चेस्ट करन्सी देण्यात येते.\nसरकारने नोटा बंदी जाहीर केल्यानंतर या करन्सी चेस्टमध्ये रिझर्व्ह बॅंकेने नवीन दोन हजाराच्या आणि काही प्रमाणात पाचशेच्या नोटा पाठवल्या होत्या. तेवढ्यावर जिल्ह्यातील बॅंकांना चलन पुरवठा करून आजवर आर्थिक व्यवहार सुरू होते. मात्र आरबीआयकडून आलेले पैसेही आता संपले आहेत आणि नवीन चलन मिळण्यास काही दिवस लागण्याची शक्यता आहे. किमान चार दिवस ते आठवडाभर लागेल, अशी आशा बॅंक अधिकाऱ्यांना वाटत आहे. परंतु तोपर्यंत नागरिकांना पैसे कसे पुरवायचे, असा प्रश्न या बॅंकांसमोर पडला आहे.\nआरबीआयकडून आलेले पैसेही आता संपले आहेत. स्टेट बॅंकेकडे सुमारे सव्वा दोनशे कोटी, तर बॅंक ऑफ इंडियाच्या चेस्ट करन्सीकडे १०५ कोटी रुपये आले होते. इतर चेस्ट करन्सीकडे अंदाजे ३५० कोटी रुपये आले होते. आता काही बॅंकांमध्ये दोन-तीन दिवस पुरतील एवढेच पैसे आहेत. त्यामुळे यापुढे कसे काम करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आधीच रोज हुज्जत घालणाऱ्या नागरिकांची समजूत काढून बॅंक अधिकारी, कर्मचारीही कंटाळले आहेत. आता तर पैशाची टंचाई आणखी गंभीर होणार असल्याने ते हतबल झाले आहेत. वैद्यकीय, विवाह, मयत आदी कारणांनी संकटात सापडलेल्या नागरिकांना कसे सहकार्य करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आजवर थोडे जादा पैसे काहीजणांना मानवतेच्या दृष्टिकोनातून द��ता येत होते. मात्र आता त्यालाही मर्यादा येणार आहेत.\nपोलिस बंदोबस्त घ्यावा लागेल\nएका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले, की आणखी केवळ दोन दिवस पुरतील एवढेच पैसे काही शाखांमध्ये आहेत. ते जास्त दिवस पुरवण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा खाली आणावी लागेल. मात्र नागरिकांचा संताप रोखणार कसे आता बॅंकेला पोलिस बंदोबस्त घेऊन काम करावे लागेल. पैसे संपल्यास केवळ इतर कामे उरतील. नागरिकांकडून जसे पैसे येतील तेच फिरवले जातील.\nस्टेट बॅंकेने मर्यादा कमी केली\nस्टेट बॅंकेने चलन टंचाईची गंभीरता लक्षात घेऊन खातेदारांना देण्यात येणाऱ्या पैशांची मर्यादा कमी केली आहे. आजपासूनच आठवड्याला शहरातील शाखांमध्ये केवळ चार हजार रुपये, तर ग्रामीण भागातील शाखांमध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक आणीबाणी आणखी गंभीर होणार आहे.\nसुमारे एक हजार कोटी पडून\nस्टेट बॅंकेकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ६० बॅंकांमध्येही अशा नोटा पडून आहेत. तसेच बॅंक ऑफ इंडियाकडेही एकूण ६७५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील सुमारे २७५ कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. त्यांच्या अंतर्गत ४८ शाखा आणि पाच बॅंका येतात. अशाच प्रकारे जिल्ह्यातील इतर बॅंकांचीही स्थिती आहे. या नोटा ठेवायच्या कुठे असा प्रश्न बॅंकांसमोर आहे.\nचेस्ट करन्सी पुरवणाऱ्या बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे पैशाची मागणी केली आहे. मात्र तेथेही देशभरातील बॅंकांनी पैशासाठी गर्दी केली आहे. तेथे पैसे घेण्यासाठी बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांची रांग लागली आहे. त्यामुळे तेथे नंबर आल्यानंतर आरबीआयकडून पैसे मिळतील. येत्या चार-पाच दिवसांत पैसे मिळवण्यासाठी बॅंका प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून गेल्या महिन्यात चलन पुरवठा झाला होता. त्यानंतर नवीन पुरवठा झालेला नाही.\nआगामी आठवडाभर आर्थिक टंचाई वाढण्याची शक्यता बॅंक अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसे जपून वापरावेत, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात पैसे उपलब्ध झाल्यानंतर चलन व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा आहे.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nकिल्ले पुरंदरवर अपघात; 3 ठार, 2 जखमी\nसासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-snigdha-shevade-article/", "date_download": "2019-04-18T18:38:13Z", "digest": "sha1:2GQBKDA2DRWJCRSEOE6PAPESBNYKGFG3", "length": 24505, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खेळाडू घडावेत - स्निग्धा शेवाडे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के ��तदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइ���र ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुली���ी गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special खेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nनाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी शहराचा औद्योगिक विकास करतानाच पर्यटनाच्या संधींनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासोबतच शहरातील ललित कला व विविध क्रीडा प्रकारांना बळ देण्याची गरज आहे. त्यासोबतच शहर परिसरातील प्रवासाची कनेक्टिव्हिटीसह शिक्षण क्षेत्राचा दर्जा व गुणवत्ता जोपासल्यास शहर स्मार्ट होण्यास निश्चित मदत होईल.\nशहराला इतर शहरांशी जोडताना त्या शहरांशी विमानसेवा, रेल्वे, बस सेवेमध्ये गुणवत्ता आणणे गरजेचे आहे. त्यासोबतच व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पर्याय आणि सेवा असणे आवश्यक आहे.\nऔद्योगिक विकास साधताना नाशिक एमआयडीसीमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी लागणार्या सुविधा उपलब्ध करून देत प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. शहर परिसरातील पुरवठादारांच्या गुणवत्ता सांगून त्यांचा आधार कसा चांगला आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वाढ झाल्यास औद्योगिक क्षेत्र निश्चितपणे मोठे होण्यास मदत होईल.\nव्यस्त शहरातील लोकांसाठी शांत शहर म्हणून नाशिकचा लौकिक होऊ नये तर उपक्रमशील व जागरुक शहर म्हणून त्याचा लौकिक करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. उत्सव असलेल्या सुला महोत्सव आणि सर्व्हिस अपार्टमेंटसह, नाशिकला स्वतःला केवळ तीर्थक्षेत्र म्हणून मर्यादित केले जाऊ नये.\nललित कला – नाशिकमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी अनेक कलाकार आणि उपयुक्त वातावरण आहेत. चांगले प्रशिक्षण केंद्रे आणि सांस्कृतिक उत्सव आमच्या शहरातील प्रतिभांना बढावा देण्यास मदत करतात. मायानगरी उंबरठ्यावर असल्याने आपल्या कलावंतांना प्रोत्साहन देणार्या कार्यक्रमांचे आयोजन करून त्या माध्यमातून दादासाहेब फाळकेंच्या संकल्पनेतील चित्रनगरी नाशिकला उभारण्यासाठी प्रयत्न होणे गरजे��े आहे.\nशाळा आणि महाविद्यालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा असलेले, पुणे आणि मुंबईनंतर नाशिक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुढील गंतव्यस्थान बनले पाहिजे. हे अधिक सार्वभौमिक गर्दी आणू शकते आणि वाढणारी उद्योग अनेक रोजगार संधी देऊ शकतात. त्यासाठी शासनस्थरावरुन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.\nआंतरराष्ट्रीय स्थरावर पदके मिळवण्याचा मान नाशिकने पटकावलेला आहे. या पुढे आणखी खेळांच्या शिक्षणाद्वारे नाशिकमध्ये खेळ व तंदुरुस्तीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यातून खेळाडू घडवण्याची प्रक्रिया राबवणे गरजचे आहे.\nयेथे जागतिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मोठ्या खेळाडूंना आमंत्रित करणे आवश्यक आहे. शहराच्या स्मार्टनेससाठी सर्वप्रथम नाशिककरांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्हीपण काहीतरी करू शकतो, याबद्दलची भावना जागवणे गरजेचे आहे.\nPrevious articleविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nNext articleआकर्षक आभूूषणांसाठी सराफी पेढ्या सज्ज\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/05/blog-post_64.html", "date_download": "2019-04-18T19:06:20Z", "digest": "sha1:KN5YJE43O26VTXQF4JRQUIVXLKKMRF22", "length": 14230, "nlines": 132, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): नामांक म्हणजे काय?", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nनामांकाला इंग्रजीत Name Number म्हणता��. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्समधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:\nत्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांक काढताना नाव आणि आडनाव किंवा नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव यांचा विचार केला जातो.\nनामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, विशेष करून ती 11, 22, 33, 44 वगैरे येत असेल तर त्या अंकांचाही विचार केला जातो.\nएखादा नामांक संबधीत व्यक्तिसाठी चांगला नसेल तर नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून तो नामांक बदलता येतो.\nतुमच्या नावाचे पहिले अक्षर\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, नामांक, नावात काय आहे\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\n��न्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैद���क अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2015/08/loksabha-deputy-speaker.html", "date_download": "2019-04-18T18:56:53Z", "digest": "sha1:3LTCF3GJVKPKHXHNQG5TWSAZXV3WGPMG", "length": 17415, "nlines": 139, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "लोकसभा उपाध्यक्ष - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science लोकसभा उपाध्यक्ष\n०१. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर, कलम ९३ अन्वये लोकसभा सदस्य आपल्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते. उपाध्यक्षांचा कार्यकाल लोकसभेइतकाच असतो.\n०२. जर उपाध्यक्षांचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास किंवा त्यांनी अध्यक्षांना संबोधून स्वतःच्या सहीनिशी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून दूर केले असल्यास लोकसभा उपाध्यक्ष पद रिक्त होते.\n०३. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत अध्यक्षसारखीच असते. ते उपाध्यक्ष असले तरी अध्यक्षाच्या अधिनस्थ नसतात ते लोकसभेलाच जबाबदार असतात.\n०१. लोकसभा अध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना उपाध्यक्ष हे इतर सदस्याप्रमाणेच काम करतात. यावेळी उपाध्यक्षाना लोकसभेत बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा व मतदानाचा अधिकार असतो.\n०२. अध्यक्षांचे पद रिक्त असल्यास उपाध्यक्ष अध्यक्षांची कार्ये व कर्तव्ये पार पाडतात. जर उपाध्यक्षांचे पदही रिक्त असेल तर राष्ट्रपती त्या प्रयोजनार्थ लोकसभेतील एका सदस्याची निवड करतात. जर लोकसभेच्या कोणत्याही बैठकीस अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष अध्यक्षांचे स्थान भूषवतात.\n०३. जर लोकसभा उपाध्यक्षांची नेमणूक एखाद्या संसदीय समितीचा सदस्य म्हणून झाली तर ते त्या समितीचे आपोआप अध्यक्ष बनतात.\n०४. उपाध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना त्यांना मतदानाच्या पहिल्या फेरीत मतदान करता येत नाही. केवळ मतांच्या समसमानतेच्या स्थितीत ते निर्णायक मत देऊ शकतात. मात्र अध्यक्ष नसताना ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.\n०५. उपाध्यक्षाना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेत विचाराधीन असताना ते अध्यक्ष पद भूषवू शकत नाहीत. उपाध्यक्षांना अशा वेळी सभागृहात हजर राहण्याचा अधिकार आहे, मात्र कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा व मतदान करण्याच्या अधिकाराबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही.\n०१. लोकसभेच्या कार्यपद्धती नियमांतर्गत, अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यातून कमाल १० व्यक्तीची नियुक्ती \"अध्यक्षीय पैनल\" वर करतात.\n०२. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीत या पैनलमधील कोणतीही एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करते. असे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांना अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त आहेत. जर लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीत या पैनलमधील एकही व्यक्ती उपस्थित नसेल तर लोकसभा आपल्यातून एकाची नेमणूक अध्यक्ष म्हणून करते.\n०३. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पदे रिक्त असतील तर पैनलमधील व्यक्ती अध्यक्ष बनू शकत नाही. अशा वेळी राष्ट्रपती लोकसभेतील सदस्याची नेमणूक करतात व अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक घेतात.\nअध्यक्ष व उपाध्यक्षांचे इतर महत्वाचे मुद्दे\n०१. अध्यक्ष व उपाध्यक्षाना आपले पद ग्रहण करताना कोणतीही शपथ घ्यावी लागत नाही. अध्यक्ष व उपाध्यक्षांचे पगार व भत्ते संसदेमार्फत ठरवले जातात.\n०२. भारतात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निर्मिती १९२१ मध्ये \"भारतीय परिषदांचा कायदा, १९१९\" च्या तरतुदीअन्वये करण्यात आली. त्यावेळी त्याचा उल्लेख इंग्रजीतून 'प्रेसिडेंट' व 'डेप्युटी प्रेसिडेंट' असा केला जात असे. हीच नावे १९४७ पर्यंत वापरण्यात आली. १९२१ पूर्वी इम्पिरिअल कायदेमंडळाचे बैठकांचे अध्यक्षस्थान स्वतः गवर्नर जनरल भूषवत असे.\n०३. १९२१ मध्ये फ्रेडरिक व्हाईट व सच्चिदानंद सिन्हा यांना केंद्रीय कायदेमंडळाचे अनुक्रमे पहिले अध्यक्ष व उपाध्यक्ष नेमण्यात आले. १९२५ मध्ये, गैरसरकारी सदस्यातून विठ्ठलभाई पटेल (स्वराज पक्ष) हे केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले निर्वाचित व पहिले भारतीय अध्यक्ष बनले.\n०४. १९३५ च्या, कायद्यात फे���रल असेम्ब्लीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना अनुक्रमे स्पीकर व डेप्युटी स्पीकर ही नावे होती. मात्र या कायद्यातील फेडरेशन अस्तित्वात न आल्याने जुनीच नावे वापरात राहिली.\n०५. १९१९ च्या कायद्याच्या आधारे निर्माण केलेल्या कायदेमंडळाचे शेवटचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर हे होते. तसेच मार्च १९५२ मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षसुद्धा जी.व्ही. मावळणकर हेच होते तर उपाध्यक्ष अनंथसंथानम अय्यंगार हे होते. त्यासोबतच मावळणकरांनी २७ नोव्हेंबर १९४९ ते मार्च १९५२ पर्यंत तात्पुरती संसद म्हणून कार्य करणाऱ्या संविधान सभेचे अध्यक्षपद भूषवले.\nपहिली १. अनंथसंथानम अय्यंगार ३० मे १९५२ ते ७ मार्च १९५६\n२. सरदार हुकुम सिंग ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७\nदुसरी सरदार हुकुम सिंग ११ मे १९५७ ते ३१ मार्च १९६२\nतिसरी एस.व्ही. कृष्णमूर्ती राव १७ एप्रिल १९६२ ते ३ मार्च १९६७\nचौथी १. आर.के. खाडीलकर २८ मार्च १९६७ ते १ मे १९६९\n२. जी.जी. स्वेल ९ फेब्रुवारी १९७० ते १९ मार्च १९७१\nपाचवी जी.जी. स्वेल २२ मार्च १९७१ ते १८ जानेवारी १९७७\nसहावी गोडे मुराहारी १ एप्रिल १९७७ ते २२ ऑगस्ट १९७९\nसातवी जी. लक्ष्मन १ फेब्रुवारी १९८० ते ३१ डिसेंबर १९८४\nआठवी एम. थंबी दुराई २२ जानेवारी १९८५ ते २७ नोव्हेंबर १९८९\nनववी शिवराज पाटील चाकूरकर १९ मार्च १९९० ते १३ मार्च १९९१\nदहावी एस. मल्लिकार्जुनैय्या १३ ऑगस्ट १९९१ ते १० मे १९९६\nअकरावी सुरज भान २२ जुलै १९९६ ते ४ डिसेंबर १९९७\nबारावी पी.एम. सईद १७ डिसेंबर १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९\nतेरावी पी.एम. सईद २२ ऑक्टोबर १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४\nचौदावी चरणजीत सिंग अटवाल ९ जून २००४ ते १८ मे २००९\nपंधरावी करिया मुंडा ८ जून २००९ ते १६ मे २०१४\nसोळावी एम. थंबी दुराई १३ ऑगस्ट २०१४ पासून पुढे\n'संसदेतील नेते' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'लोकसभा अध्यक्ष - भाग १' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'लोकसभा अध्यक्ष - भाग २' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'राज्यसभा सभापती व उपसभापती' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%81%E0%A4%AA_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%89", "date_download": "2019-04-18T19:03:54Z", "digest": "sha1:3L3TOYEA7ZRIRMAMSQP24AEMDJBUHUTS", "length": 4255, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कँप नोउ - विकिपीडिया", "raw_content": "\nकँप नोउ हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक स्टेडियम आहे. कँप नोउ हे युरोपातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाते. येथे ९८,७८७ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. एफ.सी. बार्सेलोना हा फुटबॉल क्लब कँप नोउ येथुन खेळतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://bestgrapes.co.in/recipes/item/338-grape-pickle", "date_download": "2019-04-18T18:19:13Z", "digest": "sha1:C7JSTSEZZSQNCCCZIRHAJ2NL2OEGWEMQ", "length": 8281, "nlines": 54, "source_domain": "bestgrapes.co.in", "title": "Delicious Grape's Pickle - Best Grapes brings farm fresh grapes from the majestic land, the Grape Capital of India “Nashik” to your doorstep.", "raw_content": "\nसायली राजाध्यक्ष , अन्न हेच पूर्णब्रह्म - Mumbai Masala\nनुकतीच नाशिकला जाऊन आले. नाशिक भारतातला सगळ्यात जास्त द्राक्षं पिकवणारा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या संख्येनं वाईनरीजसुद्धा उभ्या राहिल्या आहेत. द्राक्षांच्या तसंच वाइन गाळपाच्या मोसमात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात.\nद्राक्षं बहुसंख्य लोकांना आवडतात. पण द्राक्षं हे अतिशय नाजूक फळ असल्यानं त्यावर कीटकनाशकांची फवारणी खूप जास्त केली जाते. पाण्यात कितीही काळ तुम्ही ही द्राक्षं बुडवून ठेवलीत तरी त्यावरचा कीटकनाशकाचा अंश काही जात नाही. शिवाय अनेकांना त्यामुळे अलर्जीसदृश घशा��ा त्रास होतो त्यामुळे द्राक्षं खायला नको वाटतं. जी द्राक्षं परदेशी निर्यात होतात त्यांच्यावर किती प्रमाणात औषधं मारली जावीत याचे कडक निकष आहेत. त्यामुळे ते पाळावेच लागतात. पण भारतात जी द्राक्षं विकली जातात त्यावर मात्र भरमसाठ औषधांचा मारा केलेला असतो, अनेकदा शेतकरी अशिक्षित असतात, त्यांच्याकडून माल घेणारे सुचवतील ती औषधं ते मारतात. म्हणून मी तर हल्ली द्राक्षं विकत आणणं बंदच केलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी मला समीर पंडित या गृहस्थांचा इनबॉक्समध्ये एक मेसेज आला. ते शेतक-यांच्या एका गटाचे सदस्य आहेत. शेतक-यांचा हा गट कमीतकमी औषधं मारलेली द्राक्षं भारतातल्या कुठल्याही शहरात घरपोच पोचवतो. यासाठी त्यांचं एक पेज आहे, ज्याची लिंक मी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर ताजी द्राक्षं तोडली जातात आणि ती तुमच्या घरी पोचवली जातात.\nपरवा मी नाशिकला गेले होते तेव्हा समीर आणि त्यांचे सहकारी श्री. फडके हे दोघेही भेटायला आले होते. त्यांच्याकडून मला ब-याच नव्या गोष्टी कळाल्या. जसं की वाईनसाठी वापरली जाणारी द्राक्षं आणि खायची द्राक्षं वेगळी असतात. ऑरगॅनिक गूळ म्हणजे नुसता रसायनं न वापरता केलेला गूळ नव्हे. तर जमिनीचा कस चांगला हवा, त्यात घातली जाणारी खतं शेणखतासारखी नैसर्गिक हवीत, गूळ करताना भेंडीचा रस वापरला जातो ती भेंडी ऑरगॅनिक हवी. असं सगळं अंमलात आणून तयार केलेला गूळ म्हणजे ऑरगॅनिक गूळ. त्यांनी मला ताडीचाही गूळ दिला आहे. तो वापरून बघितला की त्यावर लिहीन.\nत्यांनी मला अतिशय मधुर चवीची करकरीत अशी फ्लेम जातीची द्राक्षं दिली. अनेक दिवसांपासून द्राक्षांचं लोणचं करायचं माझ्या मनात होतं. लोणचं करायला द्राक्षं चांगली करकरीत हवीत, तशी ही होती. मग आज लाल द्राक्षांचं मस्त लोणचं केलंय. आणि ते छान आंबट, गोड, तिखट लागतंय.\nसायली राजाध्यक्ष , अन्न हेच पूर्णब्रह्म - Mumbai Masala\n२ वाट्या फ्लेम जातीची द्राक्षं – एकाचे २ तुकडे करून,\n२ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद,\n१ टीस्पून मीठ (आपल्या चवीनुसार कमीजास्त करा),\n२ इंच आल्याचं सालं काढून केलेले बारीक लांबट तुकडे (ज्युलियन्स),\n१ मोठ्या लिंबाचा रस\n१) एका बोलमध्ये द्राक्षं घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद, आल्याचे तुकडे आणि लिंबाचा रस घाला.\n२) चमचा वापरून हलक्या हातानं नीट एकत्र करा. काचेच्या बरणीत भरून फ���रीजमध्ये ठेवा.\nहे लोणचं लगेचच खायलाही मस्त लागतं. मुरल्यावर खायला बहुधा उद्या उरणार नाही असं वाटतं फ्रीजमध्ये फारतर २-३ दिवस राहील. करायला अगदी सोपं आहे, त्यामुळे सीझन संपेपर्यंत कितीदाही करता येईल.\nआवडत असल्यास अर्धा टीस्पून मोहरीची पूडही घालता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2019-04-18T19:14:26Z", "digest": "sha1:DCX7ZS7D2OAXSGVMFOEJREJ4C65QLQCC", "length": 26141, "nlines": 225, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nशिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक्तिक समस्या/अडचणी, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, अडथळे, अपयश यासंदर्भातील अचूक मार्गदर्शन, सल्ला मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा. माझा सल्ला घेतलेले हजारो लोक विनाअडथळा यशस्वी जीवन जगत आहेत. मी तुम्हाला अतिशय व्यावहारिक आणि पाळायला सोपे सल्ले देतो, त्यांचे पालन केल्यास तुमच्या समस्या तर सुटतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनाला आणि कामाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही झिरोचे हिरोसुद्धा व्हाल\nतुमचे भविष्य तुम्ही आज काय कराल यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुम्ही आज काय करायला पाहिजे हे सांगतो.\nअंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20-22 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:\n● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती\n● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत\n● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष\n● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष\n● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष\n● तुमच्या लकी तारखा. तुम्ही नवीन कामे कोण-कोणत्या तारखेस सुरु करायला पाहिजेत तसेच अतिम्हात्वाची कामे कोण-कोणत्या तारखेस करायला पाहिजेत\n● लकी रंग: तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत व कोणत्या रंगांचे वापरू नयेत\n● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीसाठी, मोबाईल फोनसाठी तसेच घर, जागा ऑफीस वगैरे साठी तुम्ही कोणते नंबर्स निवडावेत\n● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे\n● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल\n● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील\n● कोणत्या जन्मतारखांचे लोक तुम्हाला बिझनेस पार्टनर म्हणून योग्य ठरतील\n● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे\n● तुम्ही अविवाहित असाल तर कोणत्या जन्मतारखांचा जोडीदार तुम्हाला लकी ठरेल\n● तुमची सही योग्य आहे का नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे\n● तुमच्या नावात दोष असेल तर त्यात तुम्ही कोणता बदल करायला पाहिजे\n● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत\n● तुम्हाला येणा-या समस्यांवरील सोपे उपाय (खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवले जात नाहीत).\n● पुढील दोन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा\n● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणाऱ्या महान लोकांची सूची\n● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल\nयात वरील वैयक्तिक रिपोर्ट + व्यवसाय विषयक विशेष प्रश्नांची उत्तरे, व्यावसायिक समस्यांवरील उपाय, व्यवसायाच्या नावासंदर्भातील मार्गदर्शन, विजिटिंग कार्ड, लेटर हेड, बोर्ड या संदर्भातील मार्गदर्शन, पार्टनरशिपच्या बाबतीतले मार्गदर्शन, व्यवसाय वाढवण्या संदर्भातल्या सूचना वगैरे माहिती दिली जाते.\nअंकशास्त्राचा रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती:\nतुमचा वैयक्तिक रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती Whats app ने 8149703595 या नंबरवर अथवा samdolian@gmail.com या ईमेलवर पाठवावी.\n(कृपया व्यक्ती आणि ठिकाणांची सर्व नावे फक्त इंग्रजीत आणि जशी आहेत तशीच द्यावीत)\n-तुमचे नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे\n-तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव\n-तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)\n-तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असल्यास दोन्ही नमुने पाठवावेत)\n-तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स\n-तुमच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे नंबर्स\n-नोकरी/व्यवसायाचे ठिकाण, रहाण्याचे ठिकाण (गाव/ शहर)\n-तुमच���या पत्निचे/पतिचे नाव (इंग्रजीत)\n-तुमचे प्रश्न आणि समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).\n-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)\n-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत\n(वैयक्तिक रिपोर्ट सुमारे 20 ते 22 पानांचा असतो).\nवरील सर्व माहिती द्यावी, शिवाय पुढील माहिती द्यावी:\n-पार्टनरचे नाव आणि जन्मतारीख\n-व्यवसायाचा पूर्ण पत्ता (ऑफीस/गाळा/सर्व्हे नंबर, शहराचा विभाग, गाव/शहर, पिन कोड इत्यादी)\n-बिझनेससाठी वापरण्यात येणारे फोन नंबर्स\n-नेमके प्रश्न व समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).\n-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)\n-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत\n(बिझनेस रिपोर्ट 28 ते 30 पानांचा असतो, त्यात वैयक्तिक रिपोर्टही समाविष्ट असतो).\nआपली माहिती व फी मिळाल्यानंतर सात दिवसात रिपोर्ट पाठवला जातो. रिपोर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांवरचे सोपे उपाय आणि तुम्हाला आयुष्य भर उपयोगी पडतील अशा सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. समस्यांवरचे उपाय आणि सूचनांचे पालन करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येत नाही. तसेच तुम्हाला मला तुमच्या संदर्भात पुन्हा भेटायचे असेल तर त्यासाठी वेगळा चार्ज पडत नाही.\nप्रत्यक्ष भेटायचं असल्यास किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.\nबिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी: 5500 रुपये. (यात तुमचा वैयक्तिक रिपोर्ट मोफत मिळेल).\nफी आपल्या येथील देना बँकेत भरावी अथवा तुमच्या बँकेतून RTGS/NEFT/IMPS ने पाठवावी. (कृपया पैसे पाठवण्याआधी A/c Name, A/c Number व IFSC Code तपासून पहावेत). तसेच तुम्ही Paytm किंवा Google Pay ने देखील पैसे पाठवू शकता.\nअधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nतुमचा Blog खूप ज्ञानवर्धक आहे . यामधून सोप्या भाषेत खूप काही शिकायला मिळते . असेच ज्ञान आपणाकडून आम्हास मिळत राहो .\nतुमची माहिती छान आहे,\nतुमच्या फी ची माहिती amya309@gmail.com या पत्त्या वर मिळेल का\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आप�� माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:08:54Z", "digest": "sha1:LYE5ACXMYIDM5MVTCMJI2UCCMKUU6UGP", "length": 11905, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिक्त मागासवर्गीय अनुशेष भरा! - Dainik Prabhat", "raw_content": "\nरिक्त मागासवर्गीय अनुशेष भरा\nपिंपरी- झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभागांतर्गत वाटप केलेल्या सदनिकांचा मिळकत कर वाजवी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टयांचे पुर्नवसन एसआरए स्किम राबवाव्यात, महापालिकेमधील वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा रिक्त अनुशेष भरावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.\nरिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्यस्तरिय अधिवेशनाकरिता तेशहरात आले होते. तत्पूर्वी चिंचवड येथील एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मागासवर्गीय अनुशेष भरती व शहरातील एसआरए स्किमची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, स्मिता झगडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब भागवत, अजीज शेख आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचारी तथा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा अनुशेषासंदर्भातील माहिती रामदास आठवले यांनी जाणून घेत, महापालिकेच्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.\nशहरातील एसआरए स्किमकरिता बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी आठवले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हे काम करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन, काही बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील राज्य सरकारकडून नोकर भरतीला “ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याने, सर्वच संवर्गातील मनुष्यबळ भरती रखडल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – प��त्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T19:13:34Z", "digest": "sha1:JBOVCSKYQH2DXIUMXPDEKAYLE7XOBIOU", "length": 11014, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हेल्मेटचा वापर गरजेचा, पण जनजागृती व्हावी : पालकमंत्री - Dainik Prabhat", "raw_content": "\nहेल्मेटचा वापर गरजेचा, पण जनजागृती व्हावी : पालकमंत्री\nपुणे – वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता हेल्मेटचा वापर गरजेचा आहे. यानुसार महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक असायलाच हवे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असून वाहनांचा वेग कमी असतो. अशा ठिकाणी कायद्याचे पालन गरजेचे असून पोलिसांनी व्यवहारिक मार्ग काढावा, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.\nवाहतूक पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्तीबाबत कठोर कारवाई सुरू आहे. साधारण रोज सहा ते सात हजार जणांवर कारवाई केली जात आहे. याविरोधात काही व्यक्ती पुढे आल्या असून त्यांनी विरोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांनी सूचक वक्तव्य केले आहे. बापट म्हणाले, “अपघातात हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे हेल्मेट वापरणे गरजेचे बनले असून महामार्गावर ��ाची जास्त गरज आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहनांचा वेग कमी असतो. अशावेळी पोलिसांनी व्यावहारिक मार्ग काढून प्रबोधनावर भर द्यावी,’ जास्तीत जास्त नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्���कांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/for-the-first-time-robert-vadra-inquired-about-the-benami-property-in-london-42-hours-of-polling/945/", "date_download": "2019-04-18T18:24:54Z", "digest": "sha1:HL5JTSMMKG2YTOSW5O2A4E2YXHE5VCHO", "length": 14855, "nlines": 131, "source_domain": "mahabatmi.com", "title": "लंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती | Mahabatmi.com", "raw_content": "\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nनवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा परदेशातून परतल्यावर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ४ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. स्वत: प्रियंकांनी त्यांना कार्यालयाबाहेर सोडले आणि त्या थेट काँग्रेस मुख्यालयात पोहचल्या. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. एकीकडे ईडीचे अधिकारी वढेरांच्या परदेशातील बेनामी मालमत्तेविषयी चौकशी करत होते, तर दुसरीकडे प्रियंकांनी प्रथमच उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. रॉबर्ट वढेरांची एखाद्या तपास संस्थेसमोर हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. रात्री १० पर्यंत सहा तास ईडीने त्यांना ४० हून अधिक प्रश्न विचारले. शिवाय, गुरुवारीही सकाळी साडेदहा वाजता त्यांना हजर व्हावयाचे आहे.\nईडीच्या दोन संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सात अधिकाऱ्यांनी लंडनमधील भूखंड व बंगला खरेदीबाबत वढेरांची चौकशी केली. या प्रश्नावलीत ४२ प्रश्न होते. या प्रश्नांची लेखी उत्तरे ईडीला हवी होती. परंतु, वढेरा यांनी काही प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात देण्यास नकार दिला.\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\n‘मोदीप्रेमा’तून एकत्र आलेले ‘ते’ दाम्पत्य विभक्त होण्याच्या मार्गावर..\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:23:50Z", "digest": "sha1:P7AV33GKNWZFWVEIE4HPPFNSTTUZDN6M", "length": 37189, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारव���ई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हट���ा की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाच��� – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग धास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची\nधास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची\nहवामानातले बदल आणि पर्यावरण संरक्षणासाठी जगभर होणार्या बैठका-शिखर परिषदांमध्ये अनेक करार केले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी योग्य प्रमाणात होत नसल्याने कार्बन उत्सर्जन ही आगामी पिढ्यांवर विपरीत परिणाम करणारी बाब बनत आहे. त्यातच कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे निर्बंध शिथिल करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होण्याच्या चिंतेने तज्ञ आणि संशोधक चिंतीत झाले आहेत.\nजगभर सर्वत्र कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जोरदार प्रयत्न आहेत. कारण सजीवसृष्टीचे संपूर्ण भवितव्यच त्यावर अवलंबून आहे. विकसित राष्ट्रांची ‘विकास’ ही संकल्पना तपासून पाहण्याची ही वेळ आहे. विकास म्हणजे निसर्गाचा र्हास आणि औद्योगिकरण असे समीकरण बनल्यामुळे जंगलांचा वाढत्या प्रमाणात र्हास झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. निसर्गाचे चक्र अडखळत फिरू लागले. हळूहळू ते अनियमित झाले. परिणामी जगभर आगामी उत्पातांची आणि आपत्तींची चुणूक दिसू लागली. अमेरिकेसारख्या महासत्तेची सत्तासूत्रे ताब्यात घेणार्या ट्रम्प यांनी कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांनाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या अभ्यासानुसार, ट्रम्प यांच्या हवामान निर्बंधमुक्ततेमुळे 2025 पर्यंत वार्षिक 20 कोटी टन अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होण्याची शक्यता आहे.\nन्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमधील संशोधन गटाच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. स्टेट एनर्जी अॅण्ड एनव्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट सेंटरतर्फे हे संशोधन हाती घेण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामानातल्या बदलाशी संबंधित सहा प्रमुख नियम मागे घेतल्याच्या परिणामांचे विश्लेषण या संशोधनातून करण्यात आले आहे. हवामानातल्या बदलांना आळा घालण्याशी हे नियम पुन्हा लागू करण्याचा मात्र ट्रम्प यांचा विचार नसल्याने या संशोधनाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.\nसध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. जगात हरितवायूंच्या उत्सर्जनात चीनचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिका या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. जगभर सर्वत्र हवामानातल्या बदलांचे अत्यंत वाईट परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. जिवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे हवामानात बदल होत असून ते विविध रूपांनी सातत्याने समोर येत आहेत. एकट्या अमेरिकेलाच गेल्या वर्षभरात काही भयानक वादळांना तोंड द्यावे लागले. याखेरीज समुद्राची पातळी वाढणे, दुष्काळ आणि प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळे, महापूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना जगाला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे.\nनॅशनल असोसिएशन फॉर अॅटर्नीज जनरलच्या वॉशिंग्टन मधल्या संमेलनात प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात या सगळ्या भयावह परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राष्ट्रीय वाहन धूर उत्सर्जनासाठी मानांकन निश्चित करणे आणि ओबामांच्या काळातला क्लीन पॉवर प्लॅन पुन्हा आणणे या दोन गोष्टी कराव्यात, असे या अभ्यासातून सुचवण्यात आले आहे. क्लीन पॉवर प्लॅन हा ऊर्जा प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन मर्यादित ठेवण्याला महत्त्व देणारा होता. शिवाय प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्या प्रमुख उद्योगांवरही या योजनेतून लक्ष केंद्रित करण्यात आले होते.\nवास्तविक, ट्रम्प यांनी या उपाययोजना मागे घेतल्यानंतर मेरीलँडसह न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्स इथल्या सुमारे 12 स्टेट अॅटॉर्नी जनरलनी प्रशासनाला न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु ट्रम्प यांनी या कशाचीच दखल घेतलेली नाही. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर किती असावा याची मर्यादा ठरवण्याचा नियम ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला. त्याला कॅलिफोर्नियातून आव्हान देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारे या उत्सर्जनाची मर्यादा ठरवण्याचे बंधन काढून घेण्यात आले तर 2015 पर्यंत सध्याच्या वार्षिक 34 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात आणखी 16 दशलक्ष टन उत्सर्जनाची भर पडेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याखेरीज राष्ट्रीय स्वच्छ कार मानांकन नसेल तर इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे 2035 पर्यंत अमेरिकन ड्रायव्हर्सवर अतिरिक्त 193 अब्ज ते 236 अब्ज डॉलर्सचा बोजा पडेल. मात्र ट्रम्प प्रशासनाने उत्सर्जन मा��ांकनांमध्ये बदल करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. या मानांकनांना चिकटून राहिल्यास स्वयंचलित दुचाकी महाग होतील, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ट्रम्प पूर्वीपासूनच उद्योजक होते आणि आताही राष्ट्राध्यक्षापेक्षाही उद्योजकच आहेत, हे स्पष्ट आहे. साहजिकच अमेरिकेतले प्रदूषण कमी होण्याऐवजी अमेरिका स्वतःसह जगाचेही भवितव्य धोक्यात लोटत आहे.\nट्रम्प यांनी ओबामांच्या क्लीन पॉवर प्लॅनऐवजी स्वत:ची अॅफोर्डेबल क्लीन एनर्जी रूल ही योजना आणली आहे. त्यामुळेही कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ होणार असून खराब हवेमुळे होणार्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने पूर्वीच्या योजनेइतकेच या योजनेद्वारेही उत्सर्जन कमी होईल, असा दावा केला आहे. अर्थातच ट्रम्प आणि जागतिक तापमानवाढीच्या विरोधात मत व्यक्त करणार्यांना आता अमेरिकेला तोंड द्यावे लागत असलेल्या सततच्या मोठमोठ्या वादळांनी काही प्रमाणात मवाळ बनवले आहे, असाही याचा अर्थ आहे. हवामानातील बदल प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसू लागल्यामुळे त्यांना नाईलाजाने का होईना, परंतु आपली विकासाची संकल्पना चुकीची असावी, असे वाटू लागले आहे. मात्र त्यांना ते उमजेपर्यंत आणि त्यानंतर त्यांनी तशी कृती करेपर्यंत जगाचा विनाश जवळ येऊन ठेपेल, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत.\nयाआधीही जगाने असे विनाश पचवले आहेत, असे मत संशोधकांनी अनेकदा मांडले आहे. नेमकेपणाने सांगायचे तर 1990 पर्यंत शास्त्रज्ञ असा निष्कर्ष मांडत आले होते की लघुग्रह आदळल्यामुळे आतापर्यंत तब्बल पाचवेळा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीचा विनाश घडून आला आहे. यात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनासॉर नामशेष झालेल्या घटनेचाही समावेश होता. आता मात्र पृथ्वीवरचे इतर चार मोठे संहार हे वातावरणात आणि समुद्रात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे झाले असावेत, असे संशोधकांचे मत बनले आहे. या संहारांपैकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढून झालेला उत्पात सर्वात भयंकर मानला जातो. यामुळे काही हजार वर्षांमध्ये सजीवांच्या 90 टक्के प्रजाती नामशेष झाल्या होत्या. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी हे घडले असावे, असेही मानले जाते. मात्र यातून कार्बन डाय ऑ���्साईडचे प्रमाण कोणत्याही कारणाने वाढले तरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो, यावर शिक्कामोर्तबच होते.\nम्हणूनच हे प्रमाण कमी करण्यासाठी जगातल्या देशांनी आपापल्या भागांमधले कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी हिरवाईत वाढ करणे किंवा वनीकरण करणे, जंगलतोड थांबवणे, प्रदूषण करणार्या औद्योगिकरणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना देणे, सार्वजनिक वाहतुकीची साधने चांगली बनवून वैयक्तिक वाहनांच्या संख्येला आळा घालणे इ. उपाययोजना कराव्यात, असे तज्ञांचे मत आहे. मात्र याबरोबरच आता महासत्तांनी बेछूट निर्णय घेऊन जगाला विनाशाच्या गर्तेत लोटू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची गरजही व्यक्त होत आहे. यासंदर्भात नुकताच एक आशेचा किरण दिसला आहे. मेलबर्न इथल्या आरएमआयटी युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईडला वायुरूपातून घनरूपात आणण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतील. पहिली म्हणजे हवेतले कार्बनचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होईल आणि दुसरी म्हणजे कार्बनपासून कोळसा तयार करणे शक्य झाल्यामुळे इंधननिर्मितीही होईल. नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वातावरणातल्या हरितवायूंना सुरक्षितपणे आणि कायमस्वरुपी हटवण्याच्या या संशोधनाने अनेक तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या कार्बन डाय ऑक्साईडला दाबून द्रवरूपात आणणे आणि योग्य ठिकाणी जमिनीत सोडणे असे तंत्र वापरणे शक्य आहे. परंतु काही अभियांत्रिकी आव्हानांमुळे याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. शिवाय आर्थिकदृष्ट्याही हे तंत्र महागडे आहे. तसेच साठवणुकीच्या ठिकाणांमधून गळती होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.\nया पार्श्वभूमीवर डॉ. टोर्बन डीनेक यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केलेले ताजे संशोधन नक्कीच उत्तम दिशा दाखवणारे आहे. फक्त यासाठी लागणारा पैसा आणि प्रकल्प राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे संशोधकांचे म्हणणे नक्कीच विचार करायला लावणारे आहे.\nPrevious articleVideo : देशदूत संवाद कट्टा | कृष्ण. मार्गदर्शक, प्रज्ञासंपन्न, मित्र, व्यवस्थापन गुरू\nNext articleमरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस \nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/narayan-rane-pune-18698", "date_download": "2019-04-18T19:10:37Z", "digest": "sha1:CSN2Z6LFYOMG3YMJ4DFM5ZFYMHSZUEYL", "length": 16747, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "narayan rane in pune ' गट- तट बाजूला ठेवून पक्ष हिताचे काम करा' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n' गट- तट बाजूला ठेवून पक्ष हिताचे काम करा'\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nपुणे - \"\"पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपापसांतील गट- तट बाजूला ठेवून एकत्र या, अशा कानपिचक्या घेत नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता पक्ष हिताचे काम करावे,'' असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे दिला.\nपुणे - \"\"पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आपापसांतील गट- तट बाजूला ठेवून एकत्र या, अशा कानपिचक्या घेत नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता पक्ष हिताचे काम करावे,'' असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे दिला.\nकॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित \"सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह'चे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी यांनी याचे आयोजन केले होते. आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आणि नगरसेवक आबा बागूल व्यासपीठावर उपस्थित होते.\n\"\"पुणे कॉंग्रेसचे होते; काय असं उणं झालं, की त्यामुळे कॉंग्रेसला उणं व्हावं लागलं', असा थेट सवाल करत राणे यांनी \"आपण कशात कमी पडलो म्हणून आपला एकही आमदार निवडून आला नाही. याचे आत्मपरीक्षण करा,'' असे आवाहन केले. तसेच \"परिवर्तन हे एका रात्रीत होणार नाही', याची जाणीव करून देत शहर कॉंग्रेसमधील गटातटा��्या राजकारणाला राणे यांनी लक्ष्य केले.\nते म्हणाले, \"\"महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत नेत्यांनी एकत्र फिरून आमची एकजूट झाली, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचवा. त्यातून कार्यकर्तेही एकत्र येतील. नेत्यांनी वैयक्तिक जयजयकार करून न घेता, फक्त पक्षाच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करा. तेच पक्षाच्या हिताचे आहे.''\n\"\"पक्ष अडचणीत असतो, त्या वेळी नेत्यांमधील एकजूट महत्त्वाची असते. एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांचे पाय ओढणे हे बंद करा. सत्तेत असताना ओढले तर चालतील, पण विरोधात असताना एकत्र राहायचे. सत्तेत आणि विरोधात असताना काय करावे, हे कळले पाहिजे,'' असा सल्लाही त्यांनी व्यासपीठाकडे बघून दिला.\nजनतेमध्ये विश्वास निर्माण करा\nराणे म्हणाले, \"\"हा देश, राज्य आणि पुणे सांभाळण्याची क्षमता फक्त कॉंग्रेसमध्येच आहे, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करा. उमेदवारीकडे लक्ष ठेवू नका. पक्षाध्यक्षांनी देशासाठी योगदान दिले, मग पुण्याच्या लोकांसाठी योगदान देण्यात तुम्ही मागे का, हा माझा प्रश्न फक्त कार्यकर्त्यांनाच नाही, तर नेत्यांनाही आहे.''\n\"\"माझी माणसे \"आजी' असावे असे वाटते,'' या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तोच सूर धरून राणे म्हणाले, \"\"या टाळ्यातून यांना आजी होण्याचे वातावरण पुण्यात तयार करा.\nभाजपने पुण्यासाठी काय केले\nशहरातील रस्ते, वीज, आरोग्य, उद्याने, क्रीडांगण यापैकी कॉंग्रेसने काय कमी केले, असे विचारत राणे यांनी भाजपवर तोफ डागली. \"\"भाजपने पुण्यासाठी काय केले त्यांनी फक्त थापा मारल्या असून, शब्द फिरवण्यामध्येच ते हुशार आहेत,'' असेही ते म्हणाले.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक ल��ईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://devmamledar.com/Devmamledar.php", "date_download": "2019-04-18T18:35:41Z", "digest": "sha1:7EGBMJH26K2S6FHHLFKNFDZ5JZQWUAYP", "length": 8448, "nlines": 65, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\nसंपुर्ण नाव :- श्री यशवंतराव महादेव भोसेकर\nमुळगाव :- करकम) भोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर\nवडिलांचे नाव :- श्री महादेव धोंडोपंत भोसेकर\nआईचे नाव :- सौ हरिदेवी किंवा हिराबाई\nभावंडे :- ८ भाऊ १ बहिण\n१. वडिल भाऊ (दादा) २. यशवंत\n३. मनोहर ४. आबा\n७. वासुदेव ८. बलराम\n९. बहिण - सखुबाई\nअसे होते महाराजांचे कुटुंब\nपत्नीचे नाव :- सौ सुंदराबाई किंवा रुख्मिनीबाई(आई)\nगुरुंचे नाव :- श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)\nजन्म तीथी :- शाल���वाहन शके १७३७, भाद्रपद शुध्ददशमी बुधवार सुर्योदय\nजन्म तारीख :- १३ सप्टेंबर १८१५\nसुंदराबाईंच्या वडिलांचे नाव :- जीवाजी बापुजी देशपांडे\nलग्नाची तीथी :- शके १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी सुंदराबाई त्यावेळेस ६ वर्षाच्या होत्या लग्नात ७५० रु. वर दक्षिणा दिली. ती सर्व रक्कम अन्नदानात खर्च केली\nमहाराजांचा परिवार :- तीन पुत्र व एक कन्या पण......ती सर्व तीन महिन्यापेक्षा अधिक जगली नाहीत.\nमहाराजांचे जन्मस्थळ :- पुणे ओंकारवाडा\nसटाण्यातील यात्रेची सुरुवात व पादुकांची स्थापना :- १९ डिसेंबर १९१९ मध्ये\nसटाण्यातील वास्तव्य :- सप्टेंबर १८६८ ते १८७३ पर्यंत ५ ते ६ वर्षाचा काळ\nसटाण्यातील खजिना वाटला :- गोरगरिबांसाठी सन १८७०-७१ साली १ लाख २७ हजार रु. वाटले तो खजिना पांडुरंग व स्वामी समर्थांच्या कृपेने भरलेला निघाला.\nमहाराजांचे वैकुंठगमण :- मृत्यु - मार्गशीर्ष वद्य एकादशी, ११ डिसेंबर १८८७ रविवार रोजी सकाळी ६ वाजता नाशिक गोदावरी काठी.\nदेवमामलेदार हे शब्द म्हणजे सात अक्षारांचा मंत्र त्यांच्या स्मरणात भक्तीची प्रेरणा आहे जो त्यांना भजेल त्यांच्या जीवनात ते आधारवाड बनतील सामान्य माणसांचा संतच आधार आहेत संत माणुसकी स्वत:त घडवितात आणि जडवितात हेच संत मामलेदारांनी केले त्यांची मामलती म्हणजे सर्वांना न्याय होता, जराही भ्रष्टाचाराला वाव नव्हता त्यामुळे शिष्टाचारांनाही तोच न्याय जो गोरगरिबांना न्याय असे यशवंतराव देव बनले सामान्य माणसांचा संतच आधार आहेत संत माणुसकी स्वत:त घडवितात आणि जडवितात हेच संत मामलेदारांनी केले त्यांची मामलती म्हणजे सर्वांना न्याय होता, जराही भ्रष्टाचाराला वाव नव्हता त्यामुळे शिष्टाचारांनाही तोच न्याय जो गोरगरिबांना न्याय असे यशवंतराव देव बनले देवाचे सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान त्यांच्यात प्रगट झाले आशा देव माणसाच्या किंवा देवपुरुषाच्या चरणी आमचे सदैव वंदन देवाचे सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान त्यांच्यात प्रगट झाले आशा देव माणसाच्या किंवा देवपुरुषाच्या चरणी आमचे सदैव वंदन जे मनात तेच आचरणात, तेच संसारात आणि तेच नोकरीत हा सिध्दांत त्यांच्या जीवनात अखंड होता वरिष्ठांशी नम्रपणे वागणारा हा मुलुखावेगळा मामलेदार कनिष्ठांनी विनयाने वागत असे अधिकाराचा गर्व नाही कुणाला दमबाजी नाही आणि कुणावर अन्याय नाही अशी ही देवमुर्ती ज्या न्यायासनावर बसत असे ते धन्य होय जे मनात तेच आचरणात, तेच संसारात आणि तेच नोकरीत हा सिध्दांत त्यांच्या जीवनात अखंड होता वरिष्ठांशी नम्रपणे वागणारा हा मुलुखावेगळा मामलेदार कनिष्ठांनी विनयाने वागत असे अधिकाराचा गर्व नाही कुणाला दमबाजी नाही आणि कुणावर अन्याय नाही अशी ही देवमुर्ती ज्या न्यायासनावर बसत असे ते धन्य होय न्यायादानाच्या कामात देखील त्यांनी आपली मामलतदार व संत्वन यांची अजोड समन्वय साधला होता.\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1197781/", "date_download": "2019-04-18T19:18:10Z", "digest": "sha1:ZEBHM25ALDXF2TYDIVE4P7YFBFXOKFAE", "length": 2896, "nlines": 70, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Kranthi photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 11\nसिकंदराबाद मधील Kranthi photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य नाही\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 10-15 Days\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 11)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:29:19Z", "digest": "sha1:MUHAK7IMCENLVS7JTGBH4KKOVYBR6XMB", "length": 19684, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फोटोगॅलरी Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… ���ोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच���या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात गुढीपाडवा साजरा\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी खुले\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा...\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nPhoto Gallery : नाशिकरोड परिसरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम\nPhoto Gallery : ‘मेट् बीकेसी उत्सव’ला सुरुवात; ‘ट्रॅडीशनल डे’ने कॅम्पसमध्ये पारंपारिक...\nPhotoGallery : पतंग उडवू चला गडयांनो, पतंग उडू चला\nPhotoGallery : वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यावी : राजेंद्र...\nPhotoGallery : येत्या २५ पासून नाशिक क्लब मध्ये ‘पुष्पमेळा’\nVideo : अभूतपूर्व उत्साहात ‘नाशिक रन’मध्ये धावले हजारो नाशिककर\nPhotoGallery : एचपीटी महाविद्यालयात विविध डेजची धमाल\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहक���र्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-wednesday-20-march-2019/", "date_download": "2019-04-18T18:24:47Z", "digest": "sha1:7EH3XIAQICXPYIVRWLRHBBVHZEX73SN6", "length": 17301, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिम���त्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान E Sarwmat ई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019\nई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019\nPrevious articleजळगावात हॉटेल व्यवसायिकासह युवकाला मारहाण करून लुटले\nNext articleनंदुरबार ई पेपर (दि 20 मार्च 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/hearing-will-be-held-petition-filed-monday-against-notabandi-18692", "date_download": "2019-04-18T18:41:02Z", "digest": "sha1:UWTQGSXZAREJOIXCLENKQPWNKBVBB3OZ", "length": 13400, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "The hearing will be held on a petition filed Monday against notabandi नोटाबंदीविरुद्ध याचिकेवर सोमवारी होणार सुनावणी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनोटाबंदीविरुद्ध याचिकेवर सोमवारी होणार सुनावणी\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - नोटाबंदीविरोधात देशभरातील जिल्हा बॅंकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील एकत्रित सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे. त्या त्या राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयात एकत्र केल्या.\nकोल्हापूर - नोटाबंदीविरोधात देशभरातील जिल्हा ���ॅंकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील एकत्रित सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे. त्या त्या राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयात एकत्र केल्या.\nकेंद्र सरकारने 8 नोव्हेंबरपासून जुन्या 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्या. सुरवातीला या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकांना दिले; पण अचानक रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना नोटा न स्वीकारण्याचे आदेश दिले. जिल्हा बॅंकांत काळा पैसा पांढरा होत असल्याचा संशय आल्याने हा निर्णय झाला. दरम्यानच्या मुदतीत जिल्हा बॅंकांकडे कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या.\nजमा झालेल्या या नोटा चेस्ट करन्सी बॅंका स्वीकारायला तयार नाहीत आणि जिल्हा बॅंकेला पैसेही दिले जात नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाविरोधात देशभरातील बहुंताशी जिल्हा बॅंकांनी आपआपल्या राज्यातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बॅंकांनी मिळून एकच याचिका दाखल केली होती. देशभरातील या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयात एकत्र करण्यात आल्या. यावरील पुढील सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढवि��ारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/557", "date_download": "2019-04-18T19:01:38Z", "digest": "sha1:NY3MAEYGSYDAQWE2KXBPXCSIKSYXNBBQ", "length": 23381, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संस्कृती नोंदी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले, यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. कालिदासाने या सगळ्या कथेचे ‘कुमारसंभवम्’ हे संस्कृत महाकाव्य लिहिले.\nत्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. हिमालयाने त्यांना वेताच्या आसनावर बसवून त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले, की ‘आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे.’ त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजत होती. तिच्या आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, “ही शिववधू आपणाला नमस्कार करतेय.” अरुंधतीने तिला मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्की केली.\nवीणा - प्राचीन शास्त्रीय वाद्य\nवीणा हे जगातले सर्वात प्राचीन शास्त्रीय वाद्य (तंतुवाद्य) आहे. वीणेचे उल्लेख वेद-उपनिषदात आहेत.\nसरस्वती नदीच्या काठी वेद-उपनिषदे-पुराणांची उत्पत्ती झाली. तो काळ सरस्वतीच्या अनुषंगाने व नव्या वैज्ञानिक परीक्षणांनी सा�� हजार ते नऊ हजार वर्षे पूर्वीचा समजला जातो. सरस्वती ही विद्येची देवता इतक्या प्राचीन काळापासून भारतीयांचे दैवत आहे. सरस्वतीच्या हाती वीणा हे तंतुवाद्य रामायण -महाभारत काळापासून वा त्या अगोदर दिसू लागले. याचा अर्थ तेव्हापासून भारतीयांना तंतू (धातूच्या तारा) व त्यांचा गायनात वापर माहीत असावा. तंतुवाद्ये नक्की कुणी व केव्हा शोधून काढली\nभारतीय संस्कृतीला माहीत असणारी नारद व भरतमुनी ही नावे आपला इतिहास सात हजार वर्षांइतका मागे नेतात. सरस्वती नदी व सरस्वती देवता यांचा काळ त्याहून एक हजार वर्षें तरी मागे जातो. सर्वात आद्य विद्यापीठ शारदापीठम् (नीला खोरे- नीला पुराण-पाकव्याप्त काश्मीर) सरस्वती आणि सिंधू या नद्यांच्या काश्मीरमधील संगमावर वसले गेले. या विद्यापीठाचे अवशेष त्या संगमावरील शारदी या खेड्यात सापडले आहेत.\nभरतमुनी हे भारतीय शास्त्रीय संगीताचे आद्य प्रवर्तक समजले जातात. संगीत हे मंत्र व त्यांचे -हस्व, दीर्घ उच्चार यांनुसार तयार झाले. पक्षांच्या कूजनातून भरतमुनींना मंत्रोच्चाराधारित चाली, ताल व लय यांचा परिचय झाला. त्यांचा तंतुवाद्यात उपयोग करून घेण्याची कल्पना त्यांचीच. पूर्वी झाडांचे तंतू वापरून केलेले वाद्य असे.\nअधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा 'दिंडी' शब्दाचा अर्थ 'मराठी विश्वकोशा' त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा पताका असेही त्याचे दोन अर्थ सांगितले जातात.\nस्वस्तिक - भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक\nस्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना. स्वस्तिक हे प्रसन्नतेचेही द्योतक आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीयांनी सर्वश्रेष्ठ प्रतीक मानून त्याचा जीवनाच्या विविध अंगांत प्रयोग केला आहे.\nस्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.\nस्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.\nवाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते.\nहैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ भक्त होते. ते सरदार असले तरी अध्यात्माकडे वळले. ते आयुष्य ईश्वरचिंतनात घालवण्यासाठी आळंदीत आले आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे रोज भजन करू लागले. ते ज्या विशिष्ट क्रमाने अभंग म्हणत असत त्यातून आजची भजनमालिका तयार झाली. त्यांच्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात घालून नेत असत. पण त्यांनी त्या पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. पालखीसाठी त्यावेळच्या औंधचे राजे पंतप्रतिनिधी त्यांच्याकडून हत्ती-घोडे मागवले. तसेच, त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे ह्यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी बैलगाडी, नैवेद्य वगैरेंसाठी सेवेकरी हा सारा लवाजमा मिळवला. त्यामुळे पालखी सोहळयाला वैभव प्राप्त झाले. हैबतबाबा लष्करातील अनुभवी असल्यामुळे त्यांनी वारी सोहळ्याला जी शिस्त घालून दिली ती आजही पाळली जाते.\nवाद्याच्या चामड्याच्या आवरणावर बोटाने, छडीने, काठीने किंवा हाताने आघात करून वाजवतात तेव्हा ते वाद्य 'आनध्द' ह्या प्रकारात मोडते. वेदकाळात आनक, आलंबर, आलिंग्य, कुंभचेलिका, घटदद्दर, डिंडिम, ढक्का, तोमर, दुर्दर, दुंदभी, नंदी, नंदीमुख वगैरे वाद्ये होती. त्यामानाने मृदंग हे बरेच आधुनिक वाद्य म्हणावे लागेल.\nमृदंग हा शब्द संस्कृतमधील मृदा (माती अथवा पृथ्वी) आणि अंग (शरीर) या शब्दांपासून तयार झालेला आहे. शंकर तांडवनृत्य करत असताना नंदीने हे वाद्य वाजवल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. पुराणाप्रमाणेच हिंदू शिल्पकला आणि चित्रकलेत मृदंगाचे स्थान आढळते.\nमृदंग हे पखवाज म्हणून ओळखले जाते. त्याखेरीज त्याला माची, मादुला, मुरजा, पणवातक अशीही नावे आहेत. मृदंगाचे जड व हलका मृदंग असे दोन भाग आहेत. भजन-कीर्तनासाठी खैर व सिसम ह्यांचे जड मृदंग वापरतात; तर दिंडीसाठी जांभुळ, शिवण, बाभळ व बिबला ह्यांच्या लाकडापासून बनवलेला हलका मृदंग वापरतात.\nमृदंगाचे दोन भाग चामड्याने मढवलेले असतात. त्यांना पुड्या म्हणतात. डावी बाजू म्हणजे मोठी पुडी. तिला धीम, धुमा म्हणतात. तिला कणीक लावतात. उजवी लहान बाजू शायपूड म्हणून ओळखली जाते. तिला तबल्याची शाई लावतात.\nपखवाजाच्या सांगाड्यास नाल म्हणतात. ओंडका पोखरलेला मृदंगाचा भाग म्हणजे खोड किंवा डेरा. तसेच पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा भाग म्हणजे चाट किंवा टाकणी होय.\nप्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव व गुरू यांना ओवाळण्याचा विधी व तसेच, त्यावेळी देवाच्या किंवा गुरूच्या स्तुतिपर गीत म्हटले जाते, त्याला आरती म्हणतात. अरात्रिक ह्या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द तयार झाला आहे. बंगाली भाषेत अरात्रिक हा शब्दच त्यासाठी रूढ आहे.\nआरत्यांचे काही प्रकार आहेत. प्रमुख देवस्थानात प्रात:काळी काकडारती आणि रात्री शेजारती करतात. काकडा म्हणजे कापडाची जाड वात. काकड्याने केलेली ती काकडारती होय. पहाटपूर्व काळोखात काकडारतीने उजेड केला जात असावा.\nसंध्याकाळची आरती सूर्यास्त होता होता करतात. ऋषीकेशला गंगेच्या घाटावर अनुभवलेली संध्याकाळची आरती आठवली, तरी प्रसन्न वाटते. त्यावेळी घाटाच्या पाय-यांवर प्रज्वलीत केलेल्या अनेक दीपमाळा आणि दीपदान म्हणून पाण्यात सोडलेले दूरवर तरंगत जाणारे दिवे आणि बरोबर साग्रसंगीत आरतीचा घोष\nपूजोपचारात वेगवेगळ्या क्रियांच्या वेळी वेगवेगळ्या आरत्या, उदाहरणार्थ - नैवेद्यारती वगैरे, मोठमोठ्या मंदिरांमध्ये रात्री शेजारती करून, देवालयाच्या कार्यक्रमाची सांगता होऊन मग देवाला विश्रांती मिळते. (आरत्यांचे विविध प्रकार खाली नमूद केले आहेत.)\nसंस्कृतमधील 'पर्थंकिंका'वरून प्राकृत 'पल्लंकिआ' असे रूप झाले व त्यावरून 'पालखी ' हा शब्द आला.\nपालखी लाकडी असून तिला दोन दांडे असतात. हे दांडे खांद्यावर घेऊन भोई पालखी वाहतात. तिला कापडाचे लाल रंगाचे रेशमी छत व गोंड्याची झालर लावलेली असते. मधोमध, हात धरण्यासाठी गोंडा सोडलेला असतो. पालखी व मेणा ह्यांच्या अर्धवर्तुळाकृती दांड्याच्या शेवटच्या दोन्ही टोकांना हत्ती, वाघ, सिंह किंवा घोडा ह्या प्राण्यांची धातूची तोंडे बसवलेली असतात.\nएकच माणूस बसेल ती लहान पालखी आणि अनेक बसतात ती शिबिका असे पालख्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मोठ्या पालख्यांना खिडक्या असून त्यांना पडदे लावलेले असतात. शिबिका चौकोनी असून ती भरजरी कपड्यांनी सजवतात. तिच्या शेंड्यावर चवरी बसवलेली असते.\nह.भ.प.वै. विष्णुबुवा जोग ह्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचा आधार घेत विठ्ठलाची व्युत्पत्ती सांगितली, 'वीचा केला ठोबा'. 'वि' म्हणजे 'विद्' म्हणजे जाणणे; ठोबा म्हणजे मूर्ती'. त्यांनी विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती असे रूपक मांडले. ही ज्ञानमूर्ती संतांच्या भावदर्शनाने शोभिवंत झाली. ज्ञानाच्या सखोलतेला भावाच्या सौंदर्याची जोड मिळाली आणि\nसुंदर ते ध्यान उभे विटेवरी\nअसा विठ्ठल 'युगे अठ्ठावीस विटेवरी' उभा आहे. ह्याचा अर्थ काय ह्याची दोन प्रकारे फोड करता येते. चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ह्यांच्या अठ्ठावीस विटा रचून त्यावर परब्रह्म उभे राहिले आहे. दुसरा अर्थ असा लावला जातो. 'अष्टविंशतितमे युगे' अशी कालगणना मानली जाते. कृत, त्रेता, द्वापर व कली अशा चार युगांची चौकड मानली तर सात चौकड्या विठ्ठल विटेवर उभा आहे.\nसंदर्भ :1. देखणे, रामचंद्र, 'माहेर पंढरी' सकाळ, 2. दाते य.रा., व कर्वे चिं.ग., महाराष्ट्र वाक्संप्रदाय\nविषय : वारी, पालखी, दिंडी\nSubscribe to संस्कृती नोंदी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.slideshare.net/drshriniwas/ss-63292974", "date_download": "2019-04-18T19:58:12Z", "digest": "sha1:5XRYGHDAYXD4YXUGNGRG4DSJKFMUIGQI", "length": 7965, "nlines": 145, "source_domain": "www.slideshare.net", "title": "गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर", "raw_content": "\nगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर\nपण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो\nगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर\n1. गुरुं ची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर\n2. शुंका: िामस्मरणाद्वारे अुंतीम सत्याचा आनण अमरत्वाचा अिुभव कु णाला आनण के व्हा येईल, हे ���ाुंगता देखील येत िाही. त्याचप्रमाणे िामस्मरणािे समृद्धी देखील येतेच असेही िाही. त्यामुळे िामस्मरण करतािा आपल्या नचकाटीची कसोटी लागते, आनण धीर सुटू शकतो हे खरुं आहे िा समाधाि: होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा िामाच्या ( चैतन्याच्या) नवस्मृतीत जातो आनण त्यामुळे; नवषयाुंकडे आकनषित होत राहतो, त्याुंच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो समाधाि: होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा िामाच्या ( चैतन्याच्या) नवस्मृतीत जातो आनण त्यामुळे; नवषयाुंकडे आकनषित होत राहतो, त्याुंच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो इुंनियगम्य स्थूल नवषय आनण दृश्य नवश्वाच्या आकषिणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या नवरद्ध नदशेला वळते इुंनियगम्य स्थूल नवषय आनण दृश्य नवश्वाच्या आकषिणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या नवरद्ध नदशेला वळते साहनजकच आपण भलतीकडेच भरकटत जातो साहनजकच आपण भलतीकडेच भरकटत जातो पररणामी; आपली अस्वस्थता काही के ल्या कमी होत िाही आनण पूणित्व, साथिकता आनण समाधाि आपल्यापासूि दूरच राहतात पररणामी; आपली अस्वस्थता काही के ल्या कमी होत िाही आनण पूणित्व, साथिकता आनण समाधाि आपल्यापासूि दूरच राहतात पण काळजी करण्याचे कारण िाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपनलकडे; नवश्वचैतन्याची जििी आपली गुरमाउली सवि बऱ्या वाईट प्रसुंगात आपल्याला साुंभाळूि आपल्याला चैतन्यामृतपाि करवीत आहे. आपल्याकडूि िामस्मरण आनण स्वधमिपालि वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदनभरची, सनदच्छा, सत्सुंकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भाविा, सद्वासिा, सदाचार याुंिी आपले व्यनक्तगत आनण सामानजक जीवि अनधकानधक प्रमाणात भरूि टाकीत आहे पण काळजी करण्याचे कारण िाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपनलकडे; नवश्वचैतन्याची जििी आपली गुरमाउली सवि बऱ्या वाईट प्रसुंगात आपल्याला साुंभाळूि आपल्याला चैतन्यामृतपाि करवीत आहे. आपल्याकडूि िामस्मरण आनण स्वधमिपालि वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदनभरची, सनदच्छा, सत्सुंकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भाविा, सद्वासिा, सदाचार याुंिी आपले व्यनक्तगत आनण सामानजक जीवि अनधकानधक प्रमाणात भरूि टाकीत आहे िामस्मरण करता करता आपल्याला िक्कीच याचा अिुभव येतो िामस्मरण करता करता आपल्या���ा िक्कीच याचा अिुभव येतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2019-04-18T18:55:09Z", "digest": "sha1:LHTCHU6GI4V35IEIY725APXS4OQPCJIE", "length": 3909, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८३६ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ८३६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ८३० चे दशक\nइ.स.चे ९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T19:25:43Z", "digest": "sha1:XUO7EUNDECJ7YIP22B3F3HSFTY7G65IX", "length": 4198, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रांतिवृत्त - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रांतिवृत्त किंवा आयनिक वृत्त (Ecliptic; एक्लिप्टिक) म्हणजे सूर्याचा अवकाशातील भासमान गोल भ्रमणमार्ग. हा भ्रमणमार्ग गोल असल्यामुळे हे ३६०० इतके असते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१६ रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/shivaji-parks-barwali-baramati-por-ashish-shelars-raj-thackeray/1562/", "date_download": "2019-04-18T18:36:03Z", "digest": "sha1:IIETHYU7DPXMMT4VQLU53DILA4YIQOM5", "length": 16415, "nlines": 123, "source_domain": "mahabatmi.com", "title": "शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका! | Mahabatmi.com", "raw_content": "\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nशिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका\nमुंबई : भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’ असे शेलार यांनी ट��विट करत ‘चौकीदार के साईड इफेक्टस’ असा हॅशटॅग वापरला आहे. आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज यांनी घेतला असला तरी ‘यंदाच्या निवडणूकीत भाजप विरोधी प्रचाराला लागा’ असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे. यानंतर मनसे-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.\nमनसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली होती. यंदाची लोकसभा निवडणूक ही ‘मोदी विरुद्ध देश’ असून भाजपविरोधी प्रचाराला लागा, असे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज यांना ‘बारामतीचा पोपट’ म्हणत ‘राज यांची भाषणाची स्क्रीप्ट ही बारामतीतून येते’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतरच्या झालेल्या मनसेच्या सभेत राज यांनी मुख्यमंत्र्यांना ‘हवा गेलेला फुगा’ म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.\n‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले. “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”’ असे ट्विट शेलारांनी केले आहे. शेलारांच्या या ट्विटला मनसे काय प्रत्युत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nआगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजपाचा एकमेकांवर वार-पलटवार सुरू झाला असताना शेलार यांनी ट्विट करत मनसेवर निशाणा साधला आहे. जुन्नर येथील मनसेचे एकमेव आमदरा शरद सोनावणे यांनीही मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत प्रवेश केला.\nमध्य रेल्वेकडून स्थानकांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:08:44Z", "digest": "sha1:JLDMDJPLBPAPZTWMBIK46XF5IZKNTMLO", "length": 5346, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जबलपुर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १०८ चौ. किमी (४२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४११ फूट (१२५ मी)\n- शहर २४,६०,७११ (२००१)\n- घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)\nजबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसठ योगिनी मंदिरही आहे.\nजबलपुर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमुर्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०१५ रोजी ०५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2019-04-18T18:21:07Z", "digest": "sha1:NMB4RGDVYCNP6LE6BDUDSHGMPMWSU6QS", "length": 4664, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोसोव्हो - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► कोसोव्होचे पंतप्रधान (१ प)\n► कोसोव्होचे राष्ट्राध्यक्ष (१ प)\n► कोसोव्होमधील शहरे (१ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/development-of-medicine-model-dr-yogesh-joshi-deshdoot-foundation-day-article/", "date_download": "2019-04-18T19:06:59Z", "digest": "sha1:AIXJN2Z4ZLLWZPDD6O6GQU7HVSMQXMEQ", "length": 27047, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरि��ेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भा��त सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक वैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोश���\nवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nआजही आपल्या शहरातीलच नव्हे तर देशातील आरोग्य यंत्रणांचा भार जास्तीत जास्त खासगी व्यावसायिक उचलतात. सरकारी व खासगी व्यासायिकांनी कार्पोरेट कंपनींच्या मदतीने एक वास्तववादी योजना आखून सर्वसामान्य जनतेस याचा उपयोग होईल, अशा यापद्धतीने नियोजन केल्यास वैद्यकीय विकासात नाशिक शहर नक्कीच सुदृढ होईल.\nपरंतु, अनेक वास्तववादी योजना मनात व अस्तित्वात असूनही भ्रष्टचाराच्या राक्षसीवृत्तीमुळे आपण याचा लाभ घेऊ शकत नाही. आजही आपण ठरवले तर नाशिक शहराचा, राज्याचा व देशाचा विकास मग तो कुठल्याही वैद्यकीयसह कुठल्याही क्षेत्रात असो सहज होऊ शकतो. गरज आहे ती प्रचंड इच्छाशक्तीची.\nआजही आपल्या आदिवासी भाग, खेडीच नव्हे तर अगदी आपल्या शहरातील जनतेला वैद्यकीय सुविधेची वाणवाच आहे. तरुण पिढीला या सर्व यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत व तरुणाईने सुद्धा या सर्व गोष्टींचा कसा उपयोग करून घ्यायला हवा या संबंधी विचारमंथन होणे आवश्यक आहे.\nजसे आपण बघतो की, परदेशात विशेषकरून इंग्लंड व अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात वैद्यकीय व्यवस्थेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण या सर्व सुविधा या नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता सर्वात महत्त्वाचा दुवा ठरतेय ती वैद्यकीय विमा योजना. तेथील पद्धती अतिशय पुढारलेली आहे तेथील अर्थव्यवस्था अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही वैद्यकीय सुविधा पुरवते. तेथील या सर्व गोष्टी होण्यामागे त्यांची करप्रणाली, शिक्षण, समाज नागरी कायदा व किमान वेतन कायदा या सर्व बाबी कारणीभूत आहेत.\nहे झाले पाश्चिमात्य देशांबद्दल आता आपण आपल्या तरुणाईला आपल्या देशातील वैद्यकीय व्यवस्थेबद्दल काय अपेक्षित आहे व तो विकास कसा घडवता येईल याबद्दल आज आपण जर आपल्या शासकीय सेवांचा विचार केला तर या सेवा देणारी सरकारी दवाखाने, तेथील वैद्यकीय अधिकारी व स्टाफ आपल्या परीने सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, आपल्या प्रचंड लोकसंख्येमुळे या सर्व सेवा अपूर्ण ठतात.\nआज सरकार वैद्यकीय सुविधांसाठी भरमसाठ पैसा खर्च करते, परंतु यातून घेतलेली औषधे, वैद्यकीय उपकरणे ही सर्व जनतेपर्यंत पोहोचतात काय, त्यावर अंकुश ठेवणारी एक गैरसरकारी, रकारी प्रमाणिक संस्था, ऑडीट टीम यावर हवी. म्हणजे संपूर्ण सरकारी मदत जनतेपर्यंत पोहोच��ल.\nसरकारी रुग्णालयातील काही ओपीडी रिसर्च करतात. उदा. काही ओपीडी किंवा शहरातील खासगी व्यावसाय करणार्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही ग्रुप बनवावे व रोटेशन पद्धतीने स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातील एक किंवा दोन तास किंवा जास्त वेळ देऊन सरकारी वैद्यकीय सुविधांना हातभार लावावा.\nअनेक दानशूर मंडळी व कॉर्पोरेट संस्था, सरकारी अनुदान यांच्या मदतीने एक मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून त्या मार्फत निधी संकलन करून सर्वसामान्य व गरीब जनतेस काही आरोग्य कार्डस् द्यावे जेणेकरून हे कार्ड वापरून जनतेस कमी पैशात चांगला प्रकारच्या खासगी सुविधा मिळवता येतील.\nआजच्या काळाची गरज पाहता, सर्वसामान्य जनतेस वैद्यकीय सुविधा मिळण्याकरिता एक संस्था स्थापनेची गरज आहे. कार्पोरेट कंपन्यांचे फर्म, शासनाचा फंड आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व विविध कार्यक्रमातून तसेच विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांमधून मिळणार्या दानातील काही हिस्सा असा निधी संकलित करून संस्थेचे कामकाज चालविण्यात यावे.\nयामधून गरीब जनतेचे आरोग्य कार्ड तयार करून विशिष्ट मर्यादेपर्यंत विविध तपासण्या किंवा शस्त्रक्रियांसाठी लागणार्या सुविधा अशा सर्व गरजेच्या सेवा माफक दरात देता येणे शक्य आहे. याद्वारे केवळ शासकीय वैद्यकीय संस्थांचा भार कमी होऊन सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सेवा देता येणे शक्य आहे. नव्हे याद्वारे आपण आपल्या शहर तसेच राज्यभरातील दुर्लक्षीत गरीब जनतेला अपेक्षेपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा पुरवून खरा आरोग्यदायी विकास घडवू शकतो.\nPrevious articleमनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nNext articleसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयं���ीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/835", "date_download": "2019-04-18T18:27:45Z", "digest": "sha1:ZS7GBYVMEETT3BJZ4PVYM2SCFAS5C7EL", "length": 12889, "nlines": 98, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कमळ - मानाचं पान! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकमळ - मानाचं पान\nभारतीय संस्कृतीतील लाडकं फूल म्हणजे कमळ. साहित्य, शिल्प, धर्म... सगळीकडे कमळाला मानाचं पान आहे. 'कमल नमन कर' अशा जोडक्षरविरहित, अगदी साध्या वाक्यातून लिहिण्या-वाचण्याचा श्रीगणेशा केला जातो. कमळ, कुमुद, कुमदिनी, कृष्णकमळ आणि अगदी गेल्या काही वर्षांत प्रसिध्दीच्या झोतात आलेलं ब्रह्मकमळ या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी हे कमळपुराण.\nकमळ या नावाखाली ज्या प्रजाती येतात त्यांत नेलम्बो, निम्फया, व्हिक्टोरिया यांचा समावेश आहे. जाणकारांच्या मते, यांतील सर्वाधिक गौरवली जाणारी प्रजाती म्हणजे नेलम्बो . संपूर्ण नाव- नेलम्बो न्युसिफेस. पत्ता अर्थात सरोवरे, तळी, तडाग आणि संथ नद्याही. या कमळाशी भारतीय तज्ञांचा अतिशय परिचय पूर्वापार आहेच, पण सामान्यांनी ओळखण्याची खूण म्हणजे त्यांची पाने आणि फुले पाण्याला स्पर्श करत नाहीत, तर पाण्याच्या पृष्ठभागापासून वीतभर किंवा अधिक उंच अंतरावर वाढतात.\nकमळाला अनेक नावं आहेत. प्रत्येक नाव समर्पक आणि अर्थवाही. उत्पल सरसीरूह, पंकेरूह, पंकज हे सर्व संबोध त्याच्या जन्मस्थळाशी निगडित आहेत. पाण्यात वाढणारं म्हणून उत्पल आणि सरसीरुह, पंकेरूह, पंकज म्हणजे चिखलात जन्मणारं. पद्म म्हणजे मनोहारी, नलिनी म्हणजे सुगंधित आणि अरविंद याचा अर्थ चक्राकार पानं धारण करणारं. फुलाच्या रंगावरूनही कमळाला नावं आहेत. पद्म म्हणजे जसं मनोहारी, तसंच किंचित पांढरं, तर पुंडरिक म्हणजे धवल, अतिशय शुभ्र; कुवलय म्हणजे लाल आणि कोकनादही लाल, रक्तवर्णी. इंदिवरचा वर्ण निळा-नीलोफर. हे पर्शियन नाव नीलोत्पल या शब्दाचाच अपभ्रंश असावा. अर्थात निळं कमळ. मात्र नीलोत्पल म्हणजे आपल्याकडे जे मिळतं ते नीलकमळ नाही. पिवळं कमळ काश्मीर आणि लगतच्या अफगाणिस्तानच्या आसपास आढळतं.\nफुलाच्या उमलण्यावरूनही कमळाचे दोन प्रकार आहेत, चंद्रविकासी आणि सूर्यविकासी. नेलम्बो मात्र सूर्यविकासी आहे.\nनेलम्बो कमळाचा अभ्यास इतका झालेला आहे, की त्याच्या अंगप्रत्यंगाला स्वतंत्र नाव आहे. या कमळाचं आडवं वाढणारं खोड चिखलात राहतं. या कंदाला म्हणतात शालूक. यापासून फुटलेली पानळ पाण्याकडे धावतात. कोवळ्या पानांची गुंडाळी म्हणजे संवर्तिका. पाण्याबाहेर आल्यावर ही गुंडाळी पसरते. पूर्ण वाढलेले गोल गरगरीत पान एखाद्या छत्रीसारखे. त्याचा दांडा पात्याच्या मध्यावर चिकटलेला. हा दांडा लांबलचक असल्यानं पान पाण्याबाहेर डोकावतं. या देठावर बारीक आणि मऊ काटे असतात. यात थोडा चीकही असतो आणि धागेही. पानाच्या दांड्याचळ आणि फुलाच्या देठाचं एकूण स्वरूप सारखंच. हा देठ म्हणजेच मृणाल. त्यात असलेले तंतू म्हणजे मृणालतंतू. कमळकलिका म्हणजे पौनार. कमळाचं फूल पंधरा-वीस सेंटिमीटर व्यासाचं असतं. फुलाचं निदल पाकळ्यांसारखेच, पण त्यावर किंचित हिरवट झाक पसरलेली. पाकळ्यांची अनेक आवर्तनं आणि त्यातील बाहेरच्या पाकळ्या मोठया तर आतल्या लहान आकारमानाच्या. नंतर पाकळ्यात झाकलेले असतात अनेक पुंकेसर. त्यांना नुसतंच 'केशर' असंही म्हणतात. त्याच्या परागकोशातून असंख्य परागकण तयार होतात. संस्कृत कवी भारवी एके ठिकाणी असं वर्णन करतो, की या परागकणांमुळे टाळ्यावर एक छत्रच निर्माण झालं. यामुळेच भारवीला 'छत्र भारवी' अशी ख्याती मिळाली.\nपुंकेसराच्या आत पुष्पथाली गुरफटलेली असते. भोव-याच्या आकाराची ही पुष्पथाली अनेक छोटे-छोटे कप्पे धारण करते आणि प्रत्येकात असतो एक रगीकेसर. पुष्पथालीला सुध्दा अनेक नावं आहेत. पद्मकर्कटी उर्फ कमळकाकडी, तसंच कमलगट्टा अथवा कमळकाकडी. कमळकाकडीच्या प्रत्येक कप्यात कालांतरानं एक बी तयार होतं.\nकमळाच्या बियांचं वैशिष्टय म्हणजे त्या दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहू शकतात. तीच परिस्थिती त्याच्या कंदाची. उन्हाळ्यात तळी, तलाव कोरडे होतात. कमलबीजं आणि कमलकंद ग्रीष्मनिद्रा अनुभवतात. नवा पाऊस, नवं पाणी आलं की, या बियांना आणि कंदांना नवजीवन प्राप्त होतं. कांद्यांना धुमारे फुटतात, बिया रुजतात आणि बघता बघता, कमळताटवे बहरतात. मग सहज उद्गार निघतात 'पयसा कमलेन विभाति सर:\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nकास ध्येयासक्त, प्रेरक शिक्षकवर्गाची\nहरियाली - नि��र्ग फुलवण्यासाठी\nगोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:21:26Z", "digest": "sha1:F5LMISIBVG32CZGIOZIXM3UQT4VWNNHG", "length": 10525, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नास्तिकता - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nनास्तिकता ही देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी आहे. (नास्ति = न + अस्ति = नाही आहे, अर्थात ईश्वर/देव नाही आहे.) ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक म्हणतात. जगभरात २.५ अब्ज लोक नास्तिक आहेत.[ संदर्भ हवा ]\nईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी कल्पनिक गोष्टी नाकारणारे व्यक्ती वा तत्त्वज्ञान हे नास्तिक असते. लोकायत, बौद्ध धर्म, जैन धर्म या दृष्टीने नास्तिक ठरतात. हिंदू तत्वज्ञानांत नास्तिक हे एक दर्शन मानले आहे.\n१ भारतीय तत्त्वज्ञानातील नास्तिकता\n२ आधुनिक काळातील नास्तिक\nहिंदू तत्त्वज्ञानात नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.\n१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन, आणि लोकायत तत्त्वज्ञानाने अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन तत्त्वज्ञाने नास्तिक तत्त्वज्ञान मानली जातात.\n२. जे लोक परलोक (स्वर्ग/नरक) आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ चार्वाक दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.\n३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.\nनास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ���्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मानव हा निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेला आहे.बुद्धांनी ईश्वरांचे अस्तित्व नाकारले.आणि विज्ञानावर आधारलेले तत्वज्ञान दिले.\nभगतसिंग यांनी लिहिलेले \"मी नास्तिक का झालो\" हे पुस्तक भारताच्या दृष्टीकोनातून नास्तिकतेवर केलेले भाष्य आहे.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१८ रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/most-handsome-politicians-of-india-2017/", "date_download": "2019-04-18T18:56:24Z", "digest": "sha1:L2IWSUIEFGY2OHXCAUSU4IYD2CB7ZKVP", "length": 16483, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्या देशात गुजरात इलेक्शनमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा चालली आहे, मोदी की राहुल हाच सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. एक गुजरात इलेक्शनमध्ये कोणी कोणाला हरवले हे तर निकाल जाहीर झाल्यावर कळेलच, पण एका बाबतीत राहुल गांधींनी मोदी यांना मागे सोडले आहे.\nराजकारण याबाबत जेव्हाही चर्चा होते तेव्हा केवळ नेते, निवडणूक, योजना इत्यादी मुद्दे उचलले जातात. पण यासर्वांत नुकतीच एक यादी जाहीर झाली आहे.\nराजनेता म्हटल की, त्यांची भाषणे, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षावर केलेल्या टीका, इत्यादीच लक्षात राहत. पण कधी तुम्ही त्यांच्या दिसण्यावर लक्ष दिले का कदा���ित नाहीच.. कारण राजकारणात चांगले दिसण्याला फारसं महत्व नसत. पण ब्रिटनच्या प्रसिद्ध साप्ताहिक Eastern Eye ने २०१७ चे ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियंस’ ची यादी जाहीर केली आहे. यात भारतातील १० सर्वात हॅण्डसम राजकारण्यांना स्थान देण्यात आले आहे…\n४० वर्षीय सचिन पायलट यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. म्हणजेच ते भारताचे २०१७ चे सर्वात हॅण्डसम राजकारणी आहेत. पायलट हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य आहेत. सहारनपुर येथे जन्मलेले पायलट काँग्रेस नेते राजेश पायलट यांची सुपुत्र आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्ला हिच्याशी लग्न केले. आता त्यांना आरन आणि विहान ही दोन मुलं आहेत.\nकलिकेश नारायण सिंह देव :\nकालीकेश नारायण हे ओडीसा चे राजकारणी असून ते बीजू जनता दलचे लीडर आहेत. ४३ वर्षीय कालीकेश यांचे वडील आणि आजोबा देखील राजकारणीच होते. यांना या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे.\nकालीकेश यांच्या नावे ओडीसा चे सर्वात लहान आमदार बनण्याचा रेकॉर्ड देखील आहे. तसेच त्यांनी शुटींग आणि बास्केटबॉल या खेळांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.\nतिसऱ्या स्थानावर चिराग पासवान आहेत, हे लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री विलास पासवान यांचे सुपुत्र आहेत. सध्या चिराग हे लोक जनशक्ती पार्टीशी जुळलेले आहेत. ते चिराग पासवान फाउंडेशन नावाने एक एनजीओ देखील चालवतात. चिराग यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केले आहे. २०११ साली ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात ते कंगना राणावत सोबत दिसले होते.\nज्योतिरादित्य माधवराव सिंधिया हे देशातील चर्चित राजकारणी आहेत. काँग्रेस पार्टीचे सिंधिया हे लोकसभेत मध्यप्रदेशच्या गुनाचे प्रतिनिधित्व करतात. ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वालियरचे महाराजा देखील होते. त्यासोबतच ते मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन देखील होते. यांना या यादीत ४ थ्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.\nमिलिंद मुरली देवडा हे काँग्रेसचे सदस्य आहेत. मिलिंद हे २७ वर्षांच्या वयातच लोकसभा सदस्य बनले होते. मनमोहन सरकार वेळी मिलिंद मंत्री देखील होते. त्यासोबतच ते चांगला गिटार देखील वाजवतात. यांना या यादीत ५ वे स्थान मिळाले आहे.\nउमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होते. उमर अब्दुल्ला यांना यादीत ६ वे स्थान देण्यात आले ��हे.\nया यादीत ७ व्या स्थानावर देशाचे सर्वात प्रसिद्ध राजनेते राहुल गांधी आहेत. नुकतच राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.\nअनुराग ठाकूर हे तीन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच ते इंडियन क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCIचे प्रमुख देखील होते, त्यांना या यादीत ८ वे स्थान मिळाले आहे.\nभारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि भोजपुरी अभिनेते/गायक मनोज तिवारी यांना या यादीत ९ वे स्थान देण्यात आले आहे.\nशशी थरूर हे तिरुवनंतपुरम येथून लोकसभा सदस्य आहेत. थरूर हे काँग्रेस पार्टीचे असून ते डिप्लोमेट देखील होते. तसेच ते एक लेखक देखील आहेत. यांना या यादीत १० वे स्थान देण्यात आले आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘मानवी प्राणीसंग्रहालया’चे हे फोटो माणसाच्या विकृतीची ग्वाही देतात\n“शून्य” चा आकडा जिथे पहिल्यांदा सापडला – त्या किल्ल्याची अत्यंत रोचक कथा… →\nभारतावर इंग्रजांनी राज्य केलं नसतं तर आज भारत “असा” असला असता\nतृतीयपंथ्यांशी निगडीत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nभारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही\nआपल्याला आवडणारी ही दहा प्रसिद्ध गाणी चक्क चोरलेली आहेत\nभारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” ह्यांच्याबद्दल दहा गोष्टी\nदक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का\nगनिमांच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nआता वायफाय पेक्षा १०० पट जलद इंटरनेट तेही एका भारतीय उद्योजकाच्या शक्कलमुळे\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nमानसिक विकारावर मात करत क्रीडाक्षेत्र गाजवणाऱ्या या खेळाडूंकडे बघून ‘जिद्द’ म्हणजे काय हे कळते\nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\n“बचेंगे तो और भी लडेंगे” म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी\nअरुणा ढेरे पुरोगामी दहशतवादाला बळी पडताहेत काय\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\n“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nमाणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा\nऑलम्पिकचे आयोजन एकाच शहरात न होता वेगेवेगळ्या शहरांत का केले जाते..\n“चिंतेचा विकार” : काही अनपेक्षित पण अचाट फायदे घेऊन येणारा आजार\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nआता व्हॉट्सअप करणार तुमची ‘पोलखोल’..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:19:17Z", "digest": "sha1:OGG24YBWSZCFINASBYVPW6KEYEHTWXSB", "length": 7744, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुर्सा प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nबुर्साचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ११,०४३ चौ. किमी (४,२६४ चौ. मैल)\nघनता २३४ /चौ. किमी (६१० /चौ. मैल)\nबुर्सा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nबुर्सा (तुर्की: Bursa ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २७ लाख आहे. बुर्सा हे तुर्कस्तानमधील मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१३ रोजी १४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shrikrupaprakashan.com/book/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2019-04-18T19:33:41Z", "digest": "sha1:JXKXNUVLSESPJOPLZT5JMP7JUCKAIBLO", "length": 10568, "nlines": 67, "source_domain": "www.shrikrupaprakashan.com", "title": "सुखाचा शोध – Shrikrupa Prakashan", "raw_content": "\nईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.\nजिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.\nआपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nआत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्य��ंचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा\nपरमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी \"वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.\nज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.\nसांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा\nप पू डॉक्टरकाकांनी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत विवरण केले आहे. मूळ संस्कृत संहिता, त्यावर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या रचनेचे स्वरूप आहे. प पू काकांनी काठ, केन, बृहदारण्यक, इशावास्या, मांडुक्या, प्रश्न, मुंडक, तैत्तरीय आदि अनेक उपनिषदांवर ह्या प्रकारे ग्रंथ लिहिले आहेत व त्या सर्व वेदांताचा अभ्यास करणार्यांमध्ये अत्यंत मान्यताप्राप्त आहेत.\nअध्यात्म विषयावरील विविध मासिकांतूक प्रसिद्ध झालेल किंवा साधकांनी / अनुग्रहितांनी प पू काकांच्या प्रवाचनावरून तयार केलेले लेख ह्यात आहेत. नावाप्रमाणेच हा साधकांसाठी प पू काकांनी बांधून दिलेला सोपान आहे. पायरीपायरीने पूर्णत्वाकडे कसे जावे ह्याचे मार्गदर्शन ह्या ग्रंथात आहे.\nसुमारे एकतीस श्लोकांची ही शांकर अद्वैतप्रधान रचना आहे. भगवान श्रीमत् आद्द शंकराचार्यांची ही रचना आहे असे परंपरेने मानले जात असले तरी तिची शैली व शब्दरचना विद्दारण्य स्वामींच्या पंचदशीसारख्या रचनांसारखी आहे असे काही जाणकार मानतात. कसेही असले तरी हा ग्रंथ शंकराचार्यांच्या परं���रेतील आहे एवढा आधार साधकासाठी पुरेसा आहे.\nहे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1964&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T19:07:58Z", "digest": "sha1:37OPV6GFOTEUJ5N6IM3RXU23XDAMZHHW", "length": 5175, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरला नवा महापौर मिळू शकतो!", "raw_content": "\nलातुरला नवा महापौर मिळू शकतो\nआधी भाजप लुटायची आता सेना-भाजप फिप्टी-फिप्टी- आ. अमित देशमुख\nलातूर: सत्ताधारीच अवैध काम करु लागल्याने लातुरला नवा महापौर मिळू शकतो. गाळेधारकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठरलं आहे. आलेला निधी वापरला जात नाही. सामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. ज्याला पाचशे रुपये भाडे होते त्याला साडेनऊ हजारांची नोटीस आली आहे. बाजारात मंदी आहे. रोज दोनशे रुपये कमावणार्याने काय करायचे आम्हाला फाशी घ्यावी लागेल असं पत्र एका गाळेधारकाने दिले आहे. त्यासाठीच उद्या मोर्चाचं आयोजन केले आहे. आपण मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन आ. अमित देशमुख यांनी केलं. मनपाच्या गाळेधारकांच्या प्रश्नी गांधी मार्केट येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.\nआता निवडणुका जवळ आल्या आहेत. आजच भाजपा-सेनेची युती झाली. सगळे राग, लोभ विसरुन गेले. पूर्वी एकटी भाजपा लुटायची आता युतीच्या नव्या नियप्रमाणं सगळंच फिप्टी फिप्टी होणार आहे असा टोलाही आ. देशमुख यांनी लगावला. यावेळी शहराच्या विविध भागातील मनपाचे गाळेधारक-व्यावसायिक उपस्थित होते. अनेकांनी मनपाबाबत तक्रारी मांडल्या. करवाढ आणि भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/arjun-khatkar-leaves-shiv-senas-star-campaigners-list/", "date_download": "2019-04-18T18:43:56Z", "digest": "sha1:HQQ4DA2CQORO7R57XZRR4WMQYX5WL7V4", "length": 6292, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खोतकरांना शिवसेनेचा झटका ; स्टार प्रचारकाच्या यादीतून डच्चू", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nखोतकरांना शिवसेनेचा झटका ; स्टार प्रचारकाच्या यादीतून डच्चू\nटीम महाराष्ट्र देशा : जालना लोकसभा जागेवरून अडून बसलेले शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंड थंड करण्यात शिवसेना आणि भाजपच्या बड्या नेत्यांचे अक्षरशः तोंडचे पाणी पळाले होते. पण आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात झाली असताना प्रचाराचा धुरा सांभाळणाऱ्या रणधुरंधरांच्या अर्थात स्टार प्रचारकाच्या यादीत अर्जुन खोतकर यांना शिवसेने स्थान दिलेले नाही. यामुळे हा अर्जुन खोतकारांना मोठा धक्का मनाला जात आहे.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप पाठोपाठ आता शिवसेनेच्या वतीने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या यादीत युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.\nशिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अनंत गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जल संधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, आमदार निलम गोऱ्हे, विनोद घोसाळकर, आदेश बांदेकर यांचा समावेश आहे.\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन���सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nभारतानं पाडलेलं ‘ते’ सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं, चंद्रकांतदादा, गिरीश बापटांचा जावई शोध\nसातारचे खासदार फक्त ‘स्टाईल’ मारण्यात पटाईत – नरेंद्र पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T18:39:09Z", "digest": "sha1:WZSCGQ5AKGFIDXOVENGRR5NPTVM6C6FN", "length": 2658, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इनलँड रिफायनरी प्रकल्प Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - इनलँड रिफायनरी प्रकल्प\nनानार प्रकल्पासंदर्भात जनतेच्या शंका दूर केल्या जातील – मुख्यमंत्री\nमुंबई : शिवसेनेसह इतर पक्षातून कोकणातील नाणार तेल रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत आहे. मात्र कोकणात नाणार तेल रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थतीमध्ये आणणारचं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:45:33Z", "digest": "sha1:JUKS4SPAE64X2NQJ55UKUPH426B3LZBC", "length": 3228, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय रेल्वे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - भारतीय रेल्वे\nआता रेल्वे प्रवाशांना ‘असं’ पाहता येईल रेल्वेत बनवलं जाणारं जेवण\nनवी दिल्ली : रेल्वेत मिळणाऱ्य��� खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या मनात सतत शंका असते. हे जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का...\n… म्हणून शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची माफी\nनवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांच्यावर एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केल्याप्रकरणी भारतीय रेल्वेची माफी मागण्याची वेळ आलीये शबाना आजमी यांनी ट्विटरला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:42:40Z", "digest": "sha1:WJP2QGBUTYGYKSV3P3EUCFYGJ6SOSLMZ", "length": 2508, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारती सागरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - भारती सागरे\nवाळू तस्करांवर मोक्का लावा-अजित पवार\nनागपूर: “अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात महिला तहसीलदारावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू तस्करांवर मोक्का लावावा. अशा मस्तवाल गुंडांना कडक शासन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/mahajan-brothers-21557", "date_download": "2019-04-18T18:47:57Z", "digest": "sha1:ZSZIUBMZX2IQYT2EMHBXUX6ZYUJMUQYK", "length": 17664, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahajan brothers गीनिज रेकॉर्डसाठी डॉ. महाजन बंधूंचा गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजमध्ये सहभाग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगीनिज रेकॉर्डसाठी डॉ. महाजन बंधूंचा गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजमध्ये सहभाग\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nनाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार ठेवला आहे. त्यांच��या या प्रवासाला रविवारी (ता. 18) सकाळी मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथून सुरवात होईल. बारा दिवसांच्या कालावधीत महाजन बंधूंपैकी कुणीतरी एक सतत सायकलवर स्वार राहील.\nनाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार ठेवला आहे. त्यांच्या या प्रवासाला रविवारी (ता. 18) सकाळी मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथून सुरवात होईल. बारा दिवसांच्या कालावधीत महाजन बंधूंपैकी कुणीतरी एक सतत सायकलवर स्वार राहील.\nयापूर्वी जून 2015 मध्ये रॅम स्पर्धा जिंकत महाजन बंधूंनी भारताचा तिरंगा सातासमुद्रापार रोवला होता. आता गोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजच्या माध्यमातून \"नियमांची स्वीकृती.. भारताची उन्नती' असा संदेश डॉ. महाजन बंधू देणार आहेत. या संदर्भात डॉ. हितेंद्र महाजन म्हणाले, की रिले पद्धतीने आमच्यापैकी एकजण सायकलवर राहील, तर दुसऱ्या व्यक्तीसोबत संघाचे अन्य सदस्य कारमध्ये सोबत चालत राहतील. यादरम्यात गाडीतच खाणे-पिणे व झोपावे लागणार आहे. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम म्हणाले, की क्षमतेवर श्रद्धा आणि भविष्याकडे बघण्याचे धाडस प्रत्येकात असायला हवे. अशा प्रकारच्या स्पर्धांत सहभागी होताना शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक मानसिक क्षमतेची आवश्यकता असते. डॉ. महाजन बंधू रॅकॉर्ड प्रस्थापित करू शकतील, अशी मला खात्री आहे. डॉ. महेंद्र महाजन म्हणाले, की यापूर्वी अशा प्रकारचे आवाहन न्यूझीलंडमधील सायकलपटूने 24 दिवसांत पूर्ण केले होते; परंतु रिले प्रकारात अद्याप कुठल्याही विक्रमाची नोंद झालेली नाही. पाथर्डी फाटा येथे झालेल्या कार्यक्रमास नाशिक सायकलिस्टचे श्रीकांत जोशी, डॉ. श्वेता भिडे उपस्थित होते. या उपक्रमात महाजन बंधूंच्या संघात मितेन ठक्कर (प्रशिक्षक), डॉ. नितीन रौंदळ, किशोर काळे, राहुल ओढेकर (तांत्रिक सहाय्य), साकेत भावसार, शुभम देवरे, नाना फड, जगदीश शास्त्री, मिलिंद वाळेकर, मोहिंदर सिंग, डॉ. श्याम चौधरी यांचे पाठबळ मिळते आहे.\nगार्मिन जीपीएस या उपकरणाद्वारे सायकल चालवताना गती, वेळ, ठिकाण आदींबाबतच्या नोंदी रेकॉर्ड करून ठेवल्या जाणार आहेत. गीनिज बुकात नोंदणीसाठी या रेकॉर्डचा उपयोग केला जाईल. महाजन बंधूंच्या प्रवासाच्या अपडेट्स http://www.facebook.com/Dr-Mahajan-Brothers-Cyclists-1683908261920999/ या फेसबुक पेजद्वारे क्रीडाप्रेमींना मिळविता येणार आहेत.\nसायकल चालवताना महाजन बंधूंना उत्तर भारतातील थंडी, धुक्यामुळे वातावरणाचे आव्हान असेल. फॉग लॅम्सद्वारे धुक्यातून रस्ता काढला जाईल. दुसरीकडे, भारतात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने वाहतुकीतील अडथळ्यांचेही आव्हान असेल.\nगोल्डन क्वाड्रिलॅटरल चॅलेंजमध्ये प्राणायामसोबत न्याय तंत्राचा वापर करणार आहोत. भविष्यात रेक ऍक्रॉस इंडिया घेण्याचा मानस असून, त्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.\n- डॉ. हितेंद्र महाजन\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/harshit-sharma-google-job-hox-matter/", "date_download": "2019-04-18T18:16:17Z", "digest": "sha1:4KAW6TRZHV3C7VD4XA5REVXVXTATN3AR", "length": 14638, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमध्यंतरी एका बातमीने धुमाकुळ घातला होता,\nहर्षित शर्मा नामक १२ वी च्या विद्यार्थ्याने रचला इतिहास, गुगलकडून त्याला १.४ करोड रुपयांचं पॅकेज ऑफर केलं गेलं\nअगदी बड्या बड्या वृत्तपत्रांनी, मिडिया हाऊसेजनी त्याची ही बातमी लावून धरली. अगदी सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण २ दिवसांनी जे सत्य बाहेर आलं ते हैराण करणार होतं. चला जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण, आणि सध्या त्याचे काय परिणाम भोगतोय हा मुलगा\nकुरुक्षेत्रामध्ये राहणारा हर्षित शर्मा हा १२ वी चा विद्यार्थी नुकताच उत्तीर्ण झाला होता. २९ जुलै रोजी चंदीगड प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले की, गुगलने हर्षितला प्रशिक्षणार्थी म्हणून दरमहा ४ लाख रुपयांच्या पगारासह ग्राफिक डिजाईनिंगच्या टीममध्ये नोकरी ऑफर केली आहे. झालं, थेट चंदीगड प्रशासनाकडून बातमी येते म्हटल्यावर सोशल मिडीयावर डोळे झाकून ही बातमी लाखोंनी शेअर केली, ही बातमी इतकी शेअर झाली की थेट गुगलला या बातमीची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी स्वत:हून पुढे येत ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले. हर्षित शर्मा नामक कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला आपण नोकरची ऑफर न दिल्याचे गुगलने स्पष्ट केले.\nझालं आता चंदीगड प्रशासन आणि संपूर्ण भारतीय सोशल मिडिया तोंडघशी पडलं. चंडीगड प्रशासनाने सारवासारव करताना स्पष्ट केले की,\nआम्हाला शाळेकडून हर्षित शर्माच्या या क���मगिरीची दखल घेण्याचे शिफारस पत्र आले, त्यामुळे आम्ही सदर बातमी जाहीर केली.\nशेवटी कळून चुकले की हा हर्षितने रचलेला बनाव होता. एक गंमत करावी म्हणून त्याने स्वत:बद्दल ही अफवा पसरवली आणि लोकांना खरे वाटावे म्हणून एक अपॉइंटमेंट लेटर, गुगलने घेतलेल्या ऑनलाईन इंटरव्ह्यूची लिंक आणि त्याचे अभिनंदन करणारे स्थानिक राजकारणी यांचे फोटो या गोष्टी पुरावा म्हणून सादर केल्या. याच गोष्टींमुळे शाळेचा देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.\nआता सगळं सत्य प्रकाशझोतात आल्यावर मात्र चहूकडून होणारी टीका, त्याची उडवली जाणारी खिल्ली, घरच्यांचा ओरडा यांमुळे हर्षितला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आपली गंमत संपूर्ण देशभरात ब्रेकिंग न्यूज बनेल आणि एक खोटारडा म्हणून आपली प्रतिमा लोकांसमोर येईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. आपलं बिंग फुटल्यापासून घाबरलेल्या हर्षितने ३-४ दिवस जेवणही घेतलेलं नाही. परिणामी त्याला हॉस्पिटलमाध्ये दाखल करण्यात आलं असून अजूनही तो तणावात असल्याने डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.\nतर मंडळी असं होतं हे सगळं प्रकरण.\nचूक हर्षितची होतीच, पण सोबतच चूक त्याच्या शाळेची आणि राज्य प्रशासनाची देखील होती. त्यांनी थेट गुगलकडून या बातमीची पुष्टी करून घेतली असती तर आज ही गंमत हर्षितच्या एवढी अंगाशी आली नसती. सोशल मिडीयाने गंमत म्हणून हर्षितने निर्माण केलेल्या ठिणगीचा फुंकर मारून वणवा पेटवला.\nविचार करा हीच गोष्ट जर ५-१० वर्षांपूर्वी तुम्ही-आम्ही गंमत म्हणून केली असती, तर ती घरच्यांपर्यंत वा शाळेपर्यंत मर्यादित राहिली असती. घरच्यांचा ओरडा खाऊन त्यावर पडदा देखील पडला असता, पण सध्याची स्थिती वेगळी आहे.\nहर्षितचं हे प्रकरण दाखवून देतंय की, आज सोशल मिडिया आणि व्हायरॅलिटी यांचे मिश्रण इतके प्रभावी झाले आहे की व्यक्तीची छोटीशी गंमत देखील त्याच्या जीवावर बेतू शकते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← राहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nइतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nजैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी\nअयोध्येतील त्या धर्मस्थळाला “मशीद” म्हणणं इस्लामचा अपमान आहे : बाबरी मशीद लेखमाला- भाग २\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nदार उघड बये दार उघड – Courier घेऊन Robot आलाय\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nहॉटेलमध्ये ग्राहकांना दिली जबरदस्त ऑफर, पण परिणाम झाला काहीतरी भलताच\nनेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता\nभैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट\n“खिलजी” आणि “मुघल” – दोघेही मुस्लिम शासकच, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते\nप्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे\nतडफदार हिमांशू रॉय ते अध्यात्मिक भय्युजी महाराज : आत्महत्येचा दुर्लक्षित अँगल\nफडणवीस सरकारच्या “स्वच्छ” प्रतिमेवर प्रश्न निर्माण करणारं आव्हान नेमकं काय आहे – जाणून घ्या\nकाहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी खरंच घातक आहे का\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\n‘मनाला आनंद आणि समाधान देणारा’ एक वेगळा व्हॅलेंटाईन डे \nब्लेडचा आकार, बदलत्या रूपाचा इतिहास आणि छिद्रामागचं गुपित\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=ladies", "date_download": "2019-04-18T18:17:51Z", "digest": "sha1:LJ5AHKYOQ2YPWSEU5BUH6G3VDIDLPRVK", "length": 2491, "nlines": 42, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "गुरुवार, १८ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची याद��� | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5", "date_download": "2019-04-18T18:35:59Z", "digest": "sha1:VPKRIYVSM7LIGL7UV46CMN3CBPZAXLNC", "length": 24612, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भास्कर चंदनशिव - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१२ जानेवारी, १९४५ (1945-01-12) (वय: ७४)\nभास्कर तात्याबा चंदनशिव (जन्म :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय. [१]\n५ अन्य संपादित साहित्य\n६ सन्मान आणि पुरस्कार\nप्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला.\nइ.स. १९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले.[२]\nत्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.\nलाल चिखल - निवड�� भास्कर चंदनशिव - संपादक इंद्रजीत भालेराव\nडाॅ. भास्कर चंदनशिव हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०११ सालच्या एप्रिलमध्ये केज (जिल्हा बीड) येथे झालेल्या १ल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.\nतसेच ते २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.\n^ भालेराव, इंद्रजीत. निवडक लाल चिखल (मराठी मजकूर). लोक वांङगृह. आय.एस.बी.एन. 9789380456042 Check |isbn= value (सहाय्य). १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.\n^ \"ग्रामीण जीवनाचा ‘बखर’कार\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामण��� त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखा��� महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९४५ मधील जन्म\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/astrology-2019-numrology-2019-daily-prediction-in-marathi-monthly-rashifal-2019-yearly-rashifal-2019-weekly-rashifal-2019-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80-2019-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-2019-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-118121400014_1.html", "date_download": "2019-04-18T19:11:43Z", "digest": "sha1:NPIE4SFSLSD2KE5XXTI4OZXYQQY2BV2Q", "length": 22346, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मेष राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष राशी भविष्यफल 2019\nवर्ष 2019तील सर्व राशींचे भविष्यफल जाणून घ्या\nमेष राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार या राशीच्या व्यक्तींना शुक्र-शनी या ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभणार आहे. पण जास्तीचा साहस टाळणे गरजेचे आहे. प्रकृती अस्थिर असेल. 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल.\nकौटुंबिक पातळवीर राहू मंगळ षडाष्टक योगातून गैरसमज, संशय निर्माण होतील. या वर्षी तुमच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतील. गुरु वक्री होऊन मार्गी होईल ज्या मुळे तुमच्यासाठी अडचणी उत्पन्न होतील. दुसऱ्यांबरोबर ताळमेळ ठेवावा. 6 मार्च नंतर कुटुंबातील मोठ्या व्यक्ती बरोबर तुमचे कलह वाढतील. नोव्हेंबर नंतर तुमचे पारिवारिक जीवन सामान्य होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. लहान-मोठ्या समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. जोडीदाराचा साथ चांगला मिळेल. आपल्या जोडीदार सोबत वेळ व्यतीत करण्याची चांगली संधी मिळेल. दोघांच्यात परस्पर सामंजस्य वाढेल. फैमिली प्लानिंग बाबत विचार करू शकता.\nतुम्ही सजग असल्याने वर्षाच्या सुरुवातील तुमची प्रकृती सुदृढ असेल. या कालावधीत तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल, त्यानंतर मात्र तुमची प्रकृती स्थिर राहील. मुलांच्या आरोग्याच्या समस्येची वेळीच काळजी घ्या. जांघ, पाय आणि संधीवात व खांद्यात दुखणे वाढेल. तुमच्या वर कोणे काळा जादू करू शकेल. वजन वाढण्याची\nया वर्षी विद्यार्थ्यांना यशासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. कलाकार खेळाडूंना, राजकारणी व्यक्तींना स्वत:चे अस्तित्व टिकवणे हेच आव्हानच असेल. या वर्षी तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचे करिअरमध्ये वरची पातळी गाठण्यासाठी तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या प्रकल्पांमध्ये खूप मेहेनत कराल. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. करियर मध्ये चढ-उतार येतील. तुम्ही ज्या साठी प्रयत्न करताल त्याचे उलट परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नोकरीत बदलाव करण्या साठी हे वर्ष चांगले नसेल. पुढच्या वर्षी तुम्हाला चांगले अवसर मिळतील.\nमेष राशीभविष्य 2019 सांगते की, या वर्षाच्या मध्यावर (जुन-जुलै) तुमच्या व्यवसायाला गती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. मार्च पर्यंत व्यापार उत्तम चालेल. मार्च नंतर थोडे त्रास वाढतील. असफळताचा सामना करावा लागेल. अधिकतर काळापर्यंत व्यापारात नफा होईल आणि तुम्हाला नवीन क्लाइंट मिळतील. लहान असो किंवा मोठा व्यापार लाभ अवश्य होईल. नोकरदार व्यक्तींनी येत्या वर्षात काही\nमिळविण्याकरिता काही गमावण्याची तयारी ठेवावी. जुलै नंतर चांगली संधी उपलब्ध ह��ईल. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक बाजू बळकट असेल पण या कालावधीत तुमचा खर्च वाढलेला राहील. अचानक अनेक अनावश्यक खर्च उद्भवतील. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक अडचण निर्माण होईल. 23 मार्चपर्यंत नवीन उद्योगधंदे, नवीन योजना आखू नयेत तसेच जमिनी स्थावर\nइस्टेटीचे व्यवहार तूर्त टाळावे. परदेश व्यवहारांना त्याच सुमारास चालना मिळेल. चालू असलेल्या कामतून विस्तार करण्याचे बेत मनात येतील.\nया वर्षी तुमची लव लाइफ सामान्य राहणार आहे. परस्पर संबंधात प्रेम वाढेल. प्रेम संबंधात मानसिक संतुष्टि मिळेल. या वर्षी दुसऱ्या धर्माच्या व्यक्ती वर प्रेम कराल. सांसारिक जीवनामध्ये मौजमजा त्यामानाने कमीच राहणार आहे. उलट कर्तव्याला प्राधन्य मिळाल्याने जवळजवळ जलैपर्यंत तुम्हाला व्यक्तिगत इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून काम करावे लागेल. तुमच्या शृंगारिक आयुष्यात फारसा बदल होणार नाही. तुमचे नाते खास राहावे, असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पारदर्शक वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.\nमेष व्यक्तीच्या लोकांना रोज संध्याकाळी हनुमान चाळीसा वाचावी. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे.\nवर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय\nनोव्हेंबर (2018) महिन्यातील राशीफल\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nमल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौट��ंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आण��्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/rani-tarabai-history-ignored-jaysingrao-pawar-162414", "date_download": "2019-04-18T19:04:23Z", "digest": "sha1:CHGEKUV2MNA6WY6PQEVXAI3XBBTVFQWZ", "length": 14940, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rani Tarabai History Ignored Jaysingrao Pawar पराक्रमी ताराबाईंचा इतिहास दुर्लक्षित - डॉ. जयसिंगराव पवार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपराक्रमी ताराबाईंचा इतिहास दुर्लक्षित - डॉ. जयसिंगराव पवार\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nपुणे - 'आपण इतिहासाकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे सगळा इतिहास अजून समोर आलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाबरोबर ज्या स्त्रीने सात वर्षे लष्करी संघर्ष केला, त्या ताराबाईंनादेखील आपण उपेक्षित ठेवले. असा पराक्रम जगाच्या इतिहासात अन्य कोणत्याही स्त्रीने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावात शिवाजी महाराजांनंतर ताराबाईंचा पुतळा उभा राहिला पाहिजे. शेवटी नानासाहेब पेशवे यांच्याशी केलेल्या संघर्षामुळे ताराबाईंना सत्तापिपासू ठरविले गेले; पण यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ.\nपुणे - 'आपण इतिहासाकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे सगळा इतिहास अजून समोर आलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाबरोबर ज्या स्त्रीने सात वर्षे लष्करी संघर्ष केला, त्या ताराबाईंनादेखील आपण उपेक्षित ठेवले. असा पराक्रम जगाच्या इतिहासात अन्य कोणत्याही स्त्रीने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावात शिवाजी महाराजांनंतर ताराबाईंचा पुतळा उभा राहिला पाहिजे. शेवटी नानासाहेब पेशवे यांच्याशी केलेल्या संघर्षामुळे ताराबाईंना सत्तापिपासू ठरविले गेले; पण यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.\nडॉ. पवार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा वाङ्मयीन क्षेत्रासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनात त्यांचा सन्मान साहित्यिक संमेलनाचे संयोजक दिलीप बराटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. गणेश राऊत यांनी डॉ. पवार यांच्याशी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला.\nडॉ. पवार म्हणाले, ‘‘मानवी जीवनाच्या वाटचालीचा वृत्तांत म्हणजे इतिहास. कोणत्याही विषयाच्या चौकटीत इतिहास़़़ या विषयाला बसवता येणार नाही. इतिहास म्हणजे केवळ लढाई, युद्ध आणि राजकारण नाही. फुकाचा अभिमान बाळगायचा आणि चुकीचा इतिहास लोकांसमोर ठेवायचा, हे चुकीचे आहे. इतिहासाच्या पोटात अनेक संदर्भ असतात, संशोधक या नात्याने ते संदर्भ प्रकाशात आणणे हे आपले कर्तव्य असते.’’\nमोदी- शहांना राजकीय क्षितिजावरून हटवूया- राज ठाकरे\nसातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला...\nLoksabha 2019 : नगरमधून श्रीपाद छिंदमला केले हद्दपार\nनगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा...\nLoksabha 2019 : अमित शहा तासगावमध्ये; फडणवीस संखला बरसणार\nसांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे....\nभारताला बाहेरच्या, देशांतर्गत शत्रूंचाही धोका : निवृत्त जनरल बक्षी\nजळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे....\nकारणराजकारण : किल्ले शिवनेरीकडे सरकारचे दुर्लक्ष : जुन्नरवासी (व्हिडिओ)\nपुणे : शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीचा विकास अद्याप झालेला नाही. तो होणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर जुन्नर शहराचा देखील विकास...\nपुणे - शिवाजी महाराजांनी शाहिस्��ेखानावर केलेला हल्ला, ही जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ दर्जाची लष्करी कारवाई होती. ती कथा कितीही वेळा ऐकली तरी अंगावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/congress-mayor-news-161793", "date_download": "2019-04-18T19:04:51Z", "digest": "sha1:4WSS6L2UPYB6MZVQPLZFA3IHCSQXUOHY", "length": 17278, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress mayor news कॉंग्रेस नगरसेवक जनतेला घाबरतात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकॉंग्रेस नगरसेवक जनतेला घाबरतात\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nनागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला. तर कॉंग्रेस नगरसेवकांनी याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे कॉंग्रेस नगरसेवकांनी म्हटले आहे.\nनागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला. तर कॉंग्रेस नगरसेवकांनी याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे कॉंग्रेस नगरसेवकांनी म्हटले आहे.\nमहापौर नंदा जिचकार यांनी \"महापौर आपल्या दारी' उपक्रम सुरू केला असून, त्या थेट नागरिकांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आतापर्यंत त्यांनी मंगळवारी, आशीनगर, लकडगंज झोनचा दौरा केला. आशीनगर झोनमध्ये संपूर्ण दोन कॉंग्रेस नगरसेवक वगळता संपूर्ण बसपाचे सदस्य आहे. त्यांनीही दौऱ्यात उपस्थित राहून महापौरांना जनतेपर्यंत पोहोचविले. परंतु, नुकताच महापौर नंदा जिचकार यांनी सतरंजीपुरा झोनच्या तीन प्रभागांचा केलेल्या दौऱ्यात कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग क्रमांक 5, 20 व 21 मध्ये दौरा केला. प्रभाग पाचमध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग 20 मध्ये तीन भाजप, एक कॉंग्रेस तर प्रभाग 21 मध्ये दोन भाजप, एक कॉंग्रेस व एक अपक्ष सदस्य आहेत. प्रभाग पाचमध्ये सर्वच नगरसेवक उपस्थित होते. मात्र, प्रभाग 20 मध्ये कॉंग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर यांनी बहिष्कार टाकला. पुणेकर यांनी दौऱ्याबाबत नगरसेवक म्हणून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे \"सकाळ'सोबत बोलताना सांगितले. प्रभाग 21 मधील कॉंग्रेस नगरसेवक नितीन साठवणे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे याही या दौऱ्यापासून अलिप्त दिसून आल्या. महापौर जनतेच्या समस्या ऐकायला नव्हे तर सत्कार करून घेण्यासाठी आल्याचा टोलाही एका नगरसेवकाने हाणला. झोनच्या सभापती व सहायक आयुक्तांनी कॉंग्रेस नगरसेवकांपासून दौऱ्याची माहितीच लपवून ठेवल्याचाही आरोप नगरसेवकाने केला. महापौर नंदा जिचकार यांनी अनुपस्थित कॉंग्रेस नगरसेवकांवर विकास कार्यात अडचणी निर्माण करीत असल्याचा आरोप केला.\nसर्वच नगरसेवकांना सहायक आयुक्तांच्या माध्यमातून पत्र गेले. मात्र उपक्रमांवर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी म्हणजे संबंधित नगरसेवक स्वत: नागरिकांना सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे द्योतक आहे.\n- नंदा जिचकार, महापौर.\nमहापौराच्या दौऱ्याबाबत बाबत कुठलीही माहिती सहायक आयुक्तांनी दिली नाही. मी माझ्या प्रभागात दररोज फिरते, नागरिकांच्या समस्याही ऐकते अन् त्या सोडवितेही. उलट जिथे समस्या नाही, अशाच ठिकाणी महापौर दौरा घेत आहेत.\n- आभा पांडे, अपक्ष नगरसेविका.\nया दौऱ्याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सहायक आयुक्त वराडे व झोन सभापतींनी दौऱ्याची माहिती, स्थळाची माहिती दिली नाही. एकूणच गुप्तपणे हा दौरा करण्यात आला. त्यामुळे उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही.\n- नितीन साठवणे, कॉंग्रेस नगरसेवक, प्रभाग 21.\nभाजपमध्ये काही \"चौकीदार', काही बेखबर\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या नावापुढे...\n99 वे नाट्य संमेलन शुक्रवारपासून; प्रा. एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन\nनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99 व्या नाट्य संमेलनाला शुक्रवारपासून (ता. 22) नागपुरात प्रारंभ होत आहे. रेशीमबाग मैदानावरील कै....\n\"एक्स्पो'तून पंतप्रधानांच्या स्वप्नांना बळ\nनागपूर : देशातील प्रत्येक व्यक्तीला सन 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले. त्या दिशेने यंत्रणा कार्य करीत आहे...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nजातिपातीवरून राजकारण करू नये\nनागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1997", "date_download": "2019-04-18T18:24:14Z", "digest": "sha1:XZQZV3FO42XMFO5NOKTSNXPQIHGO654O", "length": 2993, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शैलेश गोजमगुंडे लोकसभेच्या प्रचार समितीवर", "raw_content": "\nशैलेश गोजमगुंडे लोकसभेच्या प्रचार समितीवर\nपक्ष कोणताही असो पण लातुरकरांसाठी भूषण\nशैलेश गोजमगुंडे लोकसभेच्या प्रचार समितीवर\nपक्ष कोणताही असो पण लातुरकरांसाठी भूषण\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय ने��्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:21:36Z", "digest": "sha1:32Z3GA3U6PSZCWYM4R44NP3OYGWO3BTJ", "length": 5459, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जहानाबाद जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्याविषयी आहे. जहानाबाद शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nजहानाबाद हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जहानाबाद येथे आहे.\nभागलपूर विभाग • दरभंगा विभाग • कोसी विभाग • मगध विभाग • मुंगेर विभाग • पटना विभाग • पुर्णिया विभाग • सरन विभाग • तिरहुत विभाग\nअरवल • अरारिया • औरंगाबाद • कटिहार • किशनगंज • कैमुर • खगरिया • गया • गोपालगंज • जमुई • जहानाबाद • दरभंगा • नवदा • नालंदा • पाटणा • पश्चिम चम्पारण • पुर्णिया • पूर्व चम्पारण • बक्सर • बांका • बेगुसराई • भागलपुर • भोजपुर • मधुबनी • माधेपुरा • मुंगेर • मुझफ्फरपुर • रोहतास • लखीसराई • वैशाली • सिवान • शिवहर • शेखपुरा • समस्तीपुर • सरन • सहर्सा • सीतामढी • सुपौल\nअरारिया • कटिहार • मुंगेर • समस्तीपुर • मुझफ्फरपूर • बेगुसराई • नालंदा • गया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://mkv2.mah.nic.in/reg/circular-archives.html", "date_download": "2019-04-18T19:22:00Z", "digest": "sha1:ZWA36GSJV3Z6RE4626ENT7UUU5QXIQ5K", "length": 9409, "nlines": 58, "source_domain": "mkv2.mah.nic.in", "title": "", "raw_content": "कृषि शाखेतील सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अधिका-यांची विषयनिहाय (कृषि वनस्पतीशास्त्र व उद्यान विद्या वगळून) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची\nसहाय्यक प्राध्यापक संवर्गातील अधिका-यांची विषयनिहाय (मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र वगळून) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची\nसहयोगी प्राध्यापक उद्यानविद्या या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 1.1.2011 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nकृषी विद्याशाखा प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 1.1.2015 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nसहयोगी प्राध्यापक कृषी वनस्पती शास्त्र या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 1.1.2011 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nसहयोगी अधीष्ठाता (कृषी) या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nविभाग प्रमुख या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nपरिपत्रक: जे अधिकारी/कर्मचारी कृषि परिषद पुणे येथे जाण्यास इच्छुक आहेत\nगृहविज्ञान महाविद्याल,परभणी येथील प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nगृहविज्ञान महाविद्याल,परभणी येथील सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2015 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nसहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र संवर्गाची अंतिम सेवा जेष्ठता सुची दिनांक 1.1.2011 रोजीची\nउपकुलसचिव या संवर्गातील अधिका-यांची दिनांक 1.1.2014 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची\nगृहविज्ञान महाविद्याल,परभणी येथील प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nकृषि विद्या शाखेतील सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2012 ते 31.12.2014 रोजीची तातपुरती सेवा जेष्ठता सुची\nगृहविज्ञान महाविद्याल,परभणी येथील सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम सेवा जेष्ठता सुची\nसहाय्यक कुलसचिव/सहाय्यक नियंत्राक/तत्सम या संवर्गातील अधिका-यांची दिनांक 1.1.2014 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची\nसहयोगी अधिष्ठाता (कृषि) या स���वर्गातील अधिका-यांची दिनांक 1.1.2015 रोजीची तातपुरती सेवाजेष्ठता सुची\nविभाग प्रमुख या संवर्गाची दिनांक 1.1.2015 रोजीची तातपुरती सेवाजेष्ठता सुची\nकृषि शाखेतील प्राध्यापक या संवर्गाची दिनांक 1.1.2015 रोजीची तातपुरती सेवाजेष्ठता सुची\nकृषि सहाय्यक/तत्सम या संवर्गाची दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम सेवाजेष्ठता सुची\nफिल्डमन (प्रक्षेत्रा सहाय्यक) नवीन पदनाम Technical Instructor या संवर्गाची दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम सेवाजेष्ठता सुची\nप्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम सेवाजेष्ठता सुची\nविभाग प्रमुख या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम\nप्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2014 रोजीची अंतीम\nकृषि विद्या शाखेतील सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची (विषय-निहाय) दिनांक 1.1.2012 ते 31.12.2014 रोजीची तात्पुरती सेवा जेष्ठता सुची\nजाहीर प्रगटन दिनांक 06.11.2015\nसहयोगी अधिष्ठाता (कृषि) या संवर्गातील अधिका-यांची, दिनांक 1.1.2014 रोजीची तात्पुरती सेवा जेष्ठता सुची\nकुलगुरू पदावर निवडीसाठीच्या अर्हतेबाबत...\nअनधीकृत शिक्षण संस्थे बाबात\nनिव्रुत्ती वेतन धाराकांसाठी आयकरा बाबत सुचना व नमूना विवरण पत्र\nनिव्रुत्ती वेतन धारकांची सुची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_8434.html", "date_download": "2019-04-18T18:26:37Z", "digest": "sha1:O3A53L4JY2JBMRNWUB5NTEEP42MCNKME", "length": 20105, "nlines": 93, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: ऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे\nदर्जेदार ऊस उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांनी शोधलीच, शिवाय रोपांचा उपयोग करणाऱ्या ग्राहक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात चिंचवाड (ता. करवीर) येथील संदीप पाटील यांचे दोन एकर शेत पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात आहे. दरवर्षी उसाचे शेत पुरात बुडते. सन 1995 मध्ये पुराचे पाणी जास्त दिवस राहून संपूर्ण ऊस कुजला. पुन्हा लावण करण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतर किंवा भात पिकानंतर रोपवाटिकेद्वारे रोपांची लावण करायची, असे निवृत्त प���राध्यापक डॉ. के. एम. पोळ यांनी सुचविले. त्यानुसार संदीप प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करून लावण करू लागले. उगवण चांगली होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरीही रोपांची मागणी करू लागले. उगवण न झालेल्या रिकाम्या जागी रोप लावण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यातूनच संदीप यांच्या रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला. त्यांना वडील शांतिनाथ व ज्येष्ठ बंधू सचिन पाटील यांचीही मदत होते.\nभाड्याच्या जागेत रोपवाटिका -\nरोपांची मागणी वाढू लागल्याने रोपवाटिकेसाठी क्षेत्र कमी पडू लागले. यासाठी महिन्याला 1500 रुपये भाड्याने दीड एकर क्षेत्र घेतले. गेली सहा वर्षे याच जागेत ते रोपवाटिका करतात. सुमारे 13 महिला कामगार त्यांच्याकडे आहेत. वर्षाला पाच लाख रोपे तयार करतात. दोन ते अडीच रुपये प्रति रोप अशी विक्री होते. त्यातून सुमारे दहा लाख रुपये मिळतात. रोपवाटिकेचा साडेआठ लाख रुपये खर्च वजा जाता दोन - अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.\nबियाणे प्लॉट नियोजन -\nफुले 265, को 86032, 99010, 99004 या जातींची रोपे संदीप तयार करतात. बियाणे कृषी विभागाकडून खरेदी करतात. पंधरा गुंठ्यांत चार प्लॉट करून त्यात ठराविक दिवसांच्या अंतराने कांड्यांची लागवड केली जाते. एकावेळी सुमारे तीन टन उसाची तोड होते. त्यापासून 12 ते 15 हजार रोपे आठवड्यात तयार केली जातात. प्लास्टिकच्या पिशवीत गाळाची माती, गांडूळ खत, जिवाणू खते (पीएसबी, ऍझोटोबॅक्टर) आदींचे मिश्रण भरून त्यात एक डोळा पद्धतीने लावण होते. कृषी विभागाने अधिकृत जाहीर केलेली जिवाणू खतेच ते वापरतात. एका वर्षी अनधिकृत जिवाणू खते वापरल्याने दीड लाख रोपे खराब झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. रोपांच्या उगवणीसाठी कोकोपीट वापरल्यास 35 दिवसांच्या आत लावण करावी लागते, अन्यथा ती पिवळी पडतात, वाढीची ताकद कमी होते. यासाठीच गाळाच्या मातीत प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करतात.\nरोपवाटिका खर्च - (अंदाजे)\nरोपवाटिकेच्या अर्धा एकर क्षेत्राचे भाडे (महिन्याला 1500 रु.) - अठरा हजार\nमाती, शेणखत (60 ते 70 गाडी) - 850 रुपये प्रति गाडी - 50 हजार\nसव्वा टन प्लास्टिक पिशवी (100 रुपये किलोप्रमाणे) - 1 लाख 20 हजार\nवर्षाला 70 टन बियाणे (तीन हजार रुपये टनाप्रमाणे) - दोन लाख दहा हजार\nवीज, पाण्यासाठी वार्षिक - 30 हजार\nमजूर (वार्षिक) - चार लाख\nजिवाणू खते, अन्य निविष्ठा - दहा हजार\nएकूण खर्च - स���डेआठ लाख रुपये\nरोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न - दहा ते बारा लाख रु.\nरोपांना इतर जिल्ह्यांतूनही मागणी\nगेली दहा वर्षे रोपवाटिका व्यवसायात आहेत. पुणे, वैभववाडी, जत, जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्यातील शेतकरी नोंदणीद्वारे रोपे नेतात. तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी सल्लागार ए. आर. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य संदीप यांना लाभले आहे.\nसंदीप पाटील - 9271700909\nमाळ्याची नोकरी सोडून उभारली रोपवाटिका\nतळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी विद्यालयात सत्यजित शिंदे माळी म्हणून सात वर्षे कार्यरत होते. नोकरीत कायम न केल्याने मनात रुखरुख होती. अखेर नोकरी सोडून तळसंदे येथे स्वतःच्या शेतीत 2009 मध्ये रोपवाटिका सुरू केली. वडील सुरेंद्र धोंडिराम शिंदे माजी सैनिक होते, त्यांनी रोपवाटिकेसाठी अर्थसाहाय्य केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून को 86032 जातीचे बियाणे आणले. सुरवातीला दहा हजार रोपे तयार केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीची रोपे तयार करून विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते दरवर्षी बेणे खरेदी करतात. पहिल्या वर्षीच्या बियाण्यापासून रोपे तयार केल्यास त्यांची वाढ उत्तम होत नाही, वजन कमी भरते. यामुळेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीचे बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरतात.\nदिवसाला दोन हजार, तर महिन्याला सुमारे 30 हजार रोपेनिर्मितीचे उद्दिष्ट असते. दरवर्षी एक ते दीड लाख रोपे तयार करतात. को 86032, फुले 265 आदी जातींच्या बेण्यांची 20-20 गुंठ्यांवर लागवड होते. एक रोप तयार करण्यासाठी दीड ते पावणेदोन रुपये खर्च येतो. दोन ते अडीच रुपये प्रति रोप याप्रमाणे विक्री होते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये अधिक मागणी असते. सातारा, गोटखिंडी, उदगाव, आष्टा, तसेच परिसरातील शेतकरी रोपांची खरेदी करतात. आगावू नोंदणी करावी लागते.\n- सत्यजित शिंदे - 9158982042\nआधुनिक पद्धतीकडे भीमरावांचा ओढा\nवारणानगरचे भीमराव केकरे पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडनेटमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रोपांची निर्मिती करतात. आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती असल्याने मागणी अधिक आहे. दिवसाला तीन हजार रोपांच्या निर्मितीसाठी सुमारे 100 प्लास्टिक ट्रे लागतात. त्यासाठी लागणारे कोकोपीट आंध्र प्रदेशातून खरेदी करावे लागते. दिवसाला दहा पोती लागतात. 10 ते 13 कामगार दररोज त्यांच्याकडे कामास आहेत. अडीच ते तीन हजार रोपेनिर्मितीसाठी सहा हजार रुपये दिवसाला खर्च येतो. अडीच रुपये दराने रोपांची विक्री केल्यानंतर खर्च वजा जाता अंदाजे दहा टक्के निव्वळ नफा मिळतो.\nभीमराव केकरे - संपर्क - 9552528632\n- रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता चांगली असते.\n- बेणेप्रक्रिया केलेली असल्याने कीड - रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.\n- साखर कारखाना लावणीची नोंद दीड महिना अगोदर करून घेतो, यामुळे तोड वेळेवर होते.\n- थेट रोपांच्या लावणीमुळे दोन भांगलणी, खताची एक मात्रा यावरील खर्च वाचतो.\n- रोपांतील अंतर योग्य ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होते.\n- पारंपरिक लावणीच्या तुलनेत उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते.\n- हंगामानुसार पाण्याच्या काही पाळ्या वाचतात.\n- रोपांमध्ये फुटव्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे सरासरी उत्पादनात चांगली वाढ होते.\nरोपे वापरण्याचा फायदा झाला\nपूर्वी दोन डोळा पद्धतीने लावण करायचो. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. रोपवाटिकेतून रोपे विकत घेऊन लावण सुरू केली. आता 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते. किडी - रोगांचा विशेषतः काणी, खोडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले.\n- रघुनाथ चव्हाण, तळसंदे\nमाझे शेत पूरक्षेत्रात आहे, त्यामुळे कांडी लावणीनंतर अनेक ठिकाणी उगवण होत नाही किंवा पुराचे पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास उसाची मरतूक होते. या मोकळ्या जागा रोपांच्या लावणीतून भरून घेतो. खोडव्यामध्येही अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने जागा रिकामी राहते. या ठिकाणीही रोपांची लागवड करण्यात येते.\n- दिलीप पांडुरंग पवार, कदमवाडी, जि. कोल्हापूर\nउसाची लावण करताना कांडी पायाने जमिनीत पेरतात. यामध्ये डोळा खराब होण्याचा, तसेच कांडी खोलवर गेल्याने उगवण न होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे 100 टक्के उगवण होत नाही. साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो. याउलट रोप लागवडीत रोपांची संख्या योग्य ठेवली जाते. दोन रोपांतील अंतरही योग्य ठेवले जाते. खतांचा पुरवठा योग्य ठिकाणी होतो. यामुळे खते वाया जाण्याचा धोका टळतो. ठिबक सिंचन केल्यास फायदा वाढतो. रोपलावणीत योग्य व्यवस्थापनाची सांगड घालून उत्पादन वाढविणे शक्य आहे.\n- डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-2/", "date_download": "2019-04-18T18:43:53Z", "digest": "sha1:XSL73RZA4TK7OEDNFTICNHE2SN2JKTAK", "length": 10576, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्रकारांनी न्याय भूमिकेतून कार्य करावे : भिलारे - Dainik Prabhat", "raw_content": "\nपत्रकारांनी न्याय भूमिकेतून कार्य करावे : भिलारे\nमहाबळेश्वर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार\nपाचगणी – लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून न्याय भूमिकेतून सकारात्मक कार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार पंचायत समितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हा भिलारे (दादा) मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य तथा मधुसागर सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे व गटविकास अधिकारी घोलप आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबाळासाहेब भिलारे म्हणाले, समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोहचविण्यासाठी राज्यकर्त्यांसह पत्रकारानी योगदान दिले पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय गायकवाड म्हणाले समाज ���डणघडणीत पत्रकार निरपेक्षतेने काम करीत असल्याने यापुढे पत्रकार दिन दरवर्षी साजरा केला जाईल. विस्ताराधिकारी सुनील पार्टे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T18:51:09Z", "digest": "sha1:6MP2XB2JK22SIKLSDVLFDJTAX2ID6ETS", "length": 14891, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद - Dainik Prabhat", "raw_content": "\nव्हॅलेरिया सवयिंख हिला विजेतेपद\n18 वी एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा\nपुणे: एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंख हिने अव्वल मानांकित चीनच्या जिया-जिंग लूचा 3-6, 6-2, 7-6(7) असा संघर्षपूर्ण पराभव करून येथे सुरू असलेल्या डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nडेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अतितटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. हा सामना 2तास 25 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व 3-3अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर जिया-जिंग लू हिने आक्रमक खेळ करत सहाव्या व आठव्या गेममध्ये व्हॅलेरियाची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या व्हॅलेरियाने दुसऱ्या सेटमध्ये चतुराईने खेळ करत पहिल्याच गेममध्ये लूची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये व्हॅलेरियाने आपले वर्चस्व कायम राखत लूची पाचव्या गेममध्ये पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला व्हॅलेरियानेलूची अकराव्या गेमला तर, जिया-जिंग लू हिने व्हॅलेरियाची बाराव्या गेमला सर्व्हिस रोखली व सामन्यात 6-6अशी बरोबरी निर्माण झाल्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला.\nटायब्रेकमध्ये 5-1 अशा गुणफरकाने आघाडीवर असलेल्या लूला आपली आघाडी टिकवता आली नाही. याचाच फायदा घेत व्हॅलेरियाने आपली पिछाडी भरून काढत हा सेट 7-6(7)असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. यावेळी व्हॅलेरिया म्हणाली कि, भारतात मी प्रथमच स्पर्धा खेळत असून हे माझे पहिलेच विजेतेपद आहे. तसेच, संयोजकांनी उत्तरमरित्या या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिया-जिंग लू हिने उत्तम खेळ केला, प��� मिळालेल्या संधीचा फायदा घेतसामन्यात पिछाडीवर असताना देखील मी माझ्या खेळात सातत्य राखले व यामुळेच मी हे विजेतेपद संपादन करू शकले.\nस्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 50 डब्लूटीए गुण व 3919डॉलर अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनइसीसी महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सचिव व एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, आयटीएफ रेफ्री शितल अय्यर, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.\nएकेरी गट – व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)वि.वि.जिया-जिंग लू(चीन)(1)3-6, 6-2, 7-6(7).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; केदारची निवड ठरली ऐतिहासिक\nधोनी स्वस्तात सुटला त्याच्यावर १-२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती : सेहवाग\nविश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार\n#IPL2019 : चेन्नईसमोर कोलकाताचे तगडे आव्हान \nरियल माद्रिदला पुन्हा पराभवाचा धक्का \nपंजाबसमोर हैदराबादचे तगडे आव्हान ; विजयीमार्गावर परतण्यास हैदराबाद उत्सूक\nअद्भुत अनुभव होता, कायम स्मरणात राहिल – अल्झारी जोसेफ\nसात महिण्यांपासून दडपणात होतो – हार्दिक पांड्या\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/11th-Five-Year-Plan.html", "date_download": "2019-04-18T18:28:41Z", "digest": "sha1:OMH5RMEKHGGX66C6SCHGH6IRCGJB4ATF", "length": 10828, "nlines": 124, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "अकरावी पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics अकरावी पंचवार्षिक योजना\nकालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२\nअध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग\nउपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया\nयोजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे\nविकासदर : ७.९ % (उद्दिष्ट ९%)\nखर्च : २७०००० कोटी\nदिनांक १९ डिसेंबर २००७ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली.\nगुंतवणूक आराखडा ३६,४४,७१८ कोटी रु. ठरविण्यात आला. त्यात केंद्राचा वाटा २१,५६,५७१ कोटी (५९.२%) आणि राज्याचा वाटा -१४,८८,१४७ कोटी (४०.८%) होता.\nगुंतवणूकीतीला आग्रक्रम शेती, शिक्षण व आरोग्य क्षेत्र यांना देण्यात आले.\nया योजनेला राष्ट्रीय शिक्षण योजना असे नाव देण्यात आले होते. त्यात शिक्षणासाठी १९ % खर्चाची तरतूद करण्यात आली.\nयोजना काळात कृषीचा वृध्दीदर ४.१ % ठेवण्यात आला. उद्योगक्षेत्राचा वृध्दीदर १०.५ % ठेवण्यात आला. सेवा क्षेत्राचा वृध्दीदर ९.९ % ठेवण्यात आला.\nबालमृत्यूदर दर हजारी २८ व मातामृत्यूदर दरहजारी १ पर्यंत कमी करणे. स्त्री-पुरुष प्रमाण २०११- १२ पर्यंत ९३५ वर नेणे व २०१६-१७ पर्यंत ९५० वर नेणे. २००९ पर्यंत सर्वांना शुध्द पेयजल पुरविणे व सर्वांना वीजपुरवठा करणे.सात कोटी नवीन रोजगार निर्मिती व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण ५% पेक्षा कमी करणे.२००९ पर्यंत १००० पेक्षा जास्त लोकसंख्येची सर्व खेडी रस्त्यांनी जोडणे. २०११ -१२ पर्यंत सर्व नद्यांचे शुध्दीकरण करणे. ही या योजनेची उद्दिष्टे होती.\n१९ डिसेंबर २००७ रोजी राष्ट्रीय विकास प���िषदेने ५४ व्या वार्षिक सभेत ११ व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली होती.\nवेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार. पर्यावरणीय शाश्वतता. लिंगविषयक असमानतेत घट. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ. ही वैशिष्ट्ये होती.\nमहत्वाच्या योजना / विशेष घटनाक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.\nपंतप्रधान आदर्श ग्राम योजना (२००९)\nप्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (२००८)\nराष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (२००८)\nकेंद्रीय आम आदमी विमा योजना (२००७-२००८)\nराष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (२००९-२०१०) राजस्थान\nमहिला - सामाजिक योजना : स्वाधार (२००१-२००२)\nजननी सुरक्षा योजना (२००५-२००६)\nउज्वला (४ डिसेंबर २००७)\nसबला (१९ नोव्हेंबर २०१०)\nइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (२०१०-११)\nजननी शिशु सहयोग योजना (१ जून २०११)\nराष्ट्रीय कृषि विकास योजना (२००७-०८) - २५००० कोटी.\nराष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.\nमेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hrithik-roshan-becomes-worlds-third-most-handsome-face-18190", "date_download": "2019-04-18T19:11:04Z", "digest": "sha1:3H35W6DKHBDP4T6UNITNA5VWSS62ROHZ", "length": 12631, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "hrithik roshan becomes world's third most handsome face जगातील सर्वांत हँडसम पुरुषांत हृतिक तिसरा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nजगातील सर्वांत हँडसम पुरुषांत हृतिक तिसरा\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nहृतिक रोशनने हॉलिवूडमधील अभिनेता ब्रॅड पिट व जॉन डेप यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत तो जगातील तिसरा सर्वात देखणा पुरुष बनला आहे.\n'हँडसम हंक' हृतिक रोशनच्या 'लुक्स'बद्दल त्याच्या चाहत्या तरुणींसह सर्वत्रच चर्चा असते. बॉलिवूडमधील त्याचा हा 'हॉटनेस' आता जागतिक पातळीवरही फेवरीट ठरलाय. जगातील सर्वांत देखण्या पुरुषांच्या यादीत हृतिकने तिसरे स्थान मिळविले आहे.\n'वर्ल्ड्स टॉप मोस्ट' या सर्वेक्षण संकेतस्थळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत हृतिक रोशनने हॉलिवूडमधील अभिनेता ब्रॅड पिट व जॉन डेप यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत तो जगातील तिसरा सर्वात देखणा पुरुष बनला आहे. सलमान खानला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nजगभरातील सौंदर्यवान पुरुषांमधून हृतिकची झालेली निवड बॉलिवूडकरांसाठी प्रेरणादायी आहे. हॉलिवूडसह जगभरातील अभिनेते या स्पर्धेत होते. सलमान खानही या यादीमध्ये होता. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ या यादीत अव्वल स्थानावर तर रॉबर्ट पॅटीन्सन दुसऱ्या स्थानावर राहिला.\nपहिल्या टॉप टेन विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे\n6) ओमर बोर्कन अल गाला\nस्वप्नील-सिद्धार्थने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : अभिनेता असलो तरी थापाड्या नाही - डॉ. अमोल कोल्हे\nआळंदी - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते मी पाच वर्षांत करणार आहे. अभिनेता संसदेत काय करणार, म्हणून माझ्यावर वि���ोधी...\nतयारी 'शेवटा'ची अन् थराराचीही\n\"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्यानं \"मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात...\nमनावर उतरत जाणारी \"सेपिया'रंगी व्यक्तिचित्रं (मल्हार अरणकल्ले)\n\"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sataratoday.com/", "date_download": "2019-04-18T18:19:25Z", "digest": "sha1:MSQ3XLZAB7V2Q3SXBWZ3DWTLT2CE3GMK", "length": 14911, "nlines": 145, "source_domain": "www.sataratoday.com", "title": "MT - Home", "raw_content": "\nश्रीनगर: दगडफेकीमुळे एक जव... बिपिन रावत, लष्करप्रमुख\nकराड येथे रविवारी प्रकाश आंबेडकर यांची सांगता सभा\nसातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचाराची सांगता रविवारी (दि. २१) कराड येथील जनता व्यासपीठावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेने...\nमुख्यमंत्र्यांसमोर चमकोगिरी करण्यासाठी ‘पॅकेज पोपट’ बोलू लागले घडाघडा \nजिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपात आयात झालेले ‘पॅकेज पोपट’ घडाघडा बोलू लागले आहेत.\n‘वंचित आघाडीचं बटण दाबलं तरी कमळालाच मतदान ; जिल्हाधिकाऱ्यांनी सील केल्या मशीन\nवंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच...\nमाढा काय आणि बारामती काय, आम्ही सातारा सुध्दा जिंकणारच\n‘वंचित आघाडीचं बटण दाबलं तरी कमळालाच मतदान ; जिल्हाधिकाऱ्यांनी सील केल्या मशीन\nउंदीर-मांजराच्या खेळानंतर अखेर फलटण डीवायएसपींवर गुन्हा\nबीडमध्ये माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केल��� जातेय : खा. उदयनराजे भोसले\nचार भिंतीच्या आड खुला तर व्यासपीठावर छुपा पाठिंबा\nसातार्यात उदयनराजेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी राज साहेबांचे रेल्वे इंजिन धडाडणार\nउंदीर-मांजराच्या खेळानंतर अखेर फलटण डीवायएसपींवर गुन्हा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nनरेंद्र पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार\nवीर जवान विजय कणसे यांची राष्ट्रभक्ती सदैव प्रेरणा देत राहील\nबीडमध्ये माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जातेय : खा. उदयनराजे भोसले\nअखेर टीक टॉक देशातून हद्दपार\nकराड येथे रविवारी प्रकाश आंबेडकर यांची सांगता सभा\nसातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचाराची सांगता रविवारी (दि. २१) कराड येथील जनता व्यासपीठावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेने...\nमुख्यमंत्र्यांसमोर चमकोगिरी करण्यासाठी ‘पॅकेज पोपट’ बोलू लागले घडाघडा \nजिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपात आयात झालेले ‘पॅकेज पोपट’ घडाघडा बोलू लागले आहेत.\nउंदीर-मांजराच्या खेळानंतर अखेर फलटण डीवायएसपींवर गुन्हा\nपोलीस दलातील चर्चेमुळे एसीबीची कारवाई संशयाच्या भोवर्यात \nलोकसभेच्या ऐन रणधुमाळीत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्यावर अडीच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे व सातारा येथील लाचलुचपत प...\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nकोपर्डे, ता. सातारा येथील लिंबाचीपट्टी नावच्या शिवारात तारळे प्रकल्पाअंतर्गत मे. प्रसाद ऍण्ड कंपनीमार्फत सुरू असणाऱ्या पाईपलाईन कामावर एका मजूर कामगार...\n‘वंचित आघाडीचं बटण दाबलं तरी कमळालाच मतदान ; जिल्हाधिकाऱ्यांनी सील केल्या मशीन\nवंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच...\nबीडमध्ये माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जातेय : खा. उदयनराजे भोसले\nबीड लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करत प्रितम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट...\nपोलिसांवर हल्ला प्रकरण : मटका बुकीच्या ४ साथीदारांना बेड्या, रिव्हॉ��्व्हर हस्तगत\nप्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिस पथकावर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी मटका बुकी सलीम मुल्ला याच्या आणखी चार साथीदारांना ब...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरची कॉपी करत आहेत : राज ठाकरे\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरची कॉपी करत आहेत यांच्याविरोधात बोललं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरची संकल्पना आहे.\nअखेर टीक टॉक देशातून हद्दपार\nसोशल मीडियामध्ये तुफान लोकप्रिय ठरलेल्या टीक टॉक या ॲपवर अखेर देशात बंदी घालण्यात आली आहे. तीन एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफ...\nकाश्मीरमध्ये जैशच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्याला अटक\nकाश्मीर खोऱ्यात दहशत निर्माण करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने श्रीनगर येथ...\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन\nशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.\nपाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\nलोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या...\nऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय\nतब्बल ७२ वर्षांनी ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचं स्वप्न पूर्ण\nविराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली असून को...\nआचरेकर सरांवर अंत्यसंस्कार; सचिनला झाले अश्रू अनावर\n'भारतरत्न' सचिन तेंडुलकर याच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवाजी...\nटीम इंडियाचा १५० वा कसोटी विजय ; मालिकेत आघाडी\nभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे.\nहॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आफ्रिकेचा 5-0 ने धुव्वा\nभारतानं दक्षिण आफ्रिकेचा 5-0 असा धुव्वा उडवून हॉकी विश्वचषकात विजयी सलामी दिली.\nनाना लवकरच करणार तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण\nज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जींचा भाजपात प्रवेश\nअनुपम खेर यांच्याविरोधात तक्रार दाखल, मनमोहन सिंग यांच्या बदनामीचा आरोप\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन यशस्वी झाले, असे वाटते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%87,_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:24:22Z", "digest": "sha1:YSREW7ZX6HAPSXUVC3GDLEFVV27AK66U", "length": 9262, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली - विकिपीडिया", "raw_content": "दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली\nदुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली\nअधिकारकाळ सार्दिनिया: २३ मार्च, इ.स. १८४९ - मार्च १७ इ.स. १८६१\nइटली: मार्च १७, इ.स. १८६१ - जानेवारी ९ इ.स. १८७८\nपूर्ण नाव वित्तोरियो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो दि सावियो\nजन्म मार्च १४, इ.स. १८२०\nपलाझ्झो कारिन्यानो, तोरिनो, सार्दिनिया\nमृत्यू जानेवारी ९, इ.स. १८७८\nआई मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया\nइतर पत्नी रोझा वर्चेयाना\nसंतती राजकुमारी मारिया क्लोतिल्द, इटलीचा सम्राट पहिला उंबेर्तो, स्पेनाचा सम्राट पहिला अमेदेओ, पोर्तुगालाची सम्राज्ञी मारिया पिया\nदुसरा वित्तोरियो इमानुएले (आंग्लीकृत नामभेद: दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल; इटालियन: Vittorio Emmanuele II, Vittorio Emanuele Maria Alberto Eugenio Ferdinando Tommaso, वित्तोरयो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो; इंग्लिश: Victor Emmanuel II ; ) (मार्च १४, इ.स. १८२० – जानेवारी ९, इ.स. १८७८) याने इ.स. १८४९ ते इ.स. १८६१ या काळात पीदमाँत, सवॉय आणि सार्दिनिया या भागांवर राज्य केले. मार्च १७, इ.स. १८६१ रोजी त्याने संघटित इटलीचा प्रथम सम्राट म्हणून सूत्रे हाती घेतली. इटालियन प्रजेने त्याला 'पितृभूचा पिता' असे बिरुद दिले होते. इ.स. १८७८साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला उंबेर्तो याने इटलीचा सम्राट म्हणून राज्यकारभार हाती घेतला.\nसार्दिनियाचा सम्राट चार्ल्स अल्बर्ट आणि ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा या दांपत्याच्या पोटी व्हिक्टर इमॅन्युएलाचा जन्म झाला. तो चार्ल्स अल्बर्टाचा थोरला मुलगा होता. तरुणपणीची काही वर्षे त्याने फ्लोरेन्सात व्यतीत केली. राजकारण, युद्धशास्त्र व खेळ या क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासूनच रुची होती. इ.स. ��८४२ साली त्याने आपली मावसबहीण अॅडलेड हिच्याशी विवाह केला. सार्दिनियाचे राजेपद त्याच्याकडे येण्याआधी त्याला 'सवॉयाचा ड्यूक' म्हणून अभिधान दिले होते.\nपहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात तो आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली पास्त्रेंगो, सांता लुसिया, गॉइतो, कस्तोझा येथे आघाडीवर लढला.\nनोवारा येथे ऑस्ट्रियनांकडून अपमानास्पद हार पत्करून त्याच्या वडिलांनी राज्यत्याग केल्यावर इ.स. १८४९ साली तो पीदमाँताचा राजा झाला.\nदुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली\nइ.स. १८२० मधील जन्म\nइ.स. १८७८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/category/marathi-news/page/54/", "date_download": "2019-04-18T18:35:47Z", "digest": "sha1:HHKOTELCVMBHODXPDBICMOFY24X4SS5X", "length": 13107, "nlines": 100, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Marathi News", "raw_content": "\nमकरसंक्रात सणाला एक विज्ञान आहे\nआपल्या प्रत्येक सणात आणि त्यातील परंपरेत एक विज्ञान दडलेलं आहे, आपण त्यामागील शास्त्राला ‘प्रथा’ म्हणतो. या दिवसात वातावरण थंड असते. अशावेळी तीळ हे शरीरात उष्णता आणि उर्जा निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ करतो. त्या पदार्थाचा गोडवा आपल्या नात्यातही यावा म्हणून ही पद्धत जुन्या काळापासून चालत आली आहे. मकरसंक्राती सणाच्या माझ्याकडे अनेक आठवणी आहे. त्यातील एक विशेष म्हणजे, एकदा मकरसंक्रातीत मी …\nरमेश – सुरेशचा टेक्नो-सॅव्ही अंदाज पहा ‘पोश्टर गर्ल’मध्ये\nजाहीरातीतून आपल्या अनोख्या शैलीचे प्रदर्शन करत भारतभर नावलौकिक मिळवणारी रमेश – सुरेशची जोडी पोश्टर गर्लमधून पुन्हा एकदा आपल्या समोर येते आहे. या चित्रपटात आपण रमेश – सुरेशचा टेक्नोसॅव्ही अंदाज पाहू शकणार आहोत. रमेश च्या भूमिकेत अक्षय टंकसाळे आपल्याला दिसणार आहे, तर अनेक नाटक, सिनेमातून आपल्या चेहऱ्याची कळी खुलवणारे संदीप …\nसिध्दार्थच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा चॉकलेट बॉय\n‘एकुलती एक’या स��नेमातून सिल्व्हर स्क्रिनवर प्रवेश करणाऱ्या सिध्दार्थ मेनन ने कमी वेळातच तरूणींना आपल्या प्रेमाची भूल घातली आहे. ‘पोपट’, हॅप्पी जर्नी, स्लॅमबुक आणि राजवाडे अँड सन्स नंतर आपण सिध्दार्थला मल्टीस्टारर पोश्टर गर्लमधून पाहू शकणार आहोत. या सिनेमात सिध्दार्थ पोश्टर गर्ल सोनालीसोबत रोमान्स करताना आपल्याला दिसणार आहे. अर्जुन कलाल …\nपोश्टर गर्लच्या दिलखेचक अदांनी अनिकेत झाला गोरा – मोरा\nहॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अनिकेत विश्वासराव गेली बरीच वर्ष अगदी सहज तरूणींच्या मनाचा ठोका चुकवतोय…मात्र वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’मधून एक वेगळाच अनिकेत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. नेहमीच बिनधास्त, बेधडक वाटणारा अनिकेत पोश्टर गर्लमध्ये तरूणींपासून लांब पळताना दिसतोय. आणि असाच पळता पळता तो धडकला आहे…’पोश्टर गर्ल’ला… पोश्टर गर्लमध्ये …\nजितूलाही लागले आहे सेल्फीचे वेड\nमुंबई : 2 वर्षाच्या चिंटूपासून ते 80 वर्षांच्या गोडबोले आजींपर्यंत सगळ्यांनाचं सेल्फीवेडानं झपाटलयं, हे काही वेगळं सांगायला नको…श्रीमंत-गरीब, नेता ते अभिनेता अशा सगळ्याचं वर्गवारींमध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे आपली सगळ्यांचीचं लाडकी ‘सेल्फी’… आता या यादीत पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झालेत. याची भूमिका बजावली आहे …\nपोश्टर गर्लच्या काकांनी मांडला तिच्या स्वयंवराचा डाव\nकोणाच्या गळ्यात पडणार माळ… पारगाव टेकवडे…एक विचित्र आणि विक्षिप्त गाव… अशा या गावात आलीये एक ‘फटाकडी’… पारगाव टेकवडेत या ‘पोश्टर गर्ल’ने एन्ट्री घेतली आणि काकांची पंचाईत झाली…घराण्यात एकुलतं एक कन्यारत्न हे ऐकीवात होते पण अख्या गावात एकूलती एक ही वायकॉम18 मोशन पिक्चर्सची ‘पोश्टर गर्ल’… या गावात सगळेचं बोहल्यावर …\nवृंदावन’ चा ट्रेलरची सोशल मिडीयावर धूम\nरोमान्स, कॉमेडी आणि भन्नाट अॅक्शनचा भरपूर मसाला असलेल्या ‘वृंदावन’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर दाखल झाल्यापासून तुफान गाजत आहे. मराठी चित्रपटातील मल्टीस्टार ‘वृंदावन’ सिनेमात दिसणार आहेत. साउथ इंडियन म्युजिकचा अस्सल तडका आणि हिंदीतील चार्मिंग अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच धडाकेबाज अॅक्शन सीन देताना दिसेल. ‘वृंदावन’ सिनेमाच्या ट्रेलरची अधिक रंगत वाढलीय ती अभिनेत्री पूज��� सावंत आणि वैदही परशूरामी यांच्या मोहक अदांमुळे. या नायिकेंचा राकेश बापटसोबतचा रोमान्स ट्रेलरमध्ये बहर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ …\nजिगरवाल्या’ गुरूचा ‘अॅक्शन’ तडका\nस्टाईल असो वा रोमान्स असो… अॅक्शन असो वा गाणे असो यातली प्रत्येक गोष्ट हटके रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कला फक्त संजय जाधव यांना चांगलीच अवगत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव नवीन वर्षात मात्र अॅक्शन तडका असलेला गुरु हा …\nशासन सिनेमाच्या निमित्ताने मकरंद आणि वृंदा पुन्हा एकत्र\nसकस अभिनय गंभीर विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र आहिरे यांच्या सिनेमाचे नाव आग्रहाने घेता येईल. त्यांची शासन ही आणखी एक कलाकृती येत्या १५ जानेवारी २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकारणातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मकरंद अनासपुरे आणि वृंदा गजेंद्र अहिरे यांची जोडी पुन्हा एकदा शासन सिनेमातून पाहायला मिळणार …\nPoster Girl: पोश्टर गर्लमधून आनंदाचा आदर्श खास प्रेक्षकांसाठी\nमुंबई : वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित पोश्टर गर्ल हा सिनेमा 12 फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच, पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:09:09Z", "digest": "sha1:XVZXDZXZUBDJHGNT554IPFDJ4XCBSQRK", "length": 5129, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८६५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८६५ मधील मृत्यू\n\"इ.स. १८६५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८६० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१५ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T19:13:37Z", "digest": "sha1:4TX25277BT7XBH3GGYOEXCOH5QXJ5U5W", "length": 4948, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोमोरोस - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► कोमोरियन व्यक्ती (१ क)\n► कोमोरोसमधील शहरे (१ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T19:21:50Z", "digest": "sha1:WDXV7BNXYQAWJ4GMIZVCNSBPG4GW7EGV", "length": 4210, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रेम - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF-3/", "date_download": "2019-04-18T18:37:14Z", "digest": "sha1:UT5MTLEFQM5HJSUK6IKUPVLQVH6D4EK5", "length": 12261, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाख रुपये - Dainik Prabhat", "raw_content": "\nआंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाख रुपये\nपुणे – जातीव्यवस्थेच्या विरोधात समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला दोन लाख पन्न��स हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. तसेच येत्या काळात आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, त्यांच्या अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस असून, यासंबंधीच्या कायद्याचा मसुदाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयावेळी सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातून जातीव्यवस्था तोडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह हा सांगितला. मात्र, त्या प्रमाणात आंतरजातीय होताना दिसत नाहीत. समाजातील अंधःश्रद्धा, जातीयवाद, सरंजामी रुढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल.\nदरम्यान, आंतरजातीय कायद्यात आम्ही बदल करणार आहोत. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला, तर ऑनर किलिंगसारख्या घटनांपासून ते त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलीस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nज्युबिलंट कंपनी���ील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T19:07:13Z", "digest": "sha1:VHGCIVEDQS4FCCZ2ZMZVOOBVLGFDNYVO", "length": 3428, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंधश्रद्धा निर्मूलन समिती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अंधश्रद्धा निर्मूलन समिती\nशरद कळसकरने दाभोळकरांवर दोन गोळ्या झाडल्या; सीबीआयची कोर्टात ��ाहिती\nटीम महाराष्ट्र देशा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला पुण्यातील न्यायालयाने १० दिवसांसाठी सीबीआय कोठडी...\nमाझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात; अजब वक्तव्याने भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nपुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यावेळी कारण आहे ते त्यांच्या बागेतील आंब्याचं. भिडे गुरुजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T18:49:31Z", "digest": "sha1:IH3YM4CR72YWGIKP3VWKWXRMQFDLWLJU", "length": 2747, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जि. प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जि. प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर\nचुकीच्या मित्रांकडे प्रकाश आंबेडकर गेल्याने आमची थोडीशी अडचण,अशोक चव्हाणांची कबुली\nनांदेड : भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘भारिप बहुजन’चे प्रकाश आंबेडकर हे चुकीच्या मित्रांकडे गेले आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:41:06Z", "digest": "sha1:OXRBFWSRMPAGV6UXV5LZENH5S73XDSWA", "length": 2543, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिनेश रामदीन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - दिनेश रामदीन\nपाकिस्तानी संघ विकणे आहे; किमत फक्त ६५ रुपये\nटीम महाराष्ट्र देशा- सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान क्रिकेट लीग सुरु असून या लीग मध्ये एकूण ६ संघ विजेतेपदासाठी खेळत आहेत. परंतु या टूर्नामेंट मध्ये सगळ्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2019-04-18T18:42:48Z", "digest": "sha1:M6EK37SLZNI4SB2UHSSSBCM2UCXADWLN", "length": 2579, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नितीन देशमुख Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - नितीन देशमुख\nस्व.वकिलराव लंघेंचे कार्य समाजाला दिशा देणारे:विठ्ठलराव लंघे\nभागवत दाभाडे/नेवासा: दहा वर्षे शेवगाव-नेवासा मतदार संघाचे आमदार राहिलेले स्व.वकिलराव लंघे(आण्णा)हे रोजगार हमी योजने चे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1,_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:26:56Z", "digest": "sha1:ZS4NC6CGEHEMQJP2V23ZC5F7MFF7KGRR", "length": 8004, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचमंड, व्हर्जिनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १९०६\nक्षेत्रफळ १६२ चौ. किमी (६३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १६६ फूट (५१ मी)\n- घनता १,२४० /चौ. किमी (३,२०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ७:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nरिचमंड (इंग्लिश: Richmond) ही अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान हे शहर दक्षिणेची राजधानी होते. रिचमंड शहर व्हर्जिनियाच्या पूर्व भागात वॉशिंग्टन, डी.सी.पासून १०८ मैल अंतरावर स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१९ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:25:13Z", "digest": "sha1:I6DFICA4CUD3LAJI72NJUOX3ZCMS2FAT", "length": 7464, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरे - विकिपीडिया", "raw_content": "\n१,६६३ चौ. किमी (६४२ चौ. मैल)\n६८३ /चौ. किमी (१,७७० /चौ. मैल)\nसरे (इंग्लिश: Surrey) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. सरे ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात लंडन महानगराच्या दक्षिणेस स्थित आहे.\nसरे काउंटी क्रिकेट क्लब\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआईल ऑफ वाइट · ऑक्सफर्डशायर · ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर · ईस्ट ससेक्स · एसेक्स · कंब्रिया · कॉर्नवॉल · केंट · केंब्रिजशायर · ग्रेटर मँचेस्टर · ग्रेटर लंडन · ग्लॉस्टरशायर · चेशायर · टाईन व वेयर · डर्बीशायर · डॉर्सेट · डेव्हॉन · ड्युरॅम · नॉटिंगहॅमशायर · नॉरफोक · नॉर्थअंबरलँड · नॉर्थ यॉर्कशायर · नॉरदॅम्प्टनशायर · बकिंगहॅमशायर · बर्कशायर · बेडफर्डशायर · ब्रिस्टल · मर्सीसाइड · रटलँड · लँकेशायर · लिंकनशायर · लेस्टरशायर · वॉरविकशायर · विल्टशायर · वूस्टरशायर · वेस्ट मिडलंड्स · वेस्ट यॉर्कशायर · वेस्ट ससेक्स · श्रॉपशायर · सफोक · सरे · साउथ यॉर्कशायर · सॉमरसेट · सिटी ऑफ लंडन · स्टॅफर्डशायर · हँपशायर · हर्टफर्डशायर · हर्फर्डशायर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1570", "date_download": "2019-04-18T18:57:59Z", "digest": "sha1:FH6K5P6Y2XOVHD4VF3IL2GRC3ZIEWFXS", "length": 5731, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महापौरांना ठरवा अपात्र, कॉंग्रेसची मागणी", "raw_content": "\nमहापौरांना ठरवा अपात्र, कॉंग्रेसची मागणी\nमान्यतेपेक्षा अधिक बांधकाम, कर बुडवला, नियमांची केली पायमल्ली\nलातूर: महापौरांनी अनधिकृत बांधकाम करीत कराची चोरी केली आहे. मनपा आर्थिक अडचणीत असताना महापौरच अशी फसवणूक करतात. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, याबाबत कॉंग्रेस न्यायालयातही जाणार आहे अशी माहिती आज झालेल्या अत्रकार परिषदेत ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी दिली.\nमहापौर सुरेश पवार यांनी हनमंतवाडीतील घरी बांधकाम परवान्यापेक्षा अधिक बांधकाम केले, त्यांनी कराची चोरी केली, ३३.६५ चौरस मिटर बांधकामाची परवानगी घेतली. पण त्यापेक्षा अधिक बांधकाम केले, ते अजूनही चालू आहे. मनपा अडचणीत असताना कर बुडविला. कामगारांसाठी लागू केलेला करही बुडवला. हा सत्तेचा माज आहे. पदाचा गैरवापर आहे. याचा कायदेशीर पंचनामा केला आहे. पक्षाने त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, सुरेश पवार यांचं नगरसेवकपदही रद्द झाले पाहिजे. हा प्रश्न विधानसभा आणि विधानपरिषदेतही आ. अमित देशमुख, विखे पाटील आणि धनंजय मुंडे मांडणार आहेत. भाजप स्वच्छ कारभार करते असा दावा केला जातो. कर बुडवणार्या महापौरावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तातडीने पदमुक्त करायला हवे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा सगळा दस्तावेज विधिवत तयार करुन महापौरांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी कॉंग्रेसने सुरु केली आहे.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=179", "date_download": "2019-04-18T18:48:57Z", "digest": "sha1:P6XOUQ6WCSC5TTSZVORGH775ON6GJHE6", "length": 3383, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आता सुचली लातुरच्या एसटीला डागडुजी", "raw_content": "\nआता सुचली लातुरच्या एसटीला डागडुजी\nलातूरचं बसस्थानक लातुरच्या व्यापाराचं हृदय. या बसस्थानकात अनंत गैरसोयी आहेत पण त्याकडं नीट्सं लक्ष दिलं जात नाही. बसस्थानकात शिरताच तिथल्या प्रांगणात कुठे खड्डा, कुठे चिखल तर कुठे धूळ अशा बाबी समोर यायच्या. जशी प्रांगणाची अवस्था तशीच बसेसचीही. आता कुठे लातुरच्या एसटीने आपले प्रांगण ठीकठाक करणे सुरु केले आहे. या प्रांगणाचे सबंध सिमेंटीकरण केले जात आहे.\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-news-14/", "date_download": "2019-04-18T18:29:11Z", "digest": "sha1:AKEKLODRFS2LEYSZHZAEI6YEO64BGO5I", "length": 10408, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "28 जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारचा स्टार्टअप् सप्ताह - Dainik Prabhat", "raw_content": "\n28 जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारचा स्टार्टअप् सप्ताह\nयोग्य स्टार्टअपला मिळणार मार्गदर्शन व भांडवल\nमुंबई – महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे येत्या 28 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र स्टार्टअप् सप्ताह मुंबईत आयोजित केला जात आहे. यामध्ये राज्यातील विविध स्टार्टअप्स्ना आपल्या अभिनव संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराज्य सरकारच्या या उपक्रमात आपली संकल्पना सादर करण्��ासाठी प्रत्येक स्टार्टअप् अर्ज करू शकतो. त्यापैकी निवड झालेल्या शंभर अभिनव संकल्पना स्टार्टअप्स्ना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडता येतील. शिवाय यांच्यातील पहिल्या 24 स्टार्टअप्स्ना 15 लाख रुपयांची कामेही सरकारकडून देण्यात येणार आहेत.\nशिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, सर्वसमावेशक आर्थिक विकास आदी क्षेत्रातील स्टार्टअप्स्ना विशेष प्राधान्य देण्यात येईल. या सप्ताहात विविध प्रदर्शने, कार्यशाळा, व्हेंचर कॅपिटालिस्टना भेटण्याची संधी, चर्चा, नेटवर्किंग इव्हेंट्स, व्याख्यानामाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्मार्टफोनची विक्री वाढत जाणार\nगुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परिषद\nस्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढावे\nविकासदर 7.2 टक्के राहण्याची सरकारला अपेक्षा\nआयुर्वेदिक उत्पादनाच्या निर्यातीसाठी पोषक वातावरण\nस्टार्ट-अप्सना सरकारी ई-कॉमर्स व्यासपीठ\nविमा क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वाढली -एस ऍण्ड पी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मो���ी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T19:08:03Z", "digest": "sha1:DRITGZF3Y7WGAUXXEXFWAGGVJIVRUWKV", "length": 5767, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९४० चे - ९५० चे - ९६० चे - ९७० चे - ९८० चे\nवर्षे: ९६२ - ९६३ - ९६४ - ९६५ - ९६६ - ९६७ - ९६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमार्च १ - पोप लिओ आठवा.\nइ.स.च्या ९६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१४ रोजी ०२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:29:02Z", "digest": "sha1:ELRL6TYN7NL7WBID6Y22LM2H2XXBZQRD", "length": 4120, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७४१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ७४१ मधील मृत्यू\n\"इ.स. ७४१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:49:59Z", "digest": "sha1:MFFRY4LICURAYOZVRZGNHDTI2DNCMIH4", "length": 3158, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रोजगार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► पेशे (३ क, १ प)\n► व्यवसाय (७ क, ३५ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१३ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/prora-hotel/", "date_download": "2019-04-18T18:35:37Z", "digest": "sha1:PYBDPSVAEYVHMSXVBO7XR76S4BPEUUDK", "length": 14859, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तब्बल १०,००० खोल्या असूनही गेल्या ७० वर्षांत या हॉटेलला एकही ग्राहक लाभलेला नाही!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतब्बल १०,००० खोल्या असूनही गेल्या ७० वर्षांत या हॉटेलला एकही ग्राहक लाभलेला नाही\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजगात अश्या अनेक वास्तू, ठिकाणे आहेत, ज्या अतिशय भव्य दिव्य, देखण्या आहेत, पण दुर्दैवाने काही घटनांमुळे आज त्या ओसाड आहेत, तेथे जाणे लोक टाळतात. अश्याच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे ‘प्रोरा’ नावाचे हॉटेल.\nस्थानिकांच्या मते या हॉटेलशी अनेक रहस्यमयी गोष्टी निगडीत आहेत. तर बऱ्याच जणांच्या मते त्या निव्वळ भाकडकथा आहेत, कारण त्या संबंधित कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. पण असे असूनही लोकांच्या मनात अजूनही या हॉटेलविषयी आकर्षण नाही.\nतब्बल १०,००० खोल्या असूनही या हॉटेलमध्ये राहायला कोणीही येत नाही. जणू या हॉटेलला ओसाड राहण्याचा शापच मिळाला आहे.\nहे हॉटेल जर्मन आयलंड रुगेनमध्ये बाल्टीक समुद्राच्या किनारी वसलेले असून ते इतके भव्य आहे की, त्यात तब्बल १०,००० खोल्या आहेत. मुख्य गोष्ट मात्र ही की हॉटेल सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोणीच या हॉटेलमध्ये राहायला आलेले नाही. असे का त्याचे ठोस कारण मात्र कोणाकडेही नाही.\nया हॉटेलबद्दल अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे जे हॉटेल नाझींनी बनवले होते. त्यांनी १९३६ ते १९३९ दरम्यान या हॉटेलचे निर्माण केले.\nनाझींनी हे हॉटेल आयुष्याचा आनंद घेण्यासोबतच आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बनवले होते. जर्मन कर्मचार्यांनी त्यांचा रिकामा वेळ या हॉटेलमध्ये घालवावा आणि या दरम्यान नाझी विचारधारेचा त्यांच्यात प्रचार करता यावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे हॉटेल बनवण्यात आले होते.\nया कॉम्प्लेक्समध्ये आठ वेगवेगळ्या इमारती आहेत. ज्यांची रुंदी साडेचार किलोमिटर एवढी आहे, तर समुद्राच्या बीचपासून हे हॉटेल अवघ्या १५० मीटर अंतरावर आहे.\nआठ हाऊसिंग ब्लॉकसोबतच, या हॉटेलमध्ये चित्रपट गृह, स्विमिंगपूल आणि उत्सव साजरा करण्यासाठी मोठे हॉलसुध्दा आहेत. युध्दादरम्यान हॅम्बर्गचे अनेक लोक या हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. युध्दानंतर प्रोराचा वापर पुर्व जर्मनीच्या सैन्याने लश्कर आऊटपोस्टप्रमाणे केला.\n१९९० मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर ही इमारत खालीच आहे. या हॉटेलच्या निर्मितीला तब्बल ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. समुद्र किनारी वसलेल्या या हॉटेलच्या सर्वच खोल्यांमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. मात्र तरीही या हॉटेलमध्ये राहाणे कोणीच पसंद केले नाही आणि आता तर हॉटेलची अवस्था इतकी खराब झाली आहे की, जो पर्यंत त्याचे नुतनीकरण होत नाही तोवर कोणी ग्राहक त्यात पाउल ठेवणे अशक्य आहे.\nया हॉटेलच्या बांधकामात देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचा सहभाग होता.\nजवळपास ९ हजार कामगारांनी ही इमारत बनवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. दुसर्या जागतिक महायुध्दानंतर प्रोराचे बांधकाम थांबवून सर्व कामगारांना शस्त्र बनवण्याच्या कंपन्यांमध्ये हालवण्यात आले आणि हा प्रकल्प अर्धवटच राहिला. आता या हॉटेलची अवस्था खुपच खराब झाली आहे.\nसध्या हे हॉटेल कोणा खासगी रियल इस्टेट गुंतवणूकदाराला देऊन याला सुंदरशा रेसॉर्टमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. समुद्राकिनारी असल्याने अनेक डेव्हलपर येथे हॉलिडे अपार्टमेंट बनवण्याचा विचार करत आहेत.\nकाय मग….तुम्ही जाणार का या हॉटेलमध्ये\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पाकिस्तानातील एकमेव हिंदू राजघराणे : आजही अगदी थाटात जगणारे\nरोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य\nहिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nरोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा\nरावणाची बाजू मांडणारी, “पराभूताचा” इतिहास दाखवणारी कादंबरी – “रावण : राजा राक्षसांचा”\nविमान एका लिटरमध्ये किती किलोमीटर मायलेज देते\nभारतातून नक्षलवाद न संपण्यामागचं कारण आहे – एक व्यापक “कारस्थान”\nह्या तलावात आहे करोडोंचा खजिना – जो दरवर्षी वाढतच जातोय\nतुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात विश्वास बसत नाही\nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत\nनिवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील\nभगतसिंग-आझाद सर्वांना माहिती असतात, पण अपूर्व त्याग करणारा हा क्रांतिकारक विस्मरणात जातो\nमुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच उंचावणार आहे\nभारताच्या राजकीय क्षेत्रातील हा दुटप्पीपणा चीड आणणारा आहे\nपेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल\nअवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे\n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nया खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा\nअविश्वसनीय आणि हृदयद्रावक….. एक कुटुंब ज्यांनी तब्बल ४० वर्षे ‘जग’ पाहिले नव्हते\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\n“उदारमतवाद” म्हणजे काय रे भाऊ\n“विष्ठा खा नाहीतर आईबरोबर संग कर”: वीटभट्टी कामगाराला मालकाची अमानवीय वागणूक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/Sevahami.html", "date_download": "2019-04-18T18:30:13Z", "digest": "sha1:QZ4AYAXOA7DXRHMPFJCSLJW5Y6XVWXJC", "length": 1934, "nlines": 30, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nतालुका स्तरावरील ���ेवा हमी कायदा बाबतची माहिती\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.sejoygroup.com/mr/", "date_download": "2019-04-18T18:20:48Z", "digest": "sha1:H6DFCO7XEPMWWOR6MGWW3ZOJFHXRMEE7", "length": 7321, "nlines": 190, "source_domain": "www.sejoygroup.com", "title": "इन्फ्रारेड कान थर्मामीटरने, कान थर्मामीटरने, शरीर थर्मामीटरने गन - Sejoy", "raw_content": "\nरक्तातील ग्लुकोजच्या देखरेख प्रणाली\nमायक्रोप्रोसेसर सिंगल पिचकारी ओतणे पंप\nआमच्या कंपनी आपले स्वागत आहे\nआम्ही वैयक्तिक प्रकल्प तडीस\n\"OEM आणि ODM 17 वर्षे अनुभव\"\n\"मेडिकल मानक इ.स., अन्न व औषध प्रशासनाचे मंजूर\"\n\"12 एच प्रतिसाद आमचे ध्येय आहे\"\n\"खर्च कामगिरी आपल्या बजेट पूर्ण करण्यासाठी\"\nहॉस्पिटल वैद्यकीय चाचणी प्रणाली डिजिटल रक्त जी ...\n2018 नवीन डिझाइन हॉस्पिटल डिजिटल रक्तातील ग्लुकोजच्या ...\nमोठ्या स्क्रीनवर बॅकलाइटद्वारे पर्यायी डिजिटल रक्त पी ...\nवैद्यकीय चाचणी पुरवठादार ताज्या आगमन मनगट ...\nवैद्यकीय ग्रेड हॉस्पिटल इलेक्ट्रॉनिक सिंगल Syring ...\nवैद्यकीय नॉन संपर्क बेबी इन्फ्रारेड थर्मामीटरने\nबेबी इलेक्ट्रॉनिक जलरोधक चौकशी डिजिटल तापमान ...\nफॅक्टरी साधे अन्न ग्रेड Silicone आई मॅन्युअल ब ...\nप्रकारची + Jugend - आंतरराष्ट्रीय बेबी ...\nप्रकारची + Jugend - आंतरराष्ट्रीय बाळाला टीनेजर सामान्य कोलोन 2018 पत्ता: Messeplatz 1 50679 कोलोन, जर्मनी दिनांक: 20-23, सप्टेंबर, 2018 बूथ: 11.3-F069 विनम्र आपण आणि आपल्या कंपनीच्या representa आमंत्रण ...\n122nd कॅनटन सामान्य आमंत्रण बूथ # 11 ...\nस्थळ: चीन आयात आणि कॉम्प्लेक्स निर्यात सामान्य (क्रमांक 380, Yuejiang Zhong रोड, ग्वंगज़्यू) बूथ #: 11.2A15 & 11.2A16 दिनांक: 31 ऑक्टोबर-नोव्हेंबर 4, 2017 आम्ही प्रामाणिकपणे गु आम्हाला भेट आपण आणि आपल्या कंपनीच्या प्रतिनिधी आमंत्रित करा. ..\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\ninquriy धन्यवाद, आम्ही 24 तासांच्या आत उत्तर देण्याचा\nकंपनी: हंग्झहौ Sejoy इलेक्ट्रॉनिक्स आणि. साधने कंपनी, लिमिटेड\nपत्ता: इमारत 2, No.202, Zhenzhong रोड, वेस्ट लेक अर्थव्यवस्था &. तंत्रज्ञान क्षेत्र, 310030 हंग्झहौ, चीन\nकंपनी: Joytech आरोग्य कंपनी, लिमिटेड\nपत्ता: No.365, उझहौ रोड, Yuhang आर्थिक विकास झोन, 311100, Hangzhou, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/cricket-uttar-maharashtra/looking-budding-players-zaidi-19556", "date_download": "2019-04-18T18:51:33Z", "digest": "sha1:A4YGKU2ZVXAFPOFXVIP5Q5RM7MBL4N3W", "length": 17795, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "looking for budding players - zaidi गाव-शहरांमध्ये उभरत्या खेळाडूंचा शोध घेतोय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगाव-शहरांमध्ये उभरत्या खेळाडूंचा शोध घेतोय\nअरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nनाशिक : पूर्वी रणजी व अन्य क्रिकेट स्पर्धांतून भारतीय संघात जागा बनवावी लागायची. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनेक खेळाडूंना उज्ज्वल करीअर घडविण्याचा राजमार्ग खुला झालाय. आयपीएलमध्ये चमकलेले अनेक खेळाडू भारतीय संघाचा चेहरा बनले आहेत. कौशल्य आहे, परंतु व्यासपीठ मिळालेले नाही अशा गाव-शहरांमधील उभरत्या खेळाडूंचा शोध घेत असल्याची माहिती माजी रणजीपटू व आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचे व्यवस्थापक अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.\nनाशिक : पूर्वी रणजी व अन्य क्रिकेट स्पर्धांतून भारतीय संघात जागा बनवावी लागायची. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनेक खेळाडूंना उज्ज्वल करीअर घडविण्याचा राजमार्ग खुला झालाय. आयपीएलमध्ये चमकलेले अनेक खेळाडू भारतीय संघाचा चेहरा बनले आहेत. कौशल्य आहे, परंतु व्यासपीठ मिळालेले नाही अशा गाव-शहरांमधील उभरत्या खेळाडूंचा शोध घेत असल्याची माहिती माजी रणजीपटू व आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचे व्यवस्थापक अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.\nनाशिकच्या मुर्तुझा ट्रंकवाला, सत्यजीत बच्छाव यांच्या कामगिरीकडे लक्ष असून भविष्यात त्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.\nउत्तरप्रदेश विरूद्ध बडोदाचा सामना पाहण्यासाठी नाशिकला आलेल्या अली हमीद झैदी यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, \"की आमचा संघ गुजरातचे प्रतिनिधीत्व करीत असला तरी चांगल्या खेळाडूंचा आम्ही देशभरात शोध घेतो आहोत.त्यासाठी जास्तीत जास्त सामने पाहत असतो. देशभर फिरत असतो.\nगेल्या वर्षी शिवील कौशिक याची कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये एकच ओव्हर पाहून त्याची निवड केली होती.त्या आधारे त्याची निवड \"आयपीएल'साठी करण्यात आली. त्याने चांगली कामगिरीदेखील केली. आयपीएलमध्ये कुठलेही राजकारण नाही. जो चांगली कामगिरी करेल, त्याला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. एक आयपीएल खेळाडूचे करीअर घडवू शकते. गुजरात लाय���्सचे मालक केशव बन्सल यांचा निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप नसतो. प्रत्येक निर्णयाला त्यांचे पाठबळ असल्याने खुल्यापणाने काम करता येते.नाशिकमध्ये रणजी सामन्यानिमित्त आलो असून, येथे मुर्तुझा ट्रंकवाला व सत्यजीत बच्छाव यांच्याविषयी माहिती मिळाली आहे. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन, संधी देता येईल का, याचा नक्की विचार केला जाईल.\nआयपीएल लोकप्रिय होत असल्याने त्याशीनिगडीत कॉन्ट्रावर्सीदेखील निर्माण होताय. परंतु कुठलाही गैरप्रकार रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे कठोर उपाययोजना केल्या आहेत.\nकसोटी, एकदिवसीय सामन्यापेक्षा टी-20 फॉरमॅटला क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. कमी वेळात भरपुर मनोरंजन होत असल्याने हा प्रकार सर्वत्र लोकप्रिय बनलाय. आयपीएल सारखी स्पर्धा नागरीकांसाठी सहलीप्रमाणे आहे. त्यात रोज भरपुर धम्माल अनुभवण्याची संधी असते. फॉरमॅटमध्ये बदल होतोय, पुढील पंधरा-वीस वर्षात आणखी कमी षटकांचे सामने खेळले जातील. परंतु त्यात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे टी-20 फॉरमॅट सर्वोत्कृष्ट असल्याचे अली हमीद झैदी यांनी सांगितले.\nगेल्या आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीचा प्रयत्न केला. सुरेश रैना सारखा चांगला कर्णधार, ब्रावो, फ्लिंच, मॅक्सवेल यांच्यासह जडेदा यांच्यासारखे चांगले खेळाडू संघात आहेत. परंतु पहिलेच वर्ष असल्याने अपेक्षित यश आले नाही. खेळाडूंमध्ये सुसंवाद प्रस्तापित झाला असून यावर्षी आम्ही जिंकण्यासाठी खेळू असेही त्यांनी सांगितले.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना ��्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z131225230358/view", "date_download": "2019-04-18T18:44:17Z", "digest": "sha1:FQKENESJTEA7CMMQ23U7TNNYR7M6YC77", "length": 26667, "nlines": 135, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वास्तुशांती - यज्ञोपवीत संस्कार", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार २|\nवास्तुशांती - यज्ञोपवीत संस्कार\nवास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.\nआचम्य, प्राणानायम्य, देशकालौ, संकीर्त्य अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायांशुभपुण्यतिथौ मम \nयजमानस्य आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त, फलप्राप्त्यर्थं, श्रौतस्मार्त, कर्मानुष्ठानसिद्धयर्थं, यज्ञोपवीतसंस्कारं, अहं करिष्ये \nडाव्या हाताच्या अंगठयात जानवी / जानवे अडकवून, उरलेला जानव्याचा सर्व भाग डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवावा. उजव्या हातात तुलसीपत्र / दर्भ घेऊन जानव्यावर मंत्र म्हणत फुलपात्रातील पाणी शिंपडावे ( प्रोक्षण करावे ) प्रथम गायत्री मंत्र म्हणावा.\n ॐ आपोहिष्ठामयोभुव स्तान उर्जेदधातन ॥ महेरणायचक्षसे ॥ योवः शिवतमोरसस्तस्यभाज यतेहनः ॥ उशतीरिवमातरः ॥ तस्माअरंगमामवोयस्यक्षयायजिन्वथ ॥ आपोजनयथाचनः ॥ आपोवाइद सर्वंविश्वाभूतान्यापः प्राणावा आपः पशव आपोन्नमापोमृतमापः सम्राडापोविराडापः स्वराडापश्र्छंदास्यापोज्योती ष्यापोयजू ष्यापः सत्यमापः सर्वादेवताआपोभूर्भुवः सुवराप ॐ ॥ दधिक्राव्णोअकारिषंजिष्णोरश्वस्यवाजिनः ॥ सुरभिनोमुखाकरतप्रण आयू षितारिषत् ॥ आपोहिष्ठामयोभुवस्तान ऊर्जेदधातन महेरणायचक्षसे ॥ योवःशिवतमोरसस्तस्यभाजयतेहनः आपोजनयथाच नः ॥ हिरण्यवर्णाः शुचयः पावकायासुजातः कश्यपोयास्विंद्रः ॥ अग्निंया गर्भंदधिरेविरुपास्तान आपःश स्योनाभवतु ॥ यासा राजावरुणोयातिमध्येसत्यानृतेअवपश्यंजनानम् ॥ मधुश्चुतः शुचयोयाः पावकास्तान आपःश स्योनाभवंतु ॥ यासांदेवादिविकृण्वंतिभक्षंयाअंतरिक्षेबहुधाभवंति ॥ याः पृथिवींपयसोंदंतिशुक्रास्तान आपःश स्योनाभवंतु ॥ शिवेनमाचक्षुषापश्यतापः शिवयातनुवोपस्पृशतत्वचंमे ॥\nसर्वा अग्नी रप्सुषदोहुवेवोमयिवर्चोबलमोजोनिधत्त ॥ पवमानः सुवर्जनः ॥ पवित्रेणविचर्षणिः ॥ यःपोतासपुनातुमा ॥ पुनंतुमादेवजनाः ॥ पुनंतुमनवोधिया ॥ पुनंतुविश्व आयवः ॥ जातवेदःपवित्रवत् ॥ पवित्रेणपुनाहिमा ॥ शुक्रेणदेवदीद्यत् ॥ अग्नेक्रत्वाक्रतू रनु ॥ यत्तेपवित्रमर्चिषि ॥ अग्नेविततमंतरा ॥ ब्रह्मतेनपुनीमहे ॥ उभाभ्यांदेवसवितः ॥ पवित्रेणसवेनच ॥ इदंब्रह्मपुनीमहे ॥ वैश्वदेवीपुनतीदेव्यागात् ॥ यस्यैबह्वीस्तनुवोवीतपृष्ठाः ॥ तयामदंतःसधमाद्येषु ॥ वय स्यामपतयोरयीणाम् ॥ वैश्वानरोरश्मिभिर्मापुनातु ॥ वातः प्राणेनेषिरोमयोभूः ॥ द्यावापृथिवीपयसापयोभिः ॥ ऋतावरीयज्ञियेमापुनीताम् ॥ बृहद्भिःसवितस्तृभिः ॥ वर्षिष्ठैर्देवमन्मभिः ॥ अग्नेदक्षैःपुनाहिमा ॥ येनदेवताअपुनत ॥ येनापोदिव्यंकशः ॥ तेनदिव्येनब्रह्मणा ॥ इदंब्रह्मपुनीमहे ॥ यःपावमानीरध्येति ॥ ऋषिभिःसंभृत रसम् ॥ सर्व सपूतमश्नाति ॥ स्वदितंमातरिश्वना ॥ पावमानीर्योअध्येति ॥ ऋषिभिःसंभृत रसम् ॥ तस्मैरसस्वतीदुहे ॥ क्षीर सर्पिर्मधूदकं ॥ पावमानीःस्वस्त्ययनीः ॥ सुदुघाहिपयस्वतीः ॥ ऋषिभिःसंभृतोरसः ॥ ब्राह्मणेष्वमृत हितम् ॥ पावमानीर्दिशंतुनः ॥ इमंलोकमथोअमुम् ॥ कामान्त्समर्धयंतुनः ॥ देवीर्देवैःसमाभृताः ॥ पावमानीःस्वस्���्ययनीः ॥ सुदुघाहिघृतश्चुतः ॥ ऋषिभिःसंभृतोरसः ॥ ब्राह्मणेष्वमृत हितम् ॥ येनदेवाःपवित्रेण ॥ आत्मानंपुनतेसदा ॥ तेनसहस्त्रधारेण ॥ पावमान्यःपुनंतुमा ॥ प्राजापत्यंपवित्रम् ॥ शतोद्याम हिरण्मयम् ॥ तेनब्रह्मविदोवयम् ॥ पूतंब्रह्मपुनीमहे ॥ इंद्रःसुनीतीसहमापुनातु ॥ सोमःस्वस्त्यावरुणःसमीच्या ॥ यमोराजाप्रमृणाभिःपुनातुमा ॥ जातवेदामोर्जयंत्यापुनातु ॥\nजानवी पिळून जानव्यातील पाणी काढून टाकावे. डाव्या हाताच्या अंगठयात सर्व जानव्यांचा एक भाग अडकवावा. जानव्याचा दुसरा भाग उजव्या बाजूच्या गुडघ्यात अडकवावा. उजव्या हाताच्या अंगठयाने एक एक जानवे अभिमंत्रित करावे.\n॥ ॐ भूरग्निंचपृथिवींचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥\nॐ भुवोवायुंचांतरिक्षंचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥\nॐ स्वरादित्यंचदिवंचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥\nॐ भूर्भुवःसुवश्चंद्रमसंचदिशश्चमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥ ॐकारं प्रथमतंतौ न्यसामि ॥ अग्निं द्वितीयतंतौ न्यसामि ॥ नागांस्तृतीयतंतौ न्यसामि ॥ सोमं चतुर्थतंतौ न्यसामि ॥ पितृन्पंचमतंतौ न्यसामि ॥ प्रजापतिं षष्ठतंतौ न्यसामि ॥ वायुं सप्तमतंतौ न्यसामि ॥ सूर्यमष्टमतंतौ न्यसामि ॥ विश्वानदेवान नवमतंतौ न्यसामि \nजानव्याची दोनही टोके दोन हाताच्या अंगठयात धरुन, आपले तळवे पूर्व दिशेकडे करुन आपले दोनही हात आपल्या मस्तकाच्या समांतर वर करावेत. ( जानवी सूर्याला दाखवावीत. )\n॥ उद्वयंतमसस्परिपश्यंतोज्योतिरुत्तरं ॥ देवंदेवत्रासूर्यमगन्मज्योतिरुत्तमं ॥ उदुत्यंजातवेदसंदेवंवहंतिकेतवः ॥ दृशेविश्वायसूर्यं ॥ चित्रंदेवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्यवरुणस्याग्नेः ॥ आप्राद्यावापृथिवीअंतरिक्ष सूर्याआत्माजगतस्तस्थुषश्च ॥ त्रिस्ताडयेत् ॥\nदोनही हातातील जानवी गुंतणार नाहीत अशी दक्षता घेऊन ३ वेळा टाळी वाजवावी.\n( हस्ताभ्यां त्रिस्ताडयेत् ॥ ) ( इति यज्ञोपवीत अभिमंत्रणम् ) पंचगव्य प्राशन व यज्ञोपवीत धारण संकल्प -\nकर्त्याने आचमन प्राणायाम करुन, हातात अक्षता घेऊन सं��ल्प करावा,\nअद्यपूर्वोच्चरित.....फलप्राप्त्यर्थं शरीर शुद्धयर्थं पंचगव्य प्राशनं, तथाच कर्मानुष्ठानसिद्धयर्थं यज्ञोपवीतधारणं करिष्ये \nपंचगव्य प्राशन मंत्र - ( त्रिवारं ( तीनवेळा ) पिबेत् \nयत्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके \n\" ॐ \" असे म्हणून प्राशन करावे, नंतर आचमन करावे. यज्ञेपवीत धारण करताना प्रथम उजव्या हातात जानवे घालून मग गळयात घालावे. यज्ञोपवीत धारणकरण्याचा मंत्र -\nॐ यज्ञोपवीतंपरमंपवित्रंप्रजापतेर्यत्सहजंपुरस्तात् ॥ आयुष्यमग्य्रं प्रतिमुंचशुभ्रंयज्ञोपवीतंबलमस्तुतेजः ॥\nआचमन करुन नंतर उदक सोडावे -\nयज्ञोपवीतधारणांगभूतं दशगायत्री जपं अहं करिष्ये \nउजव्या हाताच्या अंगठयात नवे जानवे धरावे, व दहावेळा गायत्री मंत्राचा जप करावा.\nजप झाल्यावर जुने जानवे ( असल्यास ) डाव्या खांद्यावरुन खाली घेऊन काढावे व दोरा तोडावा.\nजीर्णयज्ञोपवीत विसर्जन मंत्र -\nयज्ञोपवीतं यदि जीर्णवंतं वेदांतवेद्यं परब्रह्मसूत्रम् \nआयुष्यमग्य्रं प्रतिमुंच शुभ्रं जीर्णोपवीतं विसृजस्तु तेजः ॥\n( इति यज्ञोपवीत धारणम् )\nमंगलस्नान करुन उत्तम वस्त्र नेसून स्वच्छ व शुद्ध भूमीवर रांगोळी काढून सुशोभित केलेल्या आसनावर, पत्नीसह, कर्त्याने प्राडमुख बसावे.\nकार्यासाठी बसलेल्यांना सुवासिनी कुंकुम तिलक करीत असताना गुरुजींनी मंगलसूचक मंत्रघोष करावा. शांतिसूक्त म्हणावीत -\nॐ स्वस्ति न इंद्रोवृद्धश्रवाः स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः ते यज्ञं पांतुरजसः परस्तात् संवत्सरीणममृत स्वस्ति ॥ ॐ देवींवाचमजनयंत देवाः संवत्सरीणममृत स्वस्ति ॥ ॐ देवींवाचमजनयंत देवाः तां विश्वरुपाः पशवोवदंति धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥ ॐ नमो ब्रह्मणे नमोअस्त्वग्नये, नमः पृथिव्यैः, नम ओषधीभ्यः, नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि ॐ सहनाववतु ॐ शांतिः शांतिः शांतिः ॐ तच्छंयोरावृणीमहे... शं चतुष्पदे \nकुंकुम तिलक झाल्यावर यजमान पत्नीने कुंकुम तिलक करणार्या सुवासिनीला हळद कुंकू लावावे. कर्त्याने विडा नारळ द्यावा मानाप्रमाणे लहानाने नमस्कार करावा.\nकर्त्याने गुरुजींच्या सूचनेप्रमाणे आचमन करुन पवित्रके धारण करुन प्राणायाम करावा. हातात अक्षता घेऊन देवादिकांना हात जोडून वंदन करावे, आणि त्यांचे स्मरण करावे. प्रथम गणपतीचे स्मरण करुन गणपतीला विडा ( नारळ ) ठेवावा. प्रत्येक विडयावर नारळ ठेवावा असे शास्त्र आहे. शक्य नसेल तर कुलदेवतेला व क्षेत्रपाल देवतेला नारळ अवश्य ठेवावा. ) उजव्या हातात अक्षता घेऊन व हात जोडून पुढीलप्रमाणे देवादिकांना वंदन आणि त्यांचे ध्यान करावे.\nॐ गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं ॐ भूर्भुवः सुवः महागणपतये नमः ॐ भूर्भुवः सुवः महागणपतये नमः प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं, समर्पयामि \nहातातील अक्षता विडा व नारळ यावर वाहाव्यात. पुनः हातात अक्षता घेऊन आपल्या कुलस्वामी व कुलदेवतेचे स्मरण करुन हातातील अक्षता विडा व नारळ यांवर वाहाव्यात व पत्नीने तेथे हळदीकुंकू वाहावे.\nॐ जातवेदसे सुनवाम सोममराती यतो निदहाति वेदः स नः पर्षदतिदुर्गाणि विश्वानावेव सिंधुं दुरितात्यग्निः ॥ ॐ भूर्भुवःसुवःकुलस्वामी कुलदेवतायै नमः स नः पर्षदतिदुर्गाणि विश्वानावेव सिंधुं दुरितात्यग्निः ॥ ॐ भूर्भुवःसुवःकुलस्वामी कुलदेवतायै नमः प्रार्थनापूर्वकम् ताम्बूलं नारिकेलफलं च समर्पयामि \nपुनः हातात अक्षता घेऊन क्षेत्रपालाचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्यात.\nॐ क्षेत्रस्य पतिना वयं हि तेनेव जयामसि गामश्चं पोषयित्न्वा स नो मृडातीदृशे ॥ ॐ भूर्भुवःसुवःक्षेत्रपालाय नमः गामश्चं पोषयित्न्वा स नो मृडातीदृशे ॥ ॐ भूर्भुवःसुवःक्षेत्रपालाय नमः प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेल फलं समर्पयामि \nपुनः हातात अक्षता घेऊन वास्तुदेवतेचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्या.\nॐ वास्तोष्पते प्रतिजानीह्यस्मान्त्स्वावेशो अनमीवो भवानः यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥ ॐ भूर्भुवःसुवःवास्तोष्पतये नमः यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥ ॐ भूर्भुवःसुवःवास्तोष्पतये नमः प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं सर्मयामि \nसर्व विडयांवर, नारळावर पाणी वाहून नमस्कार करावा. कुलदेवतेचा विडा नारळ घरातील देवांसमोर ठेवून नमस्कार करावा. घरातील वडील मंडळींना व गुरुजींना नमस्कार करुन कार्य करणार्यांनी आपल्या आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन देवतांना वंदन करावे.\nस्त्री. दुमडण्याची , घडी घालण्याची क्रिया . [ दु + मोडणे ] दुमटणे , दुमडणे , दुमतणे , दुमतविणे - उक्रि . दुहेरी घडी करणे ; दुणणे .\nऔक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"}
+{"url": "http://devmamledar.com/Naukari.php", "date_download": "2019-04-18T18:17:27Z", "digest": "sha1:M6VYJCV4UACUHKGJZWWHWGZI7QUUCKA7", "length": 12425, "nlines": 47, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\nमहाराज मामाच्या गावी असतांना नित्यनियमाने पहाटे गोदामातेच्या तीरी स्नान करीत. तेव्हा महाराजांच्या मनात आले की, गोदामाता कशी काय तिच्या विशाल हृदयात सर्वांना स्नान देते. कोटयावधी तहानलेल्यांची तहान भागवते. गरीब श्रीमंत भेद न बाळगता कशी काय तिच्या तीरावर सर्वांना आश्रय देते. तेव्हा महाराजांनी प्रार्थना केली.- \" हे परम पवित्र गोदामाते, मलाही तहानलेल्यांची तहान भागवित, भुकेल्या जीवांना अन्न देत, निराश्रितांना अभय देत, जो जे वांच्छील ते त्याला देत अनंतकोटी ब्रम्हांडनायकाच्या स्वरुपात लीन होण्याची व कर्तव्य मार्गावर दिप होण्याची शक्ती दे. इ.स. १८२९ मध्ये यशवंताला मामांच्या खटपटीने बदली कारकून म्हणून येवले येथे तात्पुरती नोकरी मिळाली. यशवंत येवल्यास आला. कोपरगावी मामा व गोदामाई यांची साथ होती. गोदामाईच्या उत्तरेस ९-१० मैलांवर असलेले येवले गाव इथे ना नदी ना ओळख पाण्याचे दुर्भिक्षच इथे ना नदी ना ओळख पाण्याचे दुर्भिक्षच अशाच वैशाख वणव्यात जीवन कंठावयाचे आहे. ह्या प्रखर सत्याची जाणीव त्याला झाली. परंतु गोदामाईचे उदाहरण त्याच्यासमोर होते. मुखी भगवंत नामस्मरण होते व जवळ कर्तव्य��ुद्धी होती. तसेच सदाचाराचे तेजस्वी वलय मार्गदर्शनार्थ होते. फिरतीचे काम असूनही तो ते चोखपणे करीत असे. या चोखपणामुळे तो रावसाहेबांच्या मर्जीस व सदाचरणामुळे शेजाऱ्यांच्या आदरास पात्र ठरला. हा हा म्हणता दोन वर्षे निघून गेली. ई.स. १८३१ मध्ये नगरच्या कलेक्टरसाहेबांचा सरकारी मुक्काम येवल्यास पडला. सर्व कनिष्ट अधिकारी तेथे जमले होते. नारायणरावांनी यशवंताला बरोबर घेऊन कलेक्टरसाहेबांची भेट घेतली व नोकरीचा अर्ज दिला.गोऱ्या साहेबांनी यशवंताचे मोत्यासारखे अक्षर, व बदली कारकून म्हणून केलेले चोख काम पाहून त्याच मुक्कामात नेमणुकीचा हुकूम दिला आणि महादेव कुलकर्णींचा यशवंत दरमहा रु. १०/- पगारावर कारकून म्हणून सरकारी नोकरीत यशवंत महादेव भोसेकर म्हणून येवले येथे काम करू लागला. नोकरीची मुलायम वस्त्रे अंगावर आली तरी यशवंतरावांच्या कामात ढिलाई आली नाही की ते परमार्थापासून दूर गेले नाही.\n\"जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||\nतोची साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा ||\"\nमहसुल खात्यातील महान संत\nसंतश्रेष्ठ देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज हे आधुनिक काळातील एक महान देवपुरुष होत. काही काही गावांची नशीब थोर असतात. ज्ञानोबारायांमुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झाले. तुकोरायांमुळे देहुला महत्त्व प्राप्त झाले, तसेच सटाण्याला महत्त्व प्राप्त झाले ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांमुळेच. देवमामलेदार सटाण्याला आले आणि इथल्या लोकांचे भाग्य उजळले. महाराजांनी १८२९ ते १८७२ या काळात रेव्हेन्यु खात्यात ४३ वर्ष सेवा केली. प्रथम येवला, चाळीसगाव, एरंडोल, अंमळनेर, शहादा, धुळे, सिंदखेडा व शेवटी सटाणा येथे सेवा केली. सटाण्याला असतांनाच ते सेवानिवृत्त झाले व इथेच संतपदाला पोहोचले.\nगोर-गरीब, दीन-दुबळे, अनाथ, पीडीत यांच्यातच महाराजांना देव दिसला. म्हणुन मामलेदार असुनही कोणीही याचक त्यांच्या दारातून रित्या हाताने परत गेला नाही. आपल्याला जे मिळते ते नारायणाच्या कृपेने यावर त्यांची श्रध्दा होती. म्हणुनच \"परोपकारी रावसाहेब\" अशी त्यांची रेव्हेन्यु खात्यात ओळख होती. दामाजी पंतांनी भुकेल्यांसाठी धान्याचे गुदाम रिते केले त्याची भरपाई स्वतः पंढरीनाथांनी केली. १८७०-७१ च्या बागलाणतील भयंकर दुष्काळात देवमामलेदारांनी गोरगरिब, दुष्काळ पीडीतांसाठी सरकारी खजिन्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये वाटुन दिले. स्वामी समर्थांच्या कृपेने खजिना पुर्ववत भरला. हा दैवी चमत्कार होता. महाराज देव पदाला पोहोचले. खुद्द तपास अधिकारी जो इंग्रज होता तो देखील या चमत्काराने चक्रावुन गेला.अध्यात्म साधना म्हणजे लौकीक व्यवहाराला पाठ दाखविणे नव्हे उलट आपल्या नैमित्तिक कर्मात, दिनचर्येत अध्यात्म मुरवुन घेणे हे होये, ही महाराजांची जीवनश्रध्दा होती.रेव्हेन्यु सारख्या स्वार्थाने व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या खात्यात काम करतांना महाराजांनी हा कलंक आपल्याला कधी लागु दिला नाही. परमार्थ हेच त्यांचे जीवनमुल्य होतेय म्हणुनच \"श्री संत\" \"देवमामलेदार\" या बिरुदावलीने ते सर्वदुर परिचित झाले. देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे चरित्र रज, तम गुणांवर मात करुन सत्त्वाकडे झेपावणारे यासाठी प्रेरणादायी आहे.\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_2399.html", "date_download": "2019-04-18T18:47:39Z", "digest": "sha1:XVR6WIAGH2WOQPAOGVZ2ZGYDFFPQAAIS", "length": 14230, "nlines": 65, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: निकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\nसांगली जिल्ह्यातील शेणे (ता. वाळवा) येथील धनाजी निकम यांनी ऊस शेतीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सुधारित लागवड तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामध्ये त्यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. ऊस शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श ठरावी. आपल्या उसाची बेणे म्हणून ते विक्री करतात. त्यातून समाधानकारक उत्पन्नाची आशा त्यांनी निर्माण केली आहे.\nपुणे - बंगळूर ��ाष्ट्रीय महामार्गावरील कासेगावपासून पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर शेणे परिसरात निकम यांची दोन ठिकाणी विभागून 32 एकर शेती आहे. त्यातील बहुतांश जमीन खडकाळ व चढ-उताराची होती. पुणे - बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू होते. त्या रस्त्याला भरावासाठी खडकाळ जमिनीतील मुरूम दिला. त्या बदल्यात रस्ताविस्तारीकरण करताना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यातील सुपीक माती रस्त्यासाठी काढली जात होती. ती माती मुरुमाच्या बदल्यात घेऊन मुरूम नेलेल्या खडकाळ जमिनीत चार ते पाच फुटाचा थर देऊन अंथरली. त्या ठिकाणी सिंचनाची सोय केली. सध्या या जमिनीतून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न निकम यांनी केला आहे.\nऊस बियाणे विक्रीतून मिळवला फायदा\nनिकम आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन करतात. त्यांचे को 86032 या जातीच्या उसाचे शेत व उसाची गुणवत्ता पाहून परिसरातील अनेकजण बेणे म्हणून त्याची मागणी करू लागले. ऊस कारखान्याला देण्यापेक्षा बेणे म्हणून वजनावर त्याची विक्री करण्याचे निकम यांनी ठरवले. त्याप्रमाणे मागील वर्षी एक एकर क्षेत्रात त्यांनी ऊस घेतला. त्याचे वाढ्यासह 155 टन वजन भरले. साडेतीन हजार रुपये प्रति टन या दराने बेणेविक्री केली. सुमारे दहा महिन्यांमध्ये पाच लाख 42 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. खर्च 1,19,000 रुपये वजा जाता चार लाख 23 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळाले.\nउसाची सुधारित लागवड पद्धत\nनिकम यांनी पट्टा पद्धतीच्या लागवडीवर भर दिला आहे. सुरवातीला सहा फूट, त्यानंतर आठ फूट या पद्धतीने लागवड केली. या पद्धतीमुळे भांगलण सुलभ होते. बऱ्याच वेळा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आंतरमशागत चांगल्या प्रकारे करता येते. निकम यांचा \"ग्रीन हार्वेस्ट\" खत पेरून देण्यावर भर असतो. पट्टा पद्धत असूनही निकम कोणते आंतरपीक घेत नाहीत याचे कारण म्हणजे मजूरटंचाई. येत्या काळात इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित रोबो विकत घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. आपल्या गरजेनुसार रोबोची निवड ते करणार आहेत.\nसबसरफेस ठिबक आणि यांत्रिकीकरण\nउसाला पाणी देण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर होत असताना सबसरफेस ही नवी पद्धत पुढे आली आहे. निकम यांनी संपूर्ण शेतावर सबसरफेस योजना राबवली आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देणाऱ्या निकम यांच्याकडे सुमारे 50 लाख रुपयांची शेती अवजारे व दोन ते तीन ट्रॅक्टर अशी यंत्रसामग्री आहे. आंतरमशागतीसाठी ते छोट्या ट्रॅक्टरचा वापर करतात. कीडनाशक फवारणी, खुरटणी, भरणी यासाठी त्याचा उपयोग होतो. सबसॉयलर हे अवजारही त्यांच्याकडे आहे. त्या आधारे जमिनीचा तीन फुटापर्यंतचा थर भुसभुशीत केला जातो.\nमागील वर्षीच्या ऊस व्यवस्थापनाची माहिती देताना निकम म्हणाले, की जमिनीत सबसॉयलरचा वापर केल्यानंतर आडवी- उभी नांगरट केली. जोडओळीतील अंतर दोन फूट ठेवले. सबसरफेस ठिबक पाइप पुरून घेतली. पट्टा सहा फुटाचा ठेवला. एक सप्टेंबरला दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर केला. लागवडीआधी बेणेप्रक्रिया केली. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डायमिथोएटचा वापर केला. सुरवातीला दहा बॅग \"ग्रीन हार्वेस्ट\", चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, दाणेदार गंधक यांचा वापर केला. फिप्रोनील हे दाणेदार कीटकनाशक मातीतून दिले. पुढील टप्प्यात 19-19-19, 12-61-0 आदींचा वापर केला. एकूण व्यवस्थापनातून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन आठ महिन्यांत वीस ते तेवीस कांड्यांचा ऊस तयार झाला. शेतकऱ्यांना बेण्यासाठी हा ऊस प्रति टन साडेतीन हजार रुपये या दराने तोडण्यात आला.\nनिकम यांनी या वर्षी बेणे विक्रीसाठी म्हणून नऊ एकरावर ऊस घेतला आहे. त्यांच्या उसाची गुणवत्ता पाहण्यासाठी सुमारे 20 हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली आहे. सूर्यप्रकाश आणि पुरेशी हवा पिकाला अत्यंत आवश्यक असते. त्यावर आपला अधिक भर असल्याचे निकम यांनी सांगितले. बेण्यासाठी अनेक शेतकरी सतत मागणी करतात. मात्र बुकिंग पद्धत वापरत नाही. इच्छुक शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले असून त्यांना संपर्क साधून बेणे तयार असल्याचे कळवले जाते. अशा पद्धतीमुळे योग्य नियोजन साधले जाते. यंदाच्या वर्षी प्रति टन चार हजार रुपये दराने बेणे विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nनिकम यांच्या ऊस शेतीतील काही वैशिष्ट्ये\n- अडीच ते तीन किलो वजनाचा ऊस बेण्यासाठी वापरतात\n- दोन डोळ्यांच्या टिपरीचा लागवडीसाठी वापर\n- जोडओळ व पट्टा पद्धतीचा वापर\n- को 86032 जातीचीच प्राधान्याने निवड\n- बेणेप्रक्रिया करूनच लागवड\n- \"ग्रीन हार्वेस्ट\" व रासायनिक खते असा संतुलित वापर\n- विद्राव्य खतांवरही भर\n- उसात लावणी व खोडव्यातही पाचटाचा वापर\n- वाढलेल्या उसाची वाळलेली पानेही शेतात पसरवतात.\n- गेल्या काही वर्षांत एकरी उत्पादन सरासरी 100 टनांपर्यंत\n- स्वयंचलित पद्धतीच्या वापरावर भर\n- शेतीतील पैसा शेतीत यांत्रिकीकरण करण्यासाठीच गुंतवण्याकडे कल,\nत्यातूनच विविध प्रकारचे ट्रॅक्टर घेतले.\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:58:47Z", "digest": "sha1:TMSC7ADSOJRARA433LUJLPQFJ4GJ75HT", "length": 12239, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेश तलावातील गाळ काढणार : महापौर जाधव - Dainik Prabhat", "raw_content": "\nगणेश तलावातील गाळ काढणार : महापौर जाधव\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढणे आवश्यक आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. तसेच महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्यकतेनुसार “ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या उद्याने, आरक्षणांसह मिळकतींचा महापौर राहुल जाधव यांनी आजपासून (दि. 7) पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यानुसार आज “अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या गणेश तलाव, उद्याने, व्यायमशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे आणि जलतरण तलावाची त्यांनी पाहणी केली. माजी उपमहापौर शैलजा मोरे, “अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक अमित गावडे, केशव घोळवे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव, शर्मिला बाबर, कार्यकारी अभियंता मनोज शेठिया, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, उद्यान अधीक्षक डी. एन. गायकवाड यावेळी उपस्थित होते\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया दौऱ्याविषयी माहिती देताना महापौर जाधव म्हणाले की, महापालिकेचे प्राधिकरणातील गणेश तलाव आणि उद्यान अतिशय उत्कृष्टरित्या विकसित केले आहे. अनेक नागरिक सकाळी या ठिकाणी वॉकिंगसाठी येतात. त्यांना कोणतीही अडचण येवू नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. उद्यानात आणखीन सुविधा दिल्या जाणार आहेत. गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. संबंधितांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्यकतेनुसार ‘ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयाशिवाय मदनलाल धिंग्रा मैदान व कै. सदाशिव बहिरवाडे मैदानाच्या सीमाभिंतीची उंची वाढवून त्यावर जाळी बसविणे सीमाभिंतीला तडे गेल्याने त्याची दुरूस्ती करणे किंवा नव्याने बांधावी, मैदानावर स्प्रींकलरकामी जादा गेजची पाईपलाईन टाकणे, बॅडमिंटन कोर्टवर सिंथेटीक मॅट बसविणे. नादुरूस्त बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. प्राधिकरण, मोहननगर येथील कंपाऊंडच्या जाळ्या नव्याने बसविण्यात याव्यात. उंचवटा काढून स्लोप देणे, गणेश तलाव लॉन टेनिस कोर्ट व स्केटींग मैदान भाड्याने देणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:29:01Z", "digest": "sha1:ETABBJPFT6DPULMHP3HMRFIVD7GARI5L", "length": 11339, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अशोक बागवे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमार्च १०, इ.स. १९५२\nप्रा. अशोक बागवे (मार्च १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी भाषेतील कवी आहेत.\n३ अशोक बागवे यांना मिळालेले पुरस्कार\nबागव्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे. ते ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथे अध्यापनाचे काम करत.\nअशोक बागवे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.\nकविता दशकाची (इ.स. १९८० ग्रंथाली प्रकाशन)\nआलम (इ.स. १९८२ मौज प्रकाशन)\nआज इसवीसन ताजे टवटवीत वगैरे (इ.स. १९९७ ग्रंथाली प्रकाशन)\nगर्द निळा गगनझुला (इ.स. २००० नितांत प्रकाशन)\nकवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)\nअशोक बागवे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना. घ. देशपांडे पुरस्कार (२०१५)\n^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोल���कर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९५२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१५ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9C", "date_download": "2019-04-18T18:32:23Z", "digest": "sha1:G5K2I3C47UAQN7OCAYTA6F7ODEAD576J", "length": 5044, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांबोज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्राचीन भारतातील सोळा महाजनपदे\nकांबोज (पर्शियन: کمبوہ; कंबुह)हे लोहयुगीन भारतातील क्षत्रिय लोक होते. यांच्या राज्याचे उल्लेख संस्कृत, आवस्ता, पाली भाषांतील प्राचीन साहित्यात आढळतात. प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी कांबोज एक होते.\nएका मतानुसार कांबोजांचे राज्य भारताच्या पश्चिमेकडील सौराष्ट्राच्या भागात होते व द्वारका ही या राज्याची राजधानी होती [ संदर्भ हवा ].\nश्रीकृष्ण हा महाभारत काळात या राज्याचा सत्ताधीश होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंग • अवंती • अश्मक • कांबोज • काशी • कुरू • कोसल • चेदी • पांचाल • मगध • मत्स्य • मल्ल • वत्स • वृज्जी • शूरसेन • गांधार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:11:54Z", "digest": "sha1:LMTXZUAP6H7EYLIZVHUPG35UNHWGUZAB", "length": 8344, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राथमिक शाळा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील एक प्राथमिक शाळा\nप्राथमिक शाळा (इंग्रजी: Primary School) हि एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते. तसेच मुलांना घरापासून दूर स्वतत्र रहायला शिकतात.हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे, तर इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलँड या देशात प्राथमिक शाळा (Primary school) असे म्हणण्याची पद्धत आहे अतिशय भांडखोर\nभारतात प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत आहे. वय सहा ते चौदा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण कालावधी मानला जातो.प्राथमिक शाळेत घेतेलेले शिक्षण हेच खूप छान असते .पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक होते. हे वर्ग प्रार्थमिक शाळ असे संबोधले जातात. भारतात शिक्षण गळतीचे प्रमाण जास्त होत आहे किवा वादात आहे असेही म्हणता येईल.\nकोठारी आयोग ( १९६४ ते ६६ ) यांनी सांगितल्यानुसार शिक्षणाच्या आराखड्यानुसार (१०+२+३) यातील पहिल्या दहा वर्षातील शिक्षणापैकी पहिले आठ वर्षाचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचे मानले जाते.\nआजच्या काळात ग्रामीण भागत प्राथमिक शाळेच फार दैनीय अवस्था असल्याचे आपणास देसून येत आहे तरी याच्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे आणि विकासात भर पडणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो.प्रार्थमिक शिक्षण हा तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे.त्यामुळे प्रार्थमिक शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालेच पाहिजे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१९ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/page/3/", "date_download": "2019-04-18T18:26:41Z", "digest": "sha1:FMUSIBSA5F3XAVI7UGJ5WX7EMHJ5KRP2", "length": 19063, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजकीय Archives | Page 3 of 76 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच त��सात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कट��्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यात���ल मतदानास सुरवात\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nछत्रपतींचा वारसा सांगणार्या पवारांना झोप कशी येते\nउमेदवारांनी रोज खर्च सादर करणे बंधनकारक\n22 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंतला जाहीर सभा\nमला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट\nमोदीचा कारभार म्हणजे ‘लबाडा घरचं आवतनं’ – पवार\nदुपारी तीन वाजेपर्यंत चंद्रपुर ४२.६८, तर रामटेक ४५ टक्के मतदान\nडॉ. अभय बंग व राणी बंग यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nलोकसभा निवडणूक मतदान : दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के मतदान\nमतदान यंत्रात बिघाड; ई-मेलद्वारे ३५ पेक्षा अधिक तक्रारी दाखल\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/nolans-movie-dunkirk/", "date_download": "2019-04-18T18:35:27Z", "digest": "sha1:US53ZRQRSBIROJK5KLGOGV3CLWJHEV27", "length": 14508, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इतिहासातील धडा - डंकर्कची यशस्वी माघार - आता Nolan च्या चित्रपटात!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nशाळेत इतिहास विषयातला रटाळपणा कमी झालेला किंवा त्यात रस निर्माण झालेला आठवतो तो इयत्ता दहावीत…\nइतिहासाच्या पाठ्यक्रमात “आधुनिक जगाचा इतिहास” दहावी आधी देखील थोडाफार होताच, पण दहावीत अचानक वाटलं की एवढ्या महत्वाच्या विषयावर मत बनवायला सुरुवात करायला जरा उशीरच झाला.\nपहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, साम्यवाद, भांडवलशाही वगैरे संज्ञा कानावर पडून सोडून देण्यापेक्षा, समज��न घेण्यात करावी लागणारी वैचारिक कसरत आकर्षक होती.\n“दुसऱ्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करा” असा आठ मार्कांचा प्रश्न विचारल्यावर, पहिले महायुद्ध, व्हर्साय चा तह, जर्मनी वर लादल्या गेलेल्या अन्यायकारक अटी वगैरे सगळं पुस्तकातलं कन्टेन्ट पुस्तकी भाषेतच उत्तर म्हणून उत्तरपत्रिकेत छापण्या पलीकडेही त्या प्रश्नाचं, त्या घटनांचं महत्व होतं. आता ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे नुकताच आलेला “डंकर्क” या चित्रपटाचा ट्रेलर अन त्या संदर्भात आठवणारा प्रश्न:\nटीप लिहा : डंकर्क ची यशस्वी माघार\nतशी डंकर्कची घटना आहे ती evacuation ची, माघार घेण्याची. तरी पण त्याचे ऐतिहासिक महत्व साहसीमोहिमां पेक्षा जास्तच. 1940 च्या मे महिन्यात जर्मन सैन्याने बेल्जियम व उत्तर फ्रान्सवर ताबा घेतलेलाय, ब्रिटन व फ्रान्स चे सैन्य डंकर्क बंदरा जवळ अडकलेलंय, त्यात हे सगळं सैन्य, artillery, जर्मनीच्या हातात पडण्याचा धोका आहे नुसत्या आकडेवारीकडे बघूनच लक्षात येईल की ही मोहीम दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक घटनांपैकी एक होती.\nऑपेरेशन डायनॅमो असं नाव असलेली ही ‘माघार घेण्याची मोहीम’ सैन्य इतिहासातली सर्वात मोठी rescue मिशन होती. या मोहिमेत दोस्त राष्ट्रांचे (allied forces) तीन लाख हुन अधिक सैन्य अवघ्या आठ दिवसात सोडवण्यात आले. एखाद्या ऍक्शन थ्रिलर पेक्षा कुठे ही कमी नसणारी ही घटना\nतसं पाहायला गेलं तर, पाहिलं व दुसरं महायुद्ध हे चित्रपटा साठी काही नवीन विषय नाहीत. दर १-२ वर्ष-आड यावर एखादा चित्रपट निघतो, हॉलिवूडवाल्याना नवनवीन पटकथा या इतिहासातून मिळणं फार सोपं आहे असं दिसतं. तेवढ्या पुरती दर्जेदार पटकथेचा source म्हणूनच युद्धा ची उपयुक्तता मान्य करू. ब्रॅड पिट चा FURY साधारण दोन वर्षां पूर्वी येऊन गेला, एक Sherman Tank अन त्याचा crew यांच्यावर केंद्रित कथा खिळवून ठेवणारी होती. पटकथा, अभिनय, निर्मितीमूल्ये अशा सर्वच बाबतीत कमी न पडणारा हा चित्रपट या पंक्तीतला एकटा नसेल याची खात्री बाळगायला हरकत असायचे कारण नाही.\nथोडं मागे जाऊन पाहिलं तर Inglorious Bastards, Saving Private Ryan, Schindler’s List अशी कित्येक नावं या यादीत सापडतील. स्पीलबर्ग सारख्या दिग्दर्शकांनी हा विषय पुन्हा पुन्हा हाताळलेला दिसतो. नाझी छळ छावण्यां पासून ते rescue ऑपरेशन्स पर्यंत किंवा Tarantino च्या alternate history सारख्या वेगळ्या वळणाच्या सादरीकरणा पर्यंत वैविध्य पाहायला म��ळते.\nपण या सर्वांहून ही महत्वाचं म्हणजे हा चित्रपट घेऊन येतोय तो ख्रिस्तोफर नोलन\nत्याचे मागचे काही चित्रपट पहिले तर त्यात विज्ञान-कथा चा समावेश अधिक दिसतो. Interstellar, Inception, किंवा डार्क Knight Trilogy, Prestige सारखे चित्रपट दिल्या नंतर, त्याच्या दिग्दर्शनात ह्या वेगळ्या थिम वरचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे.\nनोलन च्या चित्रपटा मध्ये पटकथा असो की दिग्दर्शन, सर्व बाबतीत तो एक सेरेब्रल ट्रीट असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही…\nही बघा चित्रपटाची झलक :\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← उदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nमदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली →\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nमाणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nअसा झाला तब्बल ६०० कोटी रुपयांच्या “रेडबस’चा जन्म\n३८८३ वेळा सापांचा दंश सहन करणारा आणि १०० पेक्षा जास्त किंग कोब्रा वाचविणारा अवलिया\nतामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी \nदेशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\nताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन सुद्धा विकणारा भारताच्या इतिहासातला महाचोर\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nसंगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nरझाकारांच्या ह्या ‘क्रौर्या’ च्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतात\n“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\nह्या देशात १९९३ सालापासून नागरिकांना पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत दिले जाते\nभारतातील बेरोजगारीबद्दल बरंच वाचलं असेल, ह्या देशांत��ल “अति-रोजगारी” बद्दल वाचून दंग व्हाल\nभारतीयांना माहिती नसलेलं असंही एक “कामसूत्र”…\nअटलजींच्या स्मृतींना आगळी सलामी देणारं १०० रुपयांचं नाणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T19:02:49Z", "digest": "sha1:P5EDFAXOFK5X45Z5PJ5NTHM654S75U75", "length": 2607, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "साक्षी सिंग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - साक्षी सिंग\nजे संघाच्या शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे\nटीम महाराष्ट्र देशा: शाखा या देशाच्या हितासाठी काम करतात. शाखेत सहभागी होणारी व्यक्ती ही देशाच्या आणि धर्माच्या हितासाठी काम करते. जे शाखेत जात नाहीत, ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/prayag-kumbh-marathi/kumbh-mela-2019-119010800010_1.html", "date_download": "2019-04-18T19:03:30Z", "digest": "sha1:73MAEV3VXIYWOUNVMFKEWY5ARF5P3B7M", "length": 17182, "nlines": 185, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Kumbh Mela 2019: शाही स्नानाच्या तारखा आणि महत्त्व जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nKumbh Mela 2019: शाही स्नानाच्या तारखा आणि महत्त्व जाणून घ्या\n14-15 जानेवारी 2019, सोमवार व मंगळवार: मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)\n21 जानेवारी 2019, सोमवार: पौष पौर्णिमा\n31 जानेवारी 2019, गुरुवार: पौष एकादशी स्नान\n04 फेब्रुवारी 2019, सोमवार: मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दुसरं शाही स्नान)\n10 फेब्रुवारी 2019, रविवार: वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)\n16 फेब्रुवारी 2019, शनिवार: माघी एकादशी\n19 फेब्रुवारी 2019, मंगळवार: माघी पौर्णिमा\n04 मार्च 2019, सोमवार: महाशिवरात्री\nया दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन तांदूळ आणि तीळ स्पर्श करून दान करावे. या दिवशी खिचडीचे सेवन करावे.\nया दिवशी स्ना�� ध्यान केल्यानंतर दान पुण्य केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले गेले आहे. या दिवसापासून शुभ कार्य आरंभ होतात.\nपौष एकादशीला शाही स्नान केल्यावर दान पुण्य करावे.\nया दिवशी कुंभाचे प्रथम तीर्थाकर ऋषभ देव यांनी आपली तपस्येचा मौन व्रत सोडला होता आणि संगमच्या पवित्र पाण्यात स्नान केले होते. या दिवशी लाखो भक्त कुंभ स्नान करण्यासाठी उपस्थित राहतात.\nहिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी सरस्वती जन्माला आली होती म्हणून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे.\nमाघ पौर्णिमेला दान-धर्म आणि स्नान याचे विशेष महत्त्व आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाप्रमाणे या दिवशी स्वयं प्रभू विष्णू गंगा जल मध्ये निवास करतात. केवळ या दिवशी स्नान केल्याने देखील पूर्ण माघ मास स्नानाचे पुण्य मिळतं.\nया दिवशी दान केल्याने अनेक पाप नष्ट होतात.\nहा दिवस पावन असून या दिवशी अंतिम स्नान आहे. या दिवशी कुंभ मध्ये सामील सर्व भक्त संगमध्ये डुबकी लावतात. देव लोकात देखील या पर्वाची आतुरतेने वाट बघितली जाते.\n'कुंभ'शब्दाचा- अर्थ माहित आहे का\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीन�� सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7", "date_download": "2019-04-18T19:17:08Z", "digest": "sha1:RPON23RQL6BLOMPIMRIR62R7GYDUI4YH", "length": 4684, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवध - विकिपीडिया", "raw_content": "\nअवधचा पहिला नवाब सादत अली खान पहिला\nअवध हा भारत देशाच्याउत्तर प्रदेश भागातील एक ऐतिहासिक प्रदेश व भूतपूर्व संस्थान आहे. १७२२ साली मुघल साम्राज्याच्या अस्त काळामध्ये स्थापन झालेल्या अवधची राजधानी फैजाबाद येथे होती व ती नंतर लखनौमध्ये हलवण्यात आली. सादत अली खान पहिला हा अवध प्रांताचा पहिला नवाब होता.\nआजही उत्तर प्रदेशाच्या मोठ्या भागात अवधी संस्कृतीचे नमुने आढळतात. अवधी ही येथील एक प्रमुख भाषा आहे तसेच अवधी खाद्यपदार्थ भारतभर लोकप्रिय आहेत. उमराव जान हा हिंदी चित्रपट अवधी काळातील कथानकावर आधारित आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी १९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/kumbhalgarh-fort-the-great-wall-of-india/", "date_download": "2019-04-18T18:34:15Z", "digest": "sha1:NJ5KOJRCGSJRBFJSSCSXOMQZGLQEV2UW", "length": 22927, "nlines": 142, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चीनचं काय घेऊन बसलात? आपल्या भारताची ही 'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया' माहितीये का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्या भारताची ही ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजगात अनेक मोठ मोठे किल्ले, वाडे, इमारती आहेत जे पाहून डोळे दिपतात.\nइतक्या मोठ्या आणि उंच इमारती इतक्या जुन्या काळात कशा बांधल्या असतील त्या बांधायला किती वेळ लागला असेल त्या बांधायला किती वेळ लागला असेल किती माणसे कामाला लागली असतील किती माणसे कामाला लागली असतील ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ��िचार करू लागतो.\nजगातील आठ आश्चर्ये पाहिल्यावर तर आपण हा विचार करतोच आणि त्याविषयी अधिक माहिती मिळवतो. सर्वांना माहितीच आहे की चीन मधली द ग्रेट वॉल ही जगातील आठ आश्चर्यांमध्ये गणली जाते.\nआपल्या भारतात पण अनेक असे भव्य दिव्य स्थापत्य आहे जिथे पुरातन काळातील स्थापत्यतज्ज्ञांनी आपल्या कलेचा नमुना जगासमोर मांडला आहे. अनेक इमारती तर आज शेकडो वर्षानंतर सुद्धा मजबूत स्थितीत आहेत.\nहल्ली टीव्हीवर राजस्थान टुरीजमच्या जाहिरातीत राजस्थान मधील एक मोठी भिंत दाखवतात ती भिंत सुद्धा चीन मधल्या भिंतीसारखीच भव्य आहे.\nही भिंत राजस्थानच्या मेवाड प्रांतातील कुंभलगडच्या किल्ल्याभोवती आहे.\nही भिंत आजही ३०० प्राचीन मंदिरांचे संरक्षण करते आहे. ही भिंत राणा कुंभा ह्याने इसवी सनाच्या पंधराव्या शतकात बांधली आहे.\nहा किल्ला उदयपुर जिल्ह्यात आहे. उदयपुर शहरापासून ७० किलोमीटर लांब आहे.\nसमुद्रसपाटी पासून १,०८७ मीटर उंचावर असलेला हा किल्ला ३० किमीपर्यंत पसरला आहे. ह्या किल्ल्याचे बांधकाम १४४३ साली सुरु झाले. तब्बल १५ वर्ष काम सुरु असलेला हा किल्ला १४५८ साली बांधून पूर्ण झाला.\nहा किल्ला सम्राट अशोकाचा दुसरा पुत्र संप्रति ह्याने बांधलेल्या किल्ल्याच्या स्थानावर बांधला आहे. ह्या किल्ल्याला अजेयगढ सुद्धा म्हटले जायचे.\nकारण ह्या किल्ल्यावर विजय मिळवणे अतिशय कठीण होते. राणा कुंभा ह्यांनी ह्या किल्ल्याभोवती एक संरक्षक भिंत बांधली जी जगात चीनच्या भिंतीनंतर दुसरी सर्वात मोठी भिंत आहे.\nह्याच गडावर महाराणा प्रताप ह्यांचा जन्म झाला होता. हा गड मेवाडची आपत्कालीन राजधानी होता.\nमेवाडवर जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणे झाली तेव्हा महाराणा कुंभा ह्यांच्यापासून ते महाराणा राजा सिंह ह्यांच्यापर्यंत सगळे राजपरिवार ह्याच किल्ल्यात आश्रयाला आले होते.\nतसेच महाराणा उदय सिंह ह्यांचे पालन पोषण सुद्धा त्यांच्या लहानपणी पन्ना दाई ह्यांनी ह्याच किल्ल्यात केले होते. ह्या कुंभलगडाविषयी तेथील गायक एक पारंपारिक गाणे गातात\nकुम्भलगढ़ कटारगढ़ पाजिज अवलन फेर\nसंवली मत दे साजना, बसुंज, कुम्भल्मेर॥\nतर ह्या कुंभलगडाचे रक्षण करणाऱ्या कुंभलगड वॉलला ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हटले जाते.\nही भिंत ३६ किमीच्या परिसरात किल्ल्याभोवती बांधण्यात आली आहे. ही भिंत समुद्रसपाटीपास��न ११०० मीटर (३६०० फुट) उंचावर आहे. ही भिंत अनेक पर्वतांच्या शिखरांवरून, दऱ्यांमधून जाते.\nही भिंत त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. ही भिंत बांधून आज ७०० वर्ष झाली तरी आजही भिंत भक्कम व सुस्थितीत आहे.\nराणा कुंभा ह्यांच्या काळात मेवाड राज्य रणथंबोर पासून ते ग्वाल्हेरपर्यंत पसरलेले होते. ह्यात मध्य प्रदेशातील सुद्धा काही भाग होता.\nराणा कुंभा ह्यांच्या राज्यात असलेल्या ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले त्यांनी स्वतः डिझाईन केले होते.\nह्या ३२ किल्ल्यांपैकी कुंभलगड सर्वात मोठा किल्ला आहे.\nह्या किल्ल्याचे स्थापत्य अतिशय गुंतागुंतीचे आहे. ह्या किल्ल्यामध्ये संकटकाळी आश्रय घेण्यासाठी सर्व सोयी करण्यात आल्या होत्या.\nह्या किल्ल्यावर आक्रमण रोखण्यासाठी म्हणून ही अजस्त्र भिंत बांधण्यात आली आहे.\nही अजस्त्र भिंत दऱ्याखोर्यांमधून जाताना काही काही ठिकाणी अगदी बारीक झालेली जाणवते, तर काही ठिकाणी भिंत १५ फुट जाड आहे.\nह्या भिंतीचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. त्यासाठी हजारो दगडी विटांचा वापर करण्यात आला आहे. शिवाय भिंतीचा वरचा भाग सुशोभित करण्यात आला आहे.\nमुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं\nइंग्रजांनी १३ वेळा आक्रमण करूनही अजिंक्य राहिलेला “मातीचा” किल्ला\nह्या किल्ल्याचे संरक्षण आरवली पर्वतरांगेतील १३ शिखरे करतात. ह्या किल्ल्याला ७ दारे आहेत. अरेत पोल, हनुमान पोल, राम पोल, विजय पोल, निंबू पोल आणि भैरव पोल अशी ह्या दारांची नावे आहेत.\nह्या किल्ल्यात जी ३६० मंदिरे आहेत त्यापैकी ६० हून अधिक मंदिरे हिंदू देवतांची आहेत तर बाकीची जैन मंदिरे आहेत.\nअसे म्हणतात की राणा कुंभा ह्यांच्या काळात ह्या भिंतीवर अनेक मोठे मोठे दिवे लावले जात. ह्या दिव्यांमध्ये ५० किलो तूप आणि शंभर किलो कापसाची वात लागत असे. हे दिवे दऱ्यांमध्ये रात्री काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावले जात.\nह्या किल्ल्यात वरच्या भागाला एक प्रसिद्ध राजवाडा आहे. ह्या महालाचे नाव बादल महल आहे. ह्याच ठिकाणी महान राजपूत योद्धा महाराणा प्रताप ह्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते.\nअसेही म्हणतात की, ह्या किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम मौर्य काळात म्हणजेच दुसऱ्या शतकात झाले आहे. इतके भव्य बांधकाम असून सुद्धा ह्या भिंती बाबत अनेक लोकांना ठावूक नाही.\nजून २०१३ साली ह्या किल्ल्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केले आहे. ह्या किल्ल्यासोबत राजस्थान मधील आणखी ५ गड किल्ल्यांना सुद्धा वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले.\n१९व्या शतकापर्यंत ह्या गडावर राजवंशातील लोकांचे वास्तव्य होते मात्र आता हा किल्ला लोकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे.\nचित्तोडगढ नंतर हा किल्ला मेवाड प्रांतातील सर्वात मोठा आणि महत्वाचा किल्ला मानला जातो.\nह्या किल्ल्यावरून आसपासच्या गावांचे मनोहर दृश्य बघता येते. आणि आरवली पर्वत रांगांतून जाणाऱ्या आणि किल्ल्याच्या भोवती असणाऱ्या विस्मयचकित करणाऱ्या लांबच लांब पसरलेल्या भिंतीचे नयनरम्य दृश्य अनुभवता येते.\nशिवाय दूरवर दिसणाऱ्या थर वाळवंटाचे दृश्य सुद्धा इकडून बघता येते.\nपर्यटकांना नेहमी सूचना देण्यात येते की ज्या ठिकाणी फार लोक जात नाहीत त्या ठिकाणी ह्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू नये. कारण ह्या भिंतीमध्ये शत्रूसाठी तयार केलेली प्राचीन काळातील सुरक्षा प्रणाली असू शकते.\nजरी त्या प्रणाली आता काढून टाकण्यात आल्या आहेत तरीही निर्जन भागात अशा प्रणाली अजूनही असू शकतात. म्हणूनच अशा निर्जन स्थळी जाणाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात.\nफारशी कुणाला माहिती नसलेली ही जागा आता जाहिरातीमुळे प्रसिद्ध पावत आहे.\nम्हणूनच तिथे जाणाऱ्या पर्यटकांनी इतर ठिकाणी जशी नासधूस करून भारताचे वैभव धोक्यात आणले आहे.\nतसे काही करून ह्या भिंतीचे सौंदर्य मातीमोल करू नये ह्याची काळजी तिथल्या देखभाल करणाऱ्यांनी व पर्यटकांनी सुद्धा घेतली पाहिजे.\nजागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हेअप्रतिम स्थळ फार कमी भारतीय जाणून आहेत\nविदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितल्या जाणारे पर्यटन स्थळ\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल\nविजय मल्याच्या जामिनाची रक्कम ऐकून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील\nForeign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २\nबुद्धिबळाच्या सहाय्याने दारूमुक्ती करणाऱ्या गावाची प्रेरणादायी गाथा\nकौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता\nबेरोजगार ते बिलियन डॉलरचा बिजनेस ते “बिनधास्त राजीनामा” देणारा ईकॉमर्सचा “जागतिक राजा”\nपॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’\nइंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपतीचे चित्र असण्यामागे हे अभिमानास्पद कारण आहे\nया कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nउत्खननात सापडलेल्या अवशेषांचे वय निश्चित्त करण्याचे अफलातून तंत्रज्ञान : रेडिओकार्बन डेटिंग\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nतुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल\nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nट्रेकिंग करताना, गड किल्ल्यांवर फिरायला जाताना – ह्या गोष्टी चुकुनही विसरू नका\nजमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं \nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\n‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का\n९४ वर्षीय आजोबांचा नदी वाचवण्यासाठी कोक आणि पेप्सीविरोधातला असामान्य लढा..\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करू नये\nपु.ल. देशपांडे : आपल्यात नसूनही रोज नव्याने सापडणारी असामी\n“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”\nस्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज\nमराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारी गोंधळ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%8F-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:26:57Z", "digest": "sha1:EXPK3MRWY4F4TEJ2DIFNFAYSN7APGWER", "length": 2255, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " सतत एवं व्यापक मूल्यांकन के लिए प्रतिमान सामग्री.pdf - Free Download", "raw_content": "\nसतत एवं व्यापक मूल्यांकन के लिए प्रतिमान सामग्री.pdf\nसतत एवं व्यापक मूल्यांकन के लिए प्रतिमान सामग्री किमतपत्रकांची माहिती प्रधान��ंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुन अर्थ मन्त्रालयसंग सम्वन्धित सार्वजनिक विवरण (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१ मानव तस्करी संरक्षण जांच सूची प्रस्तावना मराठी भूकंप ग्रास्ताचे मनोगत नेपालको अन्तरिम संविधान, २०६३ वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती 11वी चा Oc विषयाचा प्रकल्प लेखन वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार मुद्दे वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार माहिती वाहतूकीमुळे निर्माण होणारे रोजगार Pdf Oc११ वी वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c मानव तस्करी दंड एकल व्यापाऱ्यांची मुलखात नमुना सेबीचा कार्य त्मक अहवाल सादर करने भुकम्प ग्रस्ताचे मनोगत वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1976&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:57:49Z", "digest": "sha1:MLLILBGPX3BZIW626VP2HTGNWKJQBRHC", "length": 7017, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | संभाजी पाटील यांनी कारवाई करावी, मी वाट पाहतोय...", "raw_content": "\nसंभाजी पाटील यांनी कारवाई करावी, मी वाट पाहतोय...\nअभय साळुंके यांचे पालकमंत्र्यांना आव्हान\nलातूर: आपण पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपासंदर्भात कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. मी जनता व कामगारांच्या भल्यासाठी हे करतोय. माझी बाजू सत्याची आहे, त्यामुळे कारवाईला घाबरत नाही, कारवाईची वाट पाहत आहे, अशा शब्दात शिवसेना सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्र्यांना आव्हान दिले आहे.\nसाळुंके म्हणतात की, सध्या लातूर जिल्ह्यात चालू असलेला बांधकाम कामगारांना लाभांश व किट वाटपाचा कार्यक्रम १९९६ च्या कायद्यानुसार असताना, मी योजना तयार केली आणि राबवतोय असा खोटा प्रचार कामगार मंञ्यांनी करु नये. ०५ हजारांचा लाभांश सोबत वाटप केलेले सुरक्षा किट १० हजार रुपयांचे नसून, केवळ 2-3 हजारांचे आहे. प्रती कामगार ७ ते ८ हजार रुपये हडपण्याचं काम केलं गेलं आहे, असा आरोप मी पञकार परिषद घेउन केला होता. या आरोपावर मी आजही ठाम आहे. याची तक्रार आपण मुख्यमंञी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. कामगार मंञी संभाजी पाटील यांनी स्वतःचा खोटारडेपणा लपवत माझे आरोप खोटे असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तशा बातम्या सर्व वर्तमान पञातून छापून आलेल्या आहेत. माझी लढाई सत्याची अस��न गरीबांना न्याय देण्यासाठी आहे, तसेच माझं नाव अभय आहे. मी गोर गरीबांसाठी लढत असताना, कोणालाही भित नाही. माझा उद्धेश हा भ्रष्टाचार कायद्या समोर आणणे हाच आहे. माझ्यावर कारवाई करणार असाल तर त्या निमित्ताने तुमचा सगळा घोटाळा कायद्यासमोर आणण्याची संधी उपलब्ध होईल. कामगारांची बाजू सक्षमपणे व पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडू. त्यामुळे अंतिम विजय हा माझाच होईल, अशी मला खाञी आहे. माझ्यावर कारवाई कराच मी तुमच्या कारवाईची वाट बघतोय. युती झाल्याच्या या वेदना असाव्यात असेही आपण म्हटले आहे. पण काही दिवस वाट पहा. युती झाल्याच्या वेदना तुम्हालाच होतील, असा इशाराही अभय साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/bjp-are-fearing-me-says-raj-thackeray-183700", "date_download": "2019-04-18T18:59:56Z", "digest": "sha1:5MVO6YJ6V4KACO5QCPWLP2EQMIKQPYBU", "length": 12267, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP are Fearing to me says Raj Thackeray Loksabha 2019 : भाजपवाल्यांना माझी भीती : राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : भाजपवाल्यांना माझी भीती : राज ठाकरे\nमंगळवार, 16 एप्रिल 2019\n- भाजपने माझी धास्ती घेतलीये\nइचलकरंजी : महाराष्ट्र आजही औद्योगिक क्षेत्रासह सगळ्याच बाबतीत पुढे आहे. माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. भाजपने माझी धास्ती घेतलीये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले.\nइचलकरंजी येथे आयोजित प्रचारसभेत राज ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 1947 पासून कधीही उघडपणे बोलले नाहीत. ते आता या सरकारच्या कार्यकाळात पुढे आले आहेत. या चार न्यायाधीशांनी अशाप्रकारे का पत्रकार परिषद घेतली याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. तसेच या सरकारच्या कामाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रघुराम राजन आणि उर्जित पटेल या दोन गर्व्हनरनी राजीनामा दिला.\nदरम्यान, माझ्यामुळे इथून पुढे कोणताही नेता खोटं बोलणार नाही. मोदी सरकारकडून साडेचार हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केला गेला, असेही ते म्हणाले.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nLoksabha 2019 : राजनाथसिंहांनी विनोद तावडेंना गाडीत बसण्याची संधी द्यावी - मनसे\nमुंबई - राज ठाकरे यांनी प्रचार सभा सुरू केल्यापासून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देशातील पहिले...\nLoksabha 2019 : राज ठाकरेंची तोफ नाशिकमध्येही धडाडणार\nनाशिक : एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्लब मैदानावर होणार आहे...\nमोदी- शहांना राजकीय क्षितिजावरून हटवूया- राज ठाकरे\nसातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला...\nLoksabha 2019 : जाहिरातबाजीसाठी मोदींकडून साडेचार हजार कोटींचा खर्च : राज ठाकरे\nसातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नवाझ शरीफ यांच्यासोबत जेवतात, त्यांना केक भरवायला का गेले मोदींचे शरीफांबाबतचे फोटो पाहून जवानांना काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशन�� लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-society-reservation-election-confussion-purushottam-khedekar-162921", "date_download": "2019-04-18T18:52:27Z", "digest": "sha1:2PX5ZZ7HOQ6KOAKNPRWMQ5UWGO2IAVK6", "length": 12500, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Society Reservation Election Confussion Purushottam Khedekar निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठा समाजाची दिशाभूल - पुरुषोत्तम खेडेकर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनिवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठा समाजाची दिशाभूल - पुरुषोत्तम खेडेकर\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nउमरगा - मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात स्वार्थ असून, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांची दिशाभूल करणारा हा राजकीय निर्णय आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले तरच आम्ही जगात देव आहे असे समजू, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.\nउमरगा - मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात स्वार्थ असून, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांची दिशाभूल करणारा हा राजकीय निर्णय आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले तरच आम्ही जगात देव आहे असे समजू, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.\nमराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. 28) पालिकेच्या सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात खेडेकर बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे आदी उपस्थित होते.\nखेडेकर म्हणाले, की ज्या मराठ्यांनी कुणबी असलेले दाखले काढले आहेत, त्यांना ओबीसींचे सर्व आरक्षण लागू आहे. महिलांनी न्यूनगंड बाजूला सारून पुढे आले पाहिजे. विधवा मुलींच्या पुनर्विवाहासाठीही समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे.\nतडीपारची व्याख्या जाहीर करावी - सुनील पवार\nकुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त...\nLoksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर\nनगरमध्ये लढत विखे-पा��ील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील...\nLoksabha 2019 : भाजप सरकार मुस्लिमविरोधी - प्रकाश आंबेडकर\nसोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी...\nLoksabha 2019 : बीड मध्ये \"शिवसंग्राम'चे वजन राष्ट्रवादीच्या पारड्यात\nबीड - देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nLoksabha 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढत\nभाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या रावेर मतदारसंघात अन्य उमेदवार असले, तरी खरी लढत भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यातच होईल....\nLoksabha 2019 : भाजपच्या दौडीला विदर्भात लगाम\nपूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/dilip-kumar%E2%80%99s-wife-saira-banu-seeks-pm-modi%E2%80%99s-help-over-%E2%80%98land-mafia%E2%80%99-threats-160945", "date_download": "2019-04-18T18:40:50Z", "digest": "sha1:BDEJFQN2JUIXN6JZJ54HSLAJ4CARVFF4", "length": 12637, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dilip Kumar’s wife Saira Banu seeks PM Modi’s help over ‘land mafia’ threats सायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nमुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधात तक्रार करण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे ही विनंती केली आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार ��ांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याबाबत ट्विट केले आहे.\nमुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधात तक्रार करण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे ही विनंती केली आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याबाबत ट्विट केले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या विकासकामाच्या भूमिपूजनासाठी 18 डिसेंबरला मुंबईला येणार आहेत. त्यावेळी भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती सायराबानो यांनी केली आहे.\nसायरा बोनो यांनी आपल्या ट्विटमध्ये समीर मोजवानी नावाच्या व्यक्तिचा उल्लेख केला असून, ही व्यक्ती पैशांसाठी धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतरही त्याला सोडण्यात आल्याचेही सायरा बानो ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.\nदोन तेलुगू अभिनेत्रींचे अपघाती निधन\nहैदराबाद : तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण...\nअभिनयाला नको भाषेचा अडसर\nसेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्री महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची...\nदीनानाथ मंगेशकर पुरस्कार सलीम खान यांना जाहीर\nमुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना...\nBharat : सलमानचा लूक पाहून सगळेच अवाक; 'भारत'चा पोस्टर रिलीज\nमुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या...\nया इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं...\nLoksabha 2019 : आता फार झाले, सरकार बदलाच - शरद पवार\nनाशिक - केंद्रातील भाजप सरकारला शेती आणि शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. शेतमालाला भाव मिळण्यापासून ते शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याविषयी विचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/universal-toilet-50-places-solapur-161715", "date_download": "2019-04-18T19:10:12Z", "digest": "sha1:Z3OFX65BJ2QGNGT6FSE3NW54OQETHUBO", "length": 14108, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Universal Toilet in 50 places in Solapur सोलापुरात 50 ठिकाणी युनिव्हर्सल टॉयलेट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसोलापुरात 50 ठिकाणी युनिव्हर्सल टॉयलेट\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nसोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.\nया प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश व तेलंगणात अशा स्वच्छतागृहांची संख्या मोठी आहे. स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन स्वच्छतागृहे आणि प्रत्येकी एक मुतारी अशा पद्धतीने त्याची कार्यवाही केली जाणार आहे. ई टॉयलेटप्रमाणे सुविधा असणार आहे.\nसोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.\nया प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश व तेलंगणात अशा स्वच्छतागृहांची संख्या मोठी आहे. स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन स्वच्छतागृहे आणि प्रत्येकी एक मुतारी अशा पद्धतीने त्याची कार्यवाही केली जाणार आहे. ई टॉयलेटप्रमाणे सुविधा असणार आहे.\nही स्वच्छतागृहे स्टेलनीस स्टील शिट व ऍल्युमिनियम कंपोझिट शिटचे असून त्याला संरक्षणासाठी ग्रील व्हेंटिलेटर, पाण्याची टाकी , लाइट व ड्रेनेज व्यवस्था देण्यात आली आहे. टिकाऊ व स्वच्छतेच्या दृष्टीने खूप चांगले आहेत असे दिसले. पहिल्या टप्प्यात प्रस्तावित ठिकाणे ः डी मार्ट जुळे सोलापूर कॉर्नर, सैफुल चौक, आयटीआय कंपाउंड वॉल, वसंतनगर रस्ता बसथांबा, पोटफाडी चौक, आसरा चौक, वालचंद कॉलेज परिसर, जुना बोरमणी नाका, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, जुन्या पीएचई बंगल्यासमोर, शिक्षण मंडळ आतील बाजूस, गुरूनानक चौक आणि सागर चौक.\nतिरुपती परिसरात अशा पद्धतीची स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे स्वच्छतेसह लोकांच्या सोयीचीही आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच त्याची कार्यवाही होईल. - त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त\nLoksabha 2019 : मतदान केंद्र असे पण असू शकते का \nअक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन‘मत’ आज मतपेटीत\nमुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या...\nसाक्षीदार फितूर होऊनही आरोपीला सक्तमजुरी\nसोलापूर - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेचे कुटुंबीय आणि सर्व साक्षीदार फितूर होऊनही अक्षय हरीदास...\nLoksabha 2019 : लोकशाही की ‘रोख’शाही\nलोकांचे मूलभूत प्रश्न आणि प्रचाराचे चर्चाविश्व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत\nमुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे....\nराष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करा : डॉ. शहा\nइंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T18:36:36Z", "digest": "sha1:MXR5ULHCQKCAN2CGEYFCZ7C77L45LDX3", "length": 30776, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेंदू - विकिपीडिया", "raw_content": "\nमेंदू - हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.\nशरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते\nविैकास मुख्य लेख : मज्जासंस्थेचा विकास.\nशेजारी मानवी गर्भाच्या मेंदूचे समोरून दिसणारे रेखाचित्र आहे. चित्रात विकसित होणाऱ्या मेंदूच्या प्रत्येक पेशी वेगवेगळ्या रंगांत दाखवल्या आहेत. आहे. सहा आठवडे वयाच्या गर्भाचा मेंदू एक गुंतागुंतीच्या व क्रमबद्ध पायऱ्यांनी विकसित होतो. [59] हे () आकार बदलते मज्जासंस्थेच्या अगदी सुरुवातीस प्रारंभिक भ्रूणीय अवस्थांमधील एक साध्या सूजाने () आकार बदलते मज्जासंस्थेच्या अगदी सुरुवातीस प्रारंभिक भ्रूणीय अवस्थांमधील एक साध्या सूजाने (), क्षेत्र आणि कनेक्शनच्या जटिल सरचा न्यूरॉन्स स्टेम पेशी असलेल्या विशेष क्षेत्रामध्ये बनविल्या जातात, आणि नंतर त्यांच्या अंतिम स्थानांवर पोहचण्यासाठी ऊतकांमधून स्थलांतर करतात. एकदा न्यूरॉन्स स्वत:वर स्थायिक झाल्यानंतर, त्यांचे आकुंचो (), क्षेत्र आणि कनेक्शनच्या जटिल सरचा न्यूरॉन्स स्टेम पेशी असलेल्या विशेष क्षेत्रामध्ये बनविल्या जातात, आणि नंतर त्यांच्या अंतिम स्थानांवर पोहचण्यासाठी ऊतकांमधून स्थलांतर करतात. एकदा न्यूरॉन्स स्वत:वर स्थायिक झाल्यानंतर, त्यांचे आकुंचो () उडू शकते आणि मस्तिष्क, शाखाप्रमाणे आणि ते जाताना विस्तारत असतात, जोपर्यंत टिपा त्यांच्या लक्ष्यांवर पोहोचत नाहीत आणि ज्यातून सिंकॅप्टिक कनेक्शन बनतात. मज्जासंस्थेच्या अनेक भागांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत न्यूरॉन्स आणि सिन्प्सेसचे जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते, आणि नंतर अनावश्यक वस्तू काढून टाकल्या जातात. [59] व्हर्टिब्रेट्ससाठी, मज्जासंस्थेच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात सर्व प्रजातींमध्ये समान असतात. [59] जसे की भ्रूण कोबळेच्या एका गोल धड्यात एक व्हर्मक्लाइक्स् संरचना बनतात त्याप्रमाणे, पाठीच्या मध्��भागावर चालणाऱ्या अॅक्टोडर्मची संकुचित पट्टी न्यूरल प्लेट बनण्यास प्रेरित करते, नर्व्हस सिस्टमची नांदी. मज्जासंस्थेच्या प्लेटमध्ये मज्जासंस्थेच्या खोबणीसाठी अंतराळ होते आणि नंतर ओठ असलेल्या ओठ () उडू शकते आणि मस्तिष्क, शाखाप्रमाणे आणि ते जाताना विस्तारत असतात, जोपर्यंत टिपा त्यांच्या लक्ष्यांवर पोहोचत नाहीत आणि ज्यातून सिंकॅप्टिक कनेक्शन बनतात. मज्जासंस्थेच्या अनेक भागांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत न्यूरॉन्स आणि सिन्प्सेसचे जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते, आणि नंतर अनावश्यक वस्तू काढून टाकल्या जातात. [59] व्हर्टिब्रेट्ससाठी, मज्जासंस्थेच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात सर्व प्रजातींमध्ये समान असतात. [59] जसे की भ्रूण कोबळेच्या एका गोल धड्यात एक व्हर्मक्लाइक्स् संरचना बनतात त्याप्रमाणे, पाठीच्या मध्यभागावर चालणाऱ्या अॅक्टोडर्मची संकुचित पट्टी न्यूरल प्लेट बनण्यास प्रेरित करते, नर्व्हस सिस्टमची नांदी. मज्जासंस्थेच्या प्लेटमध्ये मज्जासंस्थेच्या खोबणीसाठी अंतराळ होते आणि नंतर ओठ असलेल्या ओठ ()मज्जासंस्थेच्या नलिकेला जोडण्यासाठी विलीन होतात, केंद्रांमध्ये द्रव-भरलेले व्हेट्रिकल असलेल्या पेशींचे एक खोबरे दात()मज्जासंस्थेच्या नलिकेला जोडण्यासाठी विलीन होतात, केंद्रांमध्ये द्रव-भरलेले व्हेट्रिकल असलेल्या पेशींचे एक खोबरे दात() समोरच्या बाजूस, व्हेट्रिकल्स आणि तीन फुटी दोरखंड तयार करण्यास प्रवृत्त होते. त्यात अग्रमहामंडळ, मध्यांतर आणि हिंदकबळीचा पूर्वकाल असतो. पुढच्या टप्प्यावर, अग्रमस्त्री टेलिसेफेलन नावाचा दोन पेशी (ज्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स, बेसल गॅन्ग्लिया आणि संबंधित स्ट्रक्चर असतात.) आणि डीनेसफेलन (ज्यात थैमास आणि हायपोथालेमस असतात) समाविष्ट आहे. त्याचवेळी, मेन्टेन्फेलॉनमध्ये (मेंदूचा पेशी आणि पानांचा समावेश असतो) आणि मायलेंसेफेलन (ज्यामध्ये मेरुंडला ओब्लागेटा असेल) मध्ये अंतराची अवस्था येते. या प्रत्येक भागात ज्यात प्रजननक्षमता झोन आहेत जिथे न्यूरॉन्स आणि ग्लियाल पेशी निर्माण होतात; परिणामी सेल नंतर स्थलांतर करतात, कधीकधी लांब अंतरासाठी, त्यांच्या अंतिम स्थानांवर. [5 9] न्यूरॉन एकदा अस्तित्वात असेल तर ते त्याच्या आजूबाजूच्या परिसरात डेंड्राइट्स आणि अॅशन्सऑन चे विस्तार करते. दृष्टिकोन, कारण ते सामान्यतः सेल बॉडीपासून फार दूर आहेत आणि विशिष्ट लक्ष्यापर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे, विशेषतः क्लिष्ट मार्गाने वाढतात. वाढत्या अक्षतळावरील टीपमध्ये रासायनिक संवेदनांमधे असलेल्या वाढीच्या शंकूसारख्या प्रोटॉप्लाज्मचा एक फटका असतो. या रिसेप्टर्स स्थानिक पर्यावरणाचा अर्थ लावतात, ज्यामुळे वाढीच्या शंकूला विविध सेल्युलर घटकांद्वारे आकर्षित किंवा मागे हटले जाऊ शकते आणि अशा प्रकारे प्रत्येक पावलावर त्याच्या दिशेने एक विशिष्ट दिशेने धाव घेतली जाऊ शकते. या पाथफायंडिंग प्रक्रियेचा परिणाम हा आहे की वाढीच्या शंकूच्या मस्तिष्कापर्यंत ती पोहोचते, जोपर्यंत ते त्याच्या गंतव्य क्षेत्रापर्यंत पोहचत नाही, तिथे इतर रासायनिक संकेतांमुळे ते शिरोबिंदू निर्माण करण्यास सुरुवात करतात. संपूर्ण मेंदू लक्षात घेता, हजारो जनुके उत्पादने तयार करतात जे अॅक्सोनल पाथफायंडिंगवर परिणाम करतात. [59] शेवटी ज्या सिन्टेप्टिक नेटवर्क उगवले जातात ते फक्त जीन्सद्वारेच निर्धारित होतात. मेंदूच्या बर्याच भागांमध्ये, अॅशन्स सुरुवातीला \"ओव्हरग्रोव्ह\" होतात आणि नंतर तंत्रज्ञानाच्या कामावर अवलंबून असलेली यंत्रणा \"कटू\" असतात. [59] उदाहरणार्थ, डोळ्यांच्या मध्यस्थापर्यंत, उदाहरणार्थ, प्रौढांतील संरचनेत अगदी योग्य मॅपिंग असते, प्रत्येक बिंदूला रेटिनाच्या पृष्ठभागावर मिस्ड्रिन स्तराशी संबंधित बिंदूला जोडले जाते. विकासाच्या पहिल्या टप्प्यात, रेटिनामधील प्रत्येक अक्षतळाला रासायनिक संकेतांनी मध्यमवर्गीयातील योग्य सामान्य परिसरात मार्गदर्शित केले जाते, परंतु नंतर शाखा अतिशय निरुपयोगी असतात आणि मध्यवर्गीय न्यूरॉन्सच्या विस्तृत वासासह प्रारंभिक संपर्क करते. रेटिना, जन्माआधी, त्यात खास यंत्रणा असते ज्यामुळे ते एखाद्या क्रियाकलापांच्या लाटा निर्माण करतात ज्या सहजपणे एका यादृच्छिक बिंदूमध्ये उगम पावतात आणि नंतर रेटिनाच्या थराच्या ओलांडून हळूहळू पसरवा. या लाटा उपयुक्त आहेत कारण ते शेजारच्या न्यूरॉन्स एकाच वेळी सक्रिय होतात. म्हणजे, ते मज्जासंस्थेचे एक नमुने तयार करतात ज्यामध्ये न्यूरॉन्सच्या स्थानिक व्यवस्थेविषयी माहिती असते. मेन्स्ब्रेनमध्ये या माहितीचा उपयोग शोषणामुळे दुर्धर बनतो आणि कालांतराने नष्ट होतो, तर अॅक्सॉनमध्ये क्रियाकलाप लक्ष्य सेलची कार्यकलाप पाळत नाही. या अत्याधुनिक प्रक्रियेचा परिणाम हा नकाशाचा हळूहळू ट्यूनिंग आणि कडक होत आहे आणि अखेरीस त्याच्या अचूक प्रौढ स्वरुपात सोडून देतो. [60] इतर मेंदूच्या भागात अशाच गोष्टी घडतात: प्रारंभिक synaptic मॅट्रिक्स आनुवंशिकरित्या निर्धारित रासायनिक मार्गदर्शनामुळे निर्माण होते, परंतु नंतर क्रियाशील-आश्रित तंत्रज्ञानाद्वारे हळूहळू परिष्कृत केला जातो, अंशतः अंतर्गत डायनॅमिक्स द्वारे चालविले जाते, अंशतः बाह्य संवेदी इनपुटद्वारे. काही प्रकरणांमध्ये, रेटिना-मिस्ड्र्रेन प्रणालीसह, क्रियाशील नमुने तंत्रज्ञानावर अवलंबून असतात जे फक्त विकसनशील मस्तिष्कांमध्ये कार्य करतात आणि फक्त विकासास मार्गदर्शित करण्यासाठी अस्तित्वात असतात. [60]\nमेंदूच्या इतर भागात अशाच गोष्टी घडतात: प्रारंभिक synaptic मॅट्रिक्स आनुवंशिकरित्या निर्धारित रासायनिक मार्गदर्शनामुळे निर्माण होते, परंतु नंतर क्रियाशील-आश्रित तंत्रज्ञानाद्वारे हळूहळू परिष्कृत केला जातो, अंशतः अंतर्गत डायनॅमिक्सद्वारे व अंशतः बाह्य संवेदी इनपुटद्वारे चालविले जाते. काही प्रकरणांमध्ये, रेटिना-मिस्ड्र्रेन प्रणालीसह, क्रियाशील नमुने तंत्रज्ञानावर अवलंबून असतात जे फक्त विकसनशील मस्तिष्कांमध्ये कार्य करतात आणि फक्त विकासास मार्गदर्शित करण्यासाठी अस्तित्वात असतात. [60] मानवामध्ये आणि इतर अनेक सस्तन प्राण्यामध्ये नवीन मज्जासंस्थे जन्मापासून मुख्यत्वे तयार होतात आणि अर्भक मस्तिष्क प्रौढ मेंदूपेक्षा जास्त न्यूरॉन्समध्ये असतात. [5 9] तथापि, असे काही क्षेत्रे आहेत ज्यात संपूर्ण आयुष्यात नवीन मज्जासंस्थेचे अस्तित्व कायम ठेवले जात आहे. प्रौढ न्यूरोजेनेसिसचे दोन भाग उत्तम प्रकारे स्थापन झाले आहेत, ते घाणेंद्रियाचा बल्ब आहेत, हे गंधांच्या अर्थाने आणि हिप्पोकैम्पसच्या दंतपेटीच्या गिरसमध्ये आहे, जिथे नवीन न्यूरॉन्स नव्याने प्राप्त झालेल्या आठवणींचे संचय करण्यासाठी भूमिका बजावतात. या अपवादासह, तथापि, बालपणात उपस्थित असलेल्या मज्जासंस्थेचा संच हा जीवनासाठी उपस्थित असलेला संच आहे. ग्लियास्टियल पेशी भिन्न आहेत: शरीराच्या बहुतांश प्रकारचे पेशी प्रमाणे, ते संपूर्ण आयुष्यभर निर्माण होतात. [61] मन, व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता यांचे गुणक आनुवंशिकतेकडे किंवा गर्भसंस्कार करण्यासंबंधीचे कारण असू शकते याबद्दल वादविवाद लांब आहे- हे निसर्गाचे आणि विपर्यास करणारी आहे. [62] अनेक तपशिलांचा निपटारा व्हायचा असला तरी, न्यूरोसायन्सच्या संशोधनामध्ये स्पष्टपणे दर्शविले आहे की दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. जनुक हे मेंदूचा सामान्य प्रकार निर्धारित करतात, आणि जनुकाने अनुभव कसा होतो हे निर्धारित करते. अनुभव, तथापि, सिंटॅप्टिक कनेक्शनचे मॅट्रिक्स परिष्करण करणे आवश्यक आहे, जी त्याच्या विकसित स्वरूपात जीनोमपेक्षा जास्त माहिती आहे. काही बाबतीत, सर्व महत्वाचे म्हणजे विकासाच्या गंभीर कालखंडातील अनुभवाची उपस्थिती किंवा अनुपस्थिती. [63] इतर गोष्टींमध्ये, गुणवत्ता आणि गुणवत्तेची गुणवत्ता महत्त्त्वाची आहे; उदाहरणार्थ, समृद्ध वातावरणात असणाऱ्या प्राण्यांना सजीवाच्या सेरेब्रल कॉरटेक्समध्ये जनावरांची जास्त घनता दर्शवणारी जनावरांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दर्शविणारे ठोस पुरावे आहेत. [64]\nमेंदूचा एम आर आय\nमेंदू - प्रत्येक भाग समजविण्यासाठी त्यास वेगवेगळे रंग दिले आहेत\nआपला मेंदू किती GB चा आहे\nमेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट.\n१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट.\n१ टेरा बाईट १००० जीबी.\nम्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्��िणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.\nआयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या बदलांची ढोबळपणे गर्भावस्थेतील, बाल्यावस्थेतील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील व वृद्धावस्थेतील मेंदू असे पाच टप्प्यात विभागणी करणे शक्य आहे. यातील प्रत्येक अवस्थेतील मेंदू आपल्या वर्तनावर परिणाम घडवणारा असून त्यामुळे आपल्या जीवनशैलीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता त्यात असते.\nपहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर मज्जानलिकेत (neural tube) परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या (fore, mid and hind brain) रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता (differentiaon) पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते.\nगूढ उकलताना (मराठी पुस्तक)[संपादन]\nमेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्या असलेला मेंदू यांतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात, भावभावना व्यक्त होताना चेहऱ्याची होणारी हालचाल, गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटिंग्टन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचीकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चु���बकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची सर्व माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे-लिखित गूढ उकलताना या पुस्तकात दिली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:51:34Z", "digest": "sha1:2WEI42RGNUXP4FNJQBVI6JEYWHUTNC5E", "length": 7986, "nlines": 334, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चीन - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २० उपवर्गांपैकी या वर्गात खालील २० उपवर्ग आहेत.\n► चीनमधील इमारती व वास्तू (३ क, २ प)\n► चीनचा इतिहास (५ क, १६ प)\n► चीनमधील कंपन्या (१ क, २ प)\n► चीनमधील खेळ (७ प)\n► चीनमधील पुतळे (३ प)\n► चीनमध्ये धर्म (१ क, १ प)\n► चीनचे परराष्ट्रीय संबंध (२ प)\n► पाकिस्तानचा भूगोल (१ प)\n► चीनमधील बंदरे (१ प)\n► चिनी भाषा (३ क, ७ प)\n► चीनचा भूगोल (४ क, ७ प)\n► मकाओ (१ क, १ प)\n► महायान (८ प)\n► चीनमधील राजकारण (२ क)\n► चीनमधील वाहतूक (४ क)\n► चीनमधील विमानवाहतूक कंपन्या (३ प)\n► चिनी व्यक्ती (३ क, ३ प)\n► चिनी संस्कृती (२ क, ५ प)\n► चीन मार्गक्रमण साचे (४ प)\n► चीनचे सैन्य (१ क)\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचा ध्वज\nचीन राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nचीन राष्ट्रीय बेसबॉल संघ\nचीन महिला हॉकी संघ\nचीन राष्ट्रीय हॉकी संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca12and13April2017.html", "date_download": "2019-04-18T18:39:55Z", "digest": "sha1:OOIVAN6QBERQUPVA26DZRZQNWFYH5J3E", "length": 16989, "nlines": 120, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १२ व १३ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १२ व १३ ए��्रिल २०१७\nचालू घडामोडी १२ व १३ एप्रिल २०१७\n‘जलयुक्त’मध्ये पानवडीची जिल्ह्यात बाजी\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून पानवडी (ता. पुरंदर) गावाने बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारात गावाला सन्मानचिन्हासह एक लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. या शिवाय विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही गाव पोचले आहे.\nपानवडीला परीक्षण पाहणीत जिल्हा समितीकडून दोनशेपैकी १९४ गुण मिळाले होते.\nपानवडी गावात पश्चिम घाट विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि इतर योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे ३२५.२५ टीसीएम पाणी अडविण्यात आले. जलयुक्त अभियानातून २१७.१० टीसीएम असे एकूण ५४२.३५ टीसीएम पाणी अडविण्याची क्षमता गावात निर्माण झाली.\nया कामांमुळे यंदा पाऊस कमी होऊनही विहिरींच्या पाणीपातळीत दोन मीटरने वाढ झाली.\nभास्कर समुहाचे अध्यक्ष रमेश अग्रवाल यांचे निधन\nदैनिक भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेश अग्रवाल (वय ७३) यांचे आज (बुधवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.\nआज सकाळी अकरा वाजता दिल्लीहून अहमदाबादला पोहचल्यानंतर त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला. त्यांना अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली.\nअग्रवाल यांच्या निधनानंतर भाजप, काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.\nजागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर\nरिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे.\nसाक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ५८ किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते. संदीपला पुरुष विभागात ५७ किलो गटात सातवे स्थान आहे. १३ महिलांसह एकूण २४ आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.\nऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (५८ किलो), रशियाचा विश्वविजेता मगोमेद कुर्बानिलेव (७० किलो) आणि कॅनडाची ऑलिंपिक विजेती एरिका वेब (महिला ५७ किलो) आपापल्या गटात अव्वल स्थानी आहेत.\nहरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ सदिच्छा��ूतपदी निवड\nभारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ साठी एकूण आठ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १ जून ते १८ जूनदरम्यान पार पडणार आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंग याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.\nभारत खरेदी करणार इस्राईलकडून क्षेपणास्त्रे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये इस्राईलच्या दौऱ्यावर जात असून, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारत इस्राईलशी दोन संरक्षण करार करणार आहेत. यात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, नौदल हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे अशा ८००० क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या लष्करी हार्डवेअरचा भारत सर्वांत मोठा खरेदीदार देश आहे. दोन्ही देशांना बाह्य दहशतवादाचा धोका आहे. तसेच, अमेरिका आणि इस्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता मोदी इस्रायलशी संबंध वाढविण्यावर भर देत आहेत.\nभारत इस्राईलकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र 'स्पाइक' आणि नौदलासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र 'बराक-८'ची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिन्यांत हे करार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही करारांची किंमत सुमारे १.५ अब्ज डॉलर असेल. हा करार झाल्यानंतर दोन वर्षांनी भारताला इस्राईलकडून ८००० क्षेपणास्त्र मिळतील.\nगेल्या आठवड्यात भारताने मध्यम आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी इस्रायलशी २ अब्ज डॉलरचा करार केला आहे. पाकिस्तान आणि चीन या शेजारी देशांशी तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी २०२५ पर्यंत २५० अब्ज डॉलर खर्च करण्याची योजना आखली आहे.\nमानवी मोहिमेसाठी भारताचे एक पाऊल पुढे\nगेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ ज्या स्वप्नवत अश�� मानवी अवकाश मोहिमेची स्वप्ने एकविसाव्या शतकातील महत्त्वाकांक्षी भारताला पडत आहेत, त्या मानवी अवकाश मोहिमेच्या दृष्टीने आपण नुकतेच एक पाऊल पुढे टाकले आहे.\nप्रत्यक्षात जरी येत्या काही वर्षांनी 'इंडियन ह्युमन स्पेसफ्लाईट प्रोग्रॅम' कार्यान्वित होणार असला, तरी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या किचकट तंत्रज्ञानापैकी एक अशा 'पॅड ॲबॉर्ट टेस्ट' या चाचणीचे पहिल्या टप्प्यावरील संशोधन नुकतेच यशस्वीपणे सुरू झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) सूत्रांनी या कामगिरीविषयी माहिती दिली.\nरशियाचे अंतराळवीर आणि अंतराळात प्रवास करणारे जगातील पहिले मानव ठरलेले युरी गागारीन यांनी पहिल्यांदा आपली अंतराळ सफर केली ती १९६१ मध्ये. ५६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ही सफर यशस्वीपणे पार पडली होती. त्यासाठी १२ एप्रिल हा दिवस 'इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट' म्हणून राष्ट्रसंघातर्फे साजरा केला जातो.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/chennai-super-kings-vs-mumbai-indians-preview-ipl-2019-180760", "date_download": "2019-04-18T18:51:46Z", "digest": "sha1:ZQ4RBJDZUJU7WKC2GF7Y4222YBFVKWHS", "length": 16415, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chennai Super Kings vs Mumbai Indians preview in IPL 2019 IPL 2019 : पराभवामुळे आधीच रोहीत वैतागलाय; त्यात आज समोर धोनी! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nIPL 2019 : पराभवामुळे आधीच रोहीत वैतागलाय; त्यात आज समोर धोनी\nबुधवार, 3 एप्रिल 2019\nतीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात अस���ेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे.\nआयपीएल 2019 : मुंबई : तीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे.\nवानखेडे स्टेडियमवर आज होणारी ही लढत मुंबईसाठी सोपी नसेल हे निश्चित आहे. गतमोसमातील सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला वानखेडे स्टेडियमवर पराभूत करून आपली विजेतेपदाची मोहिम सुरु केली होती. यंदा आत्तापर्यंतच्या तीन सामन्यात हेलखावे खाणाऱ्या मुंबईपेक्षा चेन्नईलाच अधिक पसंती असेल. सलग तीन विजय मिळवून चेन्नई पहिल्या क्रमांकावर असल्याने आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे.\nइतिहास मात्र मुंबईच्या बाजूने आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन संघात झालेल्या गेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामने मुंबईने जिंकलेले आहेत तर 14 :12 ही आकडेवारी मुंबईच्या बाजूने आहे, परंतु मुंबईसाठी इतिहासापेक्षा वर्तमान चिंता करणारे आहे. चेन्नईकडे मॅचविनरची संख्या अधिक आहे. त्यात विंटेज महेंद्रसिंग धोनी फॉर्मात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुदधच्या सामन्यात 46 चेंडूत 75 धावांची तडाखेबंद खेळी करून आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे.\nबंगळुरविरुद्ध \"नोबॉल' चेंडूवर विजयाचे दान पारड्यात पडलेल्या मुंबईची इतर दोन सामन्यातील कामगिरीही निराशाजनक होती. जसप्रिस बुमरा, लसिथ मलिंगा, हार्दिक-क्रुणाल पंड्या आणि मॅक्लेघन असे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला गोलंदाज असले तरी पहिल्या सामन्यात द्विशतकी धावा फटकावण्यात आल्या होत्या आणि पंजाबविरुद्ध भक्कम धावसंखेचे रक्षण करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर मुंबईला विजय मिळवायचा असेल तर प्रथम गोलंदाजीस सुधारणा होणे आवश्यक आहे.\nमुंबई संघात बदल अपेक्षित\nचेन्नईविरुद्धच्या सामन्यात मंबईला प्रामुख्याने फलंदाजीत बदल करावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विन्टॉन डिकॉक तसेच पहिल्या सामन्यातील युवराज सिंगचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केलेली आहे. किएरॉन पोलार्डचे अपयश तर उठू��� दिसणारे आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात बदल अपेक्षित आहेत. एविन लुईसला संधी दिली जाऊ शकेल. तसेच मलिंगाऐवजी अलझारी जोसेफ किंवा अष्टपैलू बेन कटिंग यापैकी एकाला संधी मिळू शकेल.\nनिर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे रोहित शर्माला 12 लाखांचा दंड करण्यात आलेला आहे. मुळात मुंबई इंडियन्सचे सामने वेळेत पूर्ण होत नसतात रोहितला उद्याच्या सामन्यात अशी चुक आणखी महाग ठरू शकेल त्यामुळे मुंबईच्या सर्व खेळाडूंना \"वेग' वाढवावा लागणार आहे.\nIPL 2019 : पोलार्ड मुंबईचा 'लॉर्ड'; थराराक विजय\nमुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर...\nIPL 2019 : पोलार्डने बदडले; जोसेफने लोळविले\nहैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या 12व्या पर्वात शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 137 धावांचे आवाक्यातील आव्हान...\nIPL 2019 : विराट बदडणार की बुमरा त्याला रोखणार\nआयपीएल 2019 : बंगळूर : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा...\nपहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्साचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव\nआयपीएल 2019 : मुंबई : मुंबई इंडियन्सला वानखेडेवर पराभूत करणे तसे अवघडच. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या पठ्ठ्यांनी हीच किमया करुन दाखवली. दिल्लीने मुंबईला...\nमालिका पराभवाची भारतावर नामुष्की\nनवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की...\nकेदार दमदार, धोनी बहारदार आणि भारत विजयी\nहैदराबाद : ट्वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर स���टिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/accident-news-162370", "date_download": "2019-04-18T18:49:35Z", "digest": "sha1:5IPMQ674PPRNEBZ6IOMPTK3KURCNUJOP", "length": 12827, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident news अपघातातील मृतांची संख्या दहा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nअपघातातील मृतांची संख्या दहा\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nकळंब (जि. यवतमाळ) : यवतमाळ (वाघापूर) येथून मुलाचे साक्षगंध आटोपून पार्डी (सावळापूर) येथे परत येत असताना झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता दहा झाली आहे.\nही घटना सोमवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास चापर्डानजीक घडली होती. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.\nकळंब (जि. यवतमाळ) : यवतमाळ (वाघापूर) येथून मुलाचे साक्षगंध आटोपून पार्डी (सावळापूर) येथे परत येत असताना झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता दहा झाली आहे.\nही घटना सोमवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास चापर्डानजीक घडली होती. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.\nनितीन थूल याच्या साक्षगंधासाठी गावातील सचिन पिसे यांची क्रूझर गाडी किरायाने घेतली होती. चापर्डानजीक नागपूरवरून यवतमाळकडे जाणाऱ्या इंडियन गॅसच्या भरधाव ट्रकने क्रूझरला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात चालक सचिन बाबाराव पिसे, सुशीला रमेश थूल (मुलाची आई), अपर्णा प्रशांत थूल (मुलाची वहिनी), सक्षम प्रशांत थूल (वय पाच, पुतण्या), तानबाजी कुंडलिक थूल (काका, सर्व रा. पार्डी), सानिया शीलवंत बोंदाडे (वय 11, रा. पिंपळगाव), जानराव झामरे (रा. आसेगाव देवी) यांचा समावेश आहे. ठाणेदार नरेश रणधीर यांनी जखमींना तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले. मुलाचे वडील रमेश कुंडलिक थूल, सोनू शीलावंत बोंदाडे (बहीण), सुनील तानबाजी थूल (चुलत भाऊ) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात नवरा मुलगा नितीन थूल सुदैवाने किरकोळ जखमी झाला. त्याचा भाऊ प्रशीक थूल दुचाकीवर असल्याने बचावला.\nनागपूर 38.1; आज-उद्या पावसाची शक्यता\nनागपूर - उपराजधानीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पारा चार अंशांनी घसरल्याने नागपूरकरांना...\nनागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, नागपूर��ह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. रविवारी नागपूरच्या कमाल...\nLoksabha 2019 : लोकसभेसाठी लागणार आठ हजार एसटी बस\nसोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार...\nदुष्काळाचे अडीच हजार कोटी द्या\nसोलापूर - केंद्र सरकारच्या मदतीतून दुष्काळात तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता दूर होईल, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, केंद्र सरकारने मंजूर...\nराज्यात सहा वर्षांत 21 नरबळीच्या घटना : कट्यारे\nजळगाव : एकविसाव्या शतकातही अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दृष्ट प्रथांनी बाजार मांडला आहे. यापासून समाजातील सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी...\nउन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची गैरसोय\nएसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_8141.html", "date_download": "2019-04-18T18:41:17Z", "digest": "sha1:7V3EYHCJ7EG6JOYWGMWGWIHI2FIONQC2", "length": 6790, "nlines": 55, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: जनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे?", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nचारा पिकांचे सुधारित वाण\nपज्वारी - फुले, अमृता, रुचिरा, मालदांडी, एस.एस.जी. 59-3.\nपबाजरी - जायंट, बाजरा, राजको बाजरा.\nपमका - आफ्रिकन टॉल, मांजरी कम्पोझिट, विजय, गंगा सफेद 2.\nपओट - केन्ट, आर.ओ. 19 (फुले हरिता).\nपचवळी - श्वेता, ईसी 4216, बंदेल लोंबिया, यूपीसी 5286.\nपलसूणघास - आर.एल. 88, आनंद 2, आनंद 3, सिरसा 9.\nपबरसीम - वरदान, मेस्कावी, जेबी 1.\nपसंकरित नेपिअर - फुले जयवंत.\nपस्टॉयलो - हॅमटा, आर.एस. 95\nपमारवेल : मारवेल 7, मारवेल 8, मारवेल 40\nकृषी महाविद्यालय पुण��� येथील तज्ज्ञ सोमनाथ माने यांनी दिलेली माहिती : जनावरांना चारा देताना एकदल चाऱ्याबरोबर द्विदल चारा पिका ंचा समावेश करणे फार गरजेचे आहे. वर्षभर हिरवा चारा मिळ विण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु खरीप हंगामात जास्त चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात मका, ज्वारी, बाजरी, चवळी, स्टॉयलो, संकरित नेपिअर, मारवेल इत्यादी चारा पिकांची लागवड करावी. रब्बी हंगामात बरसीम, लसूणघास, मका व ओटची लागवड करावी. उन्हाळ्यात मका, ज्वारी, चवळी इत्यादींची लागवड करावी. एका पूर्ण वाढ झालेल्या गाईला 25 किलो एकदल व द्विदल चाऱ्याची व पाच किलो सुक्या चाऱ्याची गरज असते. हे लक्षात घेता दुभत्या गाईसाठी दहा गुंठे जमीन आवश्यक असते. शेतकऱ्याकडे पाच ते सहा दुभत्या गाई असतात, त्यानुसार 60 गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एका गाईसाठी वार्षिक चारा पिकाचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा नऊ ते दहा टन व सुका चारा दोन ते अडीच टन आवश्यक आहे. त्यानुसार सहा गाईंसाठी 60 गुंठे जमीन आवश्यक आहे. त्यातून अंदाजे 55 ते 60 टन हिरवा चारा व 20 ते 25 टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल.\nकोरड्या चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर करावा किंवा मारवेल, संकरित ने पिअरसुद्धा योग्य प्रमाणात वाळवून घेऊ शकता. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावी. संकरित नेपिअर बांधाच्या कडेने लागवड करून जास्त जमीन उपयोगात आणता येते. कोणताही चारा 50 टक्के फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक\nLabels: agro planning, चारा, चारा नियोजन, संकरित नेपिअर\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=159", "date_download": "2019-04-18T19:10:44Z", "digest": "sha1:KRWZSOUP6NXCMS44LNBDTD7L2L3WQJCL", "length": 9397, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बाभळगावात प्लांटरने ऊसाची ल��गवड", "raw_content": "\nबाभळगावात प्लांटरने ऊसाची लागवड\nवैशालीताई देशमुख यांच्या प्रयत्नातून आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे वाटचाल\nआलानेप्र 7194 Views 28 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर: आपल्या देशातील कृषी संशोधन क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन होत आहेत. आधुनिक पध्दतीने शेती करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याबाबत हे संशोधन उपयुक्त ठरत आहेत. हे संशोधन लातूरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असा प्रयत्न विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाभळगाव येथील त्यांच्याच शेतामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ऊस रोप लागवड यंत्राने (प्लांटर) प्रायोगिक करण्यात आली.\nप्लांटरने ऊस लागवड करण्यासाठी जमीन नांगरुन, रोटावेटर करुन जमीन भुसभुसीत करावी लागते. जमिनीची चांगली मशागत झाल्यानंतर २५ ते ४५ दिवसांची ऊसाची रोपे घेऊन ती रोपे ट्रक्टरची मदत घेऊन प्लांटरद्वारे पाच फूट, सहा फूट, दोन ओळीतील अंतर शेतकऱ्यांच्या निवडीनुसार आणि दोन रोपांमधील अंतर एक फूट, सव्वा फूट किंवा त्यापेक्षा जास्त मागणीनुसार अॅडजेस्टमेंट करता येते. प्लांटरने ८ तासांत ३ ते ५ एकर ऊस लागवड करता येते. मनुष्यबळाने ऊस लागवड केली तर एकरी एक दिवस लागतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर चार ते पाच दिवस वाचतात आणि होणारा मोठा खर्च कमी होतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर ऊसाची लागवड लवकर होते. प्लांटरने ऊस लागवड करीत असतानाच सबसर्फेस ठिबक व सर्फेस ठिबक करता येते. प्लांटरने ऊस लागवडीचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वांचे फायदे म्हणजे रोप योग्य अंतरावर पडते, योग्य खोलीवर जाते, ऊसाची वाढ समान होते, रोपांची तूट कमी होते. मनुष्यबळाचा वापर करुन ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या उगवणीला ३० दिवस लागतात. त्या उलट फाउंडेशन बेण्यांपासुन तयार केलेल्या उसाची रोपे प्लांटने लावली तर एक महिन्याआधी लागवडीची नोंद साखर कारखान्यांकडे होते. त्यामुळे ऊस तोडीचा प्रोग्राम त्यानुसार लागतो. प्लांटरने वेळेत ऊस लागवड होत असल्याने ऊस तोडही वेळेतच होते. परिणामी वेळ, जास्तीचे श्रम आणि खर्चही वाचतो. अत्याधुनिक पध्दतीने शेती करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, या दृष्टीने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या��ाच एक भाग म्हणुन बाभळगाव येथील त्यांच्या शेतात प्लांटरद्वारे प्रायोगिक तत्त्वावर ऊस लागवड करण्यात आली.\nलातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, विजय देशमुख, संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, अनंत बारबोले, रमेश थोरमोटे, भारत आदमाने, कार्यकारी संचालक समीर सलगर, विलास को. ऑपरेटिव्ह बँकचे व्हा. चेअरमन चंद्रकांत देवकते, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, नेटाफेमचे संदीप तांदळे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे सचिन डिग्रसे, सातारा येथील जयदेव बर्वे, डॉ.साळुंके, बादल शेख, प्रशांत घार आदी उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:38:54Z", "digest": "sha1:Q3T6D2KHKVJIZOEL427NMINKHBFKU62D", "length": 13276, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खुल्या वर्गातील गरिबांसाठी आरक्षण हे मोदी सरकारचे क्रांतिकारक पाऊल - Dainik Prabhat", "raw_content": "\nखुल्या वर्गातील गरिबांसाठी आरक्षण हे मोदी सरकारचे क्रांतिकारक पाऊल\nमाधव भंडारी यांचे मत सबका साथ,सबका विकास या धोरणाचा भाग\nकराड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खुल्या वर्गातील गरिबांना नोकरी व शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यासाठी उचलेले पाऊल हे देशातील सामाजिक न्याया��ाठीचे ऐतिहासिक क्रांतिकारक व पुरोगामी पाऊल असल्याचे मत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nयेथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांचेसह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. भंडारी म्हणाले, मोदी सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, जैन अशा सर्व धर्म पंथातील गरिबांना शिक्षण आणि रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देणारा मोदी सरकारचा हा निर्णय सबका साथ, सबका विकास या धोरणाच्या अंमलबजावणीचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nते पुढे म्हणाले, समाजातील सर्व वंचित घटकांना विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे आघाडी सरकार वचनबध्द आहे. मोदी सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वांना बॅंक खाते, गॅस कनेक्शन, शौचालये, वीज पुरवठा, आरोग्य सेवा यासाठी यशस्वीरित्या काम केले आहे. आता आर्थिक आधारावर आरक्षण लागू करुन सरकारने गरिबांचा विकास करण्यासाठी अधिक संधी निर्माण केली आहे. अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांचा आरक्षण आहे. इतर समाज घटकांमधील गरिबांनाही अशा प्रकारे विकासाची संधी मिळाली पाहिजे. अशी अनेक वर्षाची मागणी आहे.\nया मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांच्या सारख्या अनुसूचित जातीमधील महत्वाच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. आर्थिक आधारावर आरक्षणाची गेली 70 वर्षे असलेली मागणी पूर्ण करण्याचे ऐतिहासिक काम मोदी सरकारने केले आहे. हे आरक्षण सर्व कसोट्यांवर टिकेल, याची सरकार काळजी घेईलच. सर्व राजकिय पक्षांनी या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन प्रवक्ते भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची ��क्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:39:31Z", "digest": "sha1:C6PIZXT2LMYSBW3QBOKRKLUYE3FKT4FG", "length": 2474, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अटकामा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार या��नी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nऐकावे ते नवलचं… एलियनचा सांगाडा\n१५ वर्षापूर्वी चिली च्या अटकामा वाळवंटात एका व्यक्तीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली एक वस्तू भटकंती करत असताना आढळून आली. हि वस्तू चामड्याच्या बॅगमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:57:22Z", "digest": "sha1:6NHPBQNVJGSA237JGEPCRQDSW3OV677W", "length": 2604, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एनईसीसी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nपुणे फेस्टिव्हल : अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nपुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा 30वे वर्ष साजरे करीत आहे. दिनांक 13 ते 23 सप्टेंबर या सार्वजनिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T19:11:44Z", "digest": "sha1:I5CY6XNUS3LHAABO2XU7J676Q6LGZRET", "length": 2504, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निर्मित Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nपारधी समाजातील जळजळीत सत्य समाजासमोर आणणारा ‘पारधाड’\nटीम महाराष्ट्र देशा- ज्ञानविजय फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले दिग्दर्शित ‘पारधाड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2019-04-18T19:14:20Z", "digest": "sha1:PCPWDLPIMFZLVWJES6MZSRYO2G5SHHY4", "length": 8785, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बारामती लोकसभा मतदारसंघ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बारामती लोकसभा मतदारसंघ\nपवारांच्या घरात चहा प्यायलाही कुणी नाही, सगळेच प्रचारात व्यस्त : चंद्रकांत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा पवार घराण्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्या...\nमी तिकीट मागणारा नाही, तिकीट देणारा आहे – महादेव जानकर\nबारामती: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्ष रासपला एकही जागा न दिल्याने पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती, मात्र मुख्यमंत्री...\nया वेळेस इतिहास घडणार, बारामतीचा बालेकिल्ला ढासळणार : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या निवडणुकीत महादेव जानकर हे भाजपचे कमळ चिन्ह घेवून लढले असते तर बारामती हा पवारांचा बालेकिल्ला त्यावेळीच ढासळला असता. पण आता कांचन...\n१९९१ ला अजित पवार यांना निवडून आणून आम्ही एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला : विजय शिवतारे\nटीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी खडकवासला येथे प्रचार सभा...\nसुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल : विजय शिवतारे\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुकांच्या तारखा जश्या जवळ येवू लागल्या आहेत तश्या प्रचारांच्या फेऱ्या देखील उमेदवारांकडून वाढवण्यात आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार...\n‘इतिहास घडणार, बारामतीमधून सुप्रिया सुळे पडणार’\nपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय��साठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत आहेत, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपच्या उमेदवार...\nहर्षवर्धन पाटील – मोहिते पाटलांची गुप्त बैठक, माढ्यासह बारामती मतदारसंघात चर्चेला उधान\nइंदापूर: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेटीगाठीवर भर दिला आहे, आज मोहिते पाटील यांनी इंदापूरचे...\nसुळेंंच्या अडचणी वाढणार, चंद्रकांत पाटील बारामतीत शेवटचे तीन दिवस ठिय्या मांडणार\nपुणे : वडगाव बुद्रुक येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ‘मैं भी चौकीदार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते...\nइंदापूर, भोर-वेल्ह्यात भाजपसाठी अदृश्य शक्ती काम करत आहेत : पाटील\nपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत आहेत, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपच्या उमेदवार...\n…’ती’ माझ्या राजकीय जीवनातील मोठी चूक होती : अजित पवार\nपुणे : माझ्याकडून एकदा चुक झाली तेव्हा मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. पुन्हा तशी चुक होऊ दिली नाही. पण आताचे राज्यकर्ते शेतकऱ्यांना लावारीस म्हणतायत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:42:12Z", "digest": "sha1:NNLF4BHYUGMJMCTLWPLEXP3P4YKBVQQK", "length": 2581, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माणिक पोंढे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - माणिक पोंढे\nपरभणीत भाजपचे आमदार-खासदार नसल्याने भाजपकडून परभणीवर अन्याय\nपरभणी : मी शिवसेनेचा खासदार असल्याने भाजप सरकार परभणी जिल्ह्यावर अन्याय करत आहे यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी असणाऱ्या योजनांच्या पॅकेज मधून परभणीला वगळले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:49:51Z", "digest": "sha1:CMLO52LYRRQ7FDAGAJGBIAMRRGOMSF3Z", "length": 2498, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिव सुब्रमण्यम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शिव सुब्रमण्यम\nNadi Vahate- बहुचर्चित ‘नदी वाहते’चं मोशन पोस्टर लाँच \nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “श्वास” या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी ‘नदी वाहते’ या बहुचर्चित चित्रपटाचं मोशन पोस्टर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:45:04Z", "digest": "sha1:TJ4IZPBWZUO6J4S2UPCABMKVBHB2W25L", "length": 2601, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुशांतसिंग राजपूत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सुशांतसिंग राजपूत\nएम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2019-04-18T18:33:29Z", "digest": "sha1:AFLZPSR4K5SOWDS3NWCMZRQUUXVZ2XHD", "length": 5685, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७९० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे ��तक - ९ वे शतक\nदशके: ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे\nवर्षे: ७८७ - ७८८ - ७८९ - ७९० - ७९१ - ७९२ - ७९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१६ रोजी ०८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/292", "date_download": "2019-04-18T18:30:54Z", "digest": "sha1:JCAH66SHMMPSYYPKEGT4YEU47HLHQK4J", "length": 12192, "nlines": 72, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नदी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकथा पानेगाव येथील वाळू-संवर्धनाची\nनेवासे तालुक्यातील पानेगावच्या लोकांनी त्यांच्या गावातून वाहणाऱ्या नदिपात्रातील वाळूचा उपसा रोखण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले. पानेगाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-नेवासा तालुक्यांच्या सीमेवर आहे. अहमदनगर शहरापासून साठ किलोमीटर, तर राहुरी या तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर. पानेगाव मुळा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. त्या गावामध्ये वीस ते एकवीस किलोमीटर लांबीचा, शंभर मीटर रुंदीचा आणि ऐंशी ते शंभर फूट खोलीचा वाळूचा साठा जतन केला गेलेला आहे.\nकराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नक���्या रावळाची विहीर यामुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. बुरुज त्या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत.\nसोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे. ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या प्रयोगशीलतेतून अस्तित्वात आलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग आणि त्या माध्यमातून लाभलेली जलश्रीमंती हे ‘सोमनाथ’चे शक्तिस्थान. विकास आमटे हे ‘सोमनाथ प्रकल्पा’चे आधुनिक भगीरथ आहेत.\nप्रकल्पाच्या एक हजार तीनशेएकाहत्तर एकर परिसरात पूर्वी शेती होती, पाणीदेखील उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यालगतचा तो परिसर. तो विपुल पावसासाठी प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांनी त्या परिसरातील एका नाल्यावर दहा मीटर उंचीचा बंधारा उभारला; पाणी साठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ‘सोमनाथ’ म्हणजे ‘आनंदवन’ आणि अन्य बाबा आमटे प्रेरित प्रकल्प यांच्यासाठी धान्याचे कोठार ठरले. ‘सोमनाथ’ म्हणजे आमची तांदळाची खाण असे साधना आमटे म्हणत. कुष्ठमुक्तांनी त्यांच्या घामातून उभारलेले, आदर्श असे स्वयंपूर्ण गाव तशी ख्याती ‘सोमनाथ’ने निर्माण केली.\nमाणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध\nआम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्यातील कुळकजाई या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशेपासष्ट किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे. ती सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहते.\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nभीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”\nनद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि सातारा या तीन सुजलाम्-सुफलाम् जिल्ह्यांतील दुष्काळी भाग म्हणजे माणदेश. पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही. या दुष्टचक्रात अडकलेल्या माणदेशी माणसांचे स्वप्न आहे विकासाचे. पण शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याला पारख्या असलेल्या त्या माणसांवर निसर्गानेच अन्याय केला आहे. त्या भागातून जाणारी माणगंगा नदी पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम कोरडी असते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:40:49Z", "digest": "sha1:PFAU2FLTNMJQES4FV3OEXWK22SI4D6GN", "length": 2616, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयपीएस ऋषीकुमार शुक्ला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आयपीएस ऋषीकुमार शुक्ला\nसीबीआयच्या संचालकपदी आयपीएस ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती\nटीम महाराष्ट्र देशा : राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या संचालकपदावरून सुट्टी झाल्यानंतर आता ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषीकुमार शुक्ला हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:57:37Z", "digest": "sha1:JKD355GNYFYPZXUP4EHVPM6IKZOSSRP7", "length": 3324, "nlines": 47, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इस्लामपूर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nसंभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले\nटीम महाराष्ट्र देशा – संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी स्वीकारताना सुयोग गजानन...\nरिझर्व्ह बँकेशी बोलणी सुरु ; नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा होणार – आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T18:43:05Z", "digest": "sha1:GCVHSX73MNPMDFWATFGZNGQBX7SDDXHP", "length": 2526, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्कुल बस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - स्कुल बस\nऔरंगाबाद- बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nऔरंगाबाद/प्रतिनिधी– समर्थनगर परिसरात स्कुल बसने धडक दिल्याने वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला़ ही घटना दुपारी दोनच्या सुमारास क्रांती चौक पोलीस स्टेशन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/cricket-history/", "date_download": "2019-04-18T18:42:31Z", "digest": "sha1:NJKPPFWVV5D6M2PQ4VRKPRYNUAPVY6S3", "length": 6437, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Cricket History Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेट इतिहासातील काही गमतीशीर तर काही भुवया उंचावणाऱ्या अज्ञात गोष्टी\nसमोर काय होईल याचा अंदाज लावणे या खेळत जवळजवळ अशक्य असते.\nअनिल कपूरच्या “नायक” पेक्षा कितीतरी जबरदस्त – भारताचे खरेखुरे १० नायक\nइतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताकदिनी “शौर्य पुरस्कार” दिले जाणार नाहीत\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात\nविमुद्रीकरण: भावनिक विचार आणि प्रतिक्रियांचा अतिरेक\nइस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)\nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nविवाहबाह्य संबंध म्हणजेच “व्यभिचारासाठी” देशोदेशी दिल्या जातात या कठोर शिक्षा\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nकुस्तीपटूंचे कान ‘असे’ असण्यामागचे नेमके कारण जाणून घ्या\nभारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण\nया ७ असामान्य गोष्टींकरता अटल बिहारी वाजपेयी भारतीयांच्या सदैव स्मरणात राहतील\nदहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज\nपुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया\nअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”\nऔरंगाबाद दंगल : MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या अनावृत्त पत्राला चंद्रकांत खैरे याचं उत्तर\n गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स\nअलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी \n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/11/", "date_download": "2019-04-18T18:32:26Z", "digest": "sha1:SSD6XL7C7ILHPB56PETMEM7FG3SPTZL5", "length": 1872, "nlines": 29, "source_domain": "mahabatmi.com", "title": "11/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nआचारसंहिता म्हणजे नेमके काय, जाणून घ्या\nनिवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता...\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेःमहाराष्ट्रात 4 टप्प्यांत मतदान\nमुंबई : लोकसभेच्या १७ व्या निवडणुकांसाठी रविवारी तारखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असून, कोणत्या मतदार संघात कधी मतदान होणार आहे याबाबत आज जाहीर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:24:45Z", "digest": "sha1:YA6BNF4VOQV24KFWRDKEVKZGAXNKQT7D", "length": 5758, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दतिया जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख दातिया जिल्ह्याविषयी आहे. दातिया शहराविषयीचा लेख येथे आहे.\nदातिया जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-04-18T19:10:52Z", "digest": "sha1:KMBYE7CCJORU5E7NNII5BESIW2KL53Y7", "length": 24837, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कट्टरतावाद न्यायालयालाही ���ाणवला? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान अग्रलेख कट्टरतावाद न्यायालयालाही जाणवला\n‘विरोधी विचार मांडणार्यांची हत्या करून विरोधी विचारांचे तोंड बंद करता येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात नेमके तेच घडत आहे हे गंभीर आहेच; पण त्याची कोणालाही खंत वाटू नये ही त्याहूनही अधिक चिंतेची बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन सहा वर्षे उलटली.\nतरीही खरे खुनी सापडत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अथवा राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना पद्धतशीरपणे वाचवले जात आहे, असा समज दाभोळकर कुटुंबिय, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचा असा समज होऊ न देणे ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे; पण तपास यंत्रणेने ते काम केले नाही तर दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांकडून तपासाच्या विरुद्ध जाणारी जी माहिती दिली जाईल त्याची आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल’ इतक्या कडक शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकार व तपास यंत्रणांवर आसूड ओढले आहेत.\nन्यायालयाच्या स्पष्टोक्तीचा सरकार व तपास यंत्रणांवर किती परिणाम होतो हा भाग अलाहिदा; पण मराठी जनतेला थोडासा तरी दिलासा वाटला असेल. दाभोळकर आणि पानसरे यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या तेव्हा समाजात निर्माण झालेली अस्वस्थता आजही कायम आहे. विचारवंतांच्या हत्या सरकार गंभीरपणे घेईल, तपास यंत्रणांना गांभीर्याने तपासाचे आदेश देईल व आरोपींना शोधून काढून कडक शासन होईल अशी मराठी माणसाची अपेक्षा होती; पण तसे घडले नाही. सामान्य माणूस फक्त विचारवंतांच्या हत्येनेच अस्वस्थ आहे का समाजात विद्वेषाचे वातावरण वेगात वाढत आहे का समाजात विद्वेषाचे वातावरण वेगात वाढत आहे का देशप्रेम व देशभक्तीच्या नावाखाली कट्टरतावाद्यांनी सामान्य माणसांनाच वेठीला धरले आहे असे सध्याचे चित्र आहे. देशभक्ती व देशद्रोह या शब्दांचे अर्थ व व्याख्याच बदलून टाकल्या आहेत.\nमाणसांनी एकमेकांच्या हाकेला ओ देणे, मदतीसाठी उभे राहणे व इतरांची सुखदु:खे आपलीशी मानणे हा स्वाभाविक समाजधर्म आहे; पण विखारी दृष्टिकोन आणि कट्टरतावाद्यांमुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली माणसांना एकमेकांविरोधात कोण चिथावत आहे कोणाशीही मैत्री करण्याबद्दल माणसाचे मन सतत संशयव्याप्त असावे ही स्थिती एकाएकी निर्माण झाली का कोणाशीही मैत्री करण्याबद्दल माणसाचे मन सतत संशयव्याप्त असावे ही स्थिती एकाएकी निर्माण झाली का ‘तपास यंत्रणांनी त्यांचे काम केले नाही तर समाजात काही मोजक्याच व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकतात व त्याच इतरांच्या विचारांवर नियंत्रण ठेवतात असे चित्र पाहायला मिळेल’ अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.\nती निराधार म्हणता येईल का समाजातील अनेक घटक कट्टरतावादाच्या विरोधात आहेत; पण बोलायला धजावत नाहीत. विरोधात बोलणार्यांची काय गत होते हे सर्वश्रुत असल्याने कट्टरतावादाच्या विरोधात कोण ब्र काढणार समाजातील अनेक घटक कट्टरतावादाच्या विरोधात आहेत; पण बोलायला धजावत नाहीत. विरोधात बोलणार्यांची काय गत होते हे सर्वश्रुत असल्याने कट्टरतावादाच्या विरोधात कोण ब्र काढणार मराठी माणसाच्या मनातील सध्याच्या खळबळीवर नेमके बोट ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे; पण सध्याच्या एकूण परिस्थितीत त्याची दखल घेतली जाईल का मराठी माणसाच्या मनातील सध्याच्या खळबळीवर नेमके बोट ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे; पण सध्याच्या एकूण परिस्थितीत त्याची दखल घेतली जाईल का परिस्थितीच्या गांभीर्याची दखल न्यायालयालाही घ्यावीशी वाटली ही गोष्ट तरी सरकारला दखलपात्र वाटेल का\nPrevious articleजो बाजी मारेल तोच सिकंदर\nNext articleखडसेंचा प्रचार नाही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nअसे वकील भाग्यानेच भेटतात\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/849", "date_download": "2019-04-18T19:09:02Z", "digest": "sha1:DNBAY5E7EG7FCK36W2X5BQ4VDXXQXZRN", "length": 6074, "nlines": 76, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वाचकांचा अर्थपूर्ण पत्रव्यवहार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी ‘लोणार सरोवरात सापडले मंगळावरील जीवाणू’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला उत्तर म्हणून दिनांक 27 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेतील वाचकांच्या सदरात पुण़्याच्या सूक्ष्मजीव संशोधन केंद्राचे श्रीकांत पवार यांनी एक पत्र लिहीले आहे. त्यांनी या पत्रात अत्यंत तपशीलवार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण दिले आहे. मंगळावर पाठवण्यात आलेले यान अद्याप परतले नाही, असे असताना लोणार सरोवरात सापडलेला जीवाणू मंगळावरील असल्याचे सिद्ध होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रामुळे वाचकांच्या पत्रव्यवहाराला एकप्रकारचा भारदस्तपणा प्राप्त झाला आहे. अशाप्रकारच्या पत्रांमुळे हे सदर अधिक अर्थपूर्ण होत जाईल.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.\nमुस्लिम महिला मंत्री :\nमराठी शाळा टिकवायच्या कशा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्ट��टेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:25:39Z", "digest": "sha1:EOFOLYGVLWEW6FAQ5JKFT4UH5DJ6CCP4", "length": 27486, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेतुमाधवराव पगडी - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसेतुमाधवराव पगडी (ऑगस्ट २७, १९१० - ऑक्टोबर १४, १९९४) हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.\nइतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणले.\nमुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.\nसेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.\nगोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.\n१८५७चे आणखी काही पैलू परचुरे प्रकाशन\nछत्रपती शिवाजी परचुरे प्रकाशन\nजीवनसेतू आत्मचरित्र कॉन्टिनेन्टल प्रकाशन\n[भारतीय मुसलमान : शोध आणि बोध परचुरे प्रकाशन\nमराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी\nपगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार\nमराठा मंदिर संस्थेकडून चरित्रकार पदक\nमसापकडून न. चिं. केळकर पारितोषिक\nभारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• ���संत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक ल��्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९९४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१८ रोजी १७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1004", "date_download": "2019-04-18T18:31:20Z", "digest": "sha1:CWDAR2GJB7QWJ5O3VJSYWXDSFPCMBQ46", "length": 4932, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कुठे कॅरी बॅग तर कुठे कपडी अन कागदी पिशव्या", "raw_content": "\nकुठे कॅरी बॅग तर कुठे कपडी अन कागदी पिशव्या\nप्लास्टीक बंदीमुळे फळ विक्रेते त्रस्त, दोन रुपयांची पिशवी परवडेना\nसौरभ बुरबुरे, किशोर पुलकुर्ते 1412 Views 23 Jun 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: सरकारने घातलेल्या प्लास्टीक बंदीमुळे आज सगळीकडे वेगवेगळं चित्र पहायला मिळत आहे. शहराच्या गंजगोलाई भागात फळे आणि भाज्यांचा मोठा व्यवसाय चालतो. या भागात कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर चालत असे. आज अनेकांनी कापडी पिशव्या आणून ठेवल्या पण फळे खरेदी करणारा आधीच भाव करतो त्यात दोन रुपयांची पिशवी घ्यावी लागत असेल तर चक्क फळे नाकारतो असे एका बागवान अन्वर म्हणाले. काही फळ विक्रेते सर्रास पातळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करीत होते. गोलाईतल्यात रेड्डी प्रोव्हिजन स्टोअरमध्ये मात्र ठराविक वजनापर्यंतच्या चीजवस्तू कागदी पिशव्यातून दिल्या जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी हीच पद्धत सुरु ठेवली आहे. अधिक वजनाच्या सामानासाठी ते कापडी पिशव्या घेण्याचा आग्रह धरतात. शक्य नसेल तर आमची पिशवी घ्या आणि उद्या परत आणून द्या असंही रवींद्र रेड्डी सांगतात.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=180", "date_download": "2019-04-18T18:26:13Z", "digest": "sha1:O2MHIYOLPD5THCJQZHEXRWZRNAUELJ2O", "length": 3311, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बहाद्दर लातूरकर!", "raw_content": "\nलातुरच्या टाऊन मैदानाच्या प्रवेशद्वारावर डावीकडे मनपाने एक फलक लावला आहे. या मैदानात १०० फुटांच्या आत कसलीही पोस्टरबाजी आणि अवैध गोष्टी करु नयेत. हा बोर्ड कुणाच्याही लक्षात येत नाही, आला तरी त्य���ची कुणी तमा बाळगत नाही. आता तर राजरोसपणे इथे जाहिरात फलकांचा मारा दिसतो. याहीपेक्षा कहर म्हणजे या फलकावरच कुणी जगताप सरांनी गणिताच्या शिकवणीचे जाहिरात पोस्टर डकवले आहे.\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/autonomy-and-central-policy-of-rbi-477449-2/", "date_download": "2019-04-18T18:50:15Z", "digest": "sha1:27ASJTHGVAPXLTZOAJXDKQALLA3TELXG", "length": 19683, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साद-पडसाद : आरबीआयची स्वायत्तता व केंद्राचे धोरण - Dainik Prabhat", "raw_content": "\nसाद-पडसाद : आरबीआयची स्वायत्तता व केंद्राचे धोरण\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ही भारतातील सबळ, स्वायत्त संस्था असून तिच्यावर दबाव ठेवण्याचा जो प्रकार केंद्र सरकारकडून सुरू झाला आहे, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन हा प्रकार बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा एकतर्फी, एकाधिकारशाही देशात वाढून आर्थिक अस्थैर्य आल्याशिवाय राहणार नाही असे वाटते.\nरिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गत आठवड्यात तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याने याची सर्वत्र चर्चा झाली. गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्याचे कारण वेगळेच असावे असे वाटते. पटेल यांच्या जागेवर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आरबीआय व केंद्र सरकार यांच्यात वाद पेटला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया पार्श्वभूमीवर आरबीआय गव्हर्नर पटेल यांचा राजीनाम�� खळबळजनक ठरला आहे. यात भरीस भर म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय.एम.एफ.चे मुख्य अर्थतज्ज्ञ मौरिस ऑब्सफिल्ड यांनी म्हटले की, भारतातील आर्थिक अस्थैर्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. तसेच आरबीआयमधील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. मध्यवर्ती बॅंकांवर सरकारने निर्बंध घालावेत की मध्यवर्ती बॅंकांची स्वायतत्ता अबाधीत ठेवावी, या मुद्द्यावरही खूप वेळा वादविवाद झाले आहेत.\nदेशात आर्थिक अस्थैर्याचा प्रश्न उद्भवणार असल्यास आरबीआयला स्वायतत्ता दिली पाहिजे, असे ऑब्सफिल्ड यांनी स्पष्ट केले. राजकीय स्वार्थासाठी आरबीआयमध्ये हस्तक्षेप चुकीचा असल्याची भूमिका आय.एम.एफ.ने वेळोवेळी मांडली आहे. खरेतर आरबीआयच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. केवळ राजकीय लाभाच्या उद्देशाने आरबीआयकडे न पाहता चांगल्या उद्देशाने अर्थव्यवस्था मजबूत कशी करता येईल, याची अर्थनीती केंद्र सरकारने ठरविण्याची आवश्यकता आहे.\nकेंद्र सरकारने आरबीआयच्या राखीव निधीतील 9.59 लाख कोटींची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागला. यानंतर आरबीआयच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही कोंडी फोडण्यात यश आले. लघुउद्योगांसाठी निधीची पुरवठा करण्याची मागणी मान्य केली. याशिवाय सरकारला द्याव्या लागणाऱ्या निधीबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच आहे.\nरिझर्व्ह बॅंकेचा राखीव निधी योग्य कामासाठीच वापरायला हवा, रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीबाबत केंद्र सरकारने सावधानता बाळगायला हवी. रिझर्व्ह बॅंक आणि सरकारमध्ये परस्पर, विचारविनिमय, सहकार्याचे वातावरण असणे आवश्यक आहे. अन्यथा संघर्ष अटळ असतो. केंद्र सरकारने 2016 साली नोटबंदीचा निर्णय घेतला होता.\nत्यावेळेस रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी व सरकार यामध्ये एका अदृश्य दरी निर्माण झाली आहे, हे नाकारता येत नाही. रिझर्व्ह बॅंकेचे चोवीसावे गव्हर्नर उर्���ित पटेल यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला; मात्र दोन वर्षातच त्यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. कर्जाच्या वितरणावर मर्यादा आणू नये तसेच आरबीआयकडील अतिरिक्त निधी केंद्र सरकारला दिला जावा, अशा मागण्यांचा आग्रह केंद्र सरकारकडून सुरू होता. याला आरबीआयकडून विरोध करण्यात आला होता.\nआरबीआयच्या अधिकारावर निर्बंध आणण्यासाठी सरकारकडे असलेले कलम लावले जाणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या. रिझर्व्ह बॅंकेवर गदा आणली गेली तर त्यातून मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात दिला होता. पटेल यांच्या पूर्वीचे आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचेही रालोआ सरकारसोबत खटके उडाले होते. पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सारे भारतीय चिंतित होतील, अशी प्रतिक्रिया रघुराम राजन यांनी दिली आहे.\nउर्जित पटेल यांची नियुक्ती गव्हर्नर पदावर करण्यात आल्याच्या दोन महिन्यांत मोदी सरकारने 500 व 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या नोटबंदीमुळे देशात आर्थिक अस्थैर्य निर्माण झाले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीबाबत काही गोंधळ आहे, असे म्हटले जात आहे. या शंका दूर करण्यासाठी सखोल अभ्यास असणाऱ्या अर्थतज्ज्ञांची नियुक्ती होणे आवश्यक आहे.\nनोव्हेंबर महिन्यात केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सी. एस. ओ. 2004-2005 ऐवजी 2011 – 2012 हे वर्ष प्रमाण मानून जीडीपीची आकडेवारी पुन्हा निश्चित केली. त्यानुसार देशाचा आर्थिक वाढीचा दर यापूर्वीच्या सं. पु. आ. सरकारच्या काळात कमी असल्याचे सांगितले गेले. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मोदी सरकारने आरबीआयची स्वायत्तता बंद करण्याच्या हालचाली गेल्या साडेचार वर्षात सुरू केल्या होत्या. त्यामुळे आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधनप्रभाव रोखणार तरी कसा\nमान्सूनचा अंदाज खरा ठरो (अग्रलेख)\nकेप टाउनचा धडा घ्यायला हवा (अग्रलेख)\nव्यापक सुधारणा हवी (अग्रलेख)\nभाजपचा निवडणूक सोपस्कार (अग्रलेख)\nचटके आणि धडा (अग्रलेख)\nआहे मनोहर तरी (अग्रलेख)\nसोशल मीडियावर नजर हवीच (अग्रलेख)\nज्युबिलंट कंपनी���ील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T19:01:11Z", "digest": "sha1:ZKMYEVVEUCBY66OR6TCPX2DMWFXH6OP4", "length": 2820, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन\nआत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.अखिल भारतीय मराठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2019-04-18T19:05:53Z", "digest": "sha1:XNW5B2MTQEJXF3PRB3IXMQ3NA2NLLJIJ", "length": 2551, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अफसर शेख Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अफसर शेख\nपवार यांनी मोदींची कधीही पाठराखण केलेली नाही : फौजिया खान\nटीम महाराष्ट्र देशा- केंद्र सरकार म्हणजे एकटे नरेंद्र मोदीच दिसत आहेत. कोणत्याही निर्णयात मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. एकटेच निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:38:47Z", "digest": "sha1:I6BLJQBWSJG7UCV7BG7HF5AVDIIBMTBE", "length": 2513, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटका Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n… म्हणून मी कोणाला घाबरत नाही : नरेंद्र मोदी\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी अनेक राज्य पिंजून काढत आहेत. अनेक ठिकाणी प्रचार सभा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:44:03Z", "digest": "sha1:APZMGNYLRUCLTNN55C5ZIAPTA5L7YSUA", "length": 2617, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सीआरपीएफ जवान Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सीआरपीएफ जवान\nही घटना आम्ही कधीही विसरणार नाही,या नृशंस हल्ल्याचा बदला घेतला जाईल : सीआरपीएफ\nटीम महाराष्ट्र देशा – सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ही घटना आम्ही कधीही विसरणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/national/those-who-are-looting-nation-have-to-fear-says-narendra-modi/964/", "date_download": "2019-04-18T18:33:15Z", "digest": "sha1:J6DXO7APSIECXTW7Q4BIXYKYDF4QT4SE", "length": 20847, "nlines": 138, "source_domain": "mahabatmi.com", "title": "देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच | Mahabatmi.com", "raw_content": "\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत येईल असं विरोधकांना ठणकावून सांगितलं. हा अहंकाराचा प्रभाव आहे की काँग्रेस 400 हन 40 वर आले आणि सेवभावाचा प्रभाव म्हणून आम्ही 2 हून 200 वर आलो असंही ते यावेळी म्हणाले.\nदेशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसने जवानांना कमजोर केलं असंही ते म्हणाले. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.\nमी माझ्या मर्यादेत राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे. BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला. लोकसभेत 1947 पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण काँग्रेसला वर्ष कळत नाही. त्यांच्या मते BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे काँग्रेसच्या आधी काहीच नव्हतं आणि जे काही देशाचं झालं आहे ते त्यांच्यामुळेच झालं आहे असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.\nनरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारने मिळवलेलं यश सांगितलं. साडे चार वर्षात काय होतं आणि आपण कुठे पोहोचलो आहेत याची तुलना होणार. अर्थव्यवस्था 10,11 व्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर पोहोचली. 11 क्रमांकावर पोहोचल्याचा ज्यांना अभिमान होता त्यांना सहाव्या क्रमांकावर आल्याचा अभिमान का नाही असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला.\nनरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका झालीच पाहिजे. पण मोदी, भाजपावर टीका करता करताना देशाबद्दल वाईट बोलू नका असं यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना सांगितलं. लंडनमध्ये जाऊन खोटी पत्रकार परिषद करण्यात आली अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.\nकाँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली असं सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. तुम्ही भारतीय लष्कराच्या मनाला ठेस पोहोचवली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा असं आवाहन यावेळी विरोधकांना करण्यात आलं.\nजेव्हा महाभेसळ असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते असं सांगत नरेंद्र मोदींनी महागंठबधनवर टीका केली. आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.\nनरेंद्र मोदींनी विजय मल्ल्याचं नाव न घेता घोटाळा करुन पळून गेलेले ट्विटरवर रडत आहेत असं सांगत विरोधकांना उत्तर दिलं. असा कायदा आम्ही केला. तुम्ही लुटत आहेत त्यांना लुटू दिलंत असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.\nदेश बजेटवर चर्चा करत असताना हे ईव्हीएमवर चर्चा करत होते. एवढे का घाबरले आहात…काय झालंय तुम्हाला असा सवाल नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसला विचारला. तुमची 55 वर्ष आणि माझे फक्त 55 महिने. मोदींकडे बोट करण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा असा टोला त्यांनी यावेळी लगावला.\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. क���णीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मि���ा मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://meta.wikimedia.org/wiki/Translation_of_the_week/mr", "date_download": "2019-04-18T19:08:25Z", "digest": "sha1:KQGG22KLZ3TFNIVTL4YL4TAW3DJLWV7W", "length": 8559, "nlines": 129, "source_domain": "meta.wikimedia.org", "title": "या आठवड्याचे भाषांतर - Meta", "raw_content": "\nहे पान या आठवड्याचे भाषांतर साठी आहे.\nदर सोमवारी प्रत्येक आठवड्याला, एक महत्त्वाचा समजला गेलेला सुरुवातीचा लेख किंवा एक परिच्छेद निवडला जातो आणि त्याचे जास्तीत जास्त भाषांमध्ये भाषांतर(जास्त करुन लहान भाषांमध्ये) करण्याचा उद्देश समोर ठेवला जातो.\nया साठी योग्य लेख हे १) लहान २) भाषांतरास सोपे, ३) त्या एका लेखातून इतर भाषांतराकडे जाण्याचा मार्ग सूकर होईल असे. ह्या प्रपंचाचा उद्देश हा आहे की, त्यातून मिनिपीडियासाठी आणि आम्ही तयार केलेल्या प्रत्येक विकिपीडियात असल्याच पाहिजे असलेल्या लेखांची यादी प्रत्यक्षात आणणे आहे. (हे ही पहा: प्रस्तावित प्रत्येक भाषेत असावेच असे लेख आणि मिनिपीडिया, प्रारंभीक स्वरुपाचे लेख एकत्र करणारा प्रकल्प.)\nप्रत्येक आठवड्यात आपल्या भाषेत लेख भाषांतरीत केल्यावर तो लेख आवश्यक त्या Wikidata कलमाशी नक्की जोडा जेणेकरून सर्व भाषेतले लेख एकमेकांशी जोडलेले राहतील.\nBabylon येथे तुम्ही इतर भाषांतरकारांशी संपर्कात राहू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता, शिवाय विकिमिडीया भाषांतर उपक्रम केंद्राचीही मदत तुम्हांला नक्कीच होईल.\n१ या आठवड्यास (१६)\n२ सध्याचे भाषांतरासाठीचे उमेदवार लेख\n३ सहभागी होऊ इच्छिणारे भाषांतरकार\n४ या वर्षातील आधीची भाषांतरे (२०१९)\nen:Kitniyot हे या आठवड्याचे विजेते आहेत.\nकृपया येथे भाषांतरांची यादी करा.\nसध्याचे भाषांतरासाठीचे उमेदवार लेख\nतुमच्या आवडत्या लेखाच्या समोर आपले नाव लिहा, शिवाय तुम्हांला माहित असलेले त्या लेखासंबंधातील दुवेही नोंदवा (काहींना ते दुवेही भाषांतरीत करावेसे वाटले तर ते करू शकतील) कृपया तुमचे मत येथे नोंदवा. /भाषांतरासाठीचे उमेदवार लेख.\nज्या लेखांना या आठवड्यासाठी निवडले गेलेले नाही त्यांची यादी /काढून टाकलेले येथे केली गेलेली आहे.\nसहभागी होऊ इच्छिणारे भाषांतरकार\nज्या सदस्यांना भाषांतरात रस आहे, अश्यांनी आपले नाव येथे नोंदवावे. तुमच्या पाठींब्याबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. जर तुम्हांला नव्या भाषांतरासाठी निवडलेल्या लेखांबद्दलची माहिती तुमच्या चर्चापानावर प्रत्येक आठवड्याला मिळावी असे वाटत असेल तर तुम्ही खालील बटनावर टिचकवा.\nया वर्षातील आधीची भाषांतरे (२०१९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/p-chidambaram-claims-it-raids-being-planned-his-residence-cripple-poll-campaign-181887", "date_download": "2019-04-18T19:19:01Z", "digest": "sha1:G2LR2VWXSXSAN7AI4ORNLWK6UCLMXBFQ", "length": 12525, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "P Chidambaram claims IT raids being planned at his residence to cripple poll campaign Loksabha 2019 : आयटी विभाग माझ्या घरावर छापे टाकणार - चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : आयटी विभाग माझ्या घरावर छापे टाकणार - चिदंबरम\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nनवी दिल्ली : चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. तसेच शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर देखील आयटी विभाग धाड टाकणार असल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे.\nनवी दिल्ली : चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. तसेच शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर देखील आयटी विभाग धाड टाकणार असल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे.\nदरम्यान, निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचे षडयंत्र रचले जात असून, आम्ही या 'सर्च पार्टी'चे स्वागत करत आहोत, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली.\nतसेच, आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नसून, हे आयकर विभागालाही माहीत आहे. आयटी विभाग आणि इतर विभागांनी आमच्या घरी पूर्वीही छापे मारले आहेत. परंतु, त्यांना काहीच मिळाले नाही. केवळ निवडणूक प्रचारात अडथळे निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीवर परिणाम घडवून आणण्यासाठीच अशाप्रकारे धाड टाकण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nशंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचा विवाहसोहळा\nचाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या...\nLoksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : खासदार शेट्टींचा काटा जयंतरावच काढणार - चंद्रकांत पाटील\nसरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-04-18T18:37:23Z", "digest": "sha1:XNGHDQTQWEDAIO54IRFT4SAQGB2XYDKM", "length": 15014, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमकेसीएलकडून महालाभार्थी वेब पोर्टल विकसित - Dainik Prabhat", "raw_content": "\nएमकेसीएलकडून महालाभार्थी वेब पोर्टल विकसित\nशासकीय योजनांसाठी अशाप्रकारची सुविधा देणारे देशातील पहिलेच राज्य\nकराड – केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या 300 हून अधिक योजनांसाठी एमकेसीएलने महालाभार्थी हे वेब पोर्टल विकसीत केले आहे. अशा प्रकारच्या वेब पोर्टलची निर्मिती करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. शासकीय सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे पोर्टल तयार केले असल्याची माहिती एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी विवेक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कराड येथील सनबिम इन्फोकॉमचे सारंग पाटील, अतुल गावंडे उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबाबत अधिक माहिती देताना सावंत म्हणाले, नागरिक महालाभार्थी.इन या वेबसाईटला भेट देवून एमकेसीएल आणि राज्य सरकारच्या अभिनव उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील. या साईटवर जाऊन नागरिकांना सर्वप्रथम आपला लॉगिन आयडी तयार करावा लागेल. आपली माहिती एंटर केल्यानंतर आपल्या गरजेनुसार पोर्टल आपण पात्र ठरत असणाऱ्या योजनांची माहिती सांगते. पात्र योजनांची यादी, मिळू शकणारे लाभ, त्यासाठी अर्ज कसा करायचा, सोबत कोणती कागदपत्रे जोडायची याची संक्षिप्त माहिती एका प्रिंटच्या माध्यमातून देण्यात येते. या प्रिंटसोबत नागरिकाच्या नावाने उद्देशून तयार केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रही दिले जाते.\nही वेबपोर्टलची सेवा पूर्णपणे मोफत आहे. एमकेसीएल च्या इतर उपक्रमांबाबत माहिती देताना सावंत यांनी पुढे सांगितले की, व्यावसायिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना अनुसरुन एमएससीआयटी कोर्स मध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्यात आला आहे. यामध्ये सायबर फ्रॉड, क्राईम, हॅकिंगपासून बचाव, उपयुक्त मोबाईल ऍप्स, विविध वेबसाईट्स आदींचीही माहिती या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. एमएससीआयटी कोर्सचा आतापर्यंत 1.25 कोटी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. एमएससीआयटीच्या धर्तीवर देशातील अनेक राज्यांनीही आपले अभ्यासक्रम सुरु केले आहेत.\nविद्यार्थ्यांना आत्मविश्वासासोबत इंग्रजी संवाद कौशल्य, भाषा शिक्षण, शब्द रचना, सॉफ्ट स्किल्स, स्वयंव्यवस्थापन अशा विविध विषयांचे एकत्रित प्रशिक्षण देणारा क्लिक इंग्लिश हा अभ्यासक्रमही एमकेसीएलने तयार केल�� आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना शाब्दीक तसेच देहबोली कौशल्येही शिकवण्यात येतात. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी क्लिक इंग्लिश अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या शैक्षणिक पध्दतीला अनुसरुन काळाशी सुसंगत, रचनावादी आणि विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागाला प्रोत्साहन देणारे एमकेसीएल ईस्कूल हे शैक्षणिक दालन सुरु केले आहे.\nकेंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या 300 हून अधिक योजनांसाठी एमकेसीएलने महालाभार्थी हे वेब पोर्टल विकसीत केले आहे. या माध्यमातून सर्व शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T18:33:28Z", "digest": "sha1:LX3FJBRWLZA545DPYT7N5RI34QM5CHYC", "length": 23831, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "फ्रान्स – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on फ्रान्स | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लब��्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला ��्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nनुकतेच फ्रान्स (France) मधील सर्वात जुने, जगप्रसिद्ध, पर्यटकांचे आकर्षण असणारे नोट्र डेम कॅथेड्रल चर्च (Notre Dame Cathedral Church) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र येत्या पाच वर्षांमध्ये हे चर्च अधिक सुंदर रीतीने परत उभा करण्याचा निर्धार फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी व्यक्त केला.\nभारताला अमेरिका-ब्रिटेन-फ्रान्स यांची साथ, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनला अल्टिमेटम\nजैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवदी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azahar ह्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स यांची साथ मिळाली आहे.\nमसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेचा प्रस्ताव, फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा\nअजहरचे ब्लॅक लिस्टमध्ये नाव अल्यास त्याचे पाकिस्तानमधील दौरे, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.\nजैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय\nजैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्याच्या भारतायच्या प्रयत्नाला चीनमुळे खोडा बसला. ही गोष्ट खरी असली तरी, त्याच्या भोवतीचा फास आता आवळत चालला आहे. मसूद अजहर याची देशातील संपत्ती जप्त करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे.\nराफेल डील: मोदी सरकारचं पुढचं पाऊल, फ्रान्सला दिली 25 टक्के रक्कम\nसूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, भारत सरकारने राफेल व्यवहारांवरुन केली जाणारी टीका आणि आरोप यांच्याकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने ही रक्कम फ्रान्सडे सुपूर्त केली आहे. भारत-फ्रान्स यांच्यातील व्यवहारानुसार अटी आणि नियमांचे पालन करत ही विमाने सप्टेंबर 2019 मध्ये भारतात पोहोचतील.\nराफेल करारामुळे फ्रान्स सरकार अडचणीत, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर राफेल करारावरुन हल्लाबोल केला आहे.\nफ्रान्समध्ये इंधन दरवाढी विरोधात आंदोलन, 227 जखमी\nविदेशात ही इंधन दरवाढीमुळे संताप व्यक्त केला जात असून या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत.\nराफेल डील: काहीच उरले नाही, आता काय लपवणार चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही: उद्धव ठाकरे\n'सुप्रीम कोर्टानेच आता राफेल व्यवहाराची माहिती मागितल्याने राजकारणाला अधिक धार चढेल व त्यामुळे संरक्षण खात्याची प्रतिष्ठा अडचणीत येईल. त्यामुळे सरकारी प्रवक्त्यांनी थोडा दम खाऊन बोलावे हेच बरे.'\nराफेल डील: राहुल गांधींच्या आरोपाला निर्मला सितारामण यांचे फ्रान्समधून उत्तर\nसितारामण यांनी डसॉल्ट ही कंपनी भागीदार म्हणून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची निवड करेल याची काहीच कल्पना सरकारला नव्हती - सितारामण\nपंतप्रधान मोदींनी 'राफेल डील'मध्ये भ्रष्टाचार केला: राहुल गांधी\nदेशाच्या युवकांना आणि जनतेला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, देशाचे पंतप्रधान एक भ्रष्ट व्यक्ती आहेत.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची का���वाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1981&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:26:54Z", "digest": "sha1:764ZTC2YXYM33FKALPEUH5FNHZUE574C", "length": 4177, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | हजारो महिलांना रोजगार देणारी, संसार जुळवणारी वाघीण", "raw_content": "\nहजारो महिलांना रोजगार देणारी, संसार जुळवणारी वाघीण\nमाजी नगरसेविका मिनाताई सूर्यवंशी.....महिला दिनानिमित्त\nलातूर: महिला दिन जवळ येतोय. लातुरातही शेकडो महिला आपापला परिनं सामाजिक काम करीत असतात. पण त्या जगासमोर येत नाहीत. अशाच एक महिला मिनाताई सूर्यवंशी. माजी नगरसेविका. कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि देविका मंडळाच्या संचालिका. एवढीच ओळख समाजाला आहे. पण याच मिनाताईंनी हजारो महिलांना स्वत:च्या पायावर उभं केलं. शिवणकाम प्रशिक्षण, पापडाचा कारखाना चालवणे, गार्मेंट उत्पादन करणे याशिवाय अनेक मोडलेले संसार उभे करणे अशी अनेक कामे त्या करीत असतात. भविष्यातही त्यांना बरंच काही करायचंय ऐकुया, पाहुया.....खास महिला दिनानिमित्त.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T19:22:52Z", "digest": "sha1:J46HGRV2N4YD3N7PDLTG4L3KSAZP4YTW", "length": 5022, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परलैंगिक - विकिपीडिया", "raw_content": "\nपरलैंगिक लोकांसाठी आंदोलन करताना डॉ. कॅमिली कॅब्राल ही परलैंगिक स्त्री\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्वतःची लैंगिक ओळख ही शारिरीक लिंगाशी न जुळणार्या व्यक्तीला परलैंगिक असे म्हणतात. उदा. शारिरीक पुरुष असून स्त्री आहे असे वाटणारी व्यक्ती किंवा शारिरीक स्त्री असून पुरुष आहे असे वाटणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीशी लैंगिक आकर्षण असू शकते.[ संदर्भ हवा ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१९ रोजी ०१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.qypaperbox.com/mr/products/", "date_download": "2019-04-18T19:04:40Z", "digest": "sha1:3LB43RDSCOEGP5LOX6HHLG2RGPWQSRSW", "length": 3935, "nlines": 166, "source_domain": "www.qypaperbox.com", "title": "उत्पादने कारखाने | चीन उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nफीतीसह ब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nब्लॅक मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nफीतीसह lenny पोत कागद बॉक्स\nरिबन सरोवराकडे निळ्या बॉक्समध्ये\nग्रीन आणि तपकिरी एकत्र बॉक्स\nफीतीसह गरीब कागद बॉक्स\nफीतीसह कुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nकुंभारकामविषयक डोंगराळ नमुना बॉक्स\nफीतीसह ब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nब्लू मे फ्लॉवर बॉक्स\nरिबन काळा मे फ्लॉवर नमुना बॉक्स\nलाल फीत काळा बॉक्स\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:59:01Z", "digest": "sha1:A2X6ITP2OFLC7HRDGOC374M56J2NH22C", "length": 2638, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रूर थट्टा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - क्रूर थट्टा\nलेख – आत्महत्या नाही, हत्या होतील \nसुंदर लटपटे (वरिष्ठ संपादक) औरंगाबाद – आपल्या रक्ताचे नात्याचे भाऊबंद शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. या आत्महत्यांवर लिहिताना काळजाचे पाणी-पाणी होते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:40:09Z", "digest": "sha1:PUIUT2UCBZH36PIJIX2IOQCFULUPD3WQ", "length": 2765, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जीवजंतू कल्याण बोर्डाचे अध्यक्ष एस. पी. गुप्ता Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जीवजंतू कल्याण बोर्डाचे अध्यक्ष एस. पी. गुप्ता\nगोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर : आपल्या संस्कृतीत गोमातेला पवित्र स्थान आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. गोमाता ही तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला केवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:46:15Z", "digest": "sha1:AZUDHNRTRMBM3GQI3YLHMXQV3HYEOC3K", "length": 2623, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फुरसूंगी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्या���्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमहानगरपालिका हद्दीत समाविष्ट गावांना त्वरीत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात- शिवतारे\nपुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सुचना जलसंपदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/false-cases/", "date_download": "2019-04-18T18:37:44Z", "digest": "sha1:DLOAXGALY6XUD35YGL2CGWSLBQ2FRVVX", "length": 2565, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "false cases Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- एका गावात मराठ्यांचे दोन गट असतात त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604122659/view", "date_download": "2019-04-18T18:47:08Z", "digest": "sha1:5YSBQQIRXX4LWEWQGBOEIJF5J2RWBBWN", "length": 11525, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - जय शंकर शिव शंकर सतत गावु...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादस�� दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओ���कार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - जय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु दे तव मुर्ती मनोहर ती नयनी पाहु दे ॥धृ॥\nवाघ्रचर्म त्रिशुलधारी नाग गळ्या-चंद्र शिरी-डमडम डमरुचा ध्वनी ऐकू दे ॥१॥\nगळ्या रुद्रजटाभार त्यातूनी ये गंगे धार झुळझुळझुळ गंगाधार सतत वाहू दे ॥२॥\nभक्त तुझे बहुत थोर त्यातूनी मी एक नूर- स्वानंदी आनंदी सतत नाचू दे ॥३॥\nभक्तांच्या हृदयातूनी ओमसोम हाच ध्वनी रात्रदिन एकमेव सतत गावू दे ॥४॥\nSee उलटापालट and उलटासुलट.\nबोधपर अभंग - ५१९१ ते ५२००\nबोधपर अभंग - ५१८१ ते ५१९०\nबोधपर अभंग - ५१७१ ते ५१८०\nबोधपर अभंग - ५१६१ ते ५१७०\nबोधपर अभंग - ५१५१ ते ५१६०\nबोधपर अभंग - ५१४१ ते ५१५०\nबोधपर अभंग - ५१३१ ते ५१४०\nबोधपर अभंग - ५१२१ ते ५१३०\nबोधपर अभंग - ५१११ ते ५१२०\nबोधपर अभंग - ५१०१ ते ५११०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-43/", "date_download": "2019-04-18T19:19:48Z", "digest": "sha1:CFBVWS7MLDG7F7YGLLAMVEKIW6URX4MQ", "length": 9966, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "..हा तर भाजपचा 'चुनावी जुमला' - Dainik Prabhat", "raw_content": "\n..हा तर भाजपचा ‘चुनावी जुमला’\nपिंपरी -आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण समाजाला आरक्षण म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपचा पुन्हा एकदा मोठा चुनावी जुमला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.\nत्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सन 2014 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मोठीे आश्वासने दिली. साडेचार वर्षात ती आश्वासने पूर्ण केली नाही. साडेचार वर्षात सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराचा पुन्हा बाहेर काढला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणूनही पाच राज्यात भाजप तोंडावर आपटला. त्यामुळे आर्थिकदृष्ट��या मागास सवर्ण समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेसाठी हा भलामोठा लॉलीपॉप असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nपूर्व वैमन्यस्यातून तरुणावर वार\nपिंपरी : निगडीत कपड्याच्या दुकानात चोरी\nदुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेला लुटले\nनोकरीच्या आमिषाने एक लाखांची फसवणूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/one-dies-house-collapse-goregaon-seven-people-are-safer-162032", "date_download": "2019-04-18T18:47:27Z", "digest": "sha1:6L4U7FRMCTQGBMHGZFYEFPGEGIBEIVXE", "length": 10590, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "One dies in house collapse in Goregaon; Seven people are safer गोरेगावमध्ये दुमजली घर कोसळून एकाचा मृत्यू; सात जण सुखरुप | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगोरेगावमध्ये दुमजली घर कोसळून एकाचा मृत्यू; सात जण सुखरुप\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nमुंबई : गोरेगाव(प)मधील आझाद मैदान जवळ मोतीलाल नगर क्रं. ३ येथे आज (ता. 23) सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दुमजली घर कोसळले. घटनास्थळी\nमुंबई : गोरेगाव(प)मधील आझाद मैदान जवळ मोतीलाल नगर क्रं. ३ येथे आज (ता. 23) सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दुमजली घर कोसळले. घटनास्थळी\nसदरच्या घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू व 7 व्यक्ती जखमी असल्याचे समजते. त्यांच्यावर सिद्धार्थ हॉस्पिटल, गोरेगाव येथे उपचार सुरू आहे. सदरच्या ईमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. \\\nमांडूळविक्रीसाठी आलेल्या दोघांना कांदिवलीत अटक\nमुंबई - मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली....\nमराठवाड्यात वीज पडून तिघे ठार\nऔरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस...\nपोलिसांचा पाठलाग, पोलिसाला पकडण्यासाठी \nहिंगोली - सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत लाच प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या सहायक...\nखासगी उद्योजकांची मक्तेदारी संपली\nनागपूर - छोट्या बोटी घेऊन मासे पकडतो आणि आपली उपजीविका चालवतो. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मासेमारी समाजाच्या समस्यांवर सकारात्मक विचार...\nगोरेगावात सात हजार घरे उभारणार\nमुंबई - म्हाडाचा 2019-20 चा 1 हजार 566 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 5) म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. यंदाचा...\nम्हशीने दिला दुतोंडी पारडूला जन्म\nगोरेगाव - मुंबई गोरेगाव येथे आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक तीन येथील गोठ्यात एका म्हशीने दोन तोंडे असलेल्या पाराड्याला जन्म दिला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सब��्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T19:03:06Z", "digest": "sha1:4NJ5ZOGHSFOXNU5QMHKUCI44TRO34PES", "length": 11738, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"विद्याभवन'माध्यमातून घडताहेत आदर्श विद्यार्थी - Dainik Prabhat", "raw_content": "\n“विद्याभवन’माध्यमातून घडताहेत आदर्श विद्यार्थी\nअजित करंदीकर : शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात\nपिरंगुट- विद्याभवन शाळा ही ग्रामीण भागातील शाळा आहे. ग्रामीण भागात असूनही शहरी शाळेच्या तोडीस तोड अशा सुविधा विद्यार्थ्यांना येथे मिळत आहे. आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम या शाळेच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन उद्योजक अजित करंदीकर यांनी केले.\nपिरंगुट (ता. मुळशी) येथील श्री विद्याभवन इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी करंदीकर बोलत होते. यावेळी शंकर मांडेकर, अंजली कांबळे, राजाभाऊ हगवणे, बबनराव दगडे, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, विजय केदारी, सरपंच मंदा पवळे, उपसरपंच दिलीप पवळे, राम निकटे, दगडूकाका करंजावणे, प्रकाश पवळे, चांगदेव पवळे, सुनील वाडकर, संतोष मोहोळ, रमेश पवळे, वैभव पवळे, दिपक करंजावणे, आबासाहेब शेळके, संगिता पवळे, गंगाराम मातेरे, जीवनमामा खाणेकर, प्रकाश भेगडे, दिलीप गोळे, रामदास पवळे, महादेव गोळे, दीपक गोळे, विजय सातपुते, संगिता पवळे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल साठे, प्राचार्या सुचित्रा साठे, अविनाश बलकवडे, अल्पना वरपे, ललिता पवळे, सुप्रिया धोत्रे, हेमलता मंडले, ज्ञानेश्वर पवळे, संतोष दगडे, चांगदेव निकटे, छाया पवळे, शेखर गोळे, भानुदास गोळे, जालिंदर पवळे, जितेंद्र इंगवले, दत्तात्रय मारणे, उमेश पवळे, विकास पवळे, महेश वाघ, विशाल पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात महाराणा प्रताप हाऊसने बाजी मारली. उत्कृष्ट संचलनाचे तसेच बेस्ट चॅम्पियन बरोबरच कबड्डीचे पारितोषिक मिळवले. क्रिकेट स्पर्ध���त छत्रपती शिवाजी महाराज हाऊसने बाजी मारली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून तेजश्री कुडले व आशिष सिंग यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. प्राचार्या सुचित्रा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन प्रा. संतोष गावडे तर आशिष काटे यांनी आभार मानले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-04-18T18:34:04Z", "digest": "sha1:ZXHQIBTXL3ZCYWICTHJQCSIZHMM7LGUA", "length": 2905, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मूळ रंग - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मूळ रंग\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जून २००७ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1968&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:24:19Z", "digest": "sha1:OIJOB2JDJ5GMRNVUPEQE3V24V7HB6TTB", "length": 7320, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | भाजपा सत्तेच्या नशेत बेधुंद, सामान्यांचा विसर", "raw_content": "\nभाजपा सत्तेच्या नशेत बेधुंद, सामान्यांचा विसर\nयेणार्या निवडणुकीत त्यांना जवाब द्यावा लागेल- आ. अमित देशमुख\nलातूर: भारतीय जनता पक्षाची सारीच मंडळी सत्तेच्या नशेत बेधुंद झाली आहे. त्यांना सामान्य माणसाचा विसर पडला आहे. कर आणि भाडे अनेकपटीने वाढवण्यात आले आहेत. वाढ असावी पण ती नैसर्गिक असावी असे मत आ. अमित देशमुख यांनी सांगितले. लातूर मनपाने लादलेला अवाजवी गाळे भाडेवाढ आणि अवाजवी मालमत्ता कर थांबवावेत आणि नव्याने दर ठरवावेत. सर्वसमावेशरित्या फेरीवाला धोरण अमलात आणावे या मागणीसाठी मनपाच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज लातूर मनपावर मोर्चा काढण्यात आला.\nहजाराहून अधिक संख्येनं आलेला हा मोर्चा मनपाचे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर अडवू शकले नाहीत. मोर्चेकर्यांनी प्रांगणातच बैठक मारली. या ठिकाणी आ. अमित देशमुख, अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख, दीपक सूळ, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.\nलातूर शहरातील मनपा गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. व्यापार्यांनी भाडेवाढ मान्य नाही. रेडीरेकनर कसा काढला, तो कोणत्या वर्षाचा आहे, बांधकामाचे वर्ष गृहेत धरुन त्याचा घसाराही देण्यात आला नाही. संकुलातील आतील दुकानांना वेगळे आणि रस्त्यावरील दुकानांना भाडे आकारले जात आहे. भाड्यात १० ते १५ पट वाढ करण्यात आली आहे. या धक्क्याने एका व्यापार्याचा मृत्यूही झाला. व्यापार्यांशी विचार विनिमय करुन नवे दर ठरवावे, तोपर्यंत जुन्या दराने वसुली करावी, नुकतीच न्यायालयानेही मालमत्ता करवाढीस स्थगिती दिली आहे. असेही यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी खालच्या पायर्यांवर येऊन आमदारांच्या हस्ते निवेदन स्विकारले. यावेळी रईस टाके, सीएच आळंदकर, दिनेश गिल्डा, शब्बीर बागवान, विश्वास देशमुख, प्रकाश टेंकाळे, मोईज शेख, सपना किसवे, स्मिता खानापुरे, विक्रांत गोजमगुंडे, गौरव काथवटे, कैलास कांबळे, रुपीन शेठ, कुमार पारशेट्टी, चंद्रकांत उरगुंडे, ज्ञानोबा पेठकर यांच्यासह अनेक गाळेधारक आणि कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T19:18:29Z", "digest": "sha1:KSYNN2WDZ7HEJBQUVIKDSBLDASKCGDSU", "length": 4836, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ४९५ - पू. ४९४ - पू. ४९३ - पू. ४९२ - पू. ४९१ - पू. ४९० - पू. ४८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४९० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T18:42:50Z", "digest": "sha1:CWKHHY4TNGAYI6MXHMJRSXHRUZZVU3VH", "length": 14200, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस ठाण्यात \"रायझिंग्ग डे' उत्साहात - Dainik Prabhat", "raw_content": "\nपोलीस ठाण्यात “रायझिंग्ग डे’ उत्साहात\nपोलीस ठाण्यात “रायझिंग्ग डे’ उत्साहात\nराजगुरूनगर- खेड पोलीस ठाण्यात “रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील नागरिक, विद्यार्थ्यांनी, पोलीस पाटील आणि महिला दक्षता समितीच्या महिलांनी पोलिसांच्या विविध शस्त्रांची पाहणी व हाताळणी करून माहिती घेतली.\nपोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, संवाद, कायदे, विद्यार्थ्यांत जनजागृती असे विविध कार्यक्रम या निमित्ताने खेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घेण्यात आले. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे “रायझिंग डे’ हा उपक्रम राबविला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलासध्वज प्रदान केला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वजसप्ताह साजरा केला जातो. बुधवारी (दि.2) उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. गेले 6 दिवस पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यानी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रसाठ्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.\nपोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली. कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. महात्मा गांधी विद्यालय राजगुरूनगर, चांडोली येथील आय. टी. आय कॉलेज, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आदी शाळा कॉलेजच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला. पोलीस ठाण्यात असणारी विविध शस्त्रे पाहून विद्यार्थी हरखून गेले. यावेळी विद्यार्थ्यांना बंदूक कशी असते, तिची रचना, ती कशी हाताळली जाते याबाबत माहिती देण्यात आली.या सप्ताहात पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले गेले. सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बॅंकिंग फ्रॉड व इतर मुद्द्यावर खेड तालुक्यातील पोलिस विविध गावातील पोलीस पाटलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांनी मार्गदर्शन केले.\nदुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर यासारख्या छोट्या उपाय योजनांचा अवलंब केला तरी अपघातातील मोठी जिवीतहानी टाळता येऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढावा, तो अधिक वृद्धिगत व्हावा या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.\nनिर्भया पथकातर्फे राबविलेल्या या मोहिमेत मुलींना होणाऱ्या छेडछाडीच्या त्रासाबद्दल त्यांनी धाडसाने पोलिसांशी बोलावे यासाठी मुली तक्रार करण्यासाठी पुढे आल्यामुळे टवाळखोरांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या मोहिमेत छेडछाड, टोमणे मारणे, अश्लील हावभाव करणे यासारखे प्रकार शालेय विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निर्भया पथकातील पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. मुलांकडून मुलींना त्रास होत असल्याच्या तक्रार आल्यास निर्भया पथक यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निर्भया पथक प्रमुख सारिका बनकर यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन��� अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B8._%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:41:47Z", "digest": "sha1:ADXYZYNYHKP6XRJIOQZS5A3LOU6CHTX6", "length": 29208, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विनायक सदाशिव वाळिंबे - विकिपीडिया", "raw_content": "\n(वि.स. वाळिंबे या पानावरून पुनर्निर्देशित)\nविनायक सदाशिव वाळिंबे [१]\nऑगस्ट ११, इ.स. १९२८\n२२ फेब्रुवारी, इ.स. २०००[२]\nविनायक सदाशिव वाळिंबे[१] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[२]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.\n३ वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य\n४ संदर्भ व नोंदी\nविनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.\nविद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते [३]. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले [३]. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[३]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.\nवाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन), व युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय ��हेत.\n१८५७ ची संग्राम गाथा अभिजित प्रकाशन\nअरुण शोरी निवडक लेख अनुवादित अभिजित प्रकाशन\nआज इथे : उद्या तिथे मेहता प्रकाशन\nऑपरेशन थंडर अभिजित प्रकाशन\nइंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली अभिजित प्रकाशन\nइंदिराजी आउवादित, मूळ लेखक भगवानदास अभिजित प्रकाशन\nइन जेल अनुवादित (मूळ लेखक कुलदीप नायर) अभिजित प्रकाशन\nइस्रायलचा वज्रप्रहार पद्मगंधा प्रकाशन\n१९४७ ते दुसरे महायुद्ध मॅजेस्टिक प्रकाशन\nएडविना आणि नेहरू मेहता प्रकाशन\nऑपरेशन थंडर अभिजित प्रकाशन\nकथा ही दिवावादळाची अनुवादित, मूळ लेखक अनंत सिंग मेहता प्रकाशन\nगरुडझेप ऐतिहासिक अभिजित प्रकाशन\nजय हिंद आजाद हिंद ऐतिहासिक कादंबरी मेहता प्रकाशन\nतीन युद्धकथा स्वाती प्रकाशन\nद वर्ल्ड ऑफ कपिल देव अनुवादित अभिजित प्रकाशन\nदुसरे महायुद्ध अभिजित प्रकाशन\nनेताजी ऐतिहासिक मेहता प्रकाशन\nफसलेला क्षण मेहता प्रकाशन\nबंगलोर ते रायबरेली श्रीविद्या प्रकाशन\nबासष्टचे गुन्हेगार कुलस्वामिनी प्रकाशन\nभारत विकणे आहे अनुवादित मेहता प्रकाशन\nमारुती कारस्थान विश्वकर्मा प्रकाशन\nराजो फरिया आणि सईद अनुवादित पद्मगंधा प्रकाशन\nरायबरेली व त्यानंतर विद्या प्रकाशन\nवॉर्सा ते हिरोशिमा मेहता प्रकाशन\nवुइ दि नेशन अनुवाद मेहता प्रकाशन\nवुइ दि पीपल अनुवाद मेहता प्रकाशन\nव्होल्गा जेव्हा लाल होते अभिजित प्रकाशन\nश्रीशिवराय इंडिया बुक कंपनी प्रकाशन\nसत्तावन्न ते सत्तेचाळीस अभिजित प्रकाशन\nसत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकावृत्ती) अभिजित प्रकाशन\nसातवे सोनेरी पान कुलस्वामिनी प्रकाशन\nसावरकर ऐतिहासिक अभिजित प्रकाशन\nस्टॅलिनची मुलगी अभिजित प्रकाशन\nस्वातंत्र्यवीर सावरकर ऐतिहासिक नवचैतन्य प्रकाशन\nस्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात नवचैतन्य प्रकाशन\nस्वेतलाना इनामदार बंधू प्रकाशन\nवि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य[संपादन]\nउमदा लेखक, उमदा माणूस (लेखसंग्रह, संपादक अरुणा ढेरे)\n↑ a b उमदा लेखक, उमदा माणूस (मराठी मजकूर). अभिजित प्रकाशन, पुणे. इ.स. २००१. पान क्रमांक १३६.\n↑ a b उमदा लेखक, उमदा माणूस (मराठी मजकूर). अभिजित प्रकाशन, पुणे. इ.स. २००१. पान क्रमांक ४.\n↑ a b c उमदा लेखक, उमदा माणूस (मराठी मजकूर). अभिजित प्रकाशन, पुणे. इ.स. २००१. पान क्रमांक १२ - २१.\n\"विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जीवनपट, साहित्यसूची व प्रकाशचित्रे\" (���राठी मजकूर). अभिजित प्रकाशन. ११ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गा���गीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर प���नतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. १९२८ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१९ रोजी १९:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1", "date_download": "2019-04-18T19:21:51Z", "digest": "sha1:Z6AX74DLNCT6P2CSKETQKQJRSRPRSNK2", "length": 8837, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समुद्र गरुड - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हाइट बेलीड सी ईगल\nउत्क्रोश, श्वेतोदर समुद्र सुपर्ण\nसमुद्र गरुड, वकस, काकण घार, बुरुड, पाण कनेर, कनोर (इंग्रजी: Whitebellid sea eagle; हिंदी: कोहासा, समुद्री उकाब, संपमार) हा गृध्राद्य पक्षिकुळातील एक शिकारी पक्षी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसमुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराची यांनी या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात .\nमुंबईपासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किर्यावरीलबांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप,अंदमान आणि निकोबार बेट ,तसेच गुजरात मध्ये भटकताना दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात आढळतात .\nहे पक्षी समुद्र किनारी राहतात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१७ रोजी ०२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/site/Information/sitemap.aspx", "date_download": "2019-04-18T19:10:45Z", "digest": "sha1:RESHGDAEYKXMZAB7PYF4V6NNFJ7YLFD2", "length": 9316, "nlines": 188, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधि���ाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nअर्ज / आरटीओ प्रक्रिया आणि शुल्क\nसूचना / शासन निर्णय / आदेश\nबदली / प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-shubhankar-takle-interview/", "date_download": "2019-04-18T18:43:09Z", "digest": "sha1:JJRVGVXRX535635YNMY735F7EDCZY3P3", "length": 25997, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वाहतुकीची दूरदृष्टी हवी - शुभांकर टकले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोज��� विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special वाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nनाशिक शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी दूरदृष्टी ठेवून एसटी बस, मेट्रो व रेल्वे सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आत्तापासून अंमलबजावणी केली पाहिजे. पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\nआहे तेच रस्ते सुनियोजित करत त्यांचेच सुशोभीकरण केल्यास रहदारी व वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ते विकासापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी. कारण नागरिकांना वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान अधिक सुसाह्य होईल.\nमाझ्या बालपणी नाशिक शहरात रस्त्यांवर खासगी वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे रविवार कारंजा, अशोकस्तंभ येथून मखमलाबाद, सातपूर, मुंबईनाका, द्वारका येथे वीस मिनिटांमध्ये जाता येते होते. मात्र, आता शहरात रस्ते जास्त झाले असून खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे.\nपूर्वी रस्ते तयार करताना दूरदृष्टी न ठेवल्याने आता रस्त्यांवर विक्रमी वाहने आली आहेत. त्यामुळे कॉलेज रोड, गंगापूर रोड, मेन रोड, पुणे रोड व त्र्यंबक रोड वाहनांची गर्दी वाढली आहे. पायी जाणार्या नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्त्या ओलंडावा लागत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. अमृतधाम येथून सी. बी. एस. व त्र्यंबक रोडला येण्यासाठी आत्ता अर्धा ते पाऊण तास लागत असून भविष्यात दूरदृष्टी ठेवून आत्ताच नियोजन केले नाही तर याठिकाणी जाण्यासाठी एक तास लागेल. सरकार व नाशिककरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित केली पाहिजे.\nरस्त्यांवरील एक लेन सार्वजनिक वाहनांसाठी व दुसरी लेन इतर वाहनांसाठी ठेवल्यास सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढेल व पर्यायाने महसूल वाढेल. वाहतुकीचे नियम पाळत लेननुसार शिस्तबद्ध वाहनांची वाहतूक झाल्यास अपघातही कमी होतील व पर्यायाने वाहतुकीचे नियम सर्वजण पाळतील. सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र्य लेन ठेवल्याने ही वाहने अपेक्षित ठिकाणी वेळेत जातील.\nत्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची नागरिकांना सवयही लागेल. नाशिक शहर जागतिक दर्जाचे होण्यासाठी मुख्य शहर आणि उपशहर अशी संकल्पना राबवली जावी. त्र्यंबकेश्वर ते सातपूर व अशोकस्तंभपर्यंत पर्यायी सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यास कमी खर्चात व ठराविक वेळेत नागरिकांना ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.\nस्थानिक वाहतूकमध्ये शहर बस वाहतूक, लोकल रेल्वेमार्ग, मेट्रो आदी पर्याय उपलब्ध असल्यास खासगी वाहनांची संख्या मर्यादित राहिल व वाहतुकीचा ताण कमी होईल. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड, दिंडोरी येथून नाशिक शहरात नोकरीनिमित्त तसेच दैनंदिन कामानिमित्त येणार्या नोकरदार वर्ग व नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशांसाठी आत्तापासून पर्यायी सार्वजनिक वाहतूक सक्षम उपलब्ध केल्यास भविष्यातील वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल.\nनाशिक ही कुंभनगरी, तसेच धार्मिक पर्यटन नगरी म्हणूनही ओळखली जाते. यासह येथे कृषी, वाईन, निसर्ग, साहशी या आणि अशा विविध नव्या पर्यटनाला अधिक वाव आहे. याशिवाय मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा महानगरांपासूनची समीपता यामुळे या शहराला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. आहे.\nआल्हाददायी हवामान यासह शहराच्या जवळून जाणारा समृद्धी महामार्ग यामुळे नजीकच्या भविष्यात या शहराचा विकास झपाट्याने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक वाहतुकीचे नियोजनाचे महत्त्व अधिकच गडद होते. राज्याची कृषी राजधानी म्हणूनही हे शहर अधिकच वेगाने वाढत आहे.\nPrevious articleबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nNext articleरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/objection-denies-raosaheb-danves-nomination-form-181384", "date_download": "2019-04-18T19:01:01Z", "digest": "sha1:3Q6JQMTYRF6D22M4RLEQNLLGNJPTN5PL", "length": 12590, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Objection Denies of Raosaheb Danves Nomination Form Loksabha 2019 : रावसाहेब दानवेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : रावसाहेब दानवेंच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला\nशुक्रवार, 5 एप्रिल 2019\n- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी घेतला होता आक्षेप\nजालना : जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शैक्षणिक पात्रतेविरोधात आक्षेप घेतला होता. याबाबतचा अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित अर्ज शुक्रवारी (ता.पाच) फेटाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी हा आक्षेप दाखल केला होता.\nवर्ष 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी दानवे यांनी 2011 ला पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले होते. तर यावेळी अर्ज दाखल करताना शैक्षणिक पदवी 2012 साली घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले. दानवे यांनी नेमकी कोणत्या वर्षी पदवी प्राप्त केली असा आक्षेप वानखेडे यांनी घेतला. शपथपत्रात नमूद माहितीबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही, असे सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.\nदरम्यान, वानखेडे यांनी याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/jal-saksharata-five-years-training-scheme-19070", "date_download": "2019-04-18T18:54:04Z", "digest": "sha1:U55M7PDMPIO6F6TDR3EQXIAGGIO6Q4H6", "length": 19133, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jal saksharata five years training scheme जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nजलसाक्षरतेचा पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा\nमंगळवार, 6 डिसेंबर 2016\nराज्यात चार ठिकाणी केंद्रांची निर्मिती; जलसेवक, जलकर्मींची फळी तयार करणार\nऔरंगाबाद - राज्याला गेल्या चार ते पाच वर्षांत सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. वापरा योग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा तसेच प्रत्येक वर्षांचा प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जाईल. जलजागृती, जलसाक्षरतेसाठी राज्यात जलसेवक, जलकर्मी, जलनायकांची फळी तयार केली जाईल.\nराज्यात चार ठिकाणी केंद्रांची निर्मिती; जलसेवक, जलकर्मींची फळी तयार करणार\nऔरंगाबाद - राज्याला गेल्या चार ते पाच वर्षांत सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. वापरा योग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा तसेच प्रत्येक वर्षांचा प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जाईल. जलजागृती, जलसाक्षरतेसाठी राज्यात जलसेवक, जलकर्मी, जलनायकांची फळी तयार केली जाईल.\nराज्यातील उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व नियोजनपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. 2016 मध्ये राज्यात कायमस्वरूपी जलसा���्षरता केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्यातील यशदा येथे जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे. याचे विभागीय केंद्र चंद्रपूरच्या वन अकादमी, औरंगाबादचे वाल्मी, अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रबोधिनी येथे राहतील.\nपाण्यासंबंधित काम करणाऱ्या शासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक काटकसरीने करण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात कायमस्वरूपी जलजागृती अभियान राबविले जाईल. जलजागृतीसाठी विविध उपक्रम तयार करून ते जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केंद्रात केली जाणार आहे.\nराज्य सरकारने पूर्ण झालेले व बांधकामाधीन प्रकल्पांचे जलसाठे, जलसंधारणाची कामे, सिंचन प्रकल्प, लोकसहभागातून पूर्ण झालेल्या योजना, त्यांचा जनमानसावर झालेला परिणाम, पाण्याचे प्रदूषण, उपाययोजना, पाण्याचा फेरवापर यासाठी साहित्य निर्माण केले जाईल. ते जनतेसाठी सहज उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी संकेतस्थळाचासुद्धा वापर केला जाणार आहे.\nविभागीय केंद्रात आठ पदे\nराज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे येथे राहणार आहे. मुख्य केंद्रात 15 पदे राहतील. तर राज्यातील तीन विभागीय केंद्रांत प्रत्येक आठ पदे राहतील. यामध्ये विभागीय संचालक, विभागीय कार्यकारी संचालक अशी आठ पदे राहतील. यशदा, पुणेमध्ये पुणे, नाशिक आणि कोकण महसूल विभागाचा समावेश आहे. वाल्मी औरंगाबादमध्ये औरंगाबाद महसूल विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधिनीत अमरावती महसूल विभाग, तर वन प्रशासन विकास व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरमध्ये नागपूर महसूल विभागाचा समावेश करण्यात आला आहे.\nग्रामस्तर व स्थानिक स्तरावर जलसाक्षरचेचे काम करण्यासाठी जलसेवक राहणार आहेत. याशिवाय विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव जलनायक नियुक्त केले जाणार आहेत. राज्यस्तरावर 24, प्रत्येक विभागात आठ असे एकूण 48, जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यात 10, एकूण 340, तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात 12 प्रमाणे 3 हजार 224 जलनायक राहतील.\nप्रशिक्षणाच्या गरजांची निश्चिती करणे\nप्रशिक्षण��साठी विविध प्रारूप निश्चिती\nजलनायक, जलकर्मी, जलसेवक यांना प्रशिक्षण\nविभागीय केंद्राच्या प्रशिक्षणाचे नियोजन\nकार्यशाळा आयोजित करणे, मार्गदर्शन करणे\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nपालकमंत्र्यांचा फोन जाताच आनंदवाडीमध्ये मतदान सुरू\nचाकूर (जि. लातूर) : सलग तीन वर्षापासून पिकविमा मिळत नसल्याने आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घातला...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/issue-miserable-helpless-child-miraj-special-story-181885", "date_download": "2019-04-18T19:06:35Z", "digest": "sha1:QL2AYPYZKN7LBX6MXMZSC5K7WBKZ5XQL", "length": 14955, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "issue of miserable, helpless child in Miraj special story ���िरजेच्या उरुसात पायदळी तुडवले जाताहेत निरागस जीव | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमिरजेच्या उरुसात पायदळी तुडवले जाताहेत निरागस जीव\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nसांगली, मिरजेत एसटी स्थानक, रेल्वे स्थानकासह बाजारात भीक मागणाऱ्यांची मोठी साखळी आहे. ती सध्या बाजारातून गायब झाली असून, त्यांनी मिरजेच्या उरुसात तळ ठोकला आहे. एरवी या मुलांना काखेत घेऊन ती उपाशी असल्याचे सांगून पैसे मागितले जात होते. येथे त्या मुलांनाच रस्त्यावर बसवून भीक मागितली जात आहे.\nमिरज - इथल्या उरुसात माणसांच्या गर्दीचे लोंढे वाहताहेत. घामाच्या धारा पुसत, वाट काढत पावले उचलली जाताहेत. त्या पायांखाली अचानक निरागस चेहरे तुडवले जाताहेत. त्यांची ठेच लागतेय. केवळ पायाला नाही तर मनालाही वेदना देणारी ठेच. दोन-पाच वर्षे वयाची निरागस मुलं पायाखाली येताहेत.\nभीक मागायला त्यांच्या माय-बापानंच त्यांना बसवलंय. आपण काय करतोय, त्यांना माहितीही नाही. ती निमूटपणे रडवलेल्या चेहऱ्याने ‘सुजाण’ माणसांच्या उत्सवात गुदमरताहेत. त्यांच्या जगण्याचा तमाशा मांडलाय, त्यांच्याच जन्मदात्यांनी, त्या जन्मदात्यांची साखळी पोसून त्यावर पैसे कमावणाऱ्या हैवाणांनी. त्यांना रोखले नाही, तर मिरजेच्या उरुसात पायाखाली येऊन काही कोवळे जीव गुदमरतील.\nयेथील उरुसात भयावह प्रकार घडतोय. माणुसकी शिल्लक असणाऱ्या माणसांना धक्का देणारा. मिरज शहर पोलिस ठाण्यापासून ते दर्ग्यापर्यंतच्या पाचशे मीटर अंतरावर जवळपास पंचवीस लहान मुले भर रस्त्यात मधोमध बसवली गेली आहेत. भीक मागण्यासाठी. ती अवघी दोन-पाच वर्षांची आहेत. उकाडा प्रचंड आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, जमीन भाजतेय. त्यात ते केवळ जीव, काहींना झोप येतेय, तेथेच कलंडत आहेत, डोक्याला मार लागतोय. रडताहेत, पुन्हा उठू बसताहेत. दूर कुठेतरी बसून एक अदृश्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवतेय, वेळच्या वेळी त्यांच्या वाडग्यातून पैसे घेऊन जातेय.\nया गंभीर विषयाकडे कुणाचेच लक्ष नाही. मिरज शहर पोलिसांकडे शनिवारी अज्ञातांनी या प्रकाराची माहिती दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी मुलांना हटवले, त्यांच्या पालकांची झाडपट्टी केली. त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने ती मुले त्याच ठिकाणी बसवली गेली.\nसांगली, मिरजेत एसटी स्थानक, ��ेल्वे स्थानकासह बाजारात भीक मागणाऱ्यांची मोठी साखळी आहे. ती सध्या बाजारातून गायब झाली असून, त्यांनी मिरजेच्या उरुसात तळ ठोकला आहे. एरवी या मुलांना काखेत घेऊन ती उपाशी असल्याचे सांगून पैसे मागितले जात होते. येथे त्या मुलांनाच रस्त्यावर बसवून भीक मागितली जात आहे.\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nपुणे ते झाराप कोकण रेल्वे आजपासून\nरत्नागिरी - उन्हाळी सुटीसाठी मुंबईकरच नव्हे, तर पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली...\nगुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ,...\nमुलुंड पूल १५ दिवसांनी खुला\nमुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (...\nमध्य रेल्वेच्या \"राजधानी'ला आजपासून कायमची वेळ\nमुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी...\nतीन लाख प्रवाशांकडून १६ कोटींचा दंड वसूल\nपुणे - पुणे-मळवली, पुणे- बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर आदी विभागांत सरत्या आर्थिक वर्षात विनातिकीट, जवळच्या अंतराचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/be-aware-from-whatsapp-gold-virus-119010800023_1.html", "date_download": "2019-04-18T18:33:57Z", "digest": "sha1:UPKUQACH3EM77535HKJLN5ABELI2B6ZR", "length": 11986, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "WhatsApp Gold virus: व्हाट्सअॅप यूजर्ससाठी धोक्याची चाहूल, या प्रकारे राहा सुरक्षित | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nWhatsApp Gold virus: व्हाट्सअॅप यूजर्ससाठी धोक्याची चाहूल, या प्रकारे राहा सुरक्षित\nव्हॉट्सअॅपवर नवीन व्हायरस आला आहे. याचे नाव व्हॉट्सअॅप गोल्ड आहे. खरं म्हणजे व्हॉट्स अॅप गोल्ड एक बोगस मेसेज आहे. या मेसेजमध्ये वापरकर्त्याला विशेष फीचर्ससह व्हॉट्सअॅप स्पेशल व्हर्जन दाखवून लोभ दाखवला जातो. मेसेजमध्ये व्हॉट्सअॅप गोल्ड याला व्हॉट्सअॅपचे अपग्रेड व्हर्जन असल्याचे सांगितलं जातं.\nमेसेजमध्ये यूजर्सला सांगितले जातं की व्हॉट्सअॅप गोल्डमध्ये आपण एकाच वेळेस 100 चित्र पाठवू शकता आणि आपल्याला नवीन इमोजी देखील मिळतील. सोबतच पाठवलेले मेसेज कधीही डिलीट करता येतील आणि व्हिडिओ चॅट होल्ड करू शकता.\nव्हॉट्सअॅप गोल्ड व्हायरसमुळे आपली खाजगी माहिती चोरीला जाते. व्हाट्सअॅप गोल्ड डाउनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्याक्षणी वापरकर्ता त्या मॅलवेयर करप्ट असलेल्या वेबसाइटवर पोहचतो अर्थात या वेबसाइटवर अनेक व्हायरस असतात. मॅलवेयर सॉफ्टवेयर आपल्या फोनमधील मेसेज आणि इतर खाजगी डेटा चोरी करतं. यात आपल्या बँक डिटेल्सदेखील चोरी जातात.\nव्हॉट्सअॅपप्रमाणे त्यांच्याकडून कुठलेलही गोल्ड व्हर्जन लाँच केले गेले नाही. अशात ही कृत्य हँकर्सचे असून आपण हा मेसेज उघडल्यास आपल्या फोनमध्ये देखील व्हायरस लागू शकतं आणि आपली खाजगी माहिती लीक होऊ शकते. यापासून बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे की आपल्याकडे व्हॉट्सअॅपचे अपग्रेडेड फीचर्ससाठी मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका. तसेच या प्रकाराचे मेसेज फॉरवर्डदेखील करणे टाळा.\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा गंडा\nWhatsapp ने दिले तीन फीचरचे गिफ्ट, Private Reply in Group सर्वात खास\nहे 5 अॅप्स वाचतात आपले खाजगी व्हाट्सअॅप संदेश\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\n2019 मध्ये व्हाट्सअॅपची ही नवीन भेट, नक्की कामाची ठरेल\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळे��� असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nटाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार ...\nबजाज क्यूट विकत घेण्याची योजना करणार्या लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनीने ...\nसॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या ...\nसॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलॅक्सी A70 वरून पडदा हटवला, जे पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604123036/view", "date_download": "2019-04-18T18:46:43Z", "digest": "sha1:IUMQ2XE3A57EK5FLDZZV7XBZA3BBHEUG", "length": 12393, "nlines": 177, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - शंभो कैलासीचा राजा । त्या...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढर��ना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - शंभो कैलासीचा राजा \n त्यांना नमस्कार माझा ॥ शोभे अर्ध्याअंगीं गिरीजा त्यांची मनोहर पुजा मिळूनी जीवन त्रिवेणी त्यांची मनोहर पुजा मिळूनी जीवन त्रिवेणी सांबाप्रेमे घालू पाणी ॥ शोभे जटा मस्तकी गंगा त्याच्या भस्म लावू अंगा शिवहरी शंकर मैत्री सांबाप्रेमे घालू पाणी ॥ शोभे जटा मस्तकी गंगा त्याच्या भस्म लावू अंगा शिवहरी शंकर मैत्री त्यांसी वाहू बेलपत्री ॥ सर्वासाक्षी उमाकांत त्यांसी वाहू बेलपत्री ॥ सर्वासाक्षी उमाकांत वाहू तिळ सातू अक्षदा ॥ जाई जुई चाफा शेवंती वाहू तिळ सातू अक्षदा ॥ जाई जुई चाफा शेवंती शोभे बकुळ कमळा वरती ॥ मनोहर पूजा झाली दिसली ॥ आले प्रेम मनावरती ॥ झाले भस्म काती पाप काम क्रोध जाळू दिप ॥ दिसती आहे ज्ञान ज्योती शोभे बकुळ कमळा वरती ॥ मनोहर पूजा झाली दिसली ॥ आले प्रेम मनावरती ॥ झाले भस्म काती पाप काम क्रोध जाळू दिप ॥ दिसती आहे ज्ञान ज्योती ओवाळू पंच प्राणवासी ॥ देवा तृप्त होई आता ओवाळू पंच प्राणवासी ॥ देवा तृप्त होई आता नैवेद्य घेई हा आत्मा नैवेद्य घेई हा आत्मा झाली मनाची शांती त्रिगुणी विडा करु देती शिवहर पाश तोडू आता झाली मनाची शांती त्रिगुणी विडा करु देती शिवहर पाश तोडू आता त्यांच्या चरणी ठेवू माथा ॥ बोहुस्वामीनी विनविले सोडू नका त्या सांबाला \nजानवे म्हणजे नेमके काय \nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA", "date_download": "2019-04-18T18:25:32Z", "digest": "sha1:6IPFSBJOKFHQ3O3SFGYOYN4ATFUUSDKS", "length": 20561, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धोडप - विकिपीडिया", "raw_content": "\nधोडप हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक ज��ल्हयातील एक किल्ला आहे.\nउंची १४५१ मी / ४७५९ फूट\n५.५ जाण्यासाठी उत्तम कालावधी\n६ गडावर जाण्याच्या वाटा\n६.१ पायथ्याशी पासूनचे अंतर\n७ हे सुद्धा पहा\nनाशिक जिल्हयातील व कळवण तालुक्यातील किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.\nराघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.\nधोडप शिलालेख क्र ३\nहा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख फारशी लिपी व भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणि “दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. चौदा किल्ल्यात धोडप ,चांदोर(चांदवड), इंद्राई, राजदेहर,कोळदेहर,कांचना,मांचना ,कण्हेरा,जोला(जवळ्या), रोला(रवळ्या), मार्कांड्या, अहिवंत, अचलगड,रामसेज यांचा समावेश आहे.[१]\nहा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसर्या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे. पन्नास फूट खोली आणि पस्तीस फुटांची लांबी असलेला मधला भाग छन्नीने कोरुन काढलेला आहे. त्यामुळे त्या बाजूने कोणी शत्रू येथपर्यंत पोहचू नये अशी ही व्यवस्था आहे. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा र��ंग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात.वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत.सुळक्याला फेरी मारता येते.\nकिल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत.यात सुमारे २० लोकांची राहण्याची सोय होवू शकते.\nहट्टी गावात जेवणाची सोय होवू शकते.\nकिल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत.\nधोडप किल्ल्याच्या पायथ्याला धोडांबे नावाचे गाव आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असून ते नाशिकला गाडीमार्गाने जोडलेले आहे. नाशिककडून धुळ्याकडे आग्रा महामार्ग क्र.३ जातो. या राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या अलिकडे वडाळाभोईचा थांबा आहे. या वडाळाभोई मधून धोडांबेकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. धोडांबे हे नाशिकच्या उत्तरेकडे असलेल्या वणी या गावाशीही गाडीरस्त्याने जोडले गेले आहे.धोडपला येण्यासाठी कळवणहून ओतूर गाव गाठल्यास उत्तरेकडील डोंगरदांडाने धोडपवर चढाई करता येते. डोंगराच्या पठारावर धोडपचा माथा उंचावलेला आहे. उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून आपण चढाई करून प्रथम या पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीझाडोप्यामध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये अनेक जोती, मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात.\nहट्टी गावापासून सुमारे तीन तास.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\n^ दुर्गभ्रमंती नाशिकची- अमित बोरोले(स्नेहल प्रकाशन,पुणे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१७ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/virat-kohli-disappointed-after-loss-rcb-ipl-2019-181687", "date_download": "2019-04-18T19:12:35Z", "digest": "sha1:FZRGXGLWSKBLH32XH7GYBEAN2BWQ7VYA", "length": 16655, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli disappointed after loss RCB in IPL 2019 IPL 2019 : आमची सध्याची स्थिती लायकीप्रमाणे : विराट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nIPL 2019 : आमची सध्याची स्थिती लायकीप्रमाणे : विराट\nरविवार, 7 एप्रिल 2019\nपुढच्या सामन्यात अधिक जोरदार पुनरागमन करण्यासाठी आता खेळाडूंना वेळ द्यायला हवा. आतापर्यंतची कामगिरी फारच निराशाजनक झालेली असली, तरी आम्ही उमेद गमावलेली नाही, अजूनही प्रगती करण्याची आशा आहे.\n- विराट कोहली, आरसीबी कर्णधार\nबंगळूर : सामन्याची सूत्रे हाती असताना पराभवाची नामुष्की आल्यामुळे विराट कोहली आपल्या गोलंदाजांवर कमालीचा भडकला. आयपीएलमध्ये सध्या ज्या स्थानावर आहोत तेथेच राहण्याची लायकी आहे, असे संतापजनक उद्गार त्याने काढले. सलग पाचव्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तळाच्या स्थानी कायम राहिले आहे.\n206 धावांचे मोठे लक्ष्य पार करणारा कोलकाता संघाने अखेरच्या 24 चेंडूंत आवश्यक असलेले 66 धावांचे आव्हान पाच चेंडू राखून पार केले. त्यामुळे बंगळूरच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला. परिणामी, त्यांच्या खात्यातील भोपळा कायम राहिला.\nआम्ही हा सामना कोठे गमावला, हे सांगायची गरज नाही. अखेरच्या चार षटकांत आम्ही केलेल्या गोलंदाजीचे समर्थन करताच येणार नाही. थोडीशी तरी हुशारी दाखवायला हवी, दडपणाखाली आमचे गोलंदाज हाय खातात, हीच आतापर्यंतची आमची रडकथा राहिली आहे, असे कोहली उद्वेगाने म्हणाला.\n\"पॉवर हिटर' आंद्र रसेलने अवघ्या 13 चेंडूंत नाबाद 48 धावांचा झंझावात करून बंगळूरसाठी होत्याचे नव्हते केले. रसेलसमोर निर्णायक षटकांत तुम्ही थोडातरी विचार करून गोलंदाजी केली नाही, तर परिस्थिती एकदमच अवघड होऊन जाते. आम्ही दडपणाखाली थोडाही संयम दाखवला नाही. त्यामुळे तळाच्या स्थानी राहाण्याचीच आमची लायकी आहे, असा संताप कोहलीने व्यक्त केला.\nया सामन्यातून कोहलीची फलंदाजी बहरली. त्याने 84 धावांची खेळी केली; परंतु या खेळीवरही तो समाधानी नव्हता. आम्ही आणखी 20 ते 25 धावा करायला हव्या होत्या. अंतिम क्षणी डिव्हिल्यर्सला जास्त स्ट्राईक मिळाला नाही. तरीही द्विशतकी धावा केल्यानंतर सामना जिंकण्याचे धैर्य आम्हाला दाखवता आले नाही.\nअखेरच्या चार षटकांत तुम्ही 75 धावांचेही संरक्षण करू शकत नसाल, तर संपूर्ण सामन्यात तुम्ही 100 धावाही रोखू शकत नाही. आपल्याकडून नेमक्या कोणत्या चुका होत आहेत, यावर चर्चा करत असतो; परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. कधी-कधी चर्चाही कामी येत नसते, असे विराटने सांगितले.\nपुढच्या सामन्यात अधिक जोरदार पुनरागमन करण्यासाठी आता खेळाडूंना वेळ द्यायला हवा. आतापर्यंतची कामगिरी फारच निराशाजनक झालेली असली, तरी आम्ही उमेद गमावलेली नाही, अजूनही प्रगती करण्याची आशा आहे.\n- विराट कोहली, आरसीबी कर्णधार\n- आयपीएल कारकिर्दीत विराटच्या 5110 धावा. विराटची कामगिरी ः 168 सामने-160 डाव-5110 धावा-4 शतके-35 अर्धशतके-452 चौकार-179 षटकार\n- सुरेश रैनाचा 5086 धावांचा उच्चांक मागे टाकला.\n- किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या डावानंतर रैनाची कामगिरी ः 181 सामने-177, डाव-5103 धावा-1 शतक-35 अर्धशतके-462 चौकार-188 षटकार.\n- आयपीएलच्या 12 पर्वांत मिळून विराटचा खेळाडू म्हणून 86वा पराभव\n- प्रतिस्पर्धी केकेआर संघातील रॉबिन उथप्पा याचे 85 पराभव\n- यानंतरची क्रमवारी अशी ः रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स-81 पराभव), दिनेश कार्तिक (केकेआर-79), अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स) - एबी डिव्हिलीयर्स (आरसीबी - प्रत्येकी 75)\nWorld Cup 2019 : 'वर्ल्ड कप' जिंकायला हाच संघ हवा होता; कारण..\nवर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची...\nWorld Cup 2019 : समतोल आणि विजिगीषू (अग्रलेख)\nविश्वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘...\nIPL 2019 : शाहरुख म्हणतोय, हा तर आंद्रेंद बाहुबली\nआयपीएल 2019 : बंगळूर : रॉयल बंगळूरने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने केलेल्या जबदस्त फटकेबाजीमुळे कोलकता नाईट रायजर्सने...\nIPL 2019 : रसेलच्या वादळात बंगळूर उद्ध्वस्त\nआयपीएल 2019 : बंगळूर : दोनशेपार धावसंख्या करुनही गोलंदाजांना विकेट पडत नव्हत्या.. अखेर गोलंदाजांनी लागोपाठ विकेट पडल्या आणि आता आरसीबी जिंकणार असे...\nIPL 2019 : विराट बदडणार की बुमरा त्याला रोखणार\nआयपीएल 2019 : बंगळूर : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा...\nकेदार दमदार, धोनी बहारदार आणि भारत विजयी\nहैदराबाद : ट्वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या��� सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-tempo-traval-truck-accident-3-daith-161144", "date_download": "2019-04-18T19:12:23Z", "digest": "sha1:XTTLTKOVZFNBHE4ZQK3RSXCKNFCYXGQM", "length": 17196, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon tempo traval truck accident 3 daith टेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक; तीन ठार, पाच जखमी. | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nटेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक; तीन ठार, पाच जखमी.\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nएरंडोल ः भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील तीन जण जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील पातरखेडे गावाजवळील आश्रमशाळेजवळ झाला. अपघातात मयत व जखमी यावल तालुक्यातील मोरूल येथे विवाह समारंभाच्या स्वागत समारंभास जात होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला.\nएरंडोल ः भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील तीन जण जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील पातरखेडे गावाजवळील आश्रमशाळेजवळ झाला. अपघातात मयत व जखमी यावल तालुक्यातील मोरूल येथे विवाह समारंभाच्या स्वागत समारंभास जात होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला.\nठाणे येथील सय्यद व मलिक परिवारात��ल सदस्य टेम्पो ट्रॅव्हल्स (क्र- एम.एच. 04 जी.पी.2777) ने मोरूळ (ता.यावल) येथे मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभासाठी जात होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील पातरखेडे गावाजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणाऱ्या ट्रक (क्रमांक ओ.आर. 15 एम. 0739) ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील आरीफ मेहबूब मलिक (वय 50 रा. मुंब्रा, ठाणे), फिरोजखान रशीद खान (वय 31, रा. जिलानी हाउस राबोडी ठाणे) व ताहिरा नजीर सय्यद (वय 50 रा. राबोडी ठाणे) हे ठार झाले. तर कलीम याकुब मलक (वय 48 रा. ठाणे वेस्ट), स्वालेहा कलीम मलक (वय 43 रा. ठाणे), मकसूदअली सय्यद (वय 44 रा. ठाणे), निसारअली सय्यद सय्यद (वय 72 रा. ठाणे), आलमबी शेख (वय 45 रा. जिलानी हाउस ठाणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती.\nउपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर नाही\nअपघात झाला त्यावेळी सुरगाणा येथील उपनगराध्यक्षा तृप्ती चव्हाण यांचे पती दिपक चव्हाण हे मित्रांसह वाहनाने जळगावकडे जात असतांना त्याना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी त्वरित वाहनातून उतरून सर्व जखमीना आपल्या गाडीतून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख यांनी शहरातील डॉक्टरांना अपघाताची माहिती दिल्यानंतर डॉ. फरहाज बोहरी, डॉ. मुस्तकीमखान गुलाबखान व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी त्वरित रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले. सुमारे साडेसातच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील रुग्णालयात आल्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना जाब विचारला. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे जीव वाचू शकले असते; अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.\nआयुष्यात संकटे आली; पण हार नाही मानली\nरामवाडी - छोट्या-मोठ्या संकटाने हतबल होणारी माणसे समाजात आपण पाहतो. परंतु, अनेक संकटांवर जिद्दीने मात करीत जीवनाची वाटचाल करणाऱ्यांपुढे परिस्थितीही...\nदिवशी घाटात ‘रामभरोसे’ प्रवास\nढेबेवाडी - दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असलेला आणि ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा दिवशी घाट सध्या तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या...\nअखेर अर्चनाला मिळाला ‘मदतीचा’ हात\nपुणे - दोन्हीही हात थोटे, दुसऱ्याच्या मदतीशिवाय कोणतेही काम करणे अवघड, ते करताना करावी लागणारी कसरत आणि वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्या, या...\nएसटी बसच्या अपघातांत घट\nमुंबई - एसटी बसच्या अपघातांमध्ये पाच वर्षांत घट झाली असून, शून्य अपघातासाठी प्रयत्न केले जातील, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले. अपघात कमी व्हावेत,...\nदोन तेलुगू अभिनेत्रींचे अपघाती निधन\nहैदराबाद : तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण...\nतासगाव फाटानजीक अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार\nकोल्हापूर - पंढरपूर येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. मंगळवारी मध्यरात्री मिरज पंढरपुर रोडवरील तासगाव फाटा नजीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/agri.html", "date_download": "2019-04-18T18:32:52Z", "digest": "sha1:3YN2LAFC4RUN6C2NKOZWGSHOGAO4TLPC", "length": 2807, "nlines": 44, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nआत्मा नियामक समिती सभा १७/१२/२०१५\nकृषी पणन मार्गदर्शिका महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प\nएकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम\nजलयुक्त शिवार अभियान खेर्डा खु\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1588", "date_download": "2019-04-18T18:28:02Z", "digest": "sha1:TUQTOVFQNW7F3QWRHY2YQYT4G5FBB46S", "length": 4917, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | २६/११ ला मुंबईत होतो, सीएसटीवर होतो- खा. सुनील गायकवाड", "raw_content": "\n२६/११ ला मुंबईत होतो, सीएसटीवर होतो- खा. सुनील गायकवाड\nवीर योध्दाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन, आजवर केले २००० जणांनी रक्तदान\nलातूर: २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला. जवळपास २०० जणांचा बळी गेला. या दिवशी आपले खासदार सुनील गायकवाड सीएसटी स्थानकावरच होते. रात्री आठच्या सुमारास त्यांनी मुलुंडला जाणारी गाडी पकडली. घरी गेल्यावर त्यांना तासाभराने कसाबने मांडलेल्या उच्छादाचा रिपोर्ट मिळाला. मुलुंडला जाणारी गाडी त्यांना वेळेवर मिळाली अन्यथा काहीही होऊ शकले असते. वीर योद्धा या संघटनेने २६/११ च्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रक्दान शिबिराचे उदघाटन त्यांनी केले आणि आठवणींना उजाळा दिला. श्रीकांत रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांपासून अशी शिबिरे आयोजित केली जातात. आजवर अशा शिबिरातून दोन हजार जणांनी रक्तदान केले आहे. याही शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. परवाच्या शिबिरात १६२ जणांनी रक्तदान केलं अशी माहिती श्रीकांत रांजणकर यांनी दिली.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2019-04-18T18:31:05Z", "digest": "sha1:Z4N45T3XN7GBUYI3VIKXRXL3OMH3ML7N", "length": 4582, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३२७ मधील जन्म (रिकामे)\n► इ.स. १३२७ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १३२७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%9A-%E0%A4%B0-%E0%A4%B8-%E0%A4%B9-%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:17:08Z", "digest": "sha1:ASMFSYYFSB5WAKL4URCQ5P373Q7NRTWM", "length": 1806, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यवसाय आचार संहिता.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यवसाय आचार संहिता व्यावसायिकांची मुलाखत खाजगी चिटणिसाची मुलाखत मराठी (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१ स्वयंरोजगार माहिती व्यवस्थापिका संसद दर्पण २०७३ बर्ष १ अंक ४ घाहिक व्यापर्याची मुलखत कोणत्याही व्यवसाय संस्थेचे रोज कीरदित आधारे वी तेरिज पत्रक आहवाल संवर्धन बदलाच्या जागरूकतेमुळे जंगलतोड कमी झाली विद्यार्थी सहकारी भांडाराची माहिती विद्यार्थी सहकार भांडाराची उद्दिष्टे वाहतुकीचे व्यवस्थापन वाहतुकीचे व्यवस्थापन मुद्दे वाहतूक समस्या सवय जिंकण्याची वयकतिगत वयापाराची मूलाखात कचरा व्यवस्थापन सेवा उद्योगांचा अहवाल मराठी वित्तीय संस्थाओं द्वारा जमाराशियां लेने से संब वाहतूक समस्या व उपाय रावण संहिता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_1704.html", "date_download": "2019-04-18T19:19:26Z", "digest": "sha1:FIS7F5VAUNQFRGJFCZVHX7SDKRBMHK44", "length": 18735, "nlines": 66, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: गटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nसांगली जिल्ह्यातील समडोळी येथील सुमारे 50 युवा शेतकरी एकत्रितपणे ढोबळी मिरचीची गटशेती करतात. रोपवाटिका ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन सामूहिकपणे करून त्यांनी खर्चात बचत साधली आहे व त्यातून अर्थकारण सुधारले आहे. तंत्रज्ञान देवाणघेवाणही सोपी होऊन ही शेती आधुनिक झाली आहे. श्यामराव गावडे\nवाढती महागाई, पर्यायाने वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेती समूहाने केली तर ही समस्या कमी करता येईल, हा विचार सर्वत्र चांगला रुजू लागला आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी गटशेतीची उदाहरणे पाहण्यास मिळतात. सांगली जिल्ह्यातील समडोळी (ता. मिरज) येथे असेच उदाहरण पाहण्यास मिळते. गावातील सुमारे 45 ते 50 युवा शेतकरी एकत्र येऊन सुधारित तंत्रज्ञान वापरून ढोबळी मिरचीची शेती करू लागले आहेत.\nपेठ- सांगली रस्त्यावर सांगलीजवळ समडोळीचे शिवार लागते. वारणेच्या पाण्याने समृद्ध झालेला हा पट्टा पूर्वीपासून उसाबरोबर भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली, मिरज ही शहरे जवळ असल्याने मार्केटच्या दृष्टीने येथील शेतकऱ्यांचा पूर्वीपासून भाजीपाला शेतीकडे व त्यातही ढोबळी मिरचीकडे कल आहे. त्यामध्ये सतत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत गेल्याने शेतीचे नियोजन अधिक परिपक्व होत गेले.\nपारंपरिक मिरची शेतीचा ट्रेंड बदलला समडोळी गावात ढोबळी मिरची पिकाचे नेतृत्व आता युवा शेतकऱ्यांकडे आले आहे असे म्हटल्यास हरकत नाही. बियाणे खरेदीपासून रोपे तयार करणे, पुनर्लागवडीपासून ते काढणी व ते अगदी बाजारपेठेत माल पाठविण्यापर्यंत हे शेतकरी सामूहिक नियोजन करतात. पूर्वी पाटपाणी, पारंपरिक पद्धतीने लागवड व्हायची. मिरचीवरील प्रभावी पीक संरक्षणाविषयीही शेतकऱ्यांना सविस्तर माहिती नव्हती. चांगला माल पिकला तरी एकाच मार्केटला त्याची आवक होत असल्याने व्यापारी मालाचे दर पाडत. परिणामी हाती काहीच लागत नव्हते. अनेक जण निसर्गावर हवाला ठेवूनच शेती करीत होते.\nसुशिक्षित तरुणाई शेतीकडे जुन्या, अनुभवी शेतकऱ्यांची सध्याची पिढी सुशिक्षित आहे. मात्र वाढत्या बेरोजगारीमुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या. शेतातीलच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून यात प्रगती करण्याकडे अनेकांनी वाटचाल सुरू केली. चर्चासत्रे, गटाच्या माध्यमातून ते फायदेशीर शेतीचा मार्ग शोधू लागले. शेतीत होत असलेले नवे प्रयोग त्यांच्या बघण्यात आले. व्यापारी पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून शेती केल्यास आपणही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना वाटू लागला.\nचिट्टे- पाटील संघाची स्थापना एकत्र आलेल्या तरुणाईने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करताना विक्रीची अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला संघाची स्थापना केली. चिट्टे- पाटील या नावाने हा गट कार्यरत आहे.\nगटशेतीची सुरवात रोपवाटिकेपासून गटातील सदस्य सुमारे 30 ते 40 वयोगटातील आहेत. त्यांनी एकत्रित शेती करताना मिरचीचे उत्पादन व्यवस्थापन, विक्री याचा बारकाईने अभ्यास केला. रोपांच्या खरेदीत बरीच रक्कम खर्च होत होती. त्यावर पर्याय म्हणून 10 गुंठ्यांत किरण पाटील यांच्याकडे शेडनेट उभारले. त्यामध्ये एकत्रित पद्धतीने मिरचीचे तरू टाकले जाते. त्यासाठी एकरी सुमारे 14 हजार रुपये लागतात. या रोपवाटिकेतील व्यवस्थापक खर्च वजा जाता एकरी सात ते आठ हजार रुपयांची बचत होते. उर्वरित काळासाठी हे शेडनेट पाटील स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. एकत्र तरू टाकण्याचा मोठा फायदा म्हणजे रोपे खात्रीशीर मिळतात. रोपांच्या वाढीसाठी संतुलित खतांची मात्रा आपल्या देखरेखीखाली देता येते. रोपांच्या भेसळीचे व मरतुकीचे प्रमाण कमी असते.\nसुधारित मिरची लागवडीने हे बदल साधले. 1) गटाद्वारेच रोपवाटिका तयार करून रोपांची लागवड\n2) सर्व मिरची उत्पादकांकडे ठिबक सिंचन.\n3) बेसल खतांसोबत विद्राव्य खतांचा वापरही चांगल्या प्रकारे\n4) पॉलिमल्चिंग पेपरचा सर्रास वापर. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी.\n5) पाच बाय दीड फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने लागवड\n6) माती परीक्षणाद्वारे खतांचे व्यवस्थापन\n7) एकत्रित शेतीमुळे पिकांवरील रोग-विकृती आदींचे निदान, उपाय, सुधारित तंत्र आदींची देवाणघेवाण\n8) उत्पादन-एकरी सुमारे 30 टन, काही परिस्थितीत त्याहून अधिक. उत्पादन खर्च- एकरी एक लाख रुपयांपर्यंत.\n9) मिरचीचा बेवड ठरतो फायदेशीर-\nसाडेतीन ते चार महिन्यांच्या पिकासाठी दमदार बेसल डोस, विद्राव्य खतांचा वापर होतो. मिरचीचा हंगाम संपल्यानंतर झाडे रोटावेटरद्वारे जमिनीत गाडली जातात. त्याचा फायदा त्यानंतर घेण्यात येणाऱ्या ऊस पिकासाठी फायदेशीर ठरतो. उसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेणारे शेतकरी या गावात आहेत.\nपॅकिंगसाठी गोडाऊनची उभारणी गावात उत्पादित माल बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवला जातो. बॉक्स भरताना चिखल मातीने खराब होऊ ���येत त्यासाठी गोडाऊनची निर्मिती केली आहे. विक्रीसाठी नेण्यात येणारा माल इथे एकत्र केला जातो. नंतर त्याची प्रतवारी करून 30 किलो व 20 किलो (बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे) पॅकिंग तयार केले जाते. या पद्धतीमुळे गटातील सदस्यांची मोठी सोय झाली आहे.\nविविध बाजारपेठा मिळवल्या ढोबळी मिरचीची मुंबई, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी मालाची विक्री केली जाते. सर्वांचा लागवड एकाच हंगामात होत असल्याने मालही एकाचवेळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्याची थेट गावातून वाहतूक होत असल्यामुळे वाहतुकीसाठीची फरपट थांबली आहे.\nएकाच मार्केटमध्ये माल विक्रीसाठी नेला जात नाही. तर हैदराबाद, मुंबई, पुणे आदी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सकाळी संपर्क साधून दर विचारला जातो. जेथे दर चांगला असेल तेथे तो पाठवला जातो. त्यामुळे दर पाडून माल मागण्याची मध्यस्थांची मानसिकता संपुष्टात आली व शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला. ढोबळीला सरासरी दर किलोला 15 ते 20 रुपये मिळतो. काही वेळा तो 40 ते 45 रुपयांवर जातो. मागील महिन्यात मुंबई मार्केटला तो 70 रुपये मिळाला. हैदराबादचे मार्केट दराबाबत मुंबईच्या तुलनेत थोडे स्थिर असते, असे किरण पाटील म्हणतात.\nबांधपोच खत योजनेचा लाभ कृषी विभागाच्या बांधावर पोच खत योजनेचा येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे. एकत्रित खत खरेदी केल्याने प्रत्येक पोत्यामागे शंभर ते दीडशे रुपयांची बचत झाली आहे. खतांसाठी होणारी वणवण थांबली. एकत्रितपणे माल उतरून घेतला जातो. आपापल्या नोंदीप्रमाणे शेतकरी तो तेथून नेतात.\nखंडाची शेती समडोळीत जमिनी खंडानेही घेतल्या जातात. चार महिन्यांसाठी 20 हजार रुपयांचा खंड जमीन मालकाला दिला जातो. अशा प्रमाणे अनेक जणांनी शेती करून त्याचा फायदा घेतला आहे.\n आमचा गट एका कुटुंबाप्रमाणेच काम करतो. नेहमीच्या अडचणी एकमेकांच्या मदतीने दूर करतो. अन्य पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ढोबळी मिरची पीक आम्हाला फायदा देऊन जाते. प्रत्येकाचे या पिकाखाली सरासरी क्षेत्र दोन ते तीन एकर असते. आमच्या सदस्यांपैकी एकाची सात ते आठ एकर ढोबळी असून त्यातून त्याने छान बंगला बांधला आहे. \"ऍग्रोवन'चे आम्ही नियमित वाचक आहोत. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रयोगांना आम्ही भेटी देऊन त्यांचा उपयोग करून घेतला.\nअध्यक्ष, चिट्टे- पाटील भा���ीपाला संघ\nबीई इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेऊन मी शेती करण्यास सुरवात केली. वडिलोपार्जित 15 एकर शेतीत मिरची, ऊस, शाळू, गहू अशी पिके घेतो. गटशेतीमुळे तरुणाईत शेती करण्याचा उत्साह दुणावला आहे. विविध पातळ्यांवर पैशांची बचत होत असल्याने चांगला फायदा होतो.\nLabels: ढोबळी मिरची, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/Ninth-Five-Year-Plan.html", "date_download": "2019-04-18T19:09:15Z", "digest": "sha1:EHPCF4SIZQMRZW2ZCA4OVK6EIDYDTJHH", "length": 13941, "nlines": 151, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "नववी पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics नववी पंचवार्षिक योजना\nकालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२\nअध्यक्ष : इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८)\nअटलबिहारी वाजपेयी (१९९८ नंतर)\nउपाध्यक्ष : मधू दंडवते (१९९८ पर्यंत)\nके.सी. पंत (१९९९ नंतर)\nप्रतिमान : अमर्त्य सेन\nविकासदर : ५.५% (उद्दिष्ट ६.५%)\nखर्च : ९४१०४० कोटी (प्रस्तावित ८९५२०० कोटी)\nन्यायपूर्वक वितरण, समानता पूर्वक विकास हे या योजनेचे घोषवाक्य होते.\nआखणीच्या वेळी एच. डी. देवगौडा हे अध्यक्ष होते तर उपाध्यक्ष मधू दंडवते होते.वाजपेयी अध्यक्ष असतांना जसवंत सिंग हे उपाध्यक्ष होते.\nएन. डी. सी ने या योजनेची कागदपत्रे १० जाने १९९७ ला मंजूर केले.\nसार्वजनिक व खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे ३५% व ६५% इतका होता.\nलाकडवाला सूत्राप्रमाणे/द्वारे राज्याप्रमाणे दारिद्रयाखालील लोकसंख्येची निश्चिती केली जाणार\nप्रथमच ग्रामविकास व कृषी विकासाची फारकत केली गेली.\nदारिद्र्य निर्मूलन व रोजगार वृध्दी करणे, २००५ पर्यंत संपूर्ण राज्य साक्षर करणे, २०१३ पर्यंत दारिद्र्याचे प्रमाण ५% वर आणणे, २०१३ पर्यंत बेकारीचे प्रमाण शून्य करणे, सर्वात मूलभूत किमान सेवा पुरविणे, शाश्वत विकास, स्त्री, अनुसूचीत जाती, जमात���, इतर मागासवर्गीय इ.चे सबलीकरण, लोकांचा सहभाग वाढू शकणार्या संस्थांच्या विकासास चालना हि उद्दिष्टे होती.\nराष्ट्रीय रोजगार हमी योजना स्थापण्याची सूचना केली. कृषि व ग्रामीण विकास ह्यांना अग्रक्रम देण्यात आला.\nवाढीच्या दराचे लक्ष पूर्ण होवू शकले नाही.\nबचत दर व गुंतवणुकीच्या दराचे लक्ष्य गाठण्यात अपयश.\nयोजनेचा आकार १८% नी कमी झाला.\nकृषी क्षेत्रात वाढीचा दर कमी झाला.\nकृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर २.४४%\nउद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ४.२९%\nसेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.८७%\nया पंचवार्षिक योजनेत सुरु झालेल्या योजना\nकस्तुरबा गांधी शिक्षण योजना ( १५ ऑगस्ट १९९७) स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणे.\nसुवर्ण जयंती शहरी योजना (डिसेंबर १९९७) शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार\nभाग्यश्री बाल कल्याण योजना (१९ ऑक्टोबर १९९८)\nराजराजेश्वरी महिला कल्याण योजना (१९ ऑक्टोबर १९९८) स्त्रियांसाठी विमा संरक्षण\nअन्नपूर्णा योजना (मार्च १९९९) पेन्शन न मिळणाऱ्या जेष्ठ नागरिकांना १० किलो अन्नधान्य पुरवठा.\nसुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना (१ एप्रिल १९९९) IRDP, TRYSEM, DWCRA, SITRA, गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना या सहा योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.\nसमग्र आवास योजना (१ एप्रिल १९९९)\nजवाहर ग्राम समृध्दी योजना (१ एप्रिल १९९९) (जवाहर योजनेचे नवे रूप) सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती.\nअंत्योदय अन्न योजना (२५ डिसेंबर २०००) स्वस्त भावाने अन्नधान्य.\nप्रधानमंत्री ग्रामसडक योजना (२५ डिसेंबर २०००)\nप्रधानमंत्री ग्रामोदय योजना(२०००-०१)- प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण, ग्रामीण विद्युतीकरण.\nसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (२५ सप्टेंबर २००१)\nवाल्मिकी - आंबेडकर आवास योजना (सप्टेंबर २००१) (शहरी भागातील झोपडपट्टीतील निवास योजना)\nसर्व शिक्षा अभियान (२००१) शिक्षण न घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करणे.\n१९९७ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायतत्ता प्रधान करण्यासाठी नवरत्न व मिनी रत्न श्रुखला सुरू करण्यात आली.\nएप्रिल १९९७ मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले.\n१९९८ मध्ये एक खिडकी योजना सुरु करण्यात आली.\n१��९८ मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम National Highways Development Programme हाती घेण्यात आला.\nकृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.\nजून १९९९ मध्ये राष्ट्रीय कृषि योजना सुरू करण्यात आली.\nफेब्रुवारी २००० मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषीत करण्यात आले.\nएप्रिल २००० पासून CENVAT ची, तर जून २००० पासून FEMA (Foreign Exchange Management Act) ची अंमलबजावणी सुरू झाली.\n२०००-२००१ मध्ये भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली.\nसामाजिक सेवा - २०.७%\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2019-04-18T19:05:22Z", "digest": "sha1:ME2ZLUU7DTY7DXF4QIO37AMMKRQULW25", "length": 6200, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअरबस ए३१० - विकिपीडिया", "raw_content": "\nसिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे बिमान बांगलादेश एअरलाइन्सचे एअरबस ए३१० विमान\n२५५ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)\nएअरबस ए३१० हे एअरबस कंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. १९८३ साली प्रथम बनवण्यात आलेले ए३१० हे ए३०० नंतर एअरबसचे दुसरेच विमान होते. प्रवासी व मालवाहतूकीखेरीज अनेक देशांच्या वायुसेनांनी देखील हे विमान वापरले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nए२२० · ए३०० · ए३०० बेलुगा · ए३१० · ए३१८ · ए३१९ · ए३२० · ए३२१ · ए३३० · ए३४० · ए३५० · ए३८०\nए३१० एमआरटीटी · ए३३० एमआरटीटी · ए४००एम · सी२१२ · सीएन२३५ · सी२९५\nए४५० · एनएसआर · केसी-४५\nसुड एव्हियेशन काराव्हेल · एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड · बीएसी १११\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१५ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/e-nashik/", "date_download": "2019-04-18T18:23:33Z", "digest": "sha1:FD2JIYCHQDCXB37PI5NUBFXVHHJ4IK2M", "length": 18034, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "E Nashik Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरी���ेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान E Nashik\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\n१८ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१७ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१६ एप्रिल २०१९ नाशिक ई पेपर\n१५ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१४ एप्रिल २०१९, रविवार, शब्द्गंध\n१४ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१३ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१२ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n११ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\n११ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n१० एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n०९ एप्रिल २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n८ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\n७ एप्रिल २०१९, रविवार , शब्द्गंध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/NRHM.html", "date_download": "2019-04-18T18:34:38Z", "digest": "sha1:RAJBX2633GG6VEMH2YBZZSUNKVOFFHRH", "length": 5154, "nlines": 55, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nराष्ट्रीय मोबाईल मेडिकल युनिट अकोला फेब्रुवारी २०१७ चा अहवाल\nराष्ट्रीय जंतनाशन दिन २०१६ शाळा व अंगणवाडी यांच्या साठी जंतनाशक उपक्रम\nराष्ट्रीय जंतनाशन दिनाशी संबंधीत आरोग्य शिक्षण माहिती\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. ०८/०१/२०१६ ला घेतलेली राष्ट्रीय मोबाईल मेडिकल युनिट अकोला सभा\nजननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अहवाल डिसेबर २०१५\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. ०८/०१/२०१६ ला घेतलेली जिल्हा समन्वय समिती सभा\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. ०८/०१/२०१६ ला घेतलेली राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समिती सभा\nसुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आढावा एप्रिल ते सप्टेबर २०१५\nकार्यकारी समिती सभा दि ०४/११/२०१५\nआशा कार्यबल गट सभा दि ०४/११/२०१५\nबाल मृतू दर अहवाल एप्रिल ते सप्टेबर २०१५\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०८/०९/२०१५ रोजी ची आरोग्य विभाग अंतर्गत आढावा सभा\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०८/०९/२०१५ रोजी ची आरोग्य विभाग अंतर्गत आढावा सभा\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि २५/०८/२०१५ ची आरोग्य विभागाची आढावा सभा\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बाबत माहिती\nप्राथमिक आरोग्य केंद्र निहाय माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत तालुका निहाय माहिती\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://trekshitiz.com/marathi/Madh_Fort_(Varsova_Fort)-Trek-M-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:10:13Z", "digest": "sha1:DH5SBEMPDJSPSSL42MOJM52YF7F4AL5Q", "length": 5915, "nlines": 20, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Madh Fort (Varsova Fort), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी\nमुंबईच्या उत्तरेकडील मढ आयलंड येथील छोट्या टेकडीवर ‘मढचा किल्ला‘ वसलेला आहे. वर्सोवा गाव व मढ बेट यांच्यामध्ये असलेल्या खाडीच्या मुखावर इ.स १६०० मध्ये पोर्तूगिजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी व तुरुंग म्हणून केला गेला.\nमुंबईत आजमितीस असणार्या सर्व किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. हा किल्ला ३ बाजूंनी जमिनीने वेढलेला असून एका बाजूस अरबी समुद्र आहे. किल्ला भारतीय सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे किल्ल्यात जाता येत नाही; परंतु किल्ला बाहेरच्या बाजूने पहाता येतो. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्यांची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या अरबी समुद्राकडील बाजूस असणारा ‘‘चोर दरवाजा‘‘ सध्या दगडांनी बंद केलेला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद करुन बुरुजातून किल्ल्यात जाण्यासाठी पायर्या बनवलेल्या आहेत.\nमालाड पश्चिमेहून सुटणार्या बेस्टच्या २७१ क्रमांकाच्या बसने १५ किमी वरील वर्सोवा किल्ल्यावर जाता येते. बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास, आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहचतो. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. ह्या पायवाटेने तटबंदी व बुरुजांच्या कडेने आपण किल्ल्याला बाहेरुन फेरी मारु शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी शिवाय किल्ला आतून पहाता येत नाही, तसेच छायाचित्रणास मनाई आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) मंडणगड (Mandangad)\nमनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) मार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/dhananjay-munde-slams-on-pankaja-munde/1652/", "date_download": "2019-04-18T18:24:35Z", "digest": "sha1:4DPO7JFM675Z4MD7YIEWXX6NVJKREV4X", "length": 20119, "nlines": 134, "source_domain": "mahabatmi.com", "title": "जमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या - धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार | Mahabatmi.com", "raw_content": "\nजमीन कशाला विकता, चिक्की खा��्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nवर्धा / हिंगोली | विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.\nधनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे ते बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथील जाहीर सभेतही मुंडे यांनी पंकजाताई यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.\nपंकजा मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी, मी मुंडे साहेबांचा वारस स्वतःला कधीच समजत नाही, असं सांगितलं. शिवाय वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असंही ते म्हणाले.\nविरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमच्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा तुमच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी.आणि तुम्ही केलेल्या घोटाळ्याची मी करतो, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी \nजनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.\nबीडमध्ये पराभव दिसू लागल्याने पंकजाताई मुंडे यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून त्याचा त्रागा त्या माझ्यावर काढत असल्याचा चिमटा काढला.\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त��यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dinvishesh.com/", "date_download": "2019-04-18T19:02:34Z", "digest": "sha1:QCERFIU3KEXJXTLQRXUSWA7FASIEEN6Y", "length": 8493, "nlines": 559, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "मराठी दिनविशेष, घटना, जन्म, मृत्यू - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष, घटना, जन्म, मृत्यु\nदैनंदिन दिनविशेष - घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.\nजीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, याच उक्ति प्रमाणे इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्यांच्या जन्म तारखेची माहीती.\nजन्म-मृत्यु एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत, आपल्या मृत्युनंतरह��� आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्षे प्रभावित करून, मृत्यु येवूनही मृत्युंजय राहीलेल्या नरविरांची माहीती.\n*सूचना – फेब्रुवारी २०१९ हा महिना फक्त २८ दिवसांचा असून, २९ तारीख वाचकांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/mumbai-ranji-22676", "date_download": "2019-04-18T19:13:02Z", "digest": "sha1:5DC24HVIFJKR5DU26GZSQ6FDXTKVIQAA", "length": 14536, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai ranji सिद्धेशचा शतकी प्रतिकार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nमुंबई - दोन महिन्यांपूर्वी सिद्धेश लाडने दमदार शतकी खेळी करीत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध आघाडी मिळवून दिली होती. आता याच मध्य प्रदेशातील शाहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर लाडच्या शतकाने मुंबईला प्रतिकूल परिस्थितीत सावरले.\nमुंबई - दोन महिन्यांपूर्वी सिद्धेश लाडने दमदार शतकी खेळी करीत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध आघाडी मिळवून दिली होती. आता याच मध्य प्रदेशातील शाहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर लाडच्या शतकाने मुंबईला प्रतिकूल परिस्थितीत सावरले.\nलाडने नाबाद शतकी खेळी करताना अभिषेक नायर आणि कर्णधार आदित्य तरेच्या साथीत हैदराबादला जोरदार सुरवातीनंतर वर्चस्वापासून रोखले. मुंबईने चार बाद 34वरून पहिल्या दिवसअखेर पाच बाद 250पर्यंत मजल मारली. सिद्धेशने मैदानात उतरल्यानंतर झालेल्या 216 धावांपैकी 101 धावा केल्या आहेत. त्याने कर्णधार तरेसह पाचव्या विकेटसाठी 105 आणि अभिषेक नायरसह सहाव्या विकेटसाठी नाबाद 111 धावा जोडल्या आहेत.\nखेळपट्टी आव्हानात्मक होती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ठिकाणी हिरवळ होती; तर अन्य ठिकाणी खेळपट्टीवर गवताचे पाते नव्हते. त्यामुळे चेंडू प्रसंगी उसळत होता; तसेच अचानक खालीही राहत होता. या खेळपट्टीवर लाडने दाखवलेली जिगर जबरदस्त होती.\nसूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या लाडने कर्णधार तरेच्या सहकाऱ्याची भूमिका बजावली. चहापानानंतर छान आक्रमण करणारा तरे परतल्यावर लाडने सूत्रे हाती घेतली. त्याने नायरच्या तोडीस तोड धावा केल्या. वेगवान गोलंदाजी जास्त भेदक होत आहे हे पाहिल्यावर लाडने फिरकीस लक्ष्य केले. 35, 46; तसेच 89 धावांवर लाभलेल्या जीवदानाचा त्याने फायदा घेत मोसमातील दुसरे शतक केले.\nप्रथम फलंदाजीचा मुंबईचा निर्णय धाडसीच होता. असमान चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर क्वचितच यशस्वी ठरणारे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. श्रेयस अय्यरही धावा करू शकला नाही. त्यातच सूर्यकुमार यादव खराब फटक्यावर बाद झाला, त्यामुळे शंभरीही अवघड वाटत होती; पण लाडने एकट्यानेच शतक करीत हैदराबादवरील दडपण वाढवले.\nसंक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः 5 बाद 250 (केविन अल्मेडा 9, प्रफुल वाघेला 13, आदित्य तरे 73, सिद्धेश लाड खेळत आहे 101 - 196 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार, अभिषेक नायर खेळत आहे 46, सीव्ही मिलिंद 3-64 महंमद सिराज 2-58).\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nजिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\n‘स्मार्ट चिप’ला मुहूर्त मिळेना\nमुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन...\nरिफंड आणि इत�� आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/19-year-old-punjabi-boy-prabjote-lakhanpal-becomes-canadas-prime-minister-day/", "date_download": "2019-04-18T18:30:00Z", "digest": "sha1:5UBAHUNUBOSMGCE5IMDUYEMALY2CEY74", "length": 13552, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nतुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय ज्यामध्ये अनिल कपूरला एका दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून वावरायची संधी मिळते. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळतात आणि त्या एका दिवसात तो आपल्याने जेवढं शक्य आहे तेवढं करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतो. नायक चित्रपट पाहिल्यावर असा मुख्यमंत्री सर्व राज्यांना मिळाला तर आपला देश अगदी सहज प्रगतीचे शिखर गाठू शकतो असा विचार आपल्या मनात सहज तरळून जातो. पण शेवटी चित्रपट तो चित्रपट ज्यामध्ये अनिल कपूरला एका दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून वावरायची संधी मिळते. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळतात आणि त्या एका दिवसात तो आपल्याने जेवढं शक्य आहे तेवढं करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतो. नायक चित्रपट पाहिल्यावर असा मुख्यमंत्री सर्व राज्यांना मिळाला तर आपला देश अगदी सहज प्रगतीचे शिखर गाठू शकतो असा विचार आपल्या मनात सहज तरळून जातो. पण शेवटी चित्रपट तो चित्रपट अशी गोष्ट प्रत्यक्षात घडणे तसं मुश्कील अशी गोष्ट प्रत्यक्षात घडणे तसं मुश्कील असा जर तुमचा देखील विचार असेल तर तुम्ही चुकताय, कारण अहो कॅनडा मध्ये अशी घटना घडली आहे आणि गंमतीची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला मुख्यमंत्री वगैरे नाही तर एका दिवसासाठी थेट पंतप्रधानपद बहाल करण्यात आले. अजून अभिमानस��पद बाब म्हणजे हा व्यक्ती भारतीय वंशाचा होता.\nकॅनडास्थित भारतीय वंशाचा १९ वर्षीय तरुण प्रभजोत लखनपाल याला एका दिवसासाठी कॅनडा देशाचे पंतप्रधानपाद भूषवण्याचा मान मिळाला. कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची त्याने एका दिवसासाठी जागा घेतली.\nप्रभजोत हा कॅन्सरने ग्रस्त होता. जवळपास अडीच वर्षांपासून तो हा त्रास सहन करत होता. लहानपणापासूनच कॅनडाचा पंतप्रधान होण्याची त्याची इच्छा होती, परंतु कॅन्सरच्या व्याधीमुळे आपली ही इच्छा अपुरीचं राहणार असे त्याने गृहीत धरले. परंतु जगप्रसिद्ध ‘मेक अ विश’ संस्थेला त्याची ही इच्छा माहित होती. त्यांनी स्वत: प्रयत्न करून त्याची ही इच्छा पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना यासंबंधी विनंती केली. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी देखील मोठ्या मनाने या विनंतीला मान दिला आणि प्रभजोतची इच्छा पूर्ण केली.\nकॅनडाचा एक दिवसाचा पंतप्रधान झाल्यानंतर प्रभजोतने पंतप्रधानांप्रामाणे प्रेसिडेंन्शियल हाऊसमध्ये मुक्काम केला. पंतप्रधान म्हणून रीतीप्रमाणे कॅनडाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन्सटन यांनी प्रभजोतचं स्वागत केलं. देशाच्या विकासासंबंधी प्रभजोतचे विचार पार्लमेंटने ऐकून घेतले. देशाच्या सुधारणेसाठी कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणता येतील यावर देखील त्याला आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली.\nएका दिवसासाठी कॅनडाचा पंतप्रधान बनलेल्या प्रभजोतचा आनंद या सुखद धक्क्यामुळे गगनात मावत नव्हता. त्याने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की,\nओटावाच्या पार्लमेंट हिलवर जाणं हा माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण होता. इतर कोणत्याही देशामध्ये ही गोष्ट इतक्या सहज होणे शक्य नाही. हे कुठल्या इतर देशात शक्य नाही. मला कॅनडाचा पंतप्रधान बनता येईल हे माझे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते.\nप्रभजोतच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण पहा ह्या व्हिडियोच्या माध्यमातून\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← बॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nया देशात सर्वसामान्य लोकांना दिला आहे गुन्हेगारांना ठार मारण्याचा अधिकार\nहा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nभारतीय “रूपया”चा स्वातंत्र्यापूर्वीचा मुघल साम्राज्यापासूनचा रंजक इतिहास\nआजही रहस्य बनून राहिलेल्या ‘राणी पद्मावती’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत\nप्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास\nआज भारत-पाक मध्ये फक्त क्रिकेटची नाही तर अजून एक लढाई रंगणार आहे, ज्याबद्दल कुठेच चर्चा नाही\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nप्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत\nनोटांवरील अचानक बंदीमुळे नेमके काय घडले\nशेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nसरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का\nसुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nसीतेवरील अन्याय, शंबुकाचा शिरच्छेद आणि श्री रामांचं देवत्व\nसध्या धुमाकूळ घालतोय ‘अँटी ग्रॅव्हिटी योगा’\nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\n‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप\nतुम्हाला माहित नसलेल्या जगातील ‘महत्वकांक्षी’ महिला शासक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/health-benefits/", "date_download": "2019-04-18T18:54:31Z", "digest": "sha1:RANB3QLFYREKREGEXACSV4URQ5PP43DV", "length": 8273, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "health benefits Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुळशीच्या बियांचे हे फायदे जाणून घ्या, आणि अनेक विकारांपासून दूर रहा..\nह्या बिया तुम्हाला कुठल्याही वाणसामानाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nमासिकपाळी दरम्यान अनेकांना पोट दुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता.\nकांती सतेज करणारे स्वयंपाकघरातील गुणकारी औषध\nयाला जीवन ऐसे नाव\nकाकडीच्या बियांचे आश्चर्यकारक हेल्थ बेनिफिट्स\nकाकडीच्या आरोग्यवर्धक तत्वांच्या सेवनाने निश्चितच निरामय व रोगविरहीत आयुष्य जगता येऊ शकते.\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\nपाणी पिण्याने शरीर hydrate राहते व त्वचा देखील त्यामुळे त्वचा तजेलदार राहते.\nइतिहासातील काही रहस्यमयी मृत्यूंचा आणि खुनांचा अखेर छडा लागला \nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nरावणाच्या सासरी आजही दसऱ्याच्या दिवशी त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\n पृथ्वीपासून फक्त 14 प्रकाशवर्ष दूर एक पृथ्वीसदृश ग्रह सापडलाय\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nजगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे\nशेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप\nराजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे\nआवर्जून बघावा असा – महत्वाचे प्रश्न उपस्थित करणारा Sci Fi Thriller : Prometheus\nजगभरातील ५ सुंदर तलाव जिथे तुम्ही एकदातरी जायलाच हवं\nतुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का… मग हे नक्की वाचा…\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nमहाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन”\nनाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0/", "date_download": "2019-04-18T18:36:10Z", "digest": "sha1:ZX54XMEN35XIBOEZJL7P3W3ONQOAFIVU", "length": 17013, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभद्र युतीचा तो प्रवास आठवावा! - Dainik Prabhat", "raw_content": "\nअभद्र युतीचा तो प्रवास आठवावा\nनगर – भारतीय जनता पक्षाला नगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पठिंबा दिला. अभद्र युती, अशी टीका राज्यासह देशपातळीवर झाली. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांवर प्रदेशाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. राज्यात एकाचवेळी एवढी मोठी कारवाई करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात पहिल्यांदाच झाला आहे.\nराष्ट्रवादीची ही कारवाई म्हणजे, तू मारल्यासारखं करत, मी रडल्यासारखं करतो, अशीच आहे, असे म्हणावे लागले. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसेवकांना हा निर्णय घेण्यास भाग पडणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई होणार, असे संकेत दिले आहेत. हा रोख आमदार संग्राम जगताप यांच्या दिशेने होता. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी जगताप यांच्या या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केला आहे. जगताप हे या नगरसेवकांच्या निर्णय प्रक्रियेत होते, असेही कळमकर यांचे म्हणणे आहे. दादांच्या या म्हणण्याला नगरसेवकांची कृती देखील दुजोरा देते. त्यासाठी 28 डिसेंबर या महापौर निवडणुकीच्या दिवसात डोकवावे लागेल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापौर पदाची निवडणूक होती. नगर-औरंगाबाद रोडवरील महापालिकेच्या कार्यालय आणि परिसरात राजकीय धुळवड रंगली होती. शिवसेनेचे नगरसेवक बसमधून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एकाच बसमधून एकत्र आले होते. भाजप-राष्ट्रवादी युती होणार, ही चर्चा महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशीपासून म्हणजे, 10 डिसेंबरला निकालापासूनच सुरू होती. राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांचा बसमधील तो एकत्रित प्रवास आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होणे, हे नियोजनाप्रमाणेच घडले. एवढी मोठी राजकीय हालचाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चाणक्य धुरींकडून सुटणे शक्यच नव्हते, विशेष करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून शरद पवार यांना देशाचा कोणता राजकारणी काय करतो, हे पुण्यात बसल्यावरच कळते. नगरमधील राजकीय घडमोडी कळू शकत नाही, हे शक्यच नाही.\nहे नगरकरांच्या देखील लक्षात आले आहे. शरद पवार यांनी नगर दौऱ्यात आपल्या आणि राष्ट्रवादीच्या प्रतिमेला सावरण्यासाठी कारवाईचे संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यानुसार नोटिसा बजावल्या आणि आता निलंबनाची कारवाई देखील केली. पक्षातून निलंबन झाले म्हणजे, नगरसेवकपद गेले, असे होत नाही. तसे पाहिले, तर नगर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे जगताप, असे काहीसे समीकरण बनले आहे. निलंबित झालेले हे 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष हे राष्ट्रवादीपेक्षा जगताप यांचेच कार्यकर्ते अधिक आहेत.\nत्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई करून देखील या नगरसेवकांवर काहीही परिणाम होणार नाही, हे निश्चित या सर्व राजकीय घडमोडीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी घेतलेली भूमिका देखील जगताप यांना पूरक, अशीच आहे. कळमकर यांनी हा निर्णयापासून आपण आंधारात होतो, असे सांगून जगताप यांच्यावर सर्व काही सोपवले आहे. कळमकर यांची ही भूमिका पाहिल्यावर ती “नाट्यमय’ आणि “वठवणारी’ अधिक वाटते.\nजगताप यांना राष्ट्रवादी आणून त्यांना विविध पदांवर संधी देत आमदारकीपर्यंत पोहचून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर उभे करण्यापर्यंत दादा यांची भूमिका अग्रस्थानी आहे. असे असताना दादा या पाठिंबा निर्णयापासून अलिप्त कसे पक्षश्रेष्ठींना देखील दादांनी अवगत कसे केले नाही पक्षश्रेष्ठींना देखील दादांनी अवगत कसे केले नाही की, जगताप यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायची, अशी तर छुपी “दादा-काका’ खेळी, तर नाही ना की, जगताप यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायची, अशी तर छुपी “दादा-काका’ खेळी, तर नाही ना असे अनेक प्रश्न ही कारवाई उपस्थित करत आहे. सर्वसामान्य नगरकरांना मात्र ही कारवाई म्हणजे, दादा-काकांना समोरासमोर उभी टाकणारी, अशी वाटते आहे. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण करणारी वाटत आहे. पण, ही कारवाई पक्षालाही परवडणारी नाही. राष्ट्रवादी पक्षाची एवढी मोठी हानी स्वीकारेल, असे वाटत नाही. या कारवाईमुळे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर काडीचाही परिणाम होणार नाही, हे देखील तेवढंच खरं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nजवानांच्या शौर्यावर मत मागतात ���री कशी\nनिवडणुकीमुळे “त्या’ छावण्यांना मिळाला दिलासा\nमान्यतेविनाच जिल्ह्यात 350 खासगी शाळा\nआलिशान गाड्या ठरणार उमेदवारांची डोकेदुखी\nकॉंग्रेसच्या स्टार नेत्यांची प्रचाराकडे पाठ\nगावकीच्या राजकारणात स्थानिक नेत्यांची कसोटी\nसंतुष्ट नगरसेवक नेमके काम कोणाचे करणार\nसाकळाई योजनेला विधानसभेपूर्वी मान्यता देणार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T18:41:28Z", "digest": "sha1:DFVHK7FGEMOBFK67VN7W2FBUIIPOCEKC", "length": 8592, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी गोड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी गोड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस\nसुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी गोड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस\nमहाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणा-या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे जजेस यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंतिम फेरीत कोण पोहचणार, कोण बाजी मारणार यावर सर्वांचं लक्ष नक्कीच असेल. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मंचावरील छोट्या मुलांमध्ये असलेला उत्साह पाहून मन आनंदी होतं. डान्समध्ये सर्वच अव्वल आहेत आणि त्यांचे कौशल्य जजेससह या मंचावर आलेल्या पाहुणे कलाकारांनी पण अनुभवलंय.\nनुकताच, ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर ‘मुंबई पुणे मुंबई ३’ची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची उपस्थिती आणि जज अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने या आठवड्यात प्रेक्षकांना स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी मिळून अमृता खानविलकरसाठी ‘हॅप्पी बर्थ डे’ गाणं गाऊन धमाल-मस्तीत तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कटींग झाले आणि प्रत्येक स्पर्धकांनी त्यांच्या फेव्हरेट अमृता ताईला वाढदिवसाच्या स्पेशल भेटवस्तू देखील दिल्या. अशाप्रकारे अमृता खानविलकरचा वाढदिवस थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\n‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या प्रमोशनसाठी आलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत स्पर्धकांच्या गप्पा-गोष्टी रंगल्या. या कार्यक्रमातील जज सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई ३’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यासोबत चित्रपटातील काही किस्से देखील या मंचावर प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, आपल्या सर्व सुपर डान्सर्स स्वप्नील आणि मुक्ताच्या गाण्यांवर परफॉर्मन्स करणार आहेत, त्यामुळे त्यांना मिळणारी दाद पण नक्कीच विशेष असेल.\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशन मधील आनंदी क्षण आणि स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेसोबत केलेली धमाल, तुम्हांला __ ��ाहायला मिळणार आहे. तर पाहत राहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ सोनी मराठी वर.\nPrevious निक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%88%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:30:28Z", "digest": "sha1:REXQQPKX7PRA2CY7F47WWE6GUA2RNY36", "length": 5874, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उईघुर - विकिपीडिया", "raw_content": "\nउईघुर हे तुर्की वंशाचे लोक आहेत, जे प्रामुख्याने मध्य आणि पूर्व आशियात राहतात. सध्या हे मुख्यतः चीनच्या झिनशांग उईघुर स्वायत्त प्रदेशात राहतात. हे मुख्यत्त्वे इस्लाम धर्माचे पालन करतात. मध्य युरेशियातल्या अनेकांसारखेच हेसुद्धा अनुवांशिकतेने कॉकॅसॉईड आणि पूर्व आशियाई लोकांशी संबंधित आहेत.\"Inside the re-education camps China is using to brainwash muslims\". Business Insider. 17 May 2018 रोजी पाहिले.\nअंदाजे ८०% झिनशांग प्रदेशातील उईघुर लोक नैऋत्येकडील टॅरीम नदी खोऱ्यात राहतात.\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%96-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%96-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:35:39Z", "digest": "sha1:SCNC3H2I5GUILHRB4KMQG75RPYTZVHG4", "length": 1749, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " कर्जरोख्यांचे कर्��रोखे प्रमाणपत्र.pdf - Free Download", "raw_content": "\nकर्जरोख्यांचे कर्जरोखे प्रमाणपत्र कजॆरोखे प्रमाणपत्रे प्रस्तावना कर्ज रोख्य्चे प्रमाणपत्र Pdf कर्ज रोख्य्चे प्रमाणपत्र स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत स्वयं रोजगार करणाऱ्या दोन व्यक्तीची मुलाखत रोजगार समाचर पत्र 2018 प्रबोधनकार ठाकरे साहित्य रोजगाराचे महत्व भुकम्प ग्रस्ताचे मनोगत प्रकल्पाचे सादरीकरण भाजी विक्रेत्याची मुलाखत पंचवार्षिक योजना तेरीज पत्रक प्रस्तावणा भूकंप ग्रास्ताचे मनोगत मध्यप्रदेश भ्रष्टाचार विरोधी कानून विषय- सूची म किरकोळ व्यापाराची मुलाखत वाहतुकीचे प्रकार प्रस्तावणा आयकर गणना प्रपत्र 2018-19 आयकर गणना प्रपत्र वित्तीय वर्ष 2018-19", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-115041300013_1.html", "date_download": "2019-04-18T19:14:40Z", "digest": "sha1:VMKRKBFN5QVWAZ3V6C4MDZIVMZ42TKUE", "length": 15354, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मळलेली कणीक फ्रीजमध्ये असल्यास येतील भूत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमळलेली कणीक फ्रीजमध्ये असल्यास येतील भूत\nआपल्या फ्रीजमध्ये मळलेली कणीक ठेवण्याची सवय असेल तर आपल्या घरात मृतात्मा येऊ शकते.\nकणीक मळून फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमचा वेळ नक्कीच वाचत असेल पण तुम्हाला ही कल्पना नसेल की यामुळे भूत-प्रेतांना घरात येण्याचं निमंत्रण मिळतं. फ्रीजमध्ये मळलेली कणीक त्या 'पिंड'प्रमाणे असतात जे की मृत्यूनंतर मृतात्मासाठी ठेवण्यात येतात.\nजेव्हा रोज फ्रीजमध्ये कणीक ठेवण्याची सवय पडते तेव्हा ते भूत या पिंडाचे भक्षण करण्यासाठी घरात येतात जे मृत्यूनंतर यापासून वंचित राहतात. असे प्रेत या पिंडाने स्वत:ला तृप्त करण्याचे प्रयत्न करतात. ज्या घरात अशी सवय असते तिथे रोग, दु:ख, क्रोध या प्रकाराची नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते. शास्त्रांप्रमाणे शिळं जेवण भुतांचे भोजन आहे म्हणून शिळं ग्रहण करणारा व्यक्ती आजारी किंवा तणावात राहतो.\nसाप्ताहिक राशीफल 12 ते 18 एप्रिल 2015\nआज तुमचा वाढदिवस आहे (13.04.2015)\nआज तुमचा वाढदिवस आहे (12.04.2015)\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंध��त यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T18:34:01Z", "digest": "sha1:AER7HJUNDDBZBR4IAKMQ74MT5RZ5VGC5", "length": 12966, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बुमराहला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती - Dainik Prabhat", "raw_content": "\nबुमराहला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती\nबुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी\nनवी दिल्ली: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिका तसेच न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज याची वर्णी लावण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 21 बळी मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. गोलंदाजांवर असलेली जबाबदारी पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांना योग्य ती विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात बुमराहच्या जागी घेण्यात आल्याचे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.\nयाबरोबरच, पंजाबचा जलदगती गोलंदाज सिद्धार्थ कौल यालाही न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ यापूर्वीच जाहीर केला होता. मात्र, मे महिन्यापासून सुरू होत असलेली विश्वचषक स्पर्धा आणि त्यापूर्वी होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यामुळे बुमराहवर येणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.\nदरम्यान, केवळ 12 महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बुमराह आता भारताचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीत मिळवलेल्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विजयानंतर जलदगती गोलंदाजांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले होते. यानंतरच बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; केदारची निवड ठरली ऐतिहासिक\nधोनी स्वस्तात सुटला त्याच्यावर १-२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती : सेहवाग\nविश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार\n#IPL2019 : चेन्नईसमोर कोलकाताचे तगडे आव्हान \nरियल माद्रिदला पुन्हा पराभवाचा धक्का \nपंजाबसमोर हैदराबादचे तगडे आव्हान ; विजयीमार्गावर परतण्यास हैदराबाद उत्सूक\nअद्भुत अनुभव होता, कायम स्मरणात राहिल – अल्झारी जोसेफ\nसात महिण्यांपासून दडपणात होतो – हार्दिक पांड्या\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या ��ाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T18:35:37Z", "digest": "sha1:7WUV3O4LUOWGHYCSEHSM7DW3EM5UYWRL", "length": 7031, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स\nसई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स\nमराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे, ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.\nसई ताम्हणकरला ह्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफ��र्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचे ठरवले आहे.”\nसई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करतेय.\nसूत्रांच्या अनुसार, जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोवर्स मिळवण्याच्या जवळपास शोबिझमधले सेलिब्रिटी असतात. तेव्हा ते जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोवर्स वाढवण्यावर भर देतात. मात्र सई नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. ही सईची एक बोल्ड मुव्ह म्हणायला हरकत नाही.\nपण एक मात्र नक्की सईच्या ह्या निर्णयाने आता तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर आता सई सोशल मीडियावर परतताना काही नवी सरप्राइजेस घेऊन येणार का ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.\nPrevious संजय जाधव यांच्या लकी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद\nNext मी पण सचिन: किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/12/", "date_download": "2019-04-18T18:37:50Z", "digest": "sha1:GR5WWIQMQMFWPZ75MZFK4OHMFLZXJWWQ", "length": 4695, "nlines": 41, "source_domain": "mahabatmi.com", "title": "12/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nसात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; देवेन भारतींच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष\nमुंबई – राज्य पोलीस दलातील ३ अपर पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस दलातील ४ अपर पोलीस आयुक्तांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. गृहविभागाने मंगळवारी याबाबतचे आदेश...\nमुलीने दिला नवरदेवाला नकार, सासूबाई होणा-या जावायाला घेऊन झाला पसार\nकानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात ऐनवेळी वधूने लग्नासाठी नकार दिला. सर्व काही सुरळीत होते. परंतु, वधूने होणाऱ्या पतीचा चेहरा पाहताच...\n48 उमेदारांची लवकरच घोषणा- प्रकाश आंबेडकर\nअकोला- काँग्रेसबरोबर असलेल्या सर्व चर्चेचे प्रस्ताव संपले आहेत. आता चर्चा पुढे जाईल असे वाटत नाही. आज उद्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यानंतर 15 मार्चला...\nमहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय\nमुंबई : ‘काळजी घ्या…महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे’ असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा...\n धनगर आरक्षणाची कागदपत्रे कोर्टातून गायब\nमुंबई – धनगर आरक्षणाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाचे कागदपत्रे सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही...\nसुजय विखे अखेर भाजपात\nमुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=fa62fd9c-6389-4893-8905-1636524a644e", "date_download": "2019-04-18T19:09:30Z", "digest": "sha1:FPEDQEVEGSLV266Q4CHXMORDLFXRER2Y", "length": 7385, "nlines": 139, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\n1 विभागीय परीक्षा- 2018 निकाल 24/12/2018 0.58\n2 विभागीय परीक्षा-2016 निकाल - मुखपृष्ठ 14/02/2017 0.46\n3 विभागीय परीक्षा-2016 निकाल - १ 14/02/2017 0.86\n4 विभागीय परीक्षा-2016 निकाल - २ 14/02/2017 0.86\n5 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ३ 14/02/2017 0.85\n6 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ४ 14/02/2017 0.51\n7 सेवा अहर्ता विभागीय परीक्षा २०१८ चा निकाल 11/01/2019 0.61\n8 विभागीय परीक्षा- 2017 निकाल 01/02/2018 1.18\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-18T18:16:10Z", "digest": "sha1:R7QFHH2AGAK2RUR652QJ67CRMJQ4Y524", "length": 12932, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमिताव घोष यांना यंदाचा \"ज्ञानपीठ' - Dainik Prabhat", "raw_content": "\nअमिताव घोष यांना यंदाचा “ज्ञानपीठ’\nनवी दिल्ली: जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11 लाख रुपये, वाग्देवीची प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. ज्ञानपीठ समितीच्या आज झालेल्या बैठकीत 54 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांचे नाव निश्चित करण्यात आले.\nज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तीन वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत. अमिताव घोष हे एक नाविन्यपूर्ण कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबरींमध्ये ऐतिहासिक घटनांपासून आधुनिक युगापर्यंतच्या घटनांची नोंद दिसून येते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअमिताव घोष यांची इंग��रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. अमिताव घोष यांचा जन्म 11 जुलै 1956 साली पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर “द सर्कल ऑफ रीजन’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला.\nघोष यांच्या ‘शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. दी सर्कल ऑफ रिजन, दी शॅडो लाइन, दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रातही काही काळ पत्रकारिता केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:51:03Z", "digest": "sha1:IWNR2K3VY5ARPQZTELYYTJALCS6PHISI", "length": 4660, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निर्भया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nनिर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा कायम,सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nनवी दिल्ली – 16 डिसेंबर 2012 रोजी देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने दोषींच्या पुनर्विचार याचिका...\nनिर्भया प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर आज होणार सुनावणी\nटीम महाराष्ट्र देशा : 16 डिसेंबर 2012 रोजी देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर...\nसंतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती\nटीम महाराष्ट्र देशा : इंदोरच्या महाराजा यशवंतराव होळकर हॉस्पिटलमध्ये एका वार्डात सात वर्षाची एक चिमुकली अॅडमिट आहे. तिची परिस्थिती इतकी वाईट आहे की जेव्हा ती...\nसंतापजनक: आईला बघून निर्भयाच्या सुंदरतेचा अंदाज येऊ शकतो\nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक राज्याचे माजी पोलीस महासंचालक एच. टी सांगलियाना यांनी निर्भयाच्या आईला उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलियान यांनी हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-04-18T18:47:30Z", "digest": "sha1:O7ACR3CVYBZDVMSJWMKSE6J4HQW63UYE", "length": 3135, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेपाळ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nभारत- नेपाळचे संबंध सुधारण्यासाठी खेळाची महत्वाची भूमिका – नरेंद्र मोदी\nकाठमांडू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून उसंत मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आपल्या या दोन...\nनरेंद्र मोदींच्या हस्ते भारत- नेपाळ बस सेवेचे उद्धाटन\nकाठमांडू – आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपााळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:41:02Z", "digest": "sha1:4XRKKZ4WQG2YJE4425QGS454UT5JGPND", "length": 2547, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतभाई पटेल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित म��ळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - भारतभाई पटेल\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nअहमदाबाद : २७ जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. सुरतच्या किंजल पटेलसोबत सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:38:42Z", "digest": "sha1:WJ2BQ3FQ4LOKXFQN6EFVZQ3CK44L7VAY", "length": 2559, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रविंद्र शोभणे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - रविंद्र शोभणे\nजागतीकीकरणामुळे भाषांचे सपाटीकरण -डॉ. केशव तुपे\nचाळीसगाव : जागतीकीकरण, व्यवस्थेची अनास्था व नवअभ्यासक तसेच प्राध्यापकांच्या उदासिनतेमुळे भाषांचे सपाटीकरण होत असुन बहुभाषिकतेची ओळख पुसली जात असल्याचे मत जळगाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/2611/", "date_download": "2019-04-18T19:12:53Z", "digest": "sha1:4WO4OOQUX53MLBP6NIMRDHYC5654746B", "length": 5782, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "26/11 Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nटीम महाराष्ट्र देशा- भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे नेते सॅम...\nकसाबनेचं केली करकरेंची हत्या, न्यायालयाचं शिक्कामोर्तब\nटीम महाराष्ट्र देशा : माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची परत चौकशी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली . 26 नोव्हेंबर 2008 मध्ये...\nचोराच्या उलट्या बोंबा ; मुंबईवरील दहशतवादी हल्ला भारतानेच घडवून आणला : पाकिस्तान\nटीम महाराष्ट्र देशा- चोराच्या उलट्या बोंबा कशाला म्हणतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला आला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी...\n२६/११ चा हल्ला पाकिस्ताननेच केला – नवाज शरीफ\nमुंबई- पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आलेल्या २६/११ च्या भ्याड हल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र आपला या हल्ल्याशी काहीही सबंध नसल्याचं...\nशहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली भेट\nमुंबई : शहरात 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम...\nअमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला;ट्रम्प संतापले\nन्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/whiskey/", "date_download": "2019-04-18T18:42:56Z", "digest": "sha1:QC6M3XBFBHEC6GIVFCHCZ3OAHI4HSYYP", "length": 2533, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "whiskey Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nथर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात होणार वाढ\nमुंबई: ऐन थर्टी फर्स्ट च्या काळात सेलिब्रेशन महाग होणार आहे. बीअरच्या दरात तब्बल २५ ते ३० रुपयांनी महाग होणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही दरवाढ होणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/smart-city-dpr-sanction-161816", "date_download": "2019-04-18T18:48:30Z", "digest": "sha1:WCSIX2FCB3V3UHG4735CFQKUZ4QS3KLT", "length": 17716, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smart City DPR Sanction स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nस्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nपिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड् डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.\nपिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड् डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालकांची बैठक महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या दालनात झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. बैठकीत या दोन डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. त्यास आयुक्त हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखली, शिवसेनेचे प्रमोद कुटे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे आदी उपस्थित होते.\nबैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेसाठी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागाची निवड केली आहे. पॅन सिटी आणि एरिया बेस्ड् डेव्हलपमेंट या दोन उद्देशानुसार कामे सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून २९१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. कामांना गती देण्यासाठी सुम��रे २५५ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे.\nत्यामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकणे, त्यासाठी डक्ट तयार करणे, पथदिव्यांसाठी स्मार्ट खांब उभारणे, वायफाय यंत्रणा, अशी कामे केली जाणार आहेत. त्यांचा कालावधी एक वर्षांचा असून, पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी एल अँड टीची असेल.’’\nपिंपरी-चिंचवडचा ४१ वा क्रमांक\nकेंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी कंपनीत कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीचे कार्यालय निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल इमारतीत सुरू करण्याचे विचाराधीन आहे. स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड ४१ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.\nशहराचा जीआयएस (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) अर्थात भौगोलिक माहिती व्यवस्था आणि विविध विभागांचे एकत्रीकरण करणे, अशा दोन डीपीआरला बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागरिकांना चांगली सेवा देणे, सेवेची कार्यक्षमता वाढविणे, वित्त व्यवस्थापन प्रभावी व पारदर्शी करण्यासाठी ‘जीआयएस’चा उपयोग होणार आहे. तसेच, स्मार्ट सिटीची आर्थिकता, मालमत्ता, मानवसंसाधन, व्यवस्थापन, करप्रणाली, पाणी योजना, प्रशासन आदी ५८ विभागांसाठीचा डीपीआर आहे.\n२२ किलोमीटर रस्त्यांचा विकास\nपिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागातील बीआरटी मार्ग सोडून २२ किलोमीटरचे रस्त्यांचा विकास, सायकल ट्रॅकची दुरुस्ती, पथदिवे, सेवावाहिन्या आणि दोन उद्याने विकसित करून वृक्षारोपण अशी कामे केली जाणार आहेत. लघुशंकेसाठी, लघुशंका व शौचालय आणि शौचालयासह एटीएम सेंटर, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, अशी तीन प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.\n७५० किलोमीटर - फायबर केबल\n२७० - वायफाय झोन\n५० - स्मार्ट किऑस्क\n६० - परिवर्तन संदेश फलक\n८०० - पथदिवे खांब\n५८ - आयटी संगणक प्रणाली\nLoksabha 2019 : ...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल - कॉंग्रेस\nमुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी...\nकात्रज (पुणे) : बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत...\nLoksabha 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघ\nश्रीरंग बारणे - वय : ५५ शिक्षण : दहावी पार��थ पवार वय : २९ शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे...\nस्मार्ट सिटी - सोयीची की अडचणीची\nपुणे - स्मार्ट सिटीच्या नावाने औंध प्रभागात केला जात असलेला विकास नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाही. कारण ज्या सोयी नागरिकांना प्राधान्यक्रमाने...\nपुण्यात वाढतोय व्हीआयपींचा राबता\nमागील वर्षभरात १,७१५ दौरे; मुख्यमंत्र्यांची २२ वेळा भेट पुणे - सांस्कृतिक शहर ते ‘स्मार्ट सिटी’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुणे शहरात...\nस्मार्ट सिटी बससाठी बस-बे थांबे निश्चित\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटी बसच्या शहरातील प्रत्येक थांब्यावर थांबण्याच्या जागा (बस-बे) निश्चित करण्यात आल्या आहेत. पिवळ्या पट्ट्यांचे बॉक्स तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1594", "date_download": "2019-04-18T18:25:26Z", "digest": "sha1:HVCLL26MHY74XTVECIGF7KK3G3AVMEBZ", "length": 4386, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मराठा आरक्षणाच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा", "raw_content": "\nमराठा आरक्षणाच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा\nआ. अमित देशमुख यांनी घेतली आझाद मैदानावरील उपोषणकर्त्यांची भेट\nलातूर-मुंबई: मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज त्यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सध्या सुरु असलेल्या आंदोलनास आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. आरक्षणाच्या या प्रश्नावर नानासाहेब जावळे पाटील यांनी कोणतीही आततायी भूमिका घेवू नये असे आवाहनही आमदार अमित देशमुख यांनी केले.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/indonesia-earthquake-52-dead-19233", "date_download": "2019-04-18T19:16:18Z", "digest": "sha1:AODI3SBMY37ZMXUKJIOWCTQRMMN4T7WR", "length": 13406, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indonesia earthquake; 52 dead इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; 52 मृत्युमखी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nइंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; 52 मृत्युमखी\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nमेवैरेऊदू- इंडोनेशियामधील एसे प्रांताला आज (बुधवार) बसेलल्या भूकंपाच्या धक्क्यात 52 नागरिकांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.\nपिदी जया जिल्ह्यातील गावांना 6.5 रिष्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का आज बसला. भूकंपानंतर अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंपात विविध इमारतींची पडझड झाली असून अनेकजण गाडले गेले आहेत. विविध इमारतींच्या ढिगाऱयाखालून 52 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. जखमींपैकी 73 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nमेवैरेऊदू- इंडोनेशियामधील एसे प्रांताला आज (बुधवार) बसेलल्या भूकंपाच्या धक्क्यात 52 नागरिकांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.\nपिदी जया जिल्ह्यातील गावांना 6.5 रिष्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का आज बसला. भूकंपानंतर अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंपात विविध इमारतींची पडझड झाली असून अनेकजण गाडले गेले आहेत. विविध इमारतींच्या ढिगाऱयाखालून 52 जणांचे मृतदेह बाहेर काढ��्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. जखमींपैकी 73 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, घटनास्थळी बचाव दलाचे पथक व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. भूकंपामध्ये शंभरहून अधिक घरे, मशिदी, दुकाने पडली आहेत. शिवाय, रुग्णालये व शाळांनाचीही पडझड झाली आहे. त्सुनामीची कोणतीही शक्यता नाही, अशी माहिती राष्ट्रीय आपत्कालीन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.\nकोकिसरेत दिवसा ढवळ्या घरात घुसून चोरी\nवैभववाडी - कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५) या महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून अज्ञात...\n‘स्वाभिमानी’च्या उपसरपंचांकडून ७४ लाख जप्त\nजयसिंगपूर - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट - कसमादेच्या वैभवासाठी विश्वास ठेवायचा कुणावर\nकसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे...\nरत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार\nसंगमेश्वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला...\nकर्जाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या\nसांगली - कर्जाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील नागठाणे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संपतराव शेळके असे या...\nउमरगा : बगॅसच्या साठ्याला भीषण आग\nउमरगा : तालुक्यातील जकेकूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील सागर अॅग्रोटेक कंपनीत प्लायवुड तयार करण्यासाठी लागणाऱ्या बगॅसच्या साठ्याला मंगळवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा���ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-marathwada/education-minister-vinod-tawde-criticized-congress-public-meeting-latur", "date_download": "2019-04-18T19:19:28Z", "digest": "sha1:HK3TVGNW5EIZE2TKL74J2QD4PXLBXYFO", "length": 14414, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Education Minister Vinod Tawde criticized congress in a public meeting in Latur Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन'; विनोद तावडे यांची टीका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन'; विनोद तावडे यांची टीका\nशुक्रवार, 12 एप्रिल 2019\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ही निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती. - शिक्षणमंत्री विनोद तावडे\nलातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने 56 पक्ष एकत्रित केले आहेत. हे सर्व 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टीकणार नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन' झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केली.\nलातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्डात शुक्रवारी (ता. 12) आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ही निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती. पण त्यांचे हायकमांडने ऐकले नाही. आता तर काँग्रेसचे हे प्रदेशाध्यक्ष नांदेडपुरतेच मर्यादित राहिले आहेत. राज्यात ते कोठेच दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.\nमाढा मधून लढणार, पार्थ पवार निवडणूक लढणार नाहीत, अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण ते बोलतात एक अन् करतात एक, अशी टीका श्री. तावडे यांनी यावेळी केली.\nराहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना 72 हजार रुपये देण्याचे जाहिर केले आहे. ते खरे बोलत असतील तर आमदार अमित देशमुख यांनी आता या मतदारसंघातील शे���कऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये टाकावेत. राहुल गांधी यांनी पैसे दिल्यानंतर त्याचे 51 हजार रुपये परत करण्यात येतील, अशी उपरोधिक टीकाही श्री. तावडे यांनी केली.\nElection Tracker : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज काय म्हणाल्या \nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nElection Tracker : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय म्हणाले\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार \nलोकसभा 2019 औरंगाबाद : पाच दिवसाआड तेही अवेळी, अपुरे पाणी मिळत असल्याने संतप्त झालेल्या सिडको एन-सहा भागातील महिला, नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत...\nLoksabha 2019 : हिंगोलीत निकृष्ट भोजनाने कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप\nलोकसभा 2019 हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले भोजन निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या...\nLoksabha 2019 : मनसैनिकांना तावडेंची इतकी काळजी का \nलोकसभा 2019 नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच...\nLoksabha 2019 : हिंगोली लोकसभा मतदार संघात लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी केंद्रावर रवाना\nलोकशाही 2019 हिंगोली : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/spl-voter-registration-drive-for-divyangs-on-sept-6/", "date_download": "2019-04-18T18:25:16Z", "digest": "sha1:2RVOHXOSF5VINL74XGAIFO72TJRXP4AE", "length": 19498, "nlines": 291, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Spl voter registration drive for divyangs on Sept 6 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात��� डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्�� सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T19:23:25Z", "digest": "sha1:W6I5AJRRCEWLZQRQV7ABFARX7MUK4BPQ", "length": 11993, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यावसायिक बचतगटांना सामुहिक कर्जवितरण - Dainik Prabhat", "raw_content": "\nव्यावसायिक बचतगटांना सामुहिक कर्जवितरण\nकराड – कराड नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत रोजगार व स्वयंरोजगार अपंगाच्या माध्यमातून सामुहिक कर्ज वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. श्री गणेश व्यवसाय गट व प्रताप व्यवसाय गट यांना पारंपरिक व्यवसायासाठी प्रत्येकी 2.5 लाख याप्रमाणे 5 लाखाचे सामुहिक कर्जाचे विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या कराड शाखेमार्फत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कराड व विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे शाखाधिकारी मोहसिन शिरगुप्पेक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.\nपालिकेतर्फे स्वयंरोजगारासाठी बॅंकेमार्फत वैयक्तिक व्यवसायासाठी 2 लाख रूपयांपर्यंत व गटासाठी 10 लाख रूपयांपर्यंत सवलतीच्या व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. वेळेवर कर्ज परतफेड करून व्याज अनुदानाचा लाभ कर्जदार लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जयवंतराव पाटील यांनी केले. मोहसिन शिरगुप्पेक यांनी बॅंकेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहित��� दिली. तसेच यशवंत चॉरिटेबल ट्रस्ट पार्लेचे प्रतिनिधी प्रकाश नलवडे यांनी उद्योगातील विविध संधीबाबत मार्गदर्शन केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सर्व लाभार्थीना त्यांच्या व्यवसाय वृद्धिसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शासनाचे विविध उपक्रम लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक काम केले जात असल्याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी समाधान व्यक्त केले. सदर कर्ज योजनेचा जास्तीत जास्त लाभ कराड शहरातील नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन तांत्रिक तज्ञ गितांजली यादव यांनी केले. कार्यक्रमासाठी शुभम पजई, दिपाली रेपाळ उपस्थित होते. तांत्रिक तज्ज्ञ गणेश जाधव यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळ�� – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/maharashtra/", "date_download": "2019-04-18T18:42:44Z", "digest": "sha1:KVZWOM24AEDVZC4VXHH52MTKALWVGZQH", "length": 10634, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महाराष्ट्र | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार...\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर...\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nतलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार मा. श्री. पास्कल धनारे आमदार यांच्या...\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nछत्तिसगडच्या नक्षलग्रस्त भागात भाजप आमदाराच्या ताफ्यावर मोठा नक्षली हल्ला झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना दंतेवाडात हा हल्ला झाला. यामध्ये...\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\nबीड | राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न अ���िशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडुन ते निवडणुक...\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nवर्धा / हिंगोली | विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले...\nधनंजय मुंडे यांच्या सोमवारी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा\nबीड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे उद्या सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा , यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड...\nताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ\nपुणे- बारामती लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर दाैंडचे अामदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने उमेदवारी दिल्याने सुळे यांच्यासमाेर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच...\nटँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू\nबेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली....\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:30:05Z", "digest": "sha1:P67GVYFWIN6VDRFV4FHW5KGDF6WHFGLN", "length": 4789, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर विलेम बोथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपीटर विलेम पी.डब्ल्यू. बोथा (१२ जानेवारी, इ.स. १९१६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष होते.\nबोथा १९७८ ते १९८९ पंतप्रधानपदी तर १९८४ ते १९८९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होते.\nबोथाला डी ग्रूट क्रॉकोडिल (थोरली सुसर) असे टोपणनाव होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१६ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१७ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/amazing-office-buildings/", "date_download": "2019-04-18T18:51:30Z", "digest": "sha1:7YQB5RK7BWXYD763HXHVP6AJOOZ2M7OG", "length": 6069, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Amazing Office Buildings Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nनॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैद्राबादचे हे मुख्यालय चक्क माशाच्या आकाराचे बनविण्यात आले आहे.\nअमरनाथ यात्रेवरील हल्ला : आता तरी मोदीभक्त व मोदीविरोधक जागे होतील काय\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nकपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते\nइस्रायलने तयार केली सुरक्षा भिंत\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\nकाही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का\nभाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\nदक्षिण कोरियाचे नागरिक दरवर्षी अयोध्येला येऊन नतमस्तक का होतात\nजुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले\nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nTV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो\nत्याला कुणीही विकत घेऊन नये म्हणून बार्सिलोनाने त्याची किंमत तब्बल १६ अब्ज करून टाकलीय\nऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं रहस्य\n मग या गोष्टी तुम्ही करून पहाच, फरक नक्की पडेल\nआईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2374", "date_download": "2019-04-18T19:10:00Z", "digest": "sha1:DLAPE5EIOFTVNKMSR2PIJIMZWDBWK4SQ", "length": 22582, "nlines": 126, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदेवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला\nराणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे. मात्र स्थानिक पातळीवर ते स्थळ 'राणेखानचा वाडा' या नावाने ओळखले जाते.\nदेवपूर गावाची महती तीन नावांनी प्रसिद्ध आहे. गावाला राजकीय दृष्टिकोनातून नाना गडाखांचे देवपूर असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने, ‘बाबा भागवतांचे देवपूर’ असा उल्लेख केला जातो. तर ऐतिहासिक दृष्टीने ते गाव ‘राणेखानचे देवपूर’ म्हणून ओळखले जाते. राणेखानचे वंशज देवपूर येथे राहत नाहीत. मात्र राणेखानबद्दलची संक्षिप्त माहिती गावातील कबरीच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली आहे.\nपानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी 1761 मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे जबर जखमी झाले. त्यांना राणेखान याने पाणक्याचा वेश धारण करून सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यांच्याव��� उपचार करून त्यांचा जीव वाचवला. महादजी शिंदे यांनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केले. त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. राणेखानने देवपूर गावात अनेक वाडे व हवेल्या बांधल्या. तसेच, त्याने संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ एक मशीद व मंदिर बांधून, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. राणेखानने बंधारे बांधून देवपूर परिसर समृद्ध केल्याचे दाखले आहेत. राणेखानचे निधन 22 डिसेंबर 1791 रोजी झाले.\nराणेखानने देवपूर गावातून वाहणा-या देवनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत निसर्गरम्य जागेत ‘बडाबाग’ हे शाही कब्रस्तान बांधले होते. कबरीचे आवार सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाटयापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर सुरू होते. त्या आवाराच्या पश्चिमेकडील पुरुषभर उंच तटबंदी, घडीव दगडातील दरवाज्याची कमान व अन्य अवशेष यांमधून जाणवणाऱ्या गूढ वातावरणाच्या सान्निध्यात, राणेखानच्या समाधिस्थळाचा सौंदर्यानुभव अधिक आकर्षक वाटतो. राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत. त्यांपैकी एक त्याच्या आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती. त्या आवारात समाधीसारख्या दिसणाऱ्या इतर वास्तू व चबुतरे यांचे अवशेष आहेत. आवारातील सर्व जागा दगडी पायवाटेने एकमेकांस जोडल्या गेलेल्या आहेत. काटकोनातील मोकळ्या जागेत कारंज्यांनी सजवलेले हौद व निरनिराळी झाडे यांमुळे ती जागा त्या काळी अधिक शोभिवंत दिसत असावी. परिसरात पेरु, चिंच व डाळिंब यांच्या बागा असल्याने शेकडो मोर वास्तव्यास आहेत. राणेखानने त्याचे मरणोत्तर जीवन प्रसन्न, शांत व सर्वांगसुंदर स्थळी जावे म्हणून त्या जागेचा आराखडा व त्यातील वास्तू, स्थापत्यकलानिपुण, कला-संवेदनशील कलाकाराकडून बनवून घेतल्या असाव्यात याचा प्रत्यय ते स्थळ पाहताना पावलोपावली येतो.\nसाधारणत: पराक्रमी वीर पुरुषांची समाधिस्थळे कणखर व राकटपणाचे दर्शन घडवतात, पण राणेखानची समाधी त्या बाबतीत वेगळी ठरते. त्याने स्वत:साठी बांधलेले समाधिस्थळ, आकाराने भव्य नसले तरी ते कला-सौंदर्यपूर्ण स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या समाधीसाठी वापरलेला फिकट पिवळसर भुरकट रंगातील दगड हा पोरबंदर - गुजरात -येथील, लाईमस्टोन ��� सँडस्टोन यांच्याशी मिळताजुळता दिसतो. जमिनीपासून सहा फूट उंच चौथऱ्याचा भाग, समाधीची जोत्यापर्यंतची रचना, त्यावरील कोरीव व लयबद्ध आकृतिबंध पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतात. चौथऱ्यावरील समाधीभोवतीची मोकळी जागा समाधिस्थळाच्या भव्यतेत भर घालते. समाधीच्या चारही दिशांना भिंतीच्या सम आकारातील पोकळीत दरवाजे बसवले आहेत. त्यावर कोरलेली अनेक पदरी महिरप, दरवाज्याची दुपदरी दगडी चौकट, अर्धगोलाकार कमान व आयताकृती चौकटीतील भिंतीचा पृष्ठभाग तासून साधलेले कोनाडे आणि भिंतीपासून पुढे ओढलेल्या तळभागातील दगडी पटट्यांवरील ठळक कोरीव नक्षीकाम प्रेक्षकाला भान विसरायला लावते. चारही कोनाडयांतील भिंतींचे पृष्ठभाग, भिंत व छताचे सांधे जेथे मिळतात त्या कोपऱ्यांत फिटट् बसवलेले दगडी पुष्पकळ्यांचे आकृतिबंध व दगडात कोरलेला फुलांच्या देठाएवढा फुगवट्याचा भाग स्थापत्यकलेतील लवचीकतेचे उदाहरण आहे. बहु अर्धगोलाकारातील आयताकृती दगडी चौकटीत बसवलेल्या कमानीला धरून ठेवणारे दोन्ही बाजूंचे स्तंभ ही मुघल वास्तुकलेची शैली समजली जाते. चारही दिशांच्या दर्शनी भिंतींवरील कमानी व त्यात कोरलेले नाजूक आकृतिबंध आणि कोपऱ्यातील खाचेत बसवलेल्या रेखीव स्तंभाची रचना कलासक्त नजरेतून निर्मिलेला आविष्कारच वाटतो समाधीच्या घुमटाचा कळीदार पाकळ्यांतून बनवलेला बाह्यभाग व छताचे चारी कोपरे आणि दरवाज्याच्या माथ्यावरील कमी-अधिक उंचीचे मनोरे त्या समाधिस्थळाचे सौंदर्य समृद्ध करतात. समाधिस्थळाच्या जोत्याच्या चारी बाजूंच्या पृष्ठभागावरील व छताच्या उतरत्या सज्ज्यावरील आकृतिबंधातील नक्षीकाम व इतर घटक पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. सुंदर निळे आकाश, काटेरी बाभूळ व कडुनिंबाच्या सावलीत कलासंवेदनशील कलावंताने घडवलेले ते दगडी शिल्प, दिमाखाने उभे आहे.\nसमाधीची अंतर्गत रचना कलात्मक व मन प्रसन्न करणारी आहे. चारही दिशांतील दरवाज्यांचा काटकोन साधून समाधीच्या मधोमध ठेवलेला पांढऱ्या रंगातील चबुतरा लक्षवेधक आहे. भिंतीच्या अंतर्भागावर पांढऱ्याशुभ्र चुन्याच्या गिलाव्यात केलेल्या कोनाड्यांचे लहान-मोठे छाप व आकृतिबंध यांतून साधलेली लयबद्धता या गोष्टी त्या जागेची मर्यादा विस्तारण्याचे काम करतात. समाधिस्थळाच्या सम दरवाज्याची रचना व पांढरा रंग यांमुळे परावर्तित सूर्यप्रकाश त्या वास्तूत सूर्यास्तापर्यंत राहतो. पश्चिमेकडील दरवाज्याच्या चौकटींची फिकट हिरवी रंगछटा त्या जागेत चैतन्य फुलवण्याचे काम करते. घुमटाच्या आतील व चौकटीच्या भागावरील कोरीव कामात विविधता दिसते. समाधीच्या अंतर्बाह्य पृष्ठभागावरील लहानमोठया आकारातील सम आकृतिबंधांच्या पुनरावृतीत त्या स्थळाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. त्या अभिजात वास्तुकलेत परिसरातील रुक्षपणा विसरवण्याची क्षमता आहे.\nराणेखानने स्वत:च्या वास्तव्यासाठी देवपूरची निवड केली होती. त्याने तेथे बांधलेली चार मजली हवेली अवशेषरूपात उरली आहे. त्या वाडयात, दहाएक वर्षांपूर्वी विड्या वळण्याचे काम होत असे व काही वर्षांपूर्वी त्या जागेचा उपयोग गोदामासाठी केल्याचे कानावर आले. देवपूर गावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या वेशीचे चिरे ढासळले आहेत, तर वेशीचे जीर्ण दरवाजे लेचापेच्या आधारावर उभे आहेत.\nराणेखानचे समाधिस्थळ, ज्या काळात बांधले होते ते जसेच्या तसेच आहे काही घडीव चिरे ढासळले आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे.\n(छायाचित्र - चंद्रशेखर बुरांडे)\nराणेखान पुढच्या काळात महादजींबरोबर अनेक लढायांत सहभागी झाले. 1778च्या.\nलेखक परिचय – चंद्रशेखर बुरांडे हे आर्किटेक्ट आहेत. ते स्वतंत्र प्रक्टिस करतात. ते कन्सल्टंटही आहेत. ते मुंबईतील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच, विविध माध्यमांतून लोकांशी संवाद साधतात. ते लोकांना वास्तुशास्त्रातील सौंदर्य समजावे यासाठी प्रयत्नशील असतात.\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, पर्यटन स्थळे\nपांढऱ्या रंगाचा दरारा - एशियाटिक आणि इतर वास्तू\nमुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, प्रेक्षणीय स्थळे\nकलेचा वारसा - काळा घोडा महोत्सव\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nसंदर्भ: देवपूर गाव, सिन्नर तालुका, पानिपतची लढाई, महादजी शिंदे, राणेखान, समाधी, sinnar tehsil, Nasik, Devpur Village, Panipat war, संत बाबा भागवत महाराज\nसरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, गावाची वेस, वाघोली गाव, समाधी, पिलाजीराव जाधव\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्ट्रातील धरणे, गावगाथा\nडुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे ���न्मस्थान\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, सिन्नर तालुका, बाजीराव पेशवे, डुबेरे गाव, पर्यटन स्थळे\nसंदर्भ: दहिगाव, कन्हेर गाव, समाधी, माळशिरस तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3", "date_download": "2019-04-18T18:31:52Z", "digest": "sha1:5DYFHP6K7HM64JFMW2RQ23WRVPIWKX7Y", "length": 5855, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संबळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंबळ हे एक चर्मवाद्य आहे.हे दोन सारख्या वाद्यांचे युग्म असे हे वाद्य असते.देवीच्या गोंधळात गोंधळी हे वाद्य वाजवितात.हे बहुदा खोड आरपार कोरून अथवा पितळ किंवा तांबे या धातुस त्याप्रमाणे आकार देऊन त्यावर चामड्याचे आवरण केलेले असते. यास काड्यांच्या सहाय्याने वाजविले जाते. त्या काड्यांचे टोकास इंग्रजी अक्षर 'S' सारखा आकार दिला असतो.दुसऱ्या टोकाकडे पकडुन व संबळवर या काड्यांने आघात करून ते वाजविले जाते.हे दोन्ही आपसात जोडलेले असतात.वरील चामड्यास आवश्यक ताण देण्यास यास सभोवताल तबल्यागत चामड्याची/दोरीची वादी असते. या वाद्यावर त्रिताल,केरवा,धुमाळी आदी ताल प्रकार वाजविल्या जाउ शकतात.यास विशिष्ट प्रकारच्या छडीने किंवा क्वचित हातानेही वाजविता येते.याच्या वादकाच्या उजवीकडच्या भागाचा आवाज हा षडजस्तरापर्यंत तर डाव्या भागाचा आवाज हा खर्जातील असतो. हे अवनद्ध(तोंड चामड्याने झाकलेले) प्रकारचे युग्म चर्मवाद्य आहे[१][ चित्र हवे ]\nया वाद्यास दोरी वा शेल्याने कंबरेस बांधतात.हे वाद्य गोंधळी उभे राहूनच वाजवितात.\n^ लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ - सीएनएक्स पुरवणी, पान क्र. ६\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१३ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक ला���सन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B5%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:33:06Z", "digest": "sha1:X4XT7O44RCBHU2XAHYXCRXSONKKHO2HC", "length": 18854, "nlines": 141, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "वि वा शिवरवाडकर – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on वि वा शिवरवाडकर | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्ल���नबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उ��ाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMarathi Bhasha Din 2019: मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र\n27 फेब्रुवारी हा दिवस जगभरातील मराठी भाषिकांसाठी खास असतो. कारण या दिवसी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.\nKusumagraj Birth Anniversary 2019: पाठीवरती हात ठेवून फक्त 'लढ' म्हणा म्हणाणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या लोकप्रिय कविता\nविष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) हे मराठी भाषेतील प्रख्यात कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक अशी त्यांची ओळख. 27 फेब्रुवारी हा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मायबोली 'मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.\n मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात\nआपल्याला मराठी भाषेबाबत ही वैशिष्ट्ये माहिती असायलाच हवीत. , तुम्ही जर ही वैशिष्ट्ये काळजीपूर्वक वाचल तर, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इतकेच नव्हे तर मराठी असूनही आपल्याला या गोष्टी कशा माहित नाहीत याबाबत काहीसे वाईटही वाटेल.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:40:35Z", "digest": "sha1:PIKXGGKSACFBARYFN7MPRAQTKMCNN7BL", "length": 32737, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राग यमन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वर सा रे ग म प ध नि\nआरोह नि रे ग म ध नि सां\nअवरोह सां नि ध प म ग रे सा\nगायन समय रात्रीचा पहिला प्रहर,\nसमप्रकृतिक राग जैमिनी कल्याण,\nउदाहरण कठिण कठिण कठिण किती,\nपुरुष हृदय बाई -\n(कोमल स्वर लागत नाही)\nराग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\nया रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.\nस्वर - सा रे ग म प ध नि\nआरोह - नि रे ग म ध नि सां\nअवरोह - सां नि ध प म ग रे सा\nम - तीव्र मध्यम.\nह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रणामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.\nरागात नेहमी ऐकू येणार्या स्वरावली खालीलप्रमाणे.\nनि रे ग, नि रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याण चे एक वैशिष्ट्य आहे.\nयमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.\n२ यमन रागावर आधारलेली काही हिं���ी गीते\n३ यमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते\n४ यमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ३९\nयमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)\nयमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते[संपादन]\n(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)\nआज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरिदा खातून (फरिदा खातून)\nआप के अनुरोध में (अनुरोध) \nआसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)\nइस मोड पें जाते हैं (आँधी)\nए री आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)\nएहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)\nकिनु संग खेलूँ होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nकैसे कहूँ कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलामअली (गुलामअली/प्रभा अत्रे)\nकोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nक्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nगले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)\nघर से निकलते है (पापा कहते हैं)\nचंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) कल्याणजी आनंदजी (मुकेश)\nछुपा लो यूँ दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)\nजब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)\nजानेवाले से मुलाकात ना (अमर)\nजा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)\nज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)\nजिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)\nजीवन डोर तुम्हीं संग बाँधी () लक्ष्मीकांत प्यारेलाल () लक्ष्मीकांत प्यारेलाल (\nतुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)\nतुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nतेरे हुस्न की क्या तारीफ़ करूँ (लीडर)\nदिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलामअली (गुलामअली)\nदो नैना मतवाले तिहारे (माय सिस्टर) \nनिगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)\nपान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) \nबडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)\nभर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)\nभूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (\nमन तू काहे ना धीर धरत अब (संत तुलसी दासांची यमनकल्याणमधली एक गत)\nमन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)\n���िला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (\nमैं क्या जानूँ क्या जानूँ रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)\nमौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)\nम्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीाराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्टू)\nयेरी आई पिया बिन (रागरंग) साहिर लुधियानवी (लता)\nये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)\nरंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)\nरे मन सुर में गा (लाल पत्थर)\nलगता नहीं हैं दिल मेरा (लाल किला)\nलौ लगानी (भाभी की चूडियाँ) सुधीर फडके (\nवो जब याद आयें (पारसमणी)\nलगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)\nश्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)\nसपना बन सजन आये (शोखियाँ) जमाल सेन (लता)\nसलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)\nसारंगा तेरी याद में (सारंगा)\nहर एक बात पे (गालिबची गझल) \nयमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते[संपादन]\n(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).\nअजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी : वसंत पवार, सुहासिनी कोल्हापुरे; कवी - जगदीश खेबुडकर; चित्रपट - काळी बायको)\nअधिक देखणे तरी (भक्तिरचना, कवी - संत ज्ञानेश्वर, संगीत - राम फाटक, गायक - पं. भीमसेन जोशी)\nआकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nएकतारिसंगे (सुधीर फडके) (सुधीर फडके\nकठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत\nकलेजवाँ लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी) फय्याज\nकबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे) माणिक वर्मा\nकशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (\nका रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके) (\nजिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू) सुमन कल्याणपूर\nजिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके) (\nजिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nजीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत (यशवंत देव) लता\nटकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत\nतिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर) लता\nतुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (\nतेजोमय नादब्र्ह्म (सुधीर फडके) सुरे्श वाडकर व आरती अं��लीकर\nतोच चंद्रमा नभात (सुधीर फडके) सुधीर फडके\nदेवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)\nधुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके) सुधीर फडके\nनाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत (/) बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.\nनामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक) भीमसेन जोशी\nपराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) संगीतकार : सुधीर फडके\nपांडुरंग कांती (संत ज्ञानेश्वर) आशा भोसले, संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर\nपिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (\nप्रथम तुला वंदितो (गायक : पं. वसंतराव देशपांडे आणि [अनुराधा पौडवाल]], गीतकार : [शांताराम नांदगावकर]], संगीत : अनिल-अरूण, चित्रपट : अष्टविनायक [१९७९]\nप्रभाती सूर नभी रंगती (रमेश अणावकर) आशा भोसले\nया कातरवेळी पाहिजेस तू जवळी (\nराधाधर मधु मिलिंद - सौभद्र नाटकातले गीत\nलागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत\nशुक्रतारा मंद वारा (श्रीनिवास खळे) अरुण दाते व कुंदा बोकील\nसमाधी साधन संजीवन नाम (मधुकर गोळवलकर) सुधीर फडके\nसुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत\nसुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर) लता\nक्षण आला भाग्याचा - (कुलवधू नाटकातले गीत) ज्योत्स्ना भोळे\nयमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ३९[संपादन]\nआओ आओ आओ बलमा (रशीदखाँ)\nआज जाने की ज़िद ना करो (फरीदा खानम)\nकह सखि कैसे करिये (पारंपरिक-मालिनी राजूरकर)\nकाहे सखी कैसे की करिये (विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया (यमन कल्याण - भीमसेन जोशी)\nकिनु संग खेलूँ होरी (लता)\nकैसे कह दूँ (प्रभा अत्रे)\nकोयलिया मत करे पुकार (अख्तरीबाई)\nक्यूँ मुझे मौत के पैगाम (शोभा गुर्टू)\nगली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (मेहेंदी हसन)\nगले लगाओं के (शोभा गुर्टू)\nतुम आये हो तो शबे इंन्तज़ार गुज़री हैं (इकबाल बानू) (मेहेंदी हसन)\nबन रे बलैय्या (कुमार गंधर्व)\nमन तू गा रे हरिनाम, द्रुत- लागी लागी रे हरिसंग (प्रभा अत्रे)\nमिला मेरे प्रीतम जियो (सिंग बंधू)\nमैं बैरागी तुमरे दरस की प्यासी, द्रुत- सुन सुन प्रिय (श्वेता झवेरी)\nम्हारो प्रणाम (किशोरी आमोणकर) (शोभा गुर्टू)\nरंजिश ही सही (मेहेंदी हसन)\nवो मन लगन लागी तुमिसंग कृपानिधान (किशोरी आमोणकर)\nवो मुझ से हुए बदकरार अल्ला अल्ला (गुलाम अलींची गझल)\nश्रीरामचन्द्रकृपा���ू (तुलसीदास), वसंतराव देशपांडे, आणि इतर अनेक\nसोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन में (विलंबित), द्रुत- रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी (कैवल्यकुमार गुरव)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · ���ाग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉम���्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2019-04-18T18:25:51Z", "digest": "sha1:BB7RMRNLAIJL6QG7MQ7EHTLQRKVP2SC2", "length": 4635, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२७४ मधील जन्म (रिकामे)\n► इ.स. १२७४ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १२७४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१३ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=ea5624ba-d6d5-4c96-9fb4-29a5cba65e82", "date_download": "2019-04-18T18:49:09Z", "digest": "sha1:KQZH5O2KFUOGWP3SQNUV7UFEJNS4VM7X", "length": 7460, "nlines": 140, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\n1 विभागीय परीक्षा-2018 निकाल 24/12/2018 1.92\n2 विभागीय परीक्षा-2016 निकाल - मुखपृष्ठ 14/02/2017 0.45\n3 विभागीय परीक्षा-2016 निकाल - १ 14/02/2017 0.85\n4 विभागीय परीक्षा-2016 निकाल - २ 14/02/2017 0.83\n5 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ३ 14/02/2017 0.84\n6 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ४ 14/02/2017 0.82\n7 विभागीय परीक्षा-2016 निकाल - ५ 14/02/2017 0.87\n8 सेवा अहर्ता विभागीय परीक्षा २०१८ चा निकाल 11/01/2019 0.61\n9 विभागीय परीक्षा-2017 निकाल 01/02/2018 2.97\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T19:00:47Z", "digest": "sha1:U3VZRG27R6IKOCUHG6JOPVSU47BTNST3", "length": 8253, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "\"पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी....\" - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > “पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”\n“पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”\n“प्रेमवारी” या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि ‘प्रेम’ ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. याच प्रेमाला असंख्य अशी रूपे आहे त्यातील एका रूपाचे दर्शन आपल्याला या चित्रपटातून घडणार आहे. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात होणारे प्रेम यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.\nआता यात वेगळेपणा नक्की काय असणार आहे, यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे ���्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे.\n‘प्रेमवारी’ हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे.या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.\nPrevious रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\nNext मराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%82", "date_download": "2019-04-18T19:26:03Z", "digest": "sha1:PCSVODKV5JLSHX6GBA3OSK6DDQIK757V", "length": 3520, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बदायूं - विकिपीडिया", "raw_content": "\nबदायूं भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर बदायूं जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१७ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा ���ापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/santosh-mayekars-painting-appreciated-22943", "date_download": "2019-04-18T18:46:10Z", "digest": "sha1:HWKMCYYUHDATX3FM5VTAVO6T2CIJXM3X", "length": 13756, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "santosh mayekar's painting appreciated मयेकरांच्या चित्रांचे रेल्वेमंत्री प्रभूंकडून कौतुक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमयेकरांच्या चित्रांचे रेल्वेमंत्री प्रभूंकडून कौतुक\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nमालवण ः येथील चित्रकार संतोष मयेकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन 21 ते 26 या कालावधीत मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी या ठिकाणी भरविण्यात आले आहे. संतोष यांच्या चित्रांचे थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भेट देऊन कौतुक केले आहे आणि खासकरून मालवणचा कलाकार असल्याने प्रभू यांनी त्यांचे अभिनंदनही केले.\nमालवण ः येथील चित्रकार संतोष मयेकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन 21 ते 26 या कालावधीत मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी या ठिकाणी भरविण्यात आले आहे. संतोष यांच्या चित्रांचे थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भेट देऊन कौतुक केले आहे आणि खासकरून मालवणचा कलाकार असल्याने प्रभू यांनी त्यांचे अभिनंदनही केले.\nकोकणचा निसर्गरम्य प्रदेश चित्रांतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मयेकर यांनी आपल्या कुंचल्यातून केला आहे. ऍप्लाइड आर्टच्या मुशीत तयार झाल्याने ही चित्रे बघणाऱ्याशी सहज संवाद साधतात.\nचित्रांतील रंगसंगती आणि त्याद्वारे साधला जाणारा थोडासा \"इंप्रेशनिस्ट'कडे झुकणारा एकंदरीत दृश्य परिणाम हा मनास भुरळ घालतो. मालवण, राक गार्डन, तारकर्लीचे समुद्रकिनारे हा एकच प्रश्न धागा पकडून केलेली ही बहुविध चित्रनिर्मिती पाहता मयेकरांचा आवाका लक्षात येईल.\nप्रा. मयेकरांच्या कलाशिक्षणावर कोकण, कोल्हापूर आणि जे. जे. स्कूल या परंपरांचे संस्कार झालेले आहेत. जे. जे. ऍप्लाइड आर्टमधून एमएफए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे. जे.तच रहेजा आर्ट येथे त्यांनी काही वर्षे अध्यापन केले. निसर्गात राहून निसर्गाचे चित्रण करताना आपणही \"त्या'च्याशी एकरूप झालेलो असतो व त्यांचाच एक अंश बनून जातो, असेही मयेकर यांनी सांगितले.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : 'स्वाभीमानी'च्या सांगली जिल्हाध्यक्षांचा युतीला पाठींबा\nशिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व...\nस्वप्नील-सिद्धार्थने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत...\nपेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन\nरमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्य केवळ पेन्सिलीच्या हलक्याशा फटकाऱ्यानिशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2224", "date_download": "2019-04-18T18:32:33Z", "digest": "sha1:FEBWXQW66OME4PLNTJWC6YFJDLVHKIMC", "length": 17059, "nlines": 91, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ब्रम्हगिरी - गोदावरीचे उगमस्थान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nब्रम्हगिरी - गोदावरीचे उगमस्थान\nनाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडून आणि इगतपूरीच्या उत्तरे दिशेने सह्याद्रीची त्र्यंबक डोंगररांग गेली आहे. ती रांग दोन भागात व���भागली गेली आहे. पूर्वेकडील रांगेला कळसुबाईची रांग म्हणतात. त्यात कळसुबाई, अलंग, कुलंग, अवंढ-पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडील रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग या डोंगररांगेतून जात असे. त्या मार्गाच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता. ब्रम्हगिरीचा किल्ला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले 'त्र्यंबकेश्वर' किंवा 'त्रिंबक' या नावाने प्रसिद्ध आहे.\nनाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रम्हगिरीच्या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी नदी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते. त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर गौतम ऋषींनी शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी केली. त्यास गंगा मात्र राजी नव्हती. तेव्हा शंकराने त्याच्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमाचे गोहत्येचे पाप निवारण करून गाईलाही सजीव केले. म्हणून त्या नदीचे नाव गोदावरी असे पडले. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देवदेवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात अशी धारणा आहे. त्यामुळे सिंहस्थात गोदावरी नदीला जास्त महत्त्व आहे.\nकिल्ल्याचे नाव ब्रम्हगिरी कसे पडले, यामागे सुद्धा आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले, की पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, की ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले, की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला, की तू भूतलावर पर्वत होऊन राहशील. शिवाने रागाचा आवेग ओसरल्यावर शा��� मागे घेतला आणि भूतलावर पर्वताचे रूप घेतले. त्याचे नाव ब्रम्हगिरी.\nत्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची इ.स. १२७१ - १३०८ या काळात राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून तो अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजानने हा परिसर जिंकण्यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. इ.स १७१६ मध्ये शाहूने मोगलांकडे किल्ल्याची मागणी केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून तो किल्ला घेतला. पुढे १८१८ पर्यंत ब्रम्हगिरी किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.\nब्रम्हगिरी किल्ला अडीच हजार फूट उंच असून त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची 4248 फूट एवढी आहे. तो गिरिदूर्ग प्रकारातील किल्ला आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी पायथ्यापासून पाय-या आणि पाऊलवाट असा मिश्र रस्ता आहे. पाय-या चढत असताना कोरीवकाम केलेल्या दोन मूर्ती नजरेस पडतात. ब्रम्हगिरीचा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजा डोंगराच्या कपारीत लपलेला आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. गुहेत चार-पाच जणांना राहता येईल एवढी जागा आहे. तेथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोचल्यावर दक्षिण भागात तलाव आहे. गडाच्या पश्चिम भागात बुरूज आहे. बुरूजाच्या जवळ पाण्याचे टाके आहे. ब्रम्हगिरीचा माथा म्हणजे प्रशस्त पठार आहे. तिथून एक वाट डावीकडे सिद्धगुंफेकडे जाते. त्या ठिकाणी कड्यात खोदलेली गुहा आहे. गुहेत उतरण्यासाठी शिडी लावलेली आहे. गुहेच्या वरच्या भागावर घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. त्यापुढे पाय-यांची वाट दुभंगते. प्रथम लागणा-या उजवीकडच्या वाटेला वळाल्यानंतर गंगा गोदावरी मंदिराजवळ पोचता येतो. त्या ठिकाणीच गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. त्यानंतर डावीकडच्या वाटेला वळाल्यास जटा मंदिराजवळ प��चता येतो. त्या ठिकाणी शंकराने जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली असे मानले जाते.\nगडाच्या सर्वोच्च माथ्यावर तलाव आहे. गडमाथा फिरण्यास दोन तास पुरतात. याशिवाय किल्ल्यावर काही प्राचीन वाड्यांचे अवशेष आहेत. गडमाथ्यावरून मांगीतुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप, कळसुबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. ब्रम्हगिरीचा प्रदक्षिणामार्ग वीस ते बावीस किलोमीटरचा आहे.\nकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर गावातून जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून पुढे गंगाद्वाराकडे चालत जायचे. गंगाद्वाराकडे जाणा-या पाय-या जिथे सुरू होतात. तिथून डावीकडे एक पायवाट दिसते, त्या वाटेने चालत जायचे. ती वाट पुढे दुस-या पाय-यांच्या वाटेला जाऊन मिळते. एक तास पाय-या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पहिल्या द्वारापाशी येऊन पोहोचतो. पुढे कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने दरवाजापर्यंत पोचता येते. मंदिरापासून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो. त्र्यंबकेश्वर गावात जेवण्याची आणि राहण्यासाठी सोय उपलब्ध आहे.\n(छायाचित्रे 'ट्रेकक्षितिज डॉट कॉम'वरून साभार)\nखूप छान व जास्तीत जास्त तपशीलवार अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे\nखुप सुंदर माहीती दिलेली आहे. धन्यवाद..\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये\nसंदर्भ: बाजीराव पेशवे, समाधी, मस्तानी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/Etenders.html", "date_download": "2019-04-18T18:47:16Z", "digest": "sha1:W66YMD7FX5E6LFWLG4FY2L47M36QL7IQ", "length": 2333, "nlines": 33, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nपंचायत समिती अकोला अंतर्गत निविदा\nई निविदा सूचना क्रमांक ४ सन २०१५-१६ ची जाहिरात\nई निविदा सूचना क्रमांक ४ सन २०१५-१�� ची जाहिरात\nई निविदा प्रक्रिया खाते विभाग , पंचायत समिती , ग्राम पंचायत निहाय माहिती\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1993&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:26:26Z", "digest": "sha1:SYZMOVIF7JT65SRQ2SKWHOK7LPCTQVMF", "length": 3344, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गांधीजींच्या पुतळ्याला कुत्र्यांचं संरक्षण!", "raw_content": "\nगांधीजींच्या पुतळ्याला कुत्र्यांचं संरक्षण\nहाकेवर मनपा, हाकेवर पोलिस ठाणे, कुणालाच कळेना गार्हाणे\nरवींद्र जगताप, लातूर: लातुरकरांना पुतळ्यांची भलती हौस आहे. पण त्याचं रक्षण करणं, विटंबना होऊ न देणं याकडं मात्र कुणाचंच लक्ष नसतं. पहा गांधी चौकातील हा नजारा. मोकाट कुत्री बापूंच्या भोवती पिंगा घालताहेत\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8-10-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:30:06Z", "digest": "sha1:5WVGIJZMT5CCCCR2IGBC3V3LFQTMVQKR", "length": 12014, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतीसाठी आर्वतन 10 जानेवारीनंतर - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतीसाठी आर्वतन 10 जानेवारीनंतर\nपुणे – खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी मुठा उजवा कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. शेतीसाठीचे हे आवर्तन येत्या 10 जानेवारीनंतर सुरू करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.\nकालवा समितीच्या बैठकीत झालेल्या नियोजनानुसार कालव्यातून रब्बी हंगामात शेतीसाठी दोन टप्प्यात पाणी सोडण्याच�� नियोजन केले आहे. त्यानुसार 27 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत चार टीएमसी पाणी सोडण्यात आले. कालवा समितीतील निर्णयानुसार 15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, कालवा फुटीच्या घटनेनंतर कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या वेळापत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर 27 ऑक्टोबरपासून आवर्तन सुरू करण्यात आले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nधरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यातून रब्बीसाठी दोन टप्प्यांत आणि उन्हाळी एक आवर्तन घेण्याचे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. या आवर्तनांसाठी एकूण 11 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यापैकी 4 टीएमसी पाणी पहिल्या टप्प्यात सोडले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तन हे 1 एप्रिल, 2019 ते 10 मे, 2019 असे चाळीस दिवस करण्याचे नियोजन असून या कालावधीतही साडेतीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. जानेवारीनंतर कालव्यातून शेतीसाठी 50 दिवसांत साडेतीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. रब्बी हंगामाचे दुसऱ्या टप्प्याचे आवर्तन हे 10 डिसेंबर, 2018 ते 29 जानेवारी, 2019 असे 50 दिवस निश्चित केले होते. मात्र, त्यामध्ये आता बदल झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/political/from-the-madha-lok-sabha-constituency-sharad-pawar-will-contest-the-election/979/", "date_download": "2019-04-18T18:46:59Z", "digest": "sha1:2LWFOZDJ5OBK6GWRHYWAPGHATD7TIUW4", "length": 23986, "nlines": 132, "source_domain": "mahabatmi.com", "title": "माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह | Mahabatmi.com", "raw_content": "\nमाढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह\nमाढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांनी केला आग्रह\nपुणे – मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीवर मी विचार करेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची एक बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह माढ्यातील सध्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेसाठी काही मतदारसंघातील उमेदवारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी माढ्यातून शर��� पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून पुढे आली.\nशरद पवार यांनी माढा लोकसभा लढवावी : जयंत पाटील\nफडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:58:30Z", "digest": "sha1:KDDNI2PIHEH234N4Z36SPH2VQBJYCN2B", "length": 3474, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बौद्ध परंपरा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► बौद्ध उपासना पद्धती (५ प)\n► बौद्ध तत्त्वज्ञानविषयक संकल्पना (१७ प)\n► बौद्ध सण (१ क, १८ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१७ रोजी १४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A5%A7%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:40:53Z", "digest": "sha1:CKGFAIMRSSJYRWG5VHL5CFZCJN7VHWSJ", "length": 8754, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इन्सॅट-१क - विकिपीडिया", "raw_content": "\nइन्सॅट-१क (इंग्लिश: INSAT-1C) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.\nभूस्थिर ९३.५ रेखांश पूर्व\nदळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,\nशोध व 'गगन' नावाची स्वदेशी जीपीएस यंत्रणा\nअवकाशात प्रक्षेपण- १९ जुलै १९८८\nप्रक्षेपक स्थान - कौरोऊ\nकाम बंद दिनांक -\nउपग्रह कक्षा - भूस्थिर ९३.५ रेखांश पूर्व\nउद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1366", "date_download": "2019-04-18T19:15:23Z", "digest": "sha1:HU6YB4WJRKVOGOMES3KE67NS7U7DKOSQ", "length": 13889, "nlines": 83, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिमगा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजूचंद्र गावात होते कोंबर हावली (कोंबडी होळी)\nजूचंद्र हे ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील हिंदू -आगरी लोकवस्ती असलेले गाव. ते रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच, ते तेथे उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपरिक सणांमुळेही ओळखले जाते. त्या परंपरेतील मोठा सण म्हणजे होळी - तेथील स्थानिक आगरी बोलीभाषेत 'हावली'. तिला हावलाय माता किंवा हावलुबाय (बाय म्हणजे मोठी बहीण) असेही संबोधले जाते. जूचंद्र गाव मुंबईजवळ पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनच्या पूर्वेस आहे. गावाशेजारी बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांची वस्ती वाढत असली तरी गाव त्याची संस्कृती-परंपरा टिकवून आहे.\nलहान मुलांच्या होळी गावभर गल्लीगल्लीत हुताशनी पौर्णिमेच्या दहा दिवस अगोदर लावल्या जातात. मुख्य होळ्या दोन दिवस लावल्या जातात. पहिल्या दिवशीच्या होळीला कोंबड्या बांधण्याची पद्धत न���साचा भाग म्हणून आहे. म्हणून तिला कोंबडी होळी (कोंबर हावली) असे म्हणतात. तर दुसऱ्या दिवशीच्या होळीला ‘मोठी हावली’ असे म्हणतात. होळी पहाटे कोंबडा आरवल्यावर पाडली जाते.\nपंचाळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गाव. गावामध्ये थोरात, तळेकर, माळोदे, मोरे, आसळक, सहाने, रहाने, जाधव अशी मराठा कुळे आहेत. परंतु विविध समाजांचे व धर्मांचे लोक गावात राहतात. एरवी, गावात सर्व देव-देवतांची मंदिरे आहेत. जीर्ण झालेली मंदिरे गाववर्गणीमधून नव्याने बांधण्यात आलेली आहेत. गावामध्ये पंचलिंगेश्वराचे मंदिर मात्र प्राचीन आहे. तेथे महादेवाची पाच लिंगे आहेत. पंचलिंगेश्वर मंदिरामुळे सभोवतालच्या सामूहिक वस्तीस पंचाळे असे नाव पडले.\nपंचाळे गावाने पिंपळगाव (धनगरवाडी) व श्रीरामपूर (शिंदेवाडी) या दोन वाडयांना जोडलेले आहे. पंचाळे गावचे क्षेत्रफळ सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांकाचे आहे. पंचाळे गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार एवढी आहे. गावामध्ये ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, प्राथमिक, माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र इत्यादी सोयी आहेत.\nपंचाळे गावातील शिमग्याच्या सणास आगळीवेगळी परंपरा लाभली आहे. त्यातून सर्वधर्मसमभावाची जपणूक गावाकडून पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. शिमग्याच्या निमित्ताने श्री कानिफनाथ यात्रोत्सव साजरा होतो. शिमग्याच्या यात्रेची परंपरा जोपासण्यासाठी गावच्या लोकसंख्येचे वर्गीकरण करून गावाचे विभाजन चार वाडयांमध्ये केले गेले आहे. त्या चार वाड्यांना अनुक्रमे एक, दोन, तीन, चार असे क्रमांक दिले गेले आहेत. शिमगा सण साजरा करण्याचा मान दरवर्षी एकेका वाडीकडे असतो.\nजांभारी गावातील शिमग्याची मिरवणूक\nलाल वस्त्रांनी शृंगारलेली पालखी. आत चांदीचे देव भैरी-कालकाई, इंगलाई, जोगेश्वरी आणि कोनबाबा पालखीच्या आकर्षक सजावटीत विराजमान झाले आहेत. समोर पालखीचा कोरीव कठडा आहे. वरील बाजूस महिरपी कमान आहे. त्यावर नाजूक घंटा ओळीने झुलत आहेत. पालखी मजबूत गोलाकार दांड्यावर गरगर फिरू शकेल अशा गुळगुळीत पद्धतीने बसवली आहे. दोन्ही बाजूचे दांडे तुलनेने थोडे लांबच आहेत. दोघांनी दोन बाजूंला सन्मुख उभे राहून दांड्याला खांदा दिला, की मध्ये पालखी डौलाने डुलते. दोघांनी एकाच वेळी कंबर ताठ ठेवून खांद्याला विशिष्ट पद्धतीने झटका दिला, की पालखी गिरकी घेते. ते दृश्य पाहताच आबालवृद्धांच्या तोंडाचा आऽ वासतो, डोळे चमकतात. त्यात काय नसते आश्चर्य असते, भय असते, अमाप श्रद्धा असते आणि अपार प्रेमभावना असते\nटिप्परघाई - वडांगळी गावचा शिमगा\nशिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई मौखिक परंपरेने चालत आलेले शिमग्याचे लोकगीत गात डफाच्या ठेक्यावर रंगते.\nवडांगळीतील सामुदायिक होळी मारुती मंदिरासमोर पेटते. ती गावातील प्रत्येक घरातून आलेल्या पाच-पाच गोवऱ्यांनी रचली जाते. ती होळी सर्वांत मोठी. गल्लोगल्लीतील इतर होळ्या त्या मोठ्या होळीतील जळत्या गोवऱ्या नेऊन पेटवतात. मारुतीच्या होळीवर दोन मोठमोठे दगडी गोटे आहेत. मिसरूड फुटलेली तरुण मुले, त्यांच्या शरीरातील रग अजमावण्यासाठी ते त्यांच्या खांद्यावर ‘दगडी गोटे’ पेलून होळीला पाच प्रदक्षिणा घालतात. अनेक तरुणांना ते साधारण प्रत्येकी क्विंटलभर वजनाचे दगडी गोटे उचलणे जमत नाही. तालमीत तयार झालेली तरुण मुलेदेखील त्यात कधी कधी फसतात. काही तरुण मात्र तब्येतीने ‘तोळामासा’ असतात, पण ती ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ठरवून ते गोटे लीलया पेलतात. लहानगी मुले टिमक्या वाजवत पुरणपोळीचा नैवेद्य खातात, तोंडावर पालथा हात मारत एकमेकांच्या नावाने बोंबा मारत, होळीचा आनंद लुटतात.\nनाशिकच्या वडांगळी गावची अजब प्रथा\nनाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची अजब परंपरा पाळली जाते. त्यामुळे ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवले गेले तेथेच गाढवावरून धिंड काढली जाण्याची वेळ वडांगळीच्या जावयांवर येते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://photo-sales.com/mr/page/3/", "date_download": "2019-04-18T18:27:29Z", "digest": "sha1:KLHMKJZEMLURYZOYE6TA5IJGWIKPWZYS", "length": 4884, "nlines": 123, "source_domain": "photo-sales.com", "title": "प्रतिमा खरेदी - Page 3 of 14 — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nCrimea मध्ये Foros जवळ Baidaro-Kastropol भिंत रॉकी पर्वतरांग $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nउंच कडा वर हाऊस $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nCrimea मध्ये मोठ्या किडे आणि सूक्ष्मजीव, $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nगोल्डन domes $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nCrimea च्या दक्षिण कोस्ट $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nForos चर्च $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nखडक आणि गंगाळ फ्लॉवर $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nAlupka मध्ये Vorontsov राजवाडा $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nघोड्याची पाठ वर मुलगा आणि मुलगी पोहणे $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nरशियन जुन्या विश्वासणारे चर्च $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nआर्किटेक्चर चित्रकला पार्श्वभूमी वॉलपेपर पार्श्वभूमी फोटोग्राफी सुंदर वॉलपेपर सौंदर्य वॉलपेपर निळा चित्रकला इमारत वॉलपेपर रंग प्रतिमा एचडी Crimea रेखाचित्र संस्कृती दिवस वॉलपेपर पर्यावरण चित्रकला युरोप वॉलपेपर एचडी प्रसिद्ध उदाहरण वन चित्रे बाग वॉलपेपर एचडी हिरव्या चित्रांवर डोंगराळ चित्रे इतिहास एचडी घर लँडस्केप वॉलपेपर पाने डोंगर clipart नैसर्गिक फोटोग्राफी निसर्ग फोटोग्राफी जुन्या चित्रे बाहेरची रेखाचित्र घराबाहेर प्रतिमा पार्क प्रतिमा वनस्पती चित्रकला वनस्पती फोटो खडक वॉलपेपर देखावा समुद्र उदाहरण हंगामात फोटोग्राफी आकाश दगड फोटो उन्हाळ्यात प्रतिमा पर्यटन उदाहरण टॉवर चित्रांवर निश्चल उदाहरण प्रवास उदाहरण झाड प्रतिमा एचडी दृश्य फोटो पाणी फोटो\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/muzaffarpur/", "date_download": "2019-04-18T19:14:21Z", "digest": "sha1:75TQFGKRDSZWT4FGMBDZ6JQTRIX4ERM4", "length": 6665, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Muzaffarpur Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nबालसुधार गृहांतील मुलींचं लैंगिक शोषण आणि बलात्कार : मानवता थिजवणारी घटना\nअश्या सुधारगृहात विश्वासाने पाठवण्यात येणाऱ्या त्या मुलींच्या मनावर यांचे काय परिणाम होत असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.\nओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nMay 24, 2017 इनमराठी टीम Comments Off on ओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह\n“युवा” : सडलेल्या सिस्टिमला दोष देण्यापेक्षा स्वतः पावले उचलली पाहिजेत हे शिकवणारा चित्रपट\nमोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी\nइंटरनेटवरील “कुकी” फाईल्स काय असतात त्याने काय होतं\nतुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts\nभारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय \nनिकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nमहाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ : मराठमोळी ‘कोमल जाधव’\nहॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर\nहृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८\nऍसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ऍसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत\nIAS मुलाखतीमध्ये विचारलेल्या ह्या ८ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं\nबनावट अंडी ओळखण्यासाठी खात्रीलायक टिप्स..\nसिकंदर खरंच जगज्जेता होता ह्या ९ गोष्टी सिकंदराबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात\nभारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी\nवृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर\nमुंबई-पुण्यात “स्टार्ट-अप” चं चित्र साधारण, दिल्ली-बंगळूरू आघाडीवर\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/swach_bharat.html", "date_download": "2019-04-18T19:01:12Z", "digest": "sha1:3OMCNHC64P3XW5VYVBINB7D4UZCNDSZE", "length": 4425, "nlines": 47, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nस्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत अद्यावत माहिती\nजिल्हा परिषद अकोला स्वच्छ महाराष्ट्रमध्ये भेटी व कुटुंब संवाद उत्कृष्ट पद्धतीने राबविल्या बद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) , तसेच जिल्हातील निवडक सरपंचांचा मा. पाणीपुरवठा मंत्री , अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे हस्ते दि. ०१/१०/२०१६ ���ोजी पुणे येथे सन्मान करण्यात आला\nस्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत अद्यवत माहिती ०१/१०/२०१६\nमा .जिल्हाधिकारी व मा.पदाधिकारी यांचे चर्चा सत्र दि २९/०९/२०१५ व आढावा सभा\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०८/०९/२०१५ रोजी ची स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम अंतर्गत आढावा सभा\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ११/०६/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभेची माहिती\nस्वच्छ भारत मिशन कार्यक्रम २०१५-२०१६\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुकानिहाय माहिती\nस्वछ भारत मिशन एक पाऊल पुढे प्रगती अहवाल\nपाणी चाचणी अहवाल तालुका निहाय माहिती खालील प्रमाणे\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabatmi.com/category/political/page/6/", "date_download": "2019-04-18T19:11:41Z", "digest": "sha1:CNLWOBNVZANJCSYIX2TJBW6ZRFBMW5N2", "length": 10032, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "राजकीय | Page 6 of 9 | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nभाजप सरकारनेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबविले\nजळगाव- केंद्र आणि राज्य सरकार येत्या 26 जानेवारीपर्यंत घोषणांचा पाऊस पाडतील. पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. त्यानंतर आचारसंहिता आणि 31 मार्च ही आर्थिक वर्षअखेर यामुळे सरकारकडून...\nमोदी जनतेला छळतात ; राज ठाकरे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज...\n‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे\nकल्याण सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. आणि ‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत...\nत्या माथेफिरूला तात्काळ जेरबंद करा , अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील – धनंजय मुंडे\nउल्हासनगर | संत भगवानबाबांची मूर्ती जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय निषेधार्ह आणि भावना दुखावणारी आहे. हे कृत्य करणा-या त्या माथेफिरूला तात्काळ जेरबंद करा , अन्यथा त्याचे...\nमोदी भक्तांची अवस्था ही पाळण्यातील लहान मुलासारखी झाली\nमुरबाड साडेचार वर्षात संपूर्ण देशाची फसवणूक झाली आहे तरीही मोदी भक्तांची आशा आणखी ही संपली नाही. लहान मुलांना जसे वाटते की आंगठा सतत तोंडात घालून चोखला...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था गजनी मधल्या आमीर खान सारखी – धनंजय मुंडे\n_राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा चौथ्या दिवशी पालघर जिल्ह्यात_ पालघर विक्रमगड — पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गजनी चित्रपटातल्या आमिर खान सारखे झाले आहेत, त्या चित्रपटात जशी आमिरखानची...\nमी शेतक-याचा मुलगा आहे, बैलगाडी कशी चालवायची मला नका सांगू\nखेड | अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे , बैलगाडी चालवणे हा लहानपणी माझा आवडता छंद होता, बैलगाडी कशी चालवायची हे मला नका सांगू असे म्हणत आज...\nमहिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप\nमाजलगांव – सात मुलींच्या नंतर आठव्या बाळंतपणाच्या वेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकासह माजलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉ. सूर्यकांत साबळे आणि...\nभाजप जाणार अंगावर, सेना घेणार शिंगावर\nलातूर लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त कधीही जाहीर होऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने देशपातळीवर आणि राज्यांतही जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रात पक्षाच्या जाहीरनामा समितीसह १७ समित्यांची घोषणा...\nमुंबई भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांना भाजपला घरचा आहेर देताना पक्षात बदल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उप-पंतप्रधान...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना सरकारने अक्षरशः वार्यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2017/04/blog-post_27.html", "date_download": "2019-04-18T19:06:31Z", "digest": "sha1:4SHUXHWD7J2SRLJTI76G2EROXCFKMNNP", "length": 17417, "nlines": 126, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): कोणता जन्मांक चांगला?", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nकांही लोक विचारतात की अंकशास्त्रानुसार कोणता जन्मांक चांगला असतो कोणता जन्मांक वाईट असतो कोणता जन्मांक वाईट असतो याचं उत्तर म्हणजे कोणताही जन्मांक पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. प्रत्येक जन्मांकाचे कांही चांगले गुण असतात, तर कांही वाईट गुण असतात. प्रत्येक जन्मांकाचे काही विशिष्ट गुण व काही विशिष्ट अवगुण असतात. त्यामुळे एखाद्या जन्मांकाला चांगला अंक किंवा वाईट अंक म्हणता येत नाही. तुमचा जन्मांक कोणताही असला तरी तो तुम्हाला कांही चांगले तर कांही वाईट गुण देतो. हे गुण तुमच्यात उपजतपणे असतात. यातले कोणते गुण तुमच्यात डेव्हलोप होतात त्यावर तुमचा स्वभाव आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे दिसते.\nउदाहरण म्हणून आपण 1 हा जन्मांक घेऊ. हा जन्मांक पुढाकार घेणे, नेतृत्व, टीम लीडरशिप, ठामपणा, व्यवस्थापन हे गुण तर हुकुमशाही वृत्ती, हेकेखोरपणा, बॉसिंग, सूडबुद्धी हे दुर्गुण देतो. आता 1 हा अंक ज्या व्यक्तीचा जन्मांक आहे ती व्यक्ती उत्तम नेता, बॉस वगैरे बनू शकते, किंवा मग एक हुकुमशहा देखील होऊ शकते. 1 या जन्मांकाच्या बाबतीत असं म्हंटलं गेलाय की Number 1 person is either a perfect hero or a perfect villain\nदुसरं उदाहरण म्हणजे जन्मांक 8. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड धन आणि संपत्ती मिळू शकते, सत्ता मिळू शकते, पण त्याच बरोबर यांना नातेसंबधातल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच हे लोक Either Hero or Zero या प्रकारात मोडतात.\nतुमच्यात तुमच्या जन्मांकाचे चांगले गुण डेव्हलोप होणार की वाईट गुण डेव्हलोप होणार हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. तुमच्या जन्मांकाबरोबरच तुमचा भाग्यांक आणि नामांक काय आहे, तुमचा सोल अर्ज नंबर काय आहे, तुमचा पर्सनॅलिटी नंबर काय आहे, तुमच्या पूर्ण चार्टमध्ये कोणत्या अंकाचं रिपिटीशन झालंय आणि तुमच्या नेहमी सहवासात असणारी, तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव असणारी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तिचा जन्मांक-भाग्यांक काय आहे वगैरे गोष्टींचाही विचार करावा लागतो.\nयावरून तुमच्या लक्षात आलं असेल की केवळ एखाद्या जन्मांकाच्या गुण किंवा दुर्गुणावरून संबधीत व्यक्ती कशी असेल किंवा कशी होईल हे ठरवता येत नाही. यासाठी तुमच्या पूर्ण चार्टमधल्या पाच कोअर नंबर्सचा सूक्ष्म अभ्यास आणि इतर 20 घटकांचा अभ्यास करावा लागतो. केवळ जन्मांकावर आधारीत रीडिंग केलं तर ते चुकीचं ठरण्याची शक्यता असते. (कोअर नंबर्स बद्दल येथे वाचा).\nयावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की अमुक जन्मांक चांगला किंवा वाईट असतो असं म्हणता येणार नाही. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जन्मांक वाईट आहे असं कोणी सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे.\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 ��िंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्म���ंक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T18:19:28Z", "digest": "sha1:CBUP4RONLGSSEQQFNUIGW34SWIDFHXHX", "length": 12881, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराड पालिका विषय समितीच्या निवडी उत्साहात - Dainik Prabhat", "raw_content": "\nकराड पालिका विषय समितीच्या निवडी उत्साहात\nहणमंतराव पवार यांच्याकडे बांधकाम, शिक्षण सभापतीपदी जयवंतराव पाटील\nकराड – कराड पालिकेच्या स्थायी समिती, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडी मंगळवारी उत्साहात पार पडल्या. पालिकेत जनशक्ती आघाडीचे बहुमत असल्याने सर्व विषय समितीच्या सभापती व उपसभापतीपद हे जनशक्तीकडेच आले आहे. तर सदस्य पदांमध्ये जनशक्तीबरोबरच लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे व विनायक पावसकर वगळता भाजपच्या एकाही सदस्याच्या नावाचा विषय समित्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. बांधकाम व शिक्षण समितीच्या सभापतीपदी हणमंतराव पवार व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची पुन्हा वर्णी लागली आहे.\nसभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय समितीच्या सभापतीपदासाठी असणारे नामनिर्देशन पत्र स्विकारले. यानंतर पिठासन अधिकारी हिंमत खराडे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली व निवडी जाहीर केल्या.\nस्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची तर उपसभापतीपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. ��्यानंतर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी पुन्हा हणमंत पवार तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची पुन्हा वर्णी लागली. महिला व बालकल्याण विभागाच्या समितीच्या सभापतीपदी स्मिता हुलवान व उपसभापतीपदी प्रियांका यादव यांची निवड करण्यात आली. आरोग्य विभागाच्या सभापतीपदी गजेंद्र कांबळे, पाणी पुरवठा विभागाच्या सभापतीपदी अर्चना ढेकळे तर नियोजन व शहर विकास समितीच्या सभापतीपदी विजय वाटेगावकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व समितीच्या निवडी शांततेत पार पडल्या. निवडीदरम्यान पालिकेत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. निवडीनंतर पालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली. निवडीनंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पिठासन अधिकारी हिंमत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/author/jalgaondigital/", "date_download": "2019-04-18T18:39:54Z", "digest": "sha1:FGW4OKXKCUYIIMKJQ3TPSTYLL2FKMLZW", "length": 18358, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Jalgaon Digital, Author at Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठ��� रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\n1125 POSTS 0 प्रतिक्रिया\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,...\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nप्ले स्टोअरमधून टीक टॉक’ अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश\nचौगाव येथे वीज पडल्याने 500 क्विंटल कांदा जळून खाक\nबामणोद येथे अपघातात महिला ठार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/indian-army-attack/", "date_download": "2019-04-18T18:26:17Z", "digest": "sha1:QK3L4MUJ2UE2JABKM2J7NJDZGVPJEJN6", "length": 18512, "nlines": 138, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Indian Army Attack – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Indian Army Attack | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुम��्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nराजस्थान : श्री गंगानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात भारतीय आर्मीला यश, एअर स्ट्राईक नंतर आज तिसरं ड्रोन\nबालाकोट परिसरात भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तिसऱ्यांदा पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आलं आहे. यापूर्वी गुजरात येथील कच्छ आणि राजस्थानातील बिकानेर परिसरातही पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.\nSurgical Stike2: 'तुम्ही निवांत झोपा, पाकिस्तान आर्मी जागी आहे'; सोशल मीडियावर पाकिस्तान आर्मीच्या ट्विटची खिल्ली\nभारतीय लष्कराने विराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला केला. हा हल्ला मंगळवारी पहाटे 3 वाजता करण्यात आला. सर्व विरोधी पक्षांना या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हन���मान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/tag/wmo/", "date_download": "2019-04-18T19:07:24Z", "digest": "sha1:SCFZJBTZKPTMRSS4CWTJHXE35RKURRGQ", "length": 5352, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "WMO Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n‘ओखी’ चक्रीवादळाचं नाव कसं पडलं\nयापूर्वी ओखी या चक्रीवादळाचं नाव ‘मोरा’ होतं.\nपुरुषार्थ : एक भ्रम\nसिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंगच का असतो जाणून घ्या या मागचं रंजक कारण\nताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन सुद्धा विकणारा भारताच्या इतिहासातला महाचोर\nआणखी एक “अभिमन्यू” डाव्या संघटनांचा स्वगृहीचा बळी : माध्यमांनी मौन का बाळगलंय\nरॉबर्ट मुगाबे बद्दल जगाला माहिती नसलेल्या महत्वाच्या गोष्टी\nअमेरिकेचे “डॉलर” हे चलन जगातील सर्वात किमती चलन कसे बनले\nहे आहेत भारतीय Avengers\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nविजय मल्याच्या जामिनाची रक्कम ऐकून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nभारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\nकंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का\nतुम्ही बटर समजून जे खाता ते मार्जरीन तर नाही ना\nहे आहे जगातील सर्वात थंड गाव; येथील थंडीने पाणीच काय लोकांच्या पापण्याही गोठतात\nया विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nवस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी : सकारात्मकतेची गरज\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:22:14Z", "digest": "sha1:Q3ZYOW7BRPUMA7TNK3C237DD2D53HSRF", "length": 7154, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉर्ड कनिंगहॅम - विकिपीडिया", "raw_content": "\nवॉर्ड कनिंगहॅम ऊर्फ हॉवर्ड जी. वार्ड कनिंगहॅम (जन्म : २६ मे १९४९; हयात...) हे अमेरिकन संगणक कार्यप्रणालीचे निर्माते असून त्यांनी पहिला विकी विकसित केला. या अर्थाने ते विकिपीडियाचे जनक आहेत.\nवार्ड कनिंगहॅम, विकीचे जनक, डिसेंबर २०११ मधील चित्र\nकनिंगहॅम हे (एक्सपी) (XP) या नावाने प्रसिद्ध असलेली एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग (Extreme Programming) ही सॉफ्टवेअर विकास कार्यप्रणाली आणि डिझाईन पॅटर्न यांचे आद्यप्रवर्तक मानले जातात. कनिंगहॅम यांनी १९९४ मध्ये \"विकीविकीवेब\" या सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू केली आणि २५ मार्च १९९५ रोजी त्यांनी कनिंगहॅम ॲन्ड कनिंगहॅम (जे सामान्यतः c2.com या नावाने ओळखले जाते) या सॉफ्टवेअर सल्लामसलत कंपनीची सुरुवात केली. त्याद्वारे त्यांनी विकीचे पहिले प्रारुप \"विकीविकीवेब\" हे १९९५ च्या वर्षात सुरु केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.\nअमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील बिव्हर्टन येथे ते वास्तव्यास आहेत आणि न्यू रेलिक या सॅनफ्रान्सिस्को येथील सॉफ्टवेअर उद्योगसमूहात ते कार्यरत आहे. ते आधी 'सिटिझन ग्लोबल' साठी को-क्रिएशन झार होते. ते 'नायकी' या जगप्रसिद्ध पादत्राण निर्मात्या कंपनीचे पहिले 'अधिक चांगल्या जगा' चे प्रतीक होते.\nविकीविषयक \"दि विकी वे\" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' WikiSym चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत.\nवॉर्ड कनिंगहॅम यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना येथील मिशिगन शहरात झाला.[१]\nइ.स. १९४९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१९ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/aarthvani/", "date_download": "2019-04-18T18:20:35Z", "digest": "sha1:ISLKVTJ4GQ57EGUZALBVZOQU2FIXN4S5", "length": 8509, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी - Dainik Prabhat", "raw_content": "\n“देशातील आर्थिक हालचाली पाहता येत्या काळात पुन्हा एकदा भारतात आर्थिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. कृषी क्षेत्रातील तूट गेल्या दोन वर्षात भरून निघालेली नाही. तसंच जीएसटीसमोर ठेवलेलं लक्ष्यही पूर्ण करता आलेलं नाही.\n-अरविंद सुब्रमण्यन,माजी आर्थिक सल्लागार.\n‘प्रभ��त’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारतीय शेअरबाजार जपान, चीनपेक्षा सक्षम\nगुंतवणूकदारांना 2.26 लाख कोटींचा फटका\nरामदेव बाबांनी लॉन्च केले स्वदेशी ‘पतंजली परिधान’\nएस्सार स्टील मिळणार अर्सेलर मित्तल कंपनीला\nआर्थिक घोटाळेबाजाराची संपत्तीही जप्त केली जाणार\nमागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट\nटाटा समूहाच्या नफ्यावर होणार परिणाम\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=d7088883-98f1-44b3-863c-5ea8678f2fb4", "date_download": "2019-04-18T19:22:03Z", "digest": "sha1:DJUD2YNBXMLEUMU2YUVFHRNTQLOLGXVF", "length": 6829, "nlines": 134, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\nपरस्पर वाहतूक करार \nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा पर���िट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\nभारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत \nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\nसर्व विभागाबद्दल मूलभूत माहिती\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/Mahila&bal.html", "date_download": "2019-04-18T18:57:40Z", "digest": "sha1:AMGRGJRC7GM2TQBJOYPTRC5DBD56I5HB", "length": 2027, "nlines": 30, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nअंगणवाडी सेविका यांची दि. ०५/११/२०१५ ची मार्गदर्शन कार्यशाळा / कुपोषणावर आढावा सभा\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:30:29Z", "digest": "sha1:GPFWCHJS2U7ZAL2UWRZ43TLYLVHBEWGK", "length": 8878, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिघीत भर दिवसा घरफोडी - Dainik Prabhat", "raw_content": "\nदिघीत भर दिवसा घरफोडी\nपिंपरी – घराचे लॉक तोडून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळ दिघी येथे गुरुवारी (दि. 3) सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या सुमारास घडली.\nसंतो��� भीमराव कुलकर्णी (वय-37, रा. शिवतीर्थ बिल्डिंग, गजानन महाराज मंदिराजवळ, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसंतोष त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून कामानिमित्त सकाळी अकरा वाजता बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज त्याने चोरून नेला. संतोष दुपारी सव्वादोन वाजता घरी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:38:06Z", "digest": "sha1:DAONRJSAO3Q43C7VYSDKCQFISLFMIM6T", "length": 5803, "nlines": 91, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "हमादान प्रांत", "raw_content": "\nहमादान प्रांतचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १९,३६८ चौ. किमी (७,४७८ चौ. मैल)\nघनता ८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल)\nहमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.\nहमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.\n\"हमादान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ\" (फारसी मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • हमादान • होर्मोज्गान\nनेपाल भाषा: हामादान प्रान्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/09/blog-post_5608.html", "date_download": "2019-04-18T18:21:44Z", "digest": "sha1:4RFQHODTMTSLHNKN4ILLQVXJP2KPHQHJ", "length": 16613, "nlines": 93, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: आधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nआधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले\n38 गुंठे क्षेत्रात प्रत्येकी पाच गुंठ्यांत विविध पिके निवासी सोसायट्यांना मालाची थेट विक्री\nपुणे जिल्ह्यातील चिंबळी (ता. राजगुरुनगर) येथे सौ. सीमा जाधव आपल्या 38 गुंठे क्षेत्रातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी भाजीपाला व त्यातही परदेशी भाजीपाल्याची शेती केली आहे. आपल्या शेतीमालाला ग्राहकांची थेट बाजारपेठही मिळवली आहे. दिवसभर आपले वेळापत्रक व्यस्त ठेवून आपल्या शेतीच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या सीमाताई या समस्त शेतकरीवर्गासाठी आदर्शच म्हणायला हव्यात.\nसीमा जाधव यांचा विवाह चंद्रकांत जाधव यांच्याशी झाला तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती चाकण परिसरातील कंपनीमध्ये तात्पुरत्या नोकरीवर कार्यरत होते. त्यांच्या अल्पशा पगारावर घरचा उदरनिर्वाह होत नव्हता. आपणही हातभार लावावा म्हणून तीन एकर खडकाळ, मुरमाड, उताराच्या व पडीक जमिनीवर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यातील 38 गुंठे जमीन ट्रॅक्टर मजुरांच्या साहाय्याने लागवडीयोग्य केली. सुरवातीला वांगी, मिरची व पालेभाज्या घेण्यास सुरवात केली. त्याची विक्री चाकण व भोसरी मार्केट येथे सुरू केली. वाहतुकीला 400 रुपये भाडे द्यावे लागे. भाजीपाल्याची तोडणी, खुरपणी, फवारणी, कीडनाशके यावर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. हाती नफा फारच कमी लागे. त्याच वेळी परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्याकडून तीन दिवसांचे भाजीपाला लागवड ते विक्रीपर्यंत प्रशिक्षण मार्गदर्शन घेतले.\nपरदेशी भाजीपाल्याची सुरवात -- बाजारपेठेचा अभ्यास करून परदेशी भाजीपाला पिकवण्यावर भर दिला. बियाणे खरेदी करून आणून त्यांची रोपवाटिका तयार केली. स्वतः तयार केलेल्या रोपांची लागवड सुरू केली. यामध्ये गादीवाफा पद्धतीचा वापर केला.\nशेतीतील नियोजन पाणी - शेतात पाण्याच्या सुविधेसाठी एक बोअरवेल घेतला. सध्या त्याला चांगल्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, त्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याचा संचही शेतात बसवला, त्यासाठी 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. बेडवरती ठिबकसह पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगमुळे खुरपणीचा त्रास कमी झाला. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. पिकांना दररोज अर्धा तास ठिबकने पाणी दिले जाते.\nपोषण, पीक संरक्षण व्यवस्थापन - सीमाताई सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतात. त्यामध्ये गांडूळ खत, नीम पेड, करंज पेड यांचा वापर होतो. करंज पेंडीची खरेदी पिरंगुट, तर निमपेंड चाकण येथून आणली जाते. किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, निंबोळी अर्क आदींचा वापर होतो.\nसुमारे 38 गुंठे क्षेत्रातील पिकांचे नियोजन - प्रत्येक पीक सुमारे पाच गुंठे क्षेत्रात\n- ब्रोकोली, लाल कोबी, लीक, आईसबर्ग, चेरी ट��मॅटो, लाल कोबी, ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी आदी पिके मागणीनुसार वर्षभर क्षेत्र बदलून घेतली जातात\n- मागणीप्रमाणे ताजा व चांगला भाजीपाला पुरवला जातो\nसध्या मिळत असलेले दर (रुपये प्रति किलो) रेड कॅबेज - 40 ते 50 रुपये, कमाल 70 ते 80\nब्रोकोली - 40 ते 70 रुपये, कमाल 120\nचायनीज कॅबेज - 40 ते 70 रुपये\nलीक - 60, बहुतांशी पुणे मार्केटला माल जातो.\nआईसबर्ग - 65 ते 70 रुपये\nढोबळी मिरची - 40 रुपये\nसाधी मिरची - 30 ते 40 रुपये\n(ऋतूंप्रमाणे दरांत चढ-उतार होतात)\nप्रति दिन जमा-खर्च - - दररोज सुमारे 100 किलो भाजीपाला विक्री\n- मिळणारी एकूण रक्कम -- 1500 रु.\nवाहतूक, पॅकिंग, मजुरीवर होणारा खर्च -- 500 रु.\nरोजचे निव्वळ उत्पादन सुमारे - 1000 रु.\n - शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती\n- एकच पीक न घेता कमी जागेत, कमी वेळेत पाच ते सहा पिके घेऊन अधिक फायदा मिळविणे\n- बांधावर लिंबू, आंबा, चिकू घेणे\n- ग्राहकांना ताजा भाजीपाला कसा पुरवठा करता येईल याकडे विशेष लक्ष\n- व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोणत्या भाजीला, कोणत्या हंगामात अधिक मागणी असते याची माहिती घेणे\n- शेतातील माती व पाणी परीक्षण करून घेतले आहे, त्यानुसार शेतीतील नियोजन केले जाते\nशेतात रासायनिक खते वा कीडनाशके यांचा जराही वापर नाही, सेंद्रिय पद्धतीनेच शेती केली जाते.\nशेतीतील उत्पन्नातून मालाच्या वाहतुकीसाठी पीक-अप व्हॅन, तसेच स्कॉर्पिओ व्हॅनही घेतली आहे.\nसुमारे 20 शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे, त्यामाध्यमातून ग्राहक विस्तार करण्याचे उद्दिष्ट.\nसध्या काही गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारले आहे, त्यात ढोबळी मिरची, काकडी घेतली जात आहे.\nमुरमाड जमिनीत सीमाताईंनी फुलविलेली शेती पाहण्यासाठी राज्यातील तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू येथील असंख्य शेतकऱ्यांनी चिंबळीला भेट दिली आहे, त्यांना महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या वतीने उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.\nकशी मिळवली थेट बाजारपेठ सुरुवातीला कोरुगेटेड बॉक्समधून पुणे मार्केटला मालाची विक्री व्हायची; मात्र व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमी दरामुळे ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. परदेशी भाजीपाल्याचा आस्वाद घेणारा ग्राहक उच्चभ्रू वर्ग आहे हे लक्षात आल्यानंतर सीमाताईंनी भोसरी परिसरातील एका मोठ्या सोसायटीत सर्व्हे केला. तेथील महिलांची बैठक घेऊन त्यांना आपला उद्देश स���जावून दिला. त्यानंतर सामंजस्यातून थेट विक्रीची सुरवात झाली.\nफ्लॅटधारक फोनवरच भाजीपाल्याची मागणी नोंदवतात. त्यानुसार भाजीपाल्याची काढणी करून मालपुरवठा होतो.\nपरदेशी भाजीपाला शेतीचा अनुभव - - ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केल्यास ही शेती फायद्याची\n- थेट ग्राहकांना विक्री, त्यामुळे चांगल्या दराची खात्री\n- मार्केटिंग योग्य प्रकारे आवश्यक\n- लागवडीमध्ये कायम सातत्य आवश्यक\nआलेल्या अडचणी - - परदेशी भाजीपाल्याचे बियाणे लवकर उपलब्ध होत नाही\n- मार्गदर्शनासाठी अनुभवी व्यक्तींची कमतरता\n- मजूर समस्या भेडसावते, त्यामुळे काही वेळेस अधिक मजुरीही द्यावी लागते\nपाळलेली पथ्ये - - ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मालपुरवठा करण्याचे तंत्र आत्मसात केले\n- लागवडीपासून विक्रीपर्यंतची सविस्तर माहिती घेतली\nसीमाताईंचा दिनक्रम - पहाटे पाचच्या सुमारास उठणे\n- सकाळची कामे व स्वयंपाक बनवणे\n- सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत सोडणे\n- सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात जाणे, तेथील नियोजन\n- दुपारी एकच्या दरम्यान घरी येणे, जेवण\n- दुपारी चारच्या सुमारास शेतात जाणे, मालतोडणी\n- त्यानंतर पीक-अप व्हॅनमध्ये माल भरणे\n- भोसरी येथील सोसायट्यांमध्ये महिला सहायकासोबत जाणे\n- आदल्या दिवशी बुकिंग घेतलेल्या घरांमध्ये भाजीपाल्यांच्या बॅगा प्रत्यक्ष पुरवणे\n- विक्रीचे सर्व काम आटोपून रात्री आठच्या सुमारास घरी येणे\n- त्यानंतर स्वयंपाक तयार करणे\n- त्यानंतर जेवण, घरातील आवराआवर व झोप\nयाशिवाय नेहमी असणारी कामे - मुलांचा अभ्यास घेणे\n- दररोज फोनवरून ग्राहकांच्या भाजीपाल्याच्या ऑर्डर घेणे\n- शेतात फवारणी करणे\n- बियाणे आणून स्वतः रोपे तयार करणे\n- शेतीविषयक प्रशिक्षण घेणे\nमु.पो. चिंबळी, जि. पुणे\nआधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले\nनेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची\nउत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nashik-city-police-mobile-hijacked-thieves-are-arrested/", "date_download": "2019-04-18T19:08:22Z", "digest": "sha1:GBTEWQYBJWCAYJX6WCHTRAD2ZT6CKYCI", "length": 21773, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई प��पर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाच��� वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News मोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nमोबाइल हिसकावून पळ काढणार्या टोळीतील तिघां संशयितांना गंगापूर पािेलसांनी शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून जबरी चोरीतील 16 मोबाइल, 1 लॅपटॉप, दोन दुचाकी आणि धारदार शस्त्र असा 2 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.\nमयूर राजेंद्र राजपूत (25), मंगेश नाना धिवरे (21, रा. दोघे रा. धुळे), शुभम कैलास पाटील (22, रा. समतानगर, सातपूर कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून येणारे संशयित नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघ, पोलीस नाइक कैलास भडिंगे, पोलीस शिपाई नितीन नेटारे आणि तुळशीदास चौधरी यांच्यासह गस्त घालत असताना त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीच्या पाठीमागील नंबर प्लेटला रुमाल बांधून तीन संशयित भरधाव वेगाने जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी तिघांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मोबाइल हिसकावून नेत असल्याची कबुली दिली. या तिघांकडून पोलिसांनी 16 चोरीचे मोबाइल, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.\nNext articleमहाराष्ट्र राज्य डी.एड. पदवीधर समन्वय समितीचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n��अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1597", "date_download": "2019-04-18T19:14:24Z", "digest": "sha1:ZDGVLV27JQ5LL4R62FJFKFVGBTI7Q2WX", "length": 4208, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मराठा क्रांती मोर्चाने मानले सरकारचे आभार", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाने मानले सरकारचे आभार\nलातुरच्या शिवाजी चौकात केला जल्लोष\nलातूर: विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मराठा समाजाचा १६ टक्के आरक्षणाचा ठराव मंजूर केला. तो पुढे राज्यपालांकडे जाईल अध्यादेश निघेल, कदाचित त्याला वेळही लागेल. पण फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळला. आज दोन्ही सभागृहांनी आरक्षण मंजूर केल्याने राज्यभर आनंद साजरा झाला. लातुरातही शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाने जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी आरक्षणाबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी गणेश गोमचाळे, ऋषी कदम, कुणाल वागज, राहूल मोहिते पाटील, अविराजे निंबाळकर, दिनेश जावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1970&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:24:33Z", "digest": "sha1:CW36SGHDL4YDW5T5M2MWPMGWHF55L34M", "length": 9414, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कॉंग्रेसचा सोशल मिडिया सज्ज", "raw_content": "\nकॉंग्रेसचा सोशल मिडिया सज्ज\nविलासरावांच्या पुतळा अनावरणाचा सर्वदूर प्रसार करण्याचे आवाहन\nलातूर: काँग्रेस पक्षाने व लातूरचे भाग्य विधाते विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा, विकास, रेणा, जागृती या कारखान्यांच्या माध्यमांतुन ग्रामीण माणसांला आर्थिक सक्षम बनवले आहे. व त्याची पत वाढविण्यांचे काम करून राज्यात लातूर पॅटर्न निर्माण केला आहे. असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एसआर देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ते लातूर जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस च्या वतीने लोकनेते श्रद्धेय विलासराव देशमुख साहेबांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण व लोकार्पण सोहळा पूर्व तयारी निमित्त आयोजित लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मिडीयाच्या बैठकीत ते बोलत होते.\nपुढे बोलताना एस आर देशमुख म्हणाले की लातूर जिल्हा विकासात लोकनेते विलासराव देशमुख यांनी राज्यात नावलौकिक मिळविला तसेच काम सोशल मीडिया चे लातूरचे नाव राज्यात व्हावे असे सांगून लातूर जिल्हा सोशल मीडियाच्या कामाचे कौतुक करून २४ फेब्रुवारी होणाऱ्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून त्या कार्यक्रमासाठी आपल्या माध्यमातून जिल्हाभर प्रचार प्रसार करावा अशी सूचना करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख होते .रेणा साखर कारखाण्यांचे संचालक प्रवीण पाटील ,लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे सोशल मिडीया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित होते\nयावेळी मोईज शेख यांनी आपल्या जिल्यातील सोशल मीडिया नेटवर्क मधून काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रसार करण्याबरोबरच ध्येय धोरणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले\nजिल्हा सोशल मीडिया चे कार्य खूप छान असून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील यांनी केले.\nजिल्यातील सोशल मीडिया सज्ज\nलातूर जिल्ह्यतील सर्व विधानसभा क्षेत्रात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार कार्य करण्याची जवाबदारी आमची असून जिल्यातील ४५० गावात आमच्या नेटवर्क मधून लोकांपर्यंत आम्ही प्रिंट, सोशल मीडिया फेसबुक ट्विटर च्या माध्यमातून प्रचार प्रसार करू अशी ग्वाही जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी दिली. बैठकीला प्रवीण सूर्यवंशी (लातूर शहर) नरेश पवार (लातूर ग्रामीण) दत्ता बनाळे(लातूर तालुका) प्रा, सिद्धार्थ चव्हाण (रेणापूर) विजय कदम (भादा सर्कल) राजकुमार पाटील (अहमदपूर) प्रा आ ना शिंदे (चाकुर) अमोल घुमाडे(उदगीर) प्रा. ए म पी देशमुख (लातूर) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला देशाचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश पवार यांनी केले.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:54:27Z", "digest": "sha1:LYFMR4L3BMUGWIY2JFCDLUTJGTIKIFOR", "length": 4795, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जतींद्रनाथ दास - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर २७, इ.स. १९०४\nकलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत\nसप्टेंबर १३, इ.स. १९२९\nहिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन\nजतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांंतिकारी होते. लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी सप्टेंबर १३ १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:22:55Z", "digest": "sha1:RVDCX2IDUB3JCAUEVPXWP3Y5T5Q5DMBP", "length": 21142, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोलकाताचा दणदणीत विजय | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिक��ाव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान क्रीडा कोलकाताचा दणदणीत विजय\n आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलने केवळ 20 चेंडूमध्ये आपले अर्धशत पूर्ण केले. कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलने केवळ 19 बॉलमध्ये 49 धावा केल्या. रसेलने चार चौकार आणि चार षटकारांचे धुवाधार खेळी केली. रसेलच्या पूर्ण करत. हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. तर, नितीश राणा या युवा खेळाडूच्या अर्धशतकामुळे कोलकताला विजयाच्या जवळ आणले. रसेल आणि नितीश राणा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.\nसनराईजर्स हैदराबाद धावफलक – डेव्हिड वॉर्नर 85 धावा (53 चेंडू), जॉनी बेअरस्ट्रो 39 धावा (35 चेंडू), विजय शंकर 40धावा (24 चेंडू), युसूफ पठाण 1 धाव (4 चेंडू), मनीष पांडे 8 धावा (5 चेंडू), अतिरिक्त धावा – आठ धावा.\nगोलंदाजी – प्रसिद्ध कृष्णा 4 षटके, 31 धावा, पीयूष चावला 3 षटके, 23 धावा, लॉकी फर्ग्युसन 4 षटके 34 धावा, सुनील नारायण 3 षटके, 29 धावा, कुलदीप यादव 2 षटके, 18 धावा, आंद्रे रसेल 3 षटके, 32 धावा, नितीश राणा 1 षटके, 9 धावा.\nकोलकाता नाईट रायडर्स – फलंदाजी – ख्रिस लीन 7 धावा (11 चेंडू), नितीश राणा 68 धावा (8 चेंडू), रॉबिन उथप्पा 35 धावा (27 चेंडू), दिनेश कार्तिक 2 धावा (4 चेंडू), आंद्रे रसेल 49 धावा (19 चेंडू), शुभमन गिल 18 धावा (10 चेंडू), अतिरिक्त धावा – चार.\nPrevious articleअडवाणींना डावलल्याचे दुःख मोठे – शत्रुघ्न सिन्हा\nNext articleगंभीरच्या टीकेला विराटचे सडेतोड प्रत्युत्तर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nविश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा\n’; कोहली, डीव्हिलियर्सचा भावनिक संदेश\nम्हणून धोनीने घातला मैदानावर राडा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:38:03Z", "digest": "sha1:AC5JJ6ROCKMCJLFMPHWZPBVBTJGBDKIN", "length": 2677, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंबिका नागुल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता ही�� माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अंबिका नागुल\nसरकारी दूधधोरणा विरोधात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक\nअहमदनगर/प्रशांत झावरे पाटील :- सरकारी दूधधोरणा विरोधात शेतकरी संघर्ष समितीने पुकारलेल्या आदोलनाच्या पुर्वसंध्येला भूमिपुत्र शेतकरी संघटना, पिपल्स हेल्पलाईन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:51:34Z", "digest": "sha1:72FEPPJDBMIKMCGFF3EPBHJY2ALKNC5D", "length": 3269, "nlines": 47, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शहराध्यक्ष अशोक कांबळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शहराध्यक्ष अशोक कांबळे\nनिवडून या आणि मंत्रिपद घेवून जा , रामदास आठवले यांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर\nपुणे: आमच्याकडे निवडून येणारे नेते नाहीत त्यामुळे मंत्रीपद देखील नाहीत. जर कार्यकर्ते निवडून आले तर त्यांना आमच्या कोट्या मधून मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे...\nयुद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या – रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा – हौतात्म्यावर शंका घेणं योग्य नाही. राष्ट्रवादी भूमिका घेऊन मोदींना राज ठाकरे यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे .प्रसिद्धीसाठी अशी विधान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:20:15Z", "digest": "sha1:7XICGQYGJYMPXN4ZWRJN3KMKZPVGDKN2", "length": 34345, "nlines": 245, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतिमा इंगोले - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या स��हित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nडॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनातून केलेला आहे.\nडॉ. प्रतिमा इंगोले यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.\nत्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.\nडॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.\n१ प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य\n२ प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ\n३ डॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार\n५ संदर्भ आणि नोंदी\nप्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]\nअकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार आणि ३) महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाले आहेत.\nअंधारपर्व. या कथासंग्रहाला विदर्भ भूषण पुरस्कार मिळाला आहे.\nअमंगल युग (कथासंग्रह). या पुस्तकाला जनसंवाद पुरस्कार आणि महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार मिळाले आहेत.\nआजही स्त्रीचे स्थान दुय्यमच (वैचारिक)\nउजाड अभयारण्य (प्रवासवर्णन). या पुस्तकाला कोल्हापूर येथील करवीर साहित्य परिषदेतर्फे ‘दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.\nउलटे झाले पाय. या कथासंग्रहाला आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे.\nओविली फुले मोकळी (वैचारिक)\nग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)\nखमंग संस्कृती (पाकशास्त्रावरील पुस्तक)\nजावायाचं पोर. या कथासंग्रहाला उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कार आणि नागसेन पुर��्कार मिळाले आहेत.\nझेंडवाईचे दिवे. या कथासंग्रहाला प्रबोधन पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाले आहेत.\nपारंपरिक स्त्री गाथा (वैचारिक)\nबापू गुरुजी (श्यामराव कुकाजी ऊर्फ बापूसाहेब ढाकरे यांची बालकुमारांसाठी संस्कारक्षम कहाणी)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य\nबोरंवाली बाई - महाराष्ट्र सरकारचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेले पुस्तक\nभूलोजीची लेख भाग १, २.\nमाध्यम (लहान मुलांसाठी भाषणांचा संग्रह)\nमोठ्ठं व्हायचं कसं (मुलांसाठी नाट्यछटांचा संग्रह) - या पुस्तकाला १) शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार २) गिरिजा कीर पुरस्कार मिळाले आहेत.\nलाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार मिळालेले पुस्तक\nलोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक\nलेक भुईची (कथासंग्रह). या पुस्तकाला कृष्णाबाई मोटे पुरस्कार आणि रोहमारे पुरस्कार मिळाले आहेत.\nवर्हाडी लोकगाथा (कथासंग्रह) - या पुस्तकाला सु.ल. गद्रे पुरस्कार मिळाला आहे.\nवाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.\nसुगरनचा खोपा (कथासंग्रह). या पुस्तकाला शकुंतला जोग पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.\nस्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता - या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार मिळालेला आहे.\nस्वप्नातील राजा (बालकादंबरी) - बालसाहित्याचा पुरस्कारप्राप्त\nहजारी बेलपान. या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.\nहॅटट्रिक (विनोदी कथासंग्रह). या पुस्तकाचा मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला आहे.\nहिरवा मेळ मेळघाट (माहितीपर)- शब्दगंध पुरस्कारप्राप्त पुस्तक\nहिरवे स्वप्न (कथासंग्रह). या पुस्तकाला लोकमित्र सरदार पुरस्कार मिळाला आहे.\nप्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ[संपादन]\nडॉ. प्रतिमा इंगोले-साहित्यसूची (१९८१ ते २०००) - संपादक प्राचार्य रामदास मुगुटराव देवके.\nडॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nदत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्त वेळा)\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार\nपुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मालती दांडेकर जीवनगौरव पुरस्कार (२००९)\nशशिकल��� आगाशे बालवाङ्मय पुरस्कार\nसंत गोरोबा सामाजिक पुरस्कार\nसह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार\n’वऱ्हाडी लोकगाथा’ला मुलुंड सेवा संघातर्फे देण्यात आलेला २०१४ सालचा सु.ल. गद्रे पुरस्कार.\nसांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०)\n२०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झालेल्या केशर स्त्री साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद.\n२० ते २२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.\nइचलकरंजी येथे ३० मे २०१८ रोजी झालेल्या ६व्या बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना बहिणाबाई पुरस्कार\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २८ जानेवारी २०१४. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना राजरत्न पुरस्कार प्रदान\" (मराठी मजकूर). सकाळ. ९ मार्च २०१३. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना स्वयंसिद्धा पुरस्कार\" (मराठी मजकूर). २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ ��ाशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१८ रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-shahada-crime/", "date_download": "2019-04-18T18:49:24Z", "digest": "sha1:CJ2TW2V6IG6RZBU7IUUATR77W4JMGMFR", "length": 20792, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्याला मारहाण | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्य�� दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra शहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्याला मारहाण\nशहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्याला मारहाण\n शहादा शहरातील हरीओम नगरमध्ये वीज बिल न भरल्याने घराचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील हरिओम नगरमधील रहिवासी मनोहर हरीचंद्र इदाहत यांच्या घराचे लाईट बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी विज वितरण कंपनीचे कर्मचारी स्वप्निल निंबा बागले गेले असता त्यांना इदाहत यांनी तसेच बागले यांना शिवीगाळ करीत विटेने मारहाण केली तसेच त्यांचे साथीदार राजेंद्र ओेंकार खैरनार यांना लाकडी डेंगार्याने मारहाण केली. याप्रकरणी स्वप्निल निंबा बागले रा.म्हसावद ता. शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर हरिचंद्र इदाहत रा.हरिओमनगर (शहादा) याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शेख करीत आहेत.\nPrevious articleफोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nNext articleजिल्ह्यात दोन हजार 663 क्षयरुग्ण आढळले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/openspace-article-vyankatesh-kalyankar-court-order-about-family-issue-18623", "date_download": "2019-04-18T19:17:08Z", "digest": "sha1:W6BLZ2ISX4MZ2ZYTFZHEPVGULIP6K4LL", "length": 24227, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "OpenSpace Article of Vyankatesh Kalyankar on court order about family issue ...असे आदेश न्यायालयाला द्यावे लागतात? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n...असे आदेश न्यायालयाला द्यावे लागतात\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nविवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. खरं तर भारतासारख्या कुटुंबप्रधान आणि संस्कृतीप्रधान देशात असा आदेश न्यायालयाने द्यावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. खरे वास्तव तर यापेक्षा भयानक आहे. विवाहित मुलगा आणि त्याची बायको आई-वडिलांच्या घरात तर राहतातच शिवाय त्यांचा योग्यरित्या सांभाळही करत नसल्याचे चित्र आहे. ज्या देशात श्रावणबाळाच्या मातृपितृप्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. \"श्यामची आई'ची संस्कार कथा म्हणून सांगितली जाते. ज्या संस्कृतीत आई-वडिलांना सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे.\nविवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. खरं तर भारतासारख्या कुटुंबप्रधान आणि संस्कृतीप्रधान देशात असा आदेश न्यायालयाने द्यावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. खरे वास्तव तर यापेक्षा भयानक आहे. विवाहित मुलगा आणि त्याची बायको आई-वडिलांच्या घरात तर राहतातच शिवाय त्यांचा योग्यरित्या सांभाळही करत नसल्याचे चित्र आहे. ज्या देशात श्रावणबाळाच्या मातृपितृप्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. \"श्यामची आई'ची संस्कार कथा म्हणून सांगितली जाते. ज्या संस्कृतीत आई-वडिलांना सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे. त्याच संस्कृतीत विवाहित झाल्यानंतरही आई-वडिलांच्याच जीवावर त्यांच्याच घरात राहणे आणि त्यांचीच अवहेलना करणे खरोखरच धक्कादायक बाब आहे. अशावेळी मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची अपरिहार्य परिस्थिती निर्माण करणारी पाश्चात्य संस्कृती अधिक सरस आहे असे वाटू लागते.\nआपल्याकडे पालकांच्या अवहेलनेला अनेक घटक जबाबदार आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे अतिप्रेम किंवा नको तेवढे लाड. आपल्याकडे पालक प्रेमापोटी आपल्या पाल्याला स्वातंत्र्य देतात. \"आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळायला हवे', अशा सूरात मुलांचे लाड पुरविले जातात. \"आम्ही आमच्या मुलांकडे पाहून स्वत:चे बालपण अनुभवत आहोत', असे गोंडस विश्लेषणह�� सर्रासपणे केलेले दिसते. परिणामी यातून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वातावरणात मुलगा मोठा होत राहतो. त्याचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी शोधेपर्यंत त्याला कसलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मुलगा इतर श्रीमंत मुलांशी स्वत:ची तुलना करू लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा पालकांकडे हट्ट करू लागतो. पालकही कर्जबाजारी होऊन मुलाच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आटोकाठ प्रयत्न करतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीचा शोध सुरू होतो. थोड्या प्रयत्नानंतर मुलाला चांगली नोकरीही मिळते. मग त्याच्या पगारावरही आपला हक्क नसल्याचा आव पालक आणतात. वास्तविक त्यावेळी पालक निवृत्त झालेले असतात. महागाई वाढलेली असते. घरातील खर्च वाढलेला असतो. उत्पन्न कमी झालेले असते. वृद्धापकाळ असल्याने औषधोपचारांचा खर्चही वाढलेला असतो. तरीही ते आपल्या स्वत:च्या मुलाला जास्त पैसे मागत नाहीत. कारण त्याला लाडात वाढवलेले, पैसे मागितल्यावर त्याला वाईट वाटेल म्हणून जर मुलाला त्याच्या मनासारखी चांगली नोकरी मिळाली नाही तर मात्र मुलगा आई-बाबांच्या जीवावरच मजेत जगू लागतो. त्याला त्याचे फारसे काही वाटत नाही. काही बोलायलाही भाग नाही. कारण लाड\nअशा साऱ्या परिस्थितीत पुन्हा मुलाच्या विवाहाचा प्रश्न उपस्थित होतो. मग मुलीचा शोध सुरू होतो. \"हल्लीच्या मुलीच्या अपेक्षा बाई फार', असे म्हणत वृद्ध पालक वधूसंशोधन सुरूच ठेवतात. बऱ्याच घरात मुलाने निवडलेल्या मुलीला अगदी पसंत नसतानाही स्वीकारले जाते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. आयुष्यभराची उरली सुरली पुंजी पालक आपल्या मुलाच्या विवाहात खर्च करतात. विवाहानंतर एकदम परिस्थिती बदलते. लहानपणी आईच्या मांडीवर निजणाऱ्या मुलाला आईशी दोन शब्द बोलायलाही वेळ मिळत नाही. बापाशी खटके उडू लागतात. \"साऱ्या आशा पुत्रार्पण' परिस्थिती असल्याने मुलाशी वाकड्यात जाता येत नाही. यातून आलेल्या हतबलतेमुळे मुलासोबत राहावे लागते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. वास्तविक स्वत:चे घर असेल तर ते अद्यापही बापाच्याच नावाने असते. मात्र स्वत:च्याच घरात बापाला आश्रितासारखे राहावे लागते. आई-बाप एकांतात पोटभर रडून घेतात. मुलाला आयते घर राहायला मिळालेले असते. केवळ दोन वेळच्या जेवणाचा खर्च त्याला करावा लागतो. त्यात ���ुलपाठोपाठ त्याच्या बायकोलाही घरातील वृद्धलोक ही कटकट वाटू लागते आणि घरातील वातावरण दूषित होऊ लागते. त्यामुळे मग \"स्वत:च्या घरात मुलाला का ठेवायचे', असे म्हणत वृद्ध पालक वधूसंशोधन सुरूच ठेवतात. बऱ्याच घरात मुलाने निवडलेल्या मुलीला अगदी पसंत नसतानाही स्वीकारले जाते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. आयुष्यभराची उरली सुरली पुंजी पालक आपल्या मुलाच्या विवाहात खर्च करतात. विवाहानंतर एकदम परिस्थिती बदलते. लहानपणी आईच्या मांडीवर निजणाऱ्या मुलाला आईशी दोन शब्द बोलायलाही वेळ मिळत नाही. बापाशी खटके उडू लागतात. \"साऱ्या आशा पुत्रार्पण' परिस्थिती असल्याने मुलाशी वाकड्यात जाता येत नाही. यातून आलेल्या हतबलतेमुळे मुलासोबत राहावे लागते. कारण मुलाला लाडात वाढवलेले. वास्तविक स्वत:चे घर असेल तर ते अद्यापही बापाच्याच नावाने असते. मात्र स्वत:च्याच घरात बापाला आश्रितासारखे राहावे लागते. आई-बाप एकांतात पोटभर रडून घेतात. मुलाला आयते घर राहायला मिळालेले असते. केवळ दोन वेळच्या जेवणाचा खर्च त्याला करावा लागतो. त्यात मुलपाठोपाठ त्याच्या बायकोलाही घरातील वृद्धलोक ही कटकट वाटू लागते आणि घरातील वातावरण दूषित होऊ लागते. त्यामुळे मग \"स्वत:च्या घरात मुलाला का ठेवायचे' असा प्रश्न उपस्थित राहणे आणि त्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणे यात नावीन्य ते काय\nअर्थात येथे वर्णन केलेली ही अशीच परिस्थिती सगळीकडे असते असे नाही. यापेक्षा वेगळी प्रसन्न, हसतखेळत आणि मैत्रीपूर्ण वातावरण असलेली परिस्थिती अनेक घरांमध्ये दिसत असेल. मात्र, चांगल्या वातावरणाचे हे प्रमाण कमी होत चालले असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळीच या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे नितांत आवश्यक आहे. मुलाचे लाड हवेत; पण पालक श्रीमंत असोत अथवा गरीब पाल्याला कुटुंबाच्या उत्पन्नाबद्दल, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाबद्दल अगदी लिहिता-वाचता येऊ लागल्यापासून हळूहळू, प्रेमाने जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून त्याला सज्ञान होईपर्यंत स्वत:च्या परिस्थितीची जाणीव होऊ शकेल.\nया संदर्भात पालकांनी आणि भविष्यात पालक होणाऱ्यांनी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.\nमुलांचे नको तेवढे लाड करू नका. त्यांना परिस्थितीची, कुटुंबाच्या उत्पन्नाची जाणीव करून द्या.\n���ेवळ भौतिक गोष्टीतूनच आनंद मिळतो हा मुलाच्या मनातील गैरसमज काढून टाका.\nआपल्या मुलाला इतरांशी तुलना करण्याची वृत्ती दूर ठेवायला सांगा.\nमुलाला प्रेम करा. त्याचप्रमाणे चुकीचे वागल्यास कठोर शब्दांत सांगा. पालक म्हणून मुलांना तुमची आदरयुक्त भीती वाटेल, असे वागा.\nआयुष्याच्या उतारवयात केवळ मुलावरच विसंबून न राहता उदरनिर्वाह आणि उत्तम आरोग्यासाठी पुरेशी तरतूद करून ठेवा.\nमुलगा जर काही कमावत नसेल तर त्याला नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करा. आवश्यक तेथे आर्थिक मदतही करा.\nविवाहामध्ये अवास्तव खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळून उरलेली रक्कम साठवून ठेवा.\nअशा काही सावध उपायांची अंमलबजावणी केली तर भारतासारख्या देशात स्वत:च्या घरातून स्वत:च्याच मुलाला हाकलून देण्याच्या मागणीसाठी न्यायालयात लढा द्यावा लागणार नाही.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nमिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/cancer-yearly-rashifal-2019-118121400023_1.html", "date_download": "2019-04-18T18:36:37Z", "digest": "sha1:JW7ORFSXBK5GVNAW2VXVARJ6MEUTVEBI", "length": 20995, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कर्क राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकर्क राशी भविष्यफल 2019\nकर्क राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार राशींच्या षष्ठातील शनीच्या भ्रमणामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली असेल तर ती या वर्षात कमी होणार आहे. कर्क राशीचा चंद्र स्वगृहीचा असला तरी कर्क ही गुरुची उच्च रास आहे. चतुर्थात शुक्र, पंचमात बुध गुरू हे लाभदायक ठरणारे ग्रह गर्ह कर्कराशीच्या उत्कर्षाला कूप कारणीभूत ठरणार आहेत. अष्टमात असलेले मंगळ, नेपच्यून सध्या विरोधात असले तरी ते आपले फारसे नुकसान करू शकणार नाहीत.\nया वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य असणार. कुटुंबातील लोकांच्या विचारात सामंजस्य पाहायला मिळेल. सूर्याच्या राहु किंवा केतु अक्षांक्ष वर आल्या मुळे मतभेद होऊ शकतील तसेच मानसिक तणाव देखील वाढतील. याच्या अतिरिक्त तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील, तेही भविष्याच्या दृष्टीने उपयोगी पडणारे असतील. कौटुंबिक जीवनातील कर्तव्याला येत्या वर्षात बरेच प्राधान्य रहील. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि पैसे दोन्ही राखून ठेवणे आवश्यक आहे. फेब्रुवारी ते जून या दरम्यान एखादी चांगली घटना घडल्याने मनाला दिलासा मिळेल.\nइंसोमनिया, रक्त विकार, हार्मोनल असंतुलन, अपचन आणि फूड प्वाइज़निंग सारख्या समस्या उत्पन्न झाल्या मुळे तुम्ही त्रासात असताल. त्वचा संबंधी आजार होण्याची संभावना आहे. आरोग्याच्य बाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कारण या वर्षात प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू राहतील.\nआर्थिक व्यवहार आणि करिअरच्या दृष्टीने 2019 हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. असे असले तरी करिअरचा विचार करता नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाबाबत शुभवार्ता समजण्याची शक्यता आहे. कला, क्रीडा व राजकारणी व्यक्तींची चांगल्या संधी करता निवड होईल. ज्या कामात स्पर्धकांना यश मिळाले नाही, त्याच कामात तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर मुसंडी माराल. नोकरदार व्यक्तींना पूर्वी काही कारणाने निराशा आली असेल तर ती दूर होईल.\nमार्च महिन्यानंतर तुम्ही नवा व्यवसाय सुरू कराल किंवा तुमच्या व्यवसायाचे विस्तारीकरण कराल. या वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती बळकट राहील. कारण या वर्षभर आर्थिक लाभ मिळविण्याची संधी तुम्हाला मिळत राहील. 2019 च्या राशी भविष्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे हे महिने तुम्हाला सर्वाधिक आर्थिक फायदा मिळवून देणारे महिने ठरण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्पन्नामध्ये झालेली वाढ आणि आर्थिक लाभ यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बळकट होईल आणि समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावेल. आर्थिक लाभांबरोबरच या वर्षी तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंत आर्थिक बाबतीत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक व्यवस्था करा आणि भांडवली गुंतवणूही नीट विचार करून करा.\nरोमांस साठी हे वर्ष खूप चांगले असणार. थोडे त्रास होतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. नवीन नाती जुळतील व जुनी नाती आणखीन मजबूत होतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. त्याचा विचार त्यांनी 2019 च्या मध्यापूर्वीच करावा.\nया वर्षी तुम्हाला समजदारीन काम घ्यायला पाहिजे. योग, ध्यान आणि प्राणायाम करावे. हनुमंताच्या देवळात जावे आणि शनिवारी तसेच मंगळवारी गरीबांना दान द्यावे.\nसिंह राशी भविष्यफल 2019\nकन्या राशी भविष्यफल 2019\nतुळ राशी भविष्यफल 2019\nवृश्चिक राशी भविष्यफल 2019\nधनु राशी भविष्यफल 2019\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमा��� जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=VideoNews", "date_download": "2019-04-18T18:38:28Z", "digest": "sha1:HVKM4MR3NMEIMVHK3VDSABAX5ZK2NFJY", "length": 7927, "nlines": 96, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का बडी मंडळी मतदान का करीत नाहीत बडी मंडळी मतदान का करीत नाहीत राजकीय पक्षात एवढी अनास्था का राजकीय पक्षात एवढी अनास्था का मतदानाचा टक्का कसा वाढेल मतदानाचा टक्का कसा वाढेल एक मुलाखत प्रा. एमबी पठाण यांची जरुर बघा... ...\nमतदानात उत्साह नाही ५० ते ६० टक्क्याच्या आतच मतदार यादीतून अनेकांची नावे गायब नागरिकांची नाराजी अनेकांची बूथ बदलले पोलचीट वाटल्या नाहीत कुठल्या केंद्रावर जावे कळेना मतदारांची ससेहोलपट ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. बघा मुलाखत ज्येष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर यांची ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही पाणी वाटपात असमानता, अनेक घरांना पाणीच येत नाही ...\nखासदार��ंनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन...\nलातूर: आजलातूर आणि संवाद एसएमस वृत्तसेवेच्या कार्यालयाचं स्थ्लांतर झालं आहे. हे कार्यालय पत्रकार भवनाच्या तिसर्या मजल्यावर रुजू झाले आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी खासदार सुनील गायकवाड यांनी या कार्यालयाचं उदघाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nलातूर: लोकसभेचे पडघम राज्यात दिसून येत आहेत याच अनुषंगाने आज महायुतीचा घटक पक्ष असलेल्या दलीत महासंघाचे मच्छींद्र सकटे यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेवून या सरकारने सर्व घटकांना नाराज केले ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं मध्येच तिकिटाचे भाव का वाढतात मध्येच तिकिटाचे भाव का वाढतात ऐका एजाज मनियारकडून... ट्रॅव्हलचा ग्राहक वाढला. पण व्यावसायिक मात्र त्रस्त. सणासुदीच्या काळात भाव का वाढतात ऐका एजाज मनियारकडून... ट्रॅव्हलचा ग्राहक वाढला. पण व्यावसायिक मात्र त्रस्त. सणासुदीच्या काळात भाव का वाढतात या व्यवसायाचं भवितव्य काय या व्यवसायाचं भवितव्य काय\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा...\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा पाडव्यानिमित्त काढलेल्या या शोभायात्रेत महिलांचा सहभाग आश्चर्यजनक ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्याचा कारखाना...\nलातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ या भागात दोन चुरमुर्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. भरवस्तीमध्ये विटभट्टी, चुरमुरा कारखाना, लाकडी कारखाना या प्रकारचे कारखाने ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nलातूर: लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय वातावरण गरम झाले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी औसा येथे सभा घेणार आहेत. आज लातूर येथील कस्तुराई मंगल कार्यालयामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 307\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात प्लांटरने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nलातूर-बेंगलोर ���ेल्वे ०४ ...\nट्राफीक पीआय राख ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2019-04-18T18:33:18Z", "digest": "sha1:H7MYVH25ERMBDHVKXNWCP5PWHC5M7KCW", "length": 4873, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कम्युनिस्ट पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► कम्युनिस्ट नेते (४ प)\n► भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (१ क, ७ प)\n\"कम्युनिस्ट पक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\nसोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-yogeshvar-dande-article/", "date_download": "2019-04-18T19:06:01Z", "digest": "sha1:DPDJVBFI7IRENBMHHGQPYKODOGYHVXKO", "length": 25844, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे - योगेश्वर दंडे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special नव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे – योगेश्वर दंडे\nनव उद्योगांना प्रोस्ताहन ��िळावे – योगेश्वर दंडे\nशहर विकासात नाशिकरोडचे योगदान मोठे आहे. व्यापारी बाजारपेठेसह बांधकाम, सराफा, वैद्यकीय, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात येथील धुरंधरांनी मिळवलेले यश नेत्रदिपक आहे. कालपरत्वे पहिल्या पिढीतील बिनीच्या शिलेदारांनी आपापल्या व्यवसायाची सूत्रे पुढच्या पिढीकडे दिलेली असून नव्या पिढीच्या उमद्या व्यावसायिकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपापल्या व्यवसायात भर घातलेली दिसून येते.\nनाशिकरोडच्या सराफ व्यावसायिकांत अग्रक्रमाने उल्लेख करावासा वाटणार्या मे. गोविंद दंडे ऍण्ड सन्सचे युवा उद्योजक योगेश्वर दंडे यांनी सुवर्ण व्यवसायाला उच्चतम दर्जा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. विकासाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील नाशिक कसे असावे, याबाबत त्यांनी मांडलेले विचार नव उद्योजकांबाबत आशा पल्लवित करणारे आहेत.\nविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिकला वैभवशाली औद्योगिक चेहरामोहरा मिळाला. सातपूर, अंबड, सिन्नर, ओझर, मालेगाव, गोंदे हे नाशिकचे औद्योगिक परिवर्तन घडवणारे महत्त्वाचे शहरे आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय आदी सर्वच बाजूंनी येथील उद्योग-व्यवसाय बहरला आहे.\nनाशिकला लाभलेल्या नैसर्गिक वैविध्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी अनेक पर्याय आहेत. अभ्यासपूर्ण नियोजन आणि योग्य काळजी घेऊन या नैसर्गिक वरदानाचे मर्म जाणून घेतल्यास अनेक पूरक व्यवसाय नाशिकमध्ये नव्याने उदयास येतील. सद्यस्थितीत स्मार्ट सिटी अंतर्गत शहर विकासाचे वारे वाहत असताना मूलभूत सुविधांचा स्तर दर्जेदार तर हवाच.\nपरंतु नव उद्योगांना प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक हब, आयटी हब, मेडिकल हब आदींची पायाभरणी यशस्वीपणे झाल्यास मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण खर्या अर्थाने पूर्णत्वास येईल. केवळ नवीन उद्योगांनाच नव्हे तर सोबत नवनव्या शासकीय प्रकल्पांची पायाभरणी नाशिकमध्ये होणे गरजेचे आहे.\nकारण बदलत्या परिस्थितीने नाशिकसमोर नवनवे आव्हाने निर्माण झालेले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांत नव्याने कोणताही मोठा उद्योग वा प्रकल्प नाशिकमध्ये आलेला नाही. किंबहुना आहे त्याच प्रकल्पांवर टाच येत असल्याचे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. तथापि समस्या व त्यावरील उप��यांवर समाजमंथन होणे गरजेचे आहे.\nकारण त्यातूनच नवीन उपाय समोर येऊ शकतात व ते उपाय आकाशाला गवसणी घालणार्या प्रत्येक नाशिककराला एक विस्तारित अवकाश मिळण्यास कारणीभूत ठरू शकतात, असा मला ठाम विश्वास आहे.\nजुन्या वाटेवरून चालण्यापेक्षा नवीन वाटेचा स्वीकार केल्यास यशही नवे मिळते, यावर आपला विश्वास आहे. शहर विकासाकडे झेपावत असताना नव्या व्यवसाय उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणे ही काळाची गरज बनली आहे.\nनव उद्योगांना प्रोत्साहन देताना शासकीय नियम व अटीमध्ये सुलभता असावी. कारण जॉब क्रिएशन झाले तर गरजा वाढतात आणि शहर विकास साधायचा म्हटल्यास कुशल कर्मचारी वर्ग शहरात स्थायिक होणे तेवढेच महत्वाचे आहे.\nयाशिवाय छोट्या व्यवसायांना पुश मिळणेही आवश्यक आहे. एकूणच शहर विकासासाठी जादा लोकांची गरज असून नवीन उद्योगांची निर्मिती आणि तत्संबंधी सर्व स्तरातून प्रामाणिक प्रयत्न झाल्यास व्यवसायाचे चक्र जोराने फिरू शकतील.\nPrevious articleसक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nNext articleविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/ocw-version-on-pratap-nagar-issue/03201851", "date_download": "2019-04-18T19:29:45Z", "digest": "sha1:JEWOBAR2RR5UOMVXEEQJJNARYEYJKEUL", "length": 17608, "nlines": 123, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "प्रताप नगर जलकुंभ दुषित पाणी समस्या: मनपा – OCW ची कारवाई – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nप्रताप नगर जलकुंभ दुषित पाणी समस्या: मनपा – OCW ची कार��ाई\nमनपा-OCWची लक्ष्मी नगर झोन चमू समस्या सोडविण्यासाठी १५ मार्चपासून अहोरात्र कार्यरत\nस्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी ३ विशेष टँकर्स रुजू\nनागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर लक्ष्मी नगर झोन चमू यांनी १५ मार्च (ज्या दिवशी OCWकडे दुषित पाण्याची तक्रार आली) पासून अहोरात्र परिश्रम घेत दुषित पानाची समस्या सोडविली आहे.\nयेथे उल्लेखनीय आहे कि प्रताप नगर जलकुंभ कमांड एरियातील प्रताप नगर, विद्या विहार कॉलोनी, मॉडर्न सोसायटी, नवनिर्माण सोसायटी इत्यादी भागांमध्ये १५ मार्च रोजी दुषित पाण्याची समस्या उद्भवली.\n· १५ मार्च रोजी सकाळच्या पाणीपुरवठ्यानंतर मनपा-OCW कडे प्रताप नगर, विद्या विहार कॉलोनी, मॉडर्न सोसायटी, नवनिर्माण सोसायटी, ई. या भागांतून दुषित पाण्याच्या तक्रारी आल्या.\n· जल वितरण व्यवस्थेच्या सखोल पाहणीनंतर मनपा-OCW लक्ष्मी नगर झोन चमू यांनी ताबडतोब शोध सुरु केला. प्रताप नगर जलकुंभ कमांड एरिया हा मोठा भाग असल्यामुळे व सर्व जलवाहिन्या जमिनीखाली असल्याने दुषित पाण्याचा अचून स्रोत व कारण शोधून काढणे अवघड होते. मात्र मनपा-OCW यांनी अथक परिश्रम करत स्रोत शोधून काढला.\n· १५ मार्च रोजी – मॉडर्न सोसायटी येथे २ ठिकाणी खोदकाम करून पाहणी\n· १६ ते १८ मार्च दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मनपा-OCW ने लाऊड स्पीकरवरून सूचना दिल्या व नागरिकांना पाणी पिण्यासाठी न वापरण्याबाबत जागरूक केले. याचसोबत संपूर्ण भागात घरगुती वापरासाठी टँकर पुरविण्यात येणार असल्याचे कळविले.\n· मनपा-OCWने आपली लीक डिटेक्शन टीम रात्रभर कामी लावून दुषित पाण्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. बँक ऑफ इंडिया, प्रतापनगर येथेदेखील खोदकाम करण्यात आले. मात्र स्रोत सापडला नाही.\n· १८ मार्च – पहाटे ४.३० वाजता पुन्हा एकदा लीक डिटेक्शन करण्यात आले व जवळपास सकाळी ५ वाजता १०० मिमी व्यासाच्या गायत्री भोजनालयासमोरील सिवेज चेंबरमध्ये गळती आढळून आली. ताबडतोब खोदकाम करून तो वाहिनी दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली.\n· १८ मार्च रोजीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटील हॉस्पिटलजवळ खोदकाम करण्यात आले २ १८ आणि १९ मार्च रोजी संपूर्ण लाईनचे फ्लशिंग करण्यात आले. त्यानंतर काही घरांमधील नळाचा पाणीपुरवठा तपासून बघण्यात आला. हे पाणी स्वच्छ व दुर्गंधीरहित आढळले.\n· रेसिड्युअल क्लोरीनचे प्रमाण तिथल्��ा तिथे तपासण्यात आले. इतरही ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले.\nदरम्यान. दुषित पाण्याची समस्या सुरु असताना मनपा-OCWने ३ (८००० लिटर क्षमतेचे) टँकर १६ मार्चपासून या भागात रुजू केले होते. जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे शक्य झाले. या टँकर्सने किमान ३० फेऱ्या बाधित भागांमध्ये केल्या.\nतसेच, मनपा-OCWच्या अनाउन्समेंट व्हॅनने वारंवार नागरिकांना दुषित पाण्याच्या समस्येबाबत जागरूक करण्यात आले व नळाच्या पाण्याऐवजी टँकरद्वारे पुरविण्यात येत असलेले पाणी वापरण्याबाबत सांगण्यात आले. OCWच्या कम्युनिकेशन चमूने प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना माहिती दिली.\n· १९ व २० मार्च या दोन्ही दिवशी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (RPHL) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्याचे अहवाल २५ मार्चपर्यंत अपेक्षित आहेत.\nदरम्यान, प्रसिद्ध चिकित्सक डॉ यशवंत शिंदे, विद्या विहार कॉलोनी यांनी OCWच्या ही कठीण परिस्थिती सांभाळण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केलेत्यांनी सांगितले कि ही समस्या १५ मार्च रोजी सुरु झाली. OCWने दर एक दिवसाआड संपूर्ण भागात टँकर पुरविले. त्यांची चमू दिवसरात्र कार्यमग्न होती. मी स्वत: यांच्या लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करताना पाहिले आहे.\nश्री शंकर कोरडे आणखी एक प्रसिद्ध नागरिक यांनी सांगितले कि जरी ही अचानक उद्भवलेली समस्या असली तरी ही समस्या मानवनिर्मित नव्हती. मनपा-OCWच्या चमूने अत्यंत विचारपूर्वक व पद्धतशीरपणे हाताळली. १६ मार्चपासून नियमित टँकर पुरविण्यात आले.\nदरम्यान पुढील २ ते ३ दिवस तज्ञांनी बाधित भागातील नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे. मनपा-OCW यांनी प्रताप नगर भागातील नागरिकांचे व जनप्रतिनिधींचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानले आहे.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-18T18:54:58Z", "digest": "sha1:I2KBTZFQE64O33YFEJWGOPF4WM2E4P7R", "length": 8760, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi Trends > ‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nचॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर कशी तू’ नुकताच लाँच झाला. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित ‘बेखबर कशी तू’ ह्या म्युझिक अल्बमच्या लाँचला सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव उपस्थित होते.\nअल्बम लाँच झाल्यावर फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “बेखबर कशी तू गाणे पाहिल्यावर ते पून्हा पून्हा पाहत राहावेसे वाटते. मराठी सिनेसृष्टीत किती प्रतिभावान युवा कलाकार आहेत, हे ह्यावरून सिध्द होतं.”\nगीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या ‘बेखबर कशी तू’ गीताला संगीतकार व्यान याने संगीतबध्द केले आ��े. आणि रॉकस्टार रोहित राऊतने हे गाणे गायले आहे, लाँच झाल्याझाल्या चोवीस तासातच गाण्याला 80 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले तर गाणे सातव्या स्थानी युट्यूबवर ट्रेंडिंग होते.\nह्या अल्बमविषयी ‘व्हिडियो पॅलेस’चे नानुभाई जयसिंघानी म्हणाले, “अवघ्या चोविस तासात अल्बमला ऐंशी हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळणे, ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. श्रवणीय संगीत, अप्रतिम लोकेशन्स, आणि उत्तम कलाकार ह्यासर्वाची एकत्रितपणे काय जादू रसिकांवर होऊ शकते, हे बेखबर कशी तू गाण्याने दाखवले, ह्याचा मला अभिमान आहे. “\n‘सेवन सिझ मिडिया’चे डायरेक्टर आणि ‘बेखबर कशी तू’ गाण्याचे निर्माते समीर परब म्हणाले, “सेवन सिझ मीडियाचा हा पहिला मराठी म्युझिक अल्बम आणि त्याला रसिकांकडून मिळालेली कौतुकाची पावती आम्हांला आता अजून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करायची प्रेरणा देते आहे. ह्या क्षेत्रातल्या नानुभाईंसारख्या जाणकारांमूळे आणि गुणी कलाकारांची साथ लाभल्यामूळे सेवन सिझला हे यश मिळाले आहे. “\nम्युझिक अल्बमचा दिग्दर्शक ओंकार माने म्हणतो, “संगीतकार व्यानच्या सुमधूर संगीताला रोहित राऊतचा स्वरमयी साज आणि त्याला असेलेली सुमेध-संस्कृतीच्या ऑनस्क्रिन रोमँसची जोड ह्यामूळे हे गाणे युवापिढीला आवडत असल्याच्या प्रतिक्रिया सध्या आम्हांला मिळत आहेत.”\nरॉकस्टार गायक रोहित राऊत म्हणतो, “हा माझा पहिला अल्बम आहे, ज्याला चोविस तासात एवढी भरघोस प्रतिक्रिया मिळाली आहे. मी रसिकांचे आभार मानतो.”\nअभिनेता सुमेध मुदगलकर म्हणाला, “आमच्या म्युझिक अल्बमला मिळालेले हे यश संपूर्ण टिमचे आहे. अतिशय प्रतिकुल वातावरणात संपूर्ण टिमने खूप मेहनतीने गाण्याचे चित्रीकरण केले होते. आमची मेहनत फळाला आली, असं मला वाटतं.”\nअभिनेत्री संस्कृती बालगुडे म्हणाली, “डेहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण झाले आहे. प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं, असे एक सुंदर गाणं आपल्यावर चित्रीत व्हावं. आणि रसिकांकडून त्या गाण्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळावा. माझं हे स्वप्न आज पूर्ण झालं.”\nPrevious मुंबईकर ‘अनपेक्षित जिज्ञासा’मध्ये दिसून येतो एक वेगळाच स्पिरीट\nव्हॅलेंटाईनच्या महिन्यात सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/e-sarwmat/", "date_download": "2019-04-18T18:23:44Z", "digest": "sha1:K6FEV5V7MQMES5QO5W5GYFTFLCKLPOAV", "length": 17834, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "E Sarwmat Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान E Sarwmat\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nशनिवार, 13 एप्रिल 2019\nईपेपर- शुक्रवार, 12 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 11 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 10 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 9 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 8 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 7 एप्रिल 2019\nई पेपर- शनिवार, 6 एप्रिल 2019\nई पेपर- शुक्रवार, 5 एप्रिल 2019\nई पेपर- गुरुवार, 4 एप्रिल 2019\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/inconvenience-due-debris-railway-station-162806", "date_download": "2019-04-18T18:54:18Z", "digest": "sha1:YF7EDXHYKR4PCDRQCT4UIMO3NKR3DBOT", "length": 11283, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inconvenience Due to debris at Railway Station रेल्वे स्टेशनवरील राडारोड्यांमुळे प्रवशांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nरेल्वे स्टेशनवरील राडारोड्यांमुळे प्रवशांची गैरसोय\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम ���पलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nशिवाजीनगर : शिवाजीनगर रेल्वेस्टेशनवर हे फारश्या बसविण्याचे काम चालू आहे. सर्व ढिग राडारोडा हा तेथेच टाकलेला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने कारवाई करावी.\n#WeCareForPune जंगली महाराज रस्त्यावर बाधंकामाचा राडारोडा पडून\nपुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या जिद्दीची कसोटी\nभाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून...\nऑनलाइन कंपन्यांमुळे मिळतोय रोजगार\nगोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा...\nLoksabha 2019 : कमी मतदान झालेल्या केंद्रांवर भाजपचे लक्ष\n४५५ मतदान केंद्रांवर वॉर रूम आणि प्रत्यक्ष संपर्कातून भर पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ‘वॉर...\n#WeCareForPune बस थाब्यांचे शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय\nशिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर...\nLoksabha 2019 : स्मृती इराणी यांच्या विरोधात खटला दाखल\nपुणे : अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनस���बंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/23000-specially-abled-fight-18797", "date_download": "2019-04-18T19:16:30Z", "digest": "sha1:23KAAPNL6HHGCADVCCGXQH2LTT7GCNWS", "length": 15283, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "23000 specially abled to fight रत्नागिरीतील 23 हजार दिव्यांग देणार लढा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nरत्नागिरीतील 23 हजार दिव्यांग देणार लढा\nमकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nरत्नागिरी : दापोलीपासून 18 किलोमीटरवरील पाजपंढरी गावात 175 दिव्यांग व्यक्ती आहेत. यातील 50 टक्के व्यक्ती पोलिओचे रुग्ण आहेत. या सर्व व्यक्तींचे वय 40 ते 45 एवढे आहे. पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले तरीही आज हे सारे जण हालाखीचे जीवन जगत आहेत.\nशासनाची पेन्शन फक्त 600 रुपये मिळते; पण तीही वेळेवर नाही. कर्जासाठी बॅंकांमध्ये खेटे मारावे लागतात, त्यामुळे हे लोक बॅंकेत जात नाहीत. दापोली तालुक्यात सर्वाधिक 4500 व जिल्ह्यात 23 हजार दिव्यांग आहेत. या सर्व व्यक्तींना एकत्र करून लढा उभारण्याचे काम रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन करणार आहे.\nरत्नागिरी : दापोलीपासून 18 किलोमीटरवरील पाजपंढरी गावात 175 दिव्यांग व्यक्ती आहेत. यातील 50 टक्के व्यक्ती पोलिओचे रुग्ण आहेत. या सर्व व्यक्तींचे वय 40 ते 45 एवढे आहे. पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले तरीही आज हे सारे जण हालाखीचे जीवन जगत आहेत.\nशासनाची पेन्शन फक्त 600 रुपये मिळते; पण तीही वेळेवर नाही. कर्जासाठी बॅंकांमध्ये खेटे मारावे लागतात, त्यामुळे हे लोक बॅंकेत जात नाहीत. दापोली तालुक्यात सर्वाधिक 4500 व जिल्ह्यात 23 हजार दिव्यांग आहेत. या सर्व व्यक्तींना एकत्र करून लढा उभारण्याचे काम रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन करणार आहे.\nजागतिक अपंग दिनानिमित्त आज साई मंगल कार्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती एकत्र आल्या आणि सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. दिव्यांगांचे दुःख सांगताना पाजपंढरीतील अनिल रघुवीर म्हणाले, \"\"40-50 वर्षांपूर्वी फारशा सुविधा नव्हत्या. आई-वडील कायमच मच्छीमारी करत असल्याने अनेकांना पोलिओ झाला. योग्य वेळेत उपाय करता आले नाहीत. दापोलीत सरकारी दवाखाना आहे. अशिक्षितपणामुळे रुग्णांची संख्या वाढत गेली.''\nते म्हणाले, \"2009 मध्ये मी विकलांग पुनर्वसन स्वयंरोजगार सर्व सेवा उद्योग सहकारी संस्था स्थापन केली. अस्थिव्यंग 50 टक्के, अंध, कर्णबधिर, मूकबधिर आदी प्रकारचे 175 व्यक्ती सभासद आहेत. हातावर पोट असणारे हे सर्व दिव्यांग पानपट्टी, मच्छीचे जाळे विणणे, घरबसल्या काही छोटे व्यवसाय करतात.''\nशासनाच्या योजनांचा लाभ घेताना उत्पन्नाची अट अडचणीची ठरते. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे जादा उत्पन्न दिसते व योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने उत्पन्नाची अट शिथिल करावी, अशी मागणी रघुवीर यांनी केली. या वेळी कसबा-लेंडी येथील अरविंद चव्हाण यांना व्हीलचेअर देण्यात आली. संजय लटके या अंध कलाकाराने सुरेख गीते सुरेल आवाजात ऐकवून सर्वांची मने जिंकली.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nस्वप्नील-सिद्धार्थने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत...\nपेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन\nरमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्य केवळ पेन्सिलीच्या हलक्याशा फटकाऱ्यानिशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशन��� लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pistol-smuggler-manish-nagori-arrested-kolhapur-181871", "date_download": "2019-04-18T19:19:16Z", "digest": "sha1:JDKMKV6JD6QIZFUQRAQDRFXDGAD2JWGZ", "length": 22583, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pistol smuggler Manish Nagori arrested in Kolhapur पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला अटक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपिस्तूल तस्कर मनीष नागोरीला अटक\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nतडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) अटक\nशाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई\nऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ\nशहापूर (इचलकरंजी) पोलिसांनी हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक\nकोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले.\nऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर शहापूर (इचलकरंजी) पोलिसांनी त्याला हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक केली.\nनागोरीवर राज्यभरात तीन खुनांच्या गुन्ह्यांसह १६ हत्यार तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने विकलेल्या २०० पैकी आजअखेर ४८ पिस्तुले पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही पोलिसांनी नागोरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गांधीनगर, चतुःश्रुंगी व डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचे, तर इचलकरंजी, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी, शहापूर, जयसिंगपूर, पुणे, पाचगणी पोलिस ठाण्यांमध्ये हत्यार तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला इचलकरंजी प्रांतांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. काही दिवसांपूर्वी त्याला पु���े एसआयटीने अटक केली होती. त्याच्या साथीदारांनी त्याचा जमीन मंजूर करून घेतल्याने येरवडा कारागृहातून त्याची सुटका झाली होती; मात्र कारागृह प्रशासनाने त्याच्या सुटकेची सूचना राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना दिली होती.\nयाच दरम्यान बोंजुर्डी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या विकी नाईक व सुनील घाटगे या दोघांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडील चौकशीत नागोरीचा कोल्हापूर परिसरात वावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नागोरीची माहिती मिळवण्याच्या सूचना दिल्या.\nशनिवारी (ता. ६) शिरोली एमआयडीसीमधील एका सीसीटीव्ही फुटेजमधून त्याची मोटार दुपारी बारा ते एकच्या दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शहरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये सायंकाळी सातच्या सुमारास त्याची मोटार दाभोलकर कॉर्नर परिसरात होती. त्याचा कोल्हापुरातील वावर स्पष्ट होताच श्री. देशमुख यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना त्याच्या मोटारीचा क्रमांक देऊन शोध मोहीम राबवण्याची सूचना केली.\nत्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी शोध घेत असताना त्याची मोटार मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील स्कायलार्क हॉटेलच्या पार्किंगमध्ये आढळली. पोलिसांनी हॉटेलमध्ये शोध घेतला असता खोली क्रमांक ३०८ मध्ये नागोरी सापडला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. चौकशीत त्याने आई व बहिणीला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात तडीपार असताना जिल्ह्यात वावरत असल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली.\nइचलकरंजी - दरम्यान, नागोरीला दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यानंतर तो १३ मार्च रोजी शहरात आढळून आला होता. त्याला त्यावेळी मुंबई पोलिसांनी वारंटमध्ये अटक केली होती. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्याला काल अटक केली होती. शहापूर पोलिसांनी आज १३ मार्च रोजी दाखल झालेल्या हद्दपार आदेशाचा भंग केल्याच्या गुन्ह्यात नागोरीला अटक केली.\nदरम्यान, मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने शहापूर पोलिसांच्या मदतीने न्यायालयीन वारंटकामी नागोरीला १३ मार्च रोजी घरातून अटक केली होती. त्यानंतर म���ंबई पोलिस त्याला घेऊन गेले होते. त्यावेळी शहापूर पोलिसांनी नागोरीवर हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता; मात्र त्याला अटक केली नव्हती, अशी माहिती पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिली.\nनाव बदलून खोली बुक\nपोलिसांनी स्कायलार्क हॉटेलवर मध्यरात्री छापा टाकला. सहायक फौजदार संदीप जाधव, प्रशांत घोलप, सागर माळवे यांनी वेटरच्या रूपात झडती घेतली, तेव्हा नागोरी हॉटेलमध्ये खोली क्रमांक ३०८ मध्ये सापडला. अचानक वेटर आत आल्याचे पाहून त्याला शंका आली. त्याने त्यांच्याशी झटापटीचाही प्रयत्न केला. ही खोली शक्ती सिंग या नावाने एका व्यक्तीने बुक केली होती. बुकिंग दोन दिवसांचे होते. याच खोलीत नागोरी सापडल्याने पोलिसही अवाक् झाले. शक्ती सिंग कोण, याचाही पोलिस शोध घेत आहेत.\nसीसीटीव्ही फुटेजमुळे मोहीम फत्ते\nचंदगड तालुक्यातील दोघांना पिस्तूल विक्रीप्रकरणी अटक\nत्यांच्या अधिक चौकशीत नागोरी कोल्हापुरात, अशी माहिती\nशिरोली एमआयडीसीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची मोटार कैद\nसंशय पक्का झाल्यानंतर पोलिसांची झटपट कारवाई\nमुख्य बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये मोटार सापडली\nपोलिसांचा त्याच हॉटेलमधील एका रुमवर छापा व मोहीम फत्ते\nऐन निवडणुकीत नागोरीचा कोल्हापुरात वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एखादे ‘डील’ करण्यासाठीच तो शहरात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर लगेचच त्याला शहापूर पोलिसांनी तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली. दरम्यान, नागोरीचा ताबा मिळावा, यासाठी मुंबई एटीएससह सातारा व कोल्हापूर एलसीबी सोमवारी (ता. ८) न्यायालयात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.\nजालना : अमेरिकन बनावटीचे पिस्तूल जप्त\nजालना : जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका संशयिताच्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. 12) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अमेरिकन...\nचंदगडमध्ये चार गावठी पिस्तुलांसह मॅगझीन, काडतुसे जप्त\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या इचलकरंजी शाखेने दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चार गावठी...\nटिटवाळातील तरुणाला 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसांसह अटक\nटिटवाळा : स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एका इसमाला वासिंद येथून अटक केली....\nपुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यास अटक\nपुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील वैदूवाडी भागात त्यास अटक करण्यात आली....\nभावाचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार\nपुणे - मोटारीसमोर आलेल्या दुचाकीस्वारास थांबण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने त्याच्या साथीदारासह चालकास जबर मारहाण केली....\nदोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:19:45Z", "digest": "sha1:YHFYRJLKLNUHMTFYPC3ZVRYBOWE2GQLK", "length": 4328, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे २४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे २४० चे दशक\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २७० चे पू. २६० चे पू. २५० चे पू. २४० चे पू. २३० चे पू. २२० चे पू. २१० चे\nवर्षे: पू. २४९ पू. २४८ पू. २४७ पू. २४६ पू. २४५\nपू. २४४ पू. २४३ पू. २४२ पू. २४१ पू. २४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे २४० चे दशक\nइ.स.पू.च्या ३ र्या शतकातील दशके\nइ.स.पू.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्��त उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:49:07Z", "digest": "sha1:YKQ2JGB6R4ZJD2BP5FOSUBPSCIHBOJGZ", "length": 18822, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "न्यूजग्राम Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्य��� घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानास सुरवात\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-ahmednagar-political-situations-163021", "date_download": "2019-04-18T18:44:13Z", "digest": "sha1:ESURMPU4RHDIGVL2OGKWZ2NDIFGBUVBH", "length": 23751, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article on Ahmednagar Political Situations अहमदनगरचे धडे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nरामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो शिवसेनेला हे सहजशक्य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते अपरिहार्य आहे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुर्चीला खुर्ची लावून बसणारे पक्ष एकत्र निर्णय घेतात, सत्तेची फळेही चाखतात. या मधुर फळांची गोडीच सत्तेचा सोन्याचा पिंजरा सोडू देत नाही हे जनता जाणते.\nरामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो शिवसेनेला हे सहजशक्य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते अपरिहार्य आहे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुर्चीला खुर्ची लावून बसणारे पक्ष एकत्र निर्णय घेतात, सत्तेची फळेही चाखतात. या मधुर फळांची गोडीच सत्तेचा सोन्याचा पिंजरा सोडू देत नाही हे जनता जाणते. मात्र, अशा सहनाभवतू, सहनौभुनक्तूच्या एकमंत्राच्या बैठकीनंतर केवळ अर्ध्या तासात जे परस्परव्देषाचे राजकारण सुरू होते ते जनता स्वीकारू शकते शिवसेनेला हे सहजशक्य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते अपरिहार्य आहे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुर्चीला खुर्ची लावून बसणारे पक्ष एकत्र निर्णय घेतात, सत्तेची फळेही चाखतात. या मधुर फळांची गोडीच सत्तेचा सोन्याचा पिंजरा सोडू देत नाही हे जनता जाणते. मात्र, अशा सहनाभवतू, सहनौभुनक्तूच्या एकमंत्राच्या बैठकीनंतर केवळ अर्ध्या तासात जे परस्परव्देषाचे राजकारण सुरू होते ते जनता स्वीकारू शकते हात करताच ही पूर्व आहे मानणारी मतपेटी जवळ असेल तरच अशी मस्ती करता येते. अन्यथा समोरचा पक्षही उत्तर देवू लागतो. सत्तेतला दुसरा पक्ष बडा असेल तर सामदामदंडभेदाचा उपयोग सुरू करतो.\nअहमदनगरमध्ये सेनेला याची प्रचिती आली असावी. निवडणूक खरे तर छोटी. पण लोकशाही तत्वांना हरताळ फासत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला दूर ठेवले अन राष्ट्रवादी पक्षाला मदतीला घेतले. असले राजकीय प्रयोग विधीनिषेधशून्य असतात पण ते होतात. पक्षविस्तारासाठी वाटेल ते केले जातेच पण समोरच्याला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर पोहोचता येते. मुंबईत एक असलेल्या पक्षांनी नगरमध्ये समोरासमोर उभे रहाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभ्यपणामुळे खरे तर धोरणीधूर्तपणामुळे मुंबई महापालिकेत बरोबरीत सुटलेल्या सामन्याचे कर्णधारपद म्हणजेच महापौरपद शिवसेनेला मिळाले. मुंबईत सरळ वागणारे आपण प्रसंगी अहमदनगरप्रयोगही करू शकतो हे त्यांनी त्यांचे जवळचे मित्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलेले दिसते. याचे शिवसेना धडे घेते की धडे देते ते आता दिसेलच. शिवसेना मोदीलाटेत भक्कमपणे पाय रोवून उभा राहिलेला महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता. अफजलखानाच्या फौजेला उत्तर देणारा एकमेव स्टारप्रचारक, स्ट्रॅटेजीमेकर अशा सर्व भूमिका उद्धव ठाकरे यांनी एकटयाने निभावल्या. नंतर सत्तेमुळे आमदार ऐकेनासे झाले. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ठाणे वगळता एकाही ठिकाणी सेनेला लक्षणीय विजय मिळवता आला नाही.\nसेनेने अहमदनगरात चागल्या जागा जिंकल्या खरे तर महापौरपदावर त्यांचाच हक्क होता. भाजपच्या प्रत्यक्ष खासदारालाही स्वत:च्या मुलाला सुनेला जिंकवून आणता आले नाही. छिंदम यांनी अडचणीत आणलेल्या पक्षाचा पाय आणखी खोल जात राहिला. पण जे जनतेने दिले नाही ते या पक्षाने अखेर सत्तेचा वापर करून मिळवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता नगरसेवकांवर बडगा उचलायचा निर्णय घेतला असला तरी नेते याबाबत खरेच अंधारात होते काय विधानसभेच्या निकालांनंतर न मागताच पाठिंबा देण्याचे राजकारण पुन्हा सक्रीय होते आहे काय हा प्रश्नही लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चर्चेत येणार आहे.\nशेटजी भटजींचा भारतीय जनता पक्ष 2014 च्या ऑक्टोबरमध्ये बनियांचा पक्ष ठरला .मोदी लाटेने अभूतपूर्व यश मिळवून दिले. महाराष्ट्रात भाजपने छोटया भावाची भूमिका सोडली. विधानसभेसाठी जागावाटप नव्याने सुरू केले अन् सेनेने विशिष्ट आकडयाचा आग्रह धरला. खरे तर सेनेच्या पारडयात जास्त जागांचे माप टाकण्याची तयारी भाजपने प्रथमत: दाखवली होती. सेनेने होकार दिला असता तर युती तोडण्यास भाजपने नवा मुद्दा शोधला असता खरा पण सेनेने आकडयाचा हटट कायम ठेवला अन् दोन पक्षांची फारकत झाली. त्यानंतर मानापमानाचे प्रयोग सुरूच आहेत.\nमोदी लाटेचा प्रभाव ओसरत असताना प्रादेशिक पक्ष पुन्हा आघाडी उभारण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगालच्या स्वघोषित पंतप्रधानपदाच्या दावेदार ममता बॅनर्जी यांना एकदा उद्धव ठाकरे भेटलेही. पण राममंदिराचा मुददा अन्य सर्व पक्षांना अडचणीचा आहे. मुळात या मुद्द्यात आता जनता राम बघते ते कळत नाही असे भाजपलाच वाटते. शिवसेनेने हा मुद्दा हाती धरून स्वत:ला हिंदुत्ववादाशी बांधून घेतल्यामुळे आता युती करायचीच असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. तुझी माझी धाव युतीपासून युतीकडेच जाणारी आहे. बिहारमध्ये कमी जागा जिंकणाऱ्या सहयोगी पक्षांनाही बांधून ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला. पासवानही नितीशकुमार यांच्या बरोबरीने समवेत राहिले. घटकपक्षांना त्यामुळे पाहिजे ते मिळते असे शिवसेनेला वाटत असावे.अधिकाधिक जागा पदरात पाडून घेणे हा उद्देश असेल तर ती व्यूहरचना म्हणून उत्तम आहे. पण परत येण्याचे दोर अशा स्थितीत शाबूत ठेवायचे असतात.\nउद्धवजी आणि त्यांचे निकटवर्तीय खासदार संजय राऊत भाजपची विवशता जाणून असावेत. तीन राज्यांच्या निकालांनतर भाजप शांत आहे, युतीची त्यांना गरज आहे. खरे तर हे भाजपचे अपयश आहे. लढाईत जिंकून तहात हरण्यापेक्षाही ही स्थिती वाईट. गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेला समवेत घेवून करावे लागणे हे भाजपसाठी चिंताजनक आहे. लोकसभेत 24 ,24 अशा समसमान जागांचा किंवा विधानसभेत 144 ,144 असा आग्रह धरला गेला तर 122 जागा जिंकणाऱ्या भाजपला झुकावे लागेल. संघटनात्मक शक्ती पुरेशी नसल्याचे हे लक्षण असेल. तसेही मोदी लाट असली तरी कोणतेही सोयरसुतक न बाळगता बाहेरच्यांना उमेदवारी दिली गेली होतीच.\nआज सत्तेचा पाउस आमचे अंगण ओले करून गेलाच नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. सत्तेच्या खेळात सारे काही क्षम्य असते पण राष्ट्रवादीला बरोबर घेणे, जनादेश झुगारणे हे अहमदनगरातले प्रकार भाजपची सत्तापिपासा दाखवते. पण सत्तेच्या खेळात हे चालतेच अशी सबब भाजप पुढे करेल, यात शंका नाही.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/lets-talk-about-health-part-18/", "date_download": "2019-04-18T18:50:12Z", "digest": "sha1:DJS3GIWGFBFA2YWMAID5SIX5PJO6F4KF", "length": 15863, "nlines": 128, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : कडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nपौगंडावस्था (puberty) म्हणजे स्त्रीयांतील मासिक पाळी पुर्व किंवा सुरू होण्याचा काळ. या काळातील स्त्रीचे शारीरीक व मानसीक स्वास्थ्य यावर संपुर्ण प्रजनन संस्थेची वाढ व स्वास्थ्य अवलंबुन असते व त्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्वाचा आहे.\nया अवस्थेत शरीरासाठी अत्यंत अवश्यक घटक पुढीलप्रमाणे आहेत.\n4) योग्य वजन कायम राखणे-मासिक पाळी योग्य प्रकारे यावी म्हणुन\nआता एक-एक भाग विस्ताराने पाहु.\nIron ची योग्य मात्रा आहारात असणे अत्यंत आवश्यक असते. नसल्यास या वयातील anemia आयुष्यभर पाठ सोडत नाही.त्यामुळे सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दाळींब, सेफ यासाखी फळे,पालक, मेथी यारख्या पालेभाज्या यांचा अवश्य समावेश असावा.\nRed meat, lean beef ह्यांचे देखील सेवन करावे.\nसब्जा, हळीव, राजगिरा हेही रक्तवर्धक आहेत. त्याचाही समावेश असावा.\nCalcium – दुध, दही, तुप याचे नियमीत सेवन करावे.\nZinc-pumpkin seeds (लाल भोपळ्याच्या बीया) फळे, फळभाज्या यात zinc चे प्रमाण भरपुर असते .\nहे झाले महत्वाचे घटक.पण त्या व्यतिरीक्त काही नियम पाळावेत.\n1) आहार हा चौरस असावा. वैविध्य असल्यास सर्व पोषणमुल्ये तर मिळतातच. पण food allergy होण्याची शक्यता कमी होते.\n2) ताजे अन्न खावे.\n3) Processed food -पिझ्झा, बर्गर, जॅम, साॅस ईत्यादीचे सेवन टाळावे.\n4) भाज्या भरपुर खाव्यात.\n5) दाळिंचे नियमीत सेवन करावे.\n6) फळे भरपुर खावीत.\n8) Essential fatty acids हे prostaglandin ची निर्मीती करतात. हे hormone पाळितील पोटदुखीत गर्भाशय शिथील करण्यास मदत करते. त्यामुळे dysmenorrhoea मध्ये ऊपयुक्त ठरते. याचा ऊत्तम स्त्रोत आहे जवस. जी सहज ऊपलब्धही होते.\n9) सोयाबीन ही या वयातील मुलींनी अवश्य खावे. Proteins, Calcium याचा तो ऊत्तम स्त्रोत आहे. तसेच plant oestrogen चे ते ऊत्तम स्त्रोत आह���. त्यामुळे pre menstrual syndrome मध्ये ऊपयुक्त ठरते.\n10) पाणी भरपुर प्यावे.\n11) या वयातील मुलींनी सुदृढ वजनाचे नियमन करणे आवश्यक असते. कारण वजन वाढल्यास PCOD, Irregular Mences अशी लक्षणे दिसु लागतात.\n12) या ऊलट वजन कमी असल्यास अशक्तपणा,थकवा, लक्ष केंद्रीत न होणे अशी लक्षणे दिसतात.\n13) त्यामुळे मुलींना आवडेल असा कुठलाही व्यायाम किमान अर्धा तास तरी करायला हवा. तसेच योगा,प्राणायाम केल्यास मानसिक स्वास्थ्यही जपल्या जाते.\nआयुर्वेदाने हा स्त्रीच्या आयुष्यातील हा काळ “पित्तप्रधान” सांगितला आहे.\nपित्ताचे कार्य हे शरीरात होणारे बदल, चयापचय यांच्याशी निगडीत असतात. ऊष्ण गुणाचे प्राधान्य असते. त्यामुळे भरपुर पाणी प्यावे. खजुर, मनुका, भिजवलेला सुकामेवा खावा असे सांगितले आहे. तुप व तिळ हे गर्भाशयासाठी tonic सारखे कार्य करतात. पाळीमध्ये पोट दुखत असेल तर १ चमचा तुप व १ चमचा तिळतेल एकत्र करून द्यावे. लगेच आराम मिळतो.\nमेथी ही देखील अत्यंत ऊपयुक्त ठरते. मेथी natural hormonal balancer आहे. तसेच वजन नियमीत ठेवते व प्रजननक्षमता वाढवते.\nत्याचप्रमाणे, तारूण्यपिटीका, केस लवकर पांढरे होणे यावरही ऊपयुक्त ठरते. रोज अर्धा चमचा मेथी पावडर खावी.\nत्याचप्रमाणे आयुर्वेदात “स्नेहन” (oil bath ) या वयात अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहे.\nआजच्या लेखातील सर्व माहीतीचा ११-१४ वयोगटातील मुलींनी पालन केल्यास “मासीक पाळी” तर त्यांना सुखावह होईलच पण एक स्वस्थ जीवनशैली जगण्याची सवयदेखील अंगीभूत होईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आईन्स्टाईन ला e=mc^2 हे ऐतिहासिक सूत्र कसं उलगडलं “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे\nह्या महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र का होत नाही समजून घ्या\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\nतुम्हाला कल्पनाही नसेल : हे १२ घरघुती उपाय ऍसिडिटी पासून कायमची मुक्ती देतात\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nत्सुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर\nअंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण\nआपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तया�� नाही\nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\nजाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल\nप्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’\nकेवळ एका मुलीला शाळेत जाता यावं म्हणून इथे ट्रेन चालवली जाते \nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\n६ अज्ञात गोष्टी, पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’बद्दल\n“मुंबईचं पुणे” असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी मोठी झालेली – डोंबिवली…\nदेशोदेशीचे राष्ट्रप्रमुख आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या अलिशान कार वापरतात..\nया देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो\nमाओवाद विरोध आणि (म्हणून) प्रस्थापितांना आलेलं दुखणं) प्रस्थापितांना आलेलं दुखणं : कॅप्टन स्मिता गायकवाड\nभारतीय कलाकारांचा ट्विटर बहिष्कार अभिजितचं अकाऊंट बंद केल्यामुळे सोनू निगमने ट्विटर सोडलं\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला\nResume बनवताना या खास टिप्स वापरा आणि मुलाखत घेणाऱ्याला impress करा\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\nपरीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.transliteral.org/pages/z70603165506/view", "date_download": "2019-04-18T19:16:04Z", "digest": "sha1:3IKTKF6XNNQXKFZAVOEGUDVBBD3V5RT4", "length": 13877, "nlines": 179, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - आषाढमासी एकादसी दिंडी चाल...", "raw_content": "\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा को��ासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभाव�� हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - आषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nआषाढमासी एकादसी दिंडी चालली पंढरीसी ब्राह्मणाची सून सखुबाई गेली होती पाण्यासी , तिच्या हृदयी देव संचरले जाईल म्हणे पंढरीसी, घागर ठेवूनी गंगेकाठी जाईल म्हणते पंढरीसी, सखुबाईच्या सोबतीण सांगे सखुबाईच्या सासुशी तुमची सुन सखुबाई दिंडी संगेजाते पंढरीसी सासुबाईला क्रोध आला जाऊनी सागे पुत्रासी घेऊनी काठी लागला पाठी मारीत कुटित घरी आणिली, हात पाय बांधूनी खोलीत टाकीली कुलप लाविली मोठी, हे भगवंत करमाकंल करमाची मी करमीन ॥धृ॥१॥\nअंतरली, मी तुझ्या दर्शने प्राण माझा देईन तीची करुणा आली, देवाला देव आले धावूनी तीची करुणा आली, देवाला देव आले धावूनी खोली पासी उभे राहिले कुलुपा पडल्या गळून खोली पासी उभे राहिले कुलुपा पडल्या गळून तुझ्या बदली बांध सखु सखुला केली मोकळी देवाने तुझ्या बदली बांध सखु सखुला केली मोकळी देवाने हर्ष पोटी चिंता मोठी सखु, चालली रस्त्याने हर्ष पोटी चिंता मोठी सखु, चालली रस्त्याने गंगेमध्ये स्नान केले पुंडलीकाचे दर्शन ॥२॥\nबोलत बोलत प्राण गेला सखु पडली मंडपात, काळनगरी मथुरापुरी यात्रा फिरली महापुरी, ब्राह्मणाची सुन सखुबाई पंढरपुरी शिव झाली. बेलकाड्या जमा करुनी सखु टाकली भस्मात कराड नगर मथुरापुरी यात्रा फिरली महापुरी कराड नगर मथुरापुरी यात्रा फिरली महापुरी ब्राह्मणाची सुन सखुबाई घरपुसु लागली ब्राह्मणाची सुन सखुबाई घरपुसु लागली तुमची सुन सखुबाई पंढरपुरी शिव झाली तुमची सुन सखुबाई पंढरपुरी शिव झाली असेल कोणाची कोन जाने सखु आरोळी मारीली असेल कोणाची कोन जाने सखु आरोळी मारीली खोलीपासी उभी राहिली काहो आरोळी मारीली खोलीपासी उभी राहिली काहो आरोळी मारीली उठा मामंजी पुजा करा स्नान आटोपुनी उठा मामंजी पुजा करा स्नान आटोपुनी तुम्ही जेवा पान वाढले असे सखुबाई बोलली तुम्ही जेवा पान वाढले असे सखुबाई बोलली हेमराजाला पत्र पा��वा सखु उभी करी लवकरी हेमराजाला पत्र पाठवा सखु उभी करी लवकरी सर्व हस्ती मिळुनी सखु उभी केली लवकरी सर्व हस्ती मिळुनी सखु उभी केली लवकरी देव पहुचले पंढरपुरी सासुसासरे समोर आले काय सांगावे सुना तुझी कीर्ती की तुझ्या बद्दल देव आले आमच्या घरी राबाया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "http://marathi.webdunia.com/article/guru-pournima-marathi/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-109070700025_1.html", "date_download": "2019-04-18T18:51:46Z", "digest": "sha1:MPZMEII7DC7RSUBOYKQWEWQ224HVACND", "length": 21402, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "About Nana Maharaj Taranekar | त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर\nपरमेश्वराने प्रत्येकाला एक अद्भूत शक्ती दिलेली असते. परमेश्वराने दिलेल्या या धनाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग जो नवनिर्मितीसाठी करतो, समाजाच्या विचारांची दिशा बदलवून अध्यात्माच्या मार्गाने समाजप्रबोधन करू शकतो, तोच गुरू असतो, असे इंदूर येथील श्री नाना महाराज तराणेकर संस्थान प्रमुख डॉ. प्रदीप तराणेकर यांनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून शरण आलेल्या प्रत्येक शिष्याला सन्मार्ग दाखविणे व त्या मार्गावर चालणार्याला मदतीचा हात देणे, अडी-अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखविणे, शिष्यांत सद्गुणांची निर्मिती करणे, अशी कार्य डॉ. तराणेकर यांचे आजोबा, गुरू नाना महाराजांनी केले.> > हिंदू संस्कृतीला दत्तसंप्रदायाची मोठी परंपरा आहे. दत्तसंप्रदायाला सुमारे अठराशे वर्षांचा इतिहास असून दत्तप्रभू- नृसिंह सरस्वती- वासुनंद सरस्वती- दत्तावतार प.पु. नाना महाराज तराणेकर अशी गुरू-शिष्यची परंपरा चालत आली आहे. वासुनंद सरस्वती उर्फ टेंभे स्वामी हे नाना महाराजांचे गुरू होते. टेंभे स्वामींच्या हस्ते महाराष्ट्रातील तराणे येथे दत्तमूर्तीची स्थापना करण्यात आली. श्री. नानानी स्वामींकडून अनुग्रह घेऊन हिमालय पर्वतावर जाऊन उपासना केली. पंडीत, वेदांत शाळा चालविल्या. त्याकाळी उपासना, मार्गदर्शन, निरूपण या अध्यात्मातून समाज प्रबोधन केले.\n'आधी के���े मग सांगितले', असा सद्गुरूंचा दृष्टीकोण असतो. हा दृष्टीकोन त्यांना जीवनदर्शनातून प्राप्त केलेला असतो. सद्गुरू आपल्या शिष्याला मार्ग दाखवित असतात. गुरूविणा ज्ञान नाही, असे आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याचप्रमाणे गुरूविणा मोक्षप्राप्ती नाही, असे म्हटले जाते.\nयोगीपुरूषाचे एक वैशिष्यपूर्ण लक्षण असते. ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलायला लागली की, ती आपला आंतरिक गंध व सौंदर्य रोखू शकत नाही, लपवू शकत नाही. तो सगळ्यांसाठी असतो. त्याप्रमाणे गुरूं आपल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करत असतात.\nश्री. नाना महाराजांनी त्रिपदी परिवाराची स्थापना करून अध्यात्मातून समाजप्रबोधन साधले आहे. नानांच्या समाजप्रबोधनात आधुनिक विचारसरणीचा एक कवडसा आढळतो, तो म्हणजे ' दोन पिढीतील अंतर कमी करणे. तरूण पिढीला स्वातंत्र्य प्रिय असते. परंतु नानाच्या आश्रमात गुरूपौर्णिमेला होणार्या उत्सवात तरूण व वयस्क मंडळी एकत्र बसून गुरूभक्ती करतात. वरिष्ठांचा मान राखून तरूण पिढी समाजप्रबोधनाच्या कामात स्वत:ला झोकून देते. अध्यात्माची आवड ही दोन्ही पिढ्यांना असते. परंतु श्री.नानांनी तरूण पिढीचे वय, विचार, आवड लक्षात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.\nकरूणा त्रिपदी परिवाराची स्थापना-\nलाखो भाविकांचे श्रध्दास्थान व आश्रयस्थान असलेले दत्तावतार नाना महाराजांनी समाज एकत्रित आणण्यासाठी करूणा त्रिपदी परिवाराची स्थापना केली. समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती त्रिपदीच्या माध्यमातून सामुहिक प्रार्थना करतो. नानांनी सुरू केलेल्या त्रिपदी परिवाराच्या देश- विदेशात 350 शाखांमध्ये विस्तार झाला आहे. इंदूर येथे गुरूपौर्णिमा उत्सवात ठिकठिकाणे प्रतिनिधी येत असतात. देशभरातून भाविक येथे येतात व अनुग्रह घेत असतात.\nवारकरी आणि दत्त संप्रदायाचा संगम-\nनाना महाराजांच्या इंदूर येथील आश्रमात गुरूपौर्णिमानिमित्त आयोजित कार्यक्रमात वारकरी व दत्त संप्रदायाचा संगम असतो. साधारण 25 तास चालणार्या या कार्यक्रमात काकड आरती, सामुहीक उपासना, वेद अभिषेक, प्रतिमा पुजन, पादूका पुजन, करूणा त्रिपदी तर भागवत पठण, अभंग, भारूडे, भजन व कीर्तन असा कार्यक्रम असतो.\nइंदूर : मुलीचे गँगरेप करून जोडप्यांसोबत करत होते लूटमार\nइंदूर ते महूपर्यंत पोस्टर\nइंदूर फ्लाइंग क्लबचे विमान अप���ातग्रस्त, 2 गंभीर\nगुरू पूजन म्हणजेच देव पूजन\nयावर अधिक वाचा :\nत्रिपदीचे अध्वर्यु नानामहाराज तराणेकर\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inmarathi.com/hat-used-by-soldiers-in-kashmir/", "date_download": "2019-04-18T18:17:23Z", "digest": "sha1:E5PUCZC7H2QYRNUWJ5F6DBLGOISXKWYZ", "length": 13504, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात? जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपल्या देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांना त्यांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी लागते. त्यासाठी त्यांना बुलेटप्रुफ जॅकेट, रायफल हे सोबत ठेवावं लागेलं. कारण त्यांच्��ावर नेहेमी शत्रूंची नजर असते.\nत्यामुळे त्यांचावर नेहेमी संकट असते. कारण कधी कुठून शत्रूची गोळी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहेमी सीमेची रक्षा करणाऱ्या जवानांकडे सर्व सुविधा उपलब्ध असतात.\nपण बुलेटप्रुफ जॅकेट, रायफल आणि हेल्मेट असं सर्व बघतो पण ह्याव्यतिरिक्त देखील आणखी एक आगळावेगळा प्रकार बघायला मिळतो. त्याला पटका म्हणतात. हे हेल्मेट मुख्यकरून काश्मिरातील सैनिकांच्या सुरक्षिततेकरिता बनविला जातो.\nपटका हेल्मेटला विशेषकरून शीख सैनिकांसाठी बनविण्यात आले होते ज्यांना सेनेतील मॉडल १९७४ चा हेल्मेट घालायला अडचण येत होती. पण सध्या काश्मीर येथे कर्तव्यावर असणारे सर्व जवान हेल्मेट व्यतिरिक्त हा पटका वापरतात.\nपटका ह्याची विशेषता म्हणजे हे हेल्मेट सेनेच्या स्टॅण्डर्ड हेल्मेटच्या तुलनेत हलके आणि आरामदायी आहे.\nपटका खूप वेळ घालून राहिल्यावर देखील थकवा जाणवत नाही, जो स्टॅण्डर्ड हेल्मेटमध्ये जाणवतो. ह्याच्या फ्लॅप्सना मान, गळ आणि डोळे वाचविण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. पटका हा आतून अतिशय मऊ वस्तूपासून बनला असतो, जे घातल्याने त्रास होत नाही. पटका हा अतिशय थंड हवामान असणाऱ्या ठिकाणी देखील वापरला जाऊ शकतो. कारण हा आतून उबदार असतो. शीख जवान हा पटका अगदी सहजपणे आपल्या पगडीवर घालू शकतात.\nएवढचं काय तर हा पटका एके-47 च्या हल्ल्यापासून देखील रक्षा करण्यात सक्षम असतो. जवळून जरी हल्ला झाला तरी हा सुरक्षा करण्यात सक्षम आहे. कारण ह्याला तसेच बनविल्या गेले आहे की, एके-47 च्या गतिमान गोळ्या देखील भेदू शकणार नाही. कारण काश्मीर खोऱ्यात असणारे आतंकवादी हे जास्त करून एके-47 ह्या बंदुकीचा वापर करतात.\nत्यासोबतच हा पटका आधुनिक संचार उपकरण, दुर्बीण, रेंजफिडर आणि नाईट व्हिजन उपकरणांसोबत देखील वापरता वापरता येतात. ह्याला एवढ्या सामान्य तर्हेने डिझाईन करण्यात आले आहे की, कुठलेही उपकरण अगदी सहजपणे ह्यासोबत अॅडजस्ट होऊन जाते.\nसद्यस्थितीत पटका हेल्मेट हे राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या पॅरा स्पेशल जवान वापरतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← समुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nIPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल\nकाश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nदक्षिण कोरियाचे नागरिक दरवर्षी अयोध्येला येऊन नतमस्तक का होतात\nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nअंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\nकंप्युटरइतक्याच जलद गतीने गणितं सोडवणाऱ्या शकुंतला देवींची कथा\nथ्री इडियट्स मध्ये आमीरने साकारलेल्या फुंगसुक वांगडुचा रिअल लाईफ अवतार – सोनम-वांगचूक\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nकिशोरी आमोणकर : स्वरार्थात रमलेली नादभाषा\nओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nMay 24, 2017 इनमराठी टीम Comments Off on ओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप\nजिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\nविमानांचा रंग पांढराच का असतो जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे\nसंजय आवटेंना लिहिलेल्या पत्रात संशयित माओवादी सचिन माळीचे गंभीर आक्रमक आरोप\nभारतीय सैन्याचा, दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ संपवण्याचा हा रोमांचक इतिहास विस्मरणात जाऊ नये\n“मलाच डास जास्त का चावतात” या प्रश्नाचं विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर\nबाहुबली मधील प्रत्येक पात्राच्या कपाळी असणाऱ्या ह्या गंधाचा अर्थ जाणून घ्या\nतुमच्यात असलेल्या या काही गोष्टी स्त्रियांना तुमच्याकडे नकळत आकर्षित करतात\nअवेळी केस पांढरे का होतात \nभारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक – उमाजी नाईक\nअप्सरा- उर्वशी – आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nआपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:58:59Z", "digest": "sha1:JDCKJ5QPDU77LRNZBUV3TDUAZ4VISJET", "length": 2554, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनिकेत दरंदले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अनिकेत दरंदले\nमराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या \nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात हिंसेचा आगडोंब उडाला आहे. तर राज्यात काही ठिकाणी लोकशाही मार्गाने सरकारी कार्यालया समोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:43:00Z", "digest": "sha1:YQ2AL2F7YVJWGXLNKFNGGA2E7H5ZF5PA", "length": 3259, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्डिले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करण्याची...\nगुंडगिरी मोडीत काढण्यासाठी नगरमध्ये येणार सिंघम शिवदिप लांडे \nअहमदनगर: शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना अपयश आल्याचे वास्तव आहे. खुन अवैध्य धंदे मटका इत्यादी बेकायदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T18:38:38Z", "digest": "sha1:5PEP6XP7JUBJUBPRY6GXXCRTEID7XRY2", "length": 3198, "nlines": 49, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौरी पाठक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - गौरी पाठक\nVideo- शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nटीम महाराष्ट्र देशा- आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज...\nयेत्या ११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’\nटीम महाराष्ट्र देशा- ‘लग्न मुबारक’ काय गोंधळलात नां शादी मुबारक असंच म्हणायला हवं का या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:43:34Z", "digest": "sha1:AES3N6UOXRUT4X2XH2R6FZNR3F3FXIYC", "length": 2506, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेल गाडी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बेल गाडी\nभाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’- कॉंग्रेस\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरमधील रॅलीत काँग्रेसची ‘बेल गाडी’ अशी केल्यानंतर काँग्रेसनेही भाजपवर शरसंधान केलं आहे. भाजप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:08:02Z", "digest": "sha1:YA67LVVPVJ5LTSD457PCVXHSILAHQ2H5", "length": 2562, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुदस्सिर हुसेन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मुदस्सिर हुसेन\nदहशतवाद्यांची माहिती द्या आणि सरकारी नोकरी मिळवा\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांच्या सुरक्षे मध्ये वाढ करण्यात आली असून जम्मू काश्मीर राज्यात विशेष सुरक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T19:03:23Z", "digest": "sha1:54VYWOQNBS54K4YVZ7KUM6UDQSUPU5PH", "length": 2392, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोहरी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nFood hunter : सुरळीच्या वड्या\nसुरळीच्या वड्या साहित्य :- चण्याच्या डाळीचे पीठ 1 कप , ताक 1 कप , पाणी 1 कप ,चवी प्रमाणे मीठ, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं एक इंच, 1/2 चमचा जिरे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:40:25Z", "digest": "sha1:3NFNG5OKWVBFY4H7DSMWUP6CTPPTIOYI", "length": 2654, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "साहेबा काकडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरां���ं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - साहेबा काकडे\nजात पंचांविरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी\nअहमदनगर : जाती पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी तिरमली जाती पंचायतीच्या 25 जणांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली फिर्याद मागे घेण्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/tag/raj-thackray-speech/", "date_download": "2019-04-18T18:41:52Z", "digest": "sha1:3QQWLWJ7AH6HNHGS5CUXWPU6WUPXNMA3", "length": 2570, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "raj thackray speech Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nपाढव्याच्या सभेला लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा- राज ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- येत्या गुढी पढाव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार असून या सभेच्या वेळी जर महाराष्ट्र लाईट घालवण्यासारखे काही प्रकार घडले तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:41:01Z", "digest": "sha1:KOZWJ63BP7BFBCDDJVZYCI6ZB3SQSMO4", "length": 7644, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर कोस्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)\nएअर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एअर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एअर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.\nअहमदाबाद गुजरात AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबंगळूर कर्नाटक BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nचेन्नई तामिळ नाडू MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय वि��ानतळहब\nकोइंबतूर तामिळ नाडू CJB VOCB कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहैदराबाद तेलंगणा HYD VOHS हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजयपूर राजस्थान JAI VIJP जयपूर विमानतळ\nविजयवाडा आंध्र प्रदेश VGA VOBZ विजयवाडा विमानतळ\nविशाखापट्टणम आंध्र प्रदेश VTZ VOVZ विशाखापट्टणम विमानतळ\nतिरुपती आंध्र प्रदेश TIR VOTP तिरुपती विमानतळ\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nबंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}