diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0215.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0215.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0215.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,568 @@ +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/astro/navratri-utsav-2018-led-lighting-at-ambabai-temple-in-kolhapur/photoshow/66188297.cms", "date_download": "2019-01-20T14:13:53Z", "digest": "sha1:I3RRWKW4IBKFEXDGJGKULMCNOLDCHUAP", "length": 37460, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navratri utsav 2018:navratri utsav 2018 led lighting at ambabai temple in kolhapur- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nमध्यप्रदेश: बडवानी येथे आढळला भाज..\nअंबाबाई मंदिर LED रोषणाईने उजळले\n1/6अंबाबाई मंदिर LED रोषणाईने उजळले\nकोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदिर आकर्षक एलईडी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपो���प वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nरात्रीच्या वेळी पालखी सोहळ्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ��या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nशारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सारी करवीर नगरीच भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/6मंदिराचे डोळे दिपवणारे रूप\nड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले मंदिराचे हे रूप डोळे दिपवणारे आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल ��पले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nनवरात्रीत दर्शनासाठी भाविकांची लोटतेय अलोट गर्दी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिय�� आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात ��ला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/students-food-thane-corporation-annual-general-meeting-109896", "date_download": "2019-01-20T14:12:33Z", "digest": "sha1:HK4RUCHSJO7K5R7UV7JRRU5NKIOBM36T", "length": 14158, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students Food In Thane Corporation Annual General Meeting पालिकेच्या विद्यार्थ्यांचे जेवण सर्वसाधारण सभेत | eSakal", "raw_content": "\nपालिकेच्या विद्यार्थ्यांचे जेवण सर्वसाधारण सभेत\nरविवार, 15 एप्रिल 2018\nजेवणाबाबत काही तक्रारी असल्यास आपण स्वतः या शाळांमधून जाऊन जेवणाची पाहणी करू; तसेच एकदा मुलांसाठी तयार केलेले थोडे जेवण सर्वसाधारण सभेत आपल्यासाठीही मागवू.\n- मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे महापालिका\nठाणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अक्षरपात्र योजनेतून मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते. हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर या जेवणाच्या दर्जाबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याची दखल घेऊन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संस्थेच्या कामकाजाची पाहणी करण्याबरोबरच अचानक सर्वसाधारण सभेत हे जेवण मागवून त्याचा दर्जा तपासला जाईल, असे आश्‍वासन दिले. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अक्षयपात्र या संस्थेला अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हीड यांनी या संस्थेमार्फत जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते का, असा प्रश्‍न उपस्थित केला; तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर म्हणाले की, या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा चांगला नाही. या जेवणाची एकदा पाहणी करावी, असेही सुचविले. तसेच संजय भोईर यांनी ही संस्था मुलांना मोफत जेवण देणार असल्याचे सांगितले होते, तर या संस्थेला आता अनुदान का दिले जात आहे, असा प्रश्‍न केला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाबाजी पाटील म्हणाले की, यापूर्वी आपण बचत गटांच्या महिलांकडून जेवणाचा पुरवठा करत होतो; पण अक्षयपात्र योजनेतून मोफत जेवणाचा पुरवठा होणार म्हणून आपण त्यांना नाकारले हा प्रकार म्हणजे त्यांच्या पोटावर पाय आणण्यासारखा आहे, असे सांगितले. यावर महापौर मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, संस्थेकडून पुरविल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे जेवण जेवल्याचे त्यांनी सांगितले.\nसंस्थेला देण्यात येणारे अनुदान आपण नाही तर राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. त्यातही पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाणार आहे. त्यापुढील मुलांसाठी पैसे आकारले जाणार आहेत.\n- सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, ठाणे पालिका\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kabddi-team-announced-for-federetion-cup-2017/", "date_download": "2019-01-20T13:06:38Z", "digest": "sha1:NB5M23MFHCCWU64LHZBDBIDWQN5CALBU", "length": 6315, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Breaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा", "raw_content": "\nBreaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा\nBreaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा\n ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची आज घोषणा झाली. यात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला ११ वर्षांनी पुरुष गटात विजेतेपद जिंकून देणाऱ्या रिशांक देवाडिगाकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.\n१२ खेळाडूंच्या या संघात विशाल माने, नितीन मदने, विकास काळे, गिरीश इर्नाक, कृष्णा मदने, शिवराज जाधव, ऋतूराज कोरवी, विराज लांडगे, निलेश साळुंखे, रवींद्र ढगे आणि तुषार पाटील यांचा समावेश आहे.\nसंघ व्यवस्थापक म्हणून फिरोझ पठाण यांच्याकडे सोपवण्यात आले असून संघ प्रशिक्षक म्हणून माणिक राठोड यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-accident-spots-phodaghat-135362", "date_download": "2019-01-20T14:18:46Z", "digest": "sha1:ZHFNNK2HM5XRGUP4ICQ4T7TDVANAM2CC", "length": 15214, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Accident spots in PhodaGhat फोंडाघाटात ४३ ठिकाणी अपघातांना आमंत्रण | eSakal", "raw_content": "\nफोंडाघाटात ४३ ठिकाणी अपघातांना आमंत्रण\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nवैभववाडी - कित्येक वर्षापूर्वी जुन्या पध्दतीने बांधकाम केलेले दगडी कठडे जीर्ण झाले आहेत. संरक्षक भिंतीही कोसळत आहेत. तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी असलेली तब्बल ४३ ठिकाणे मोकळीच आहेत. त्यापैकी ११ ठिकाणे तर धोकादायक आहेत.\nवैभववाडी - कित्येक वर्षापूर्वी जुन्या पध्दतीने बांधकाम केलेले दगडी कठडे जीर्ण झाले आहेत. संरक्षक भिंतीही कोसळत आहेत. तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी असलेली तब्बल ४३ ठिकाणे मोकळीच आहेत. त्यापैकी ११ ठिकाणे तर धोकादायक आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दहा किलोमीटर लांबीच्या फोंडा घाटरस्त्याची ही दयनीय अवस्था आहे.\nदेवगड-निपाणी राज्यमार्गावरील या घाटाची रचना अतिशय चांगली आहे; परंतु आंबेनळीच्या घाटातील दुर्घटनेनंतर सर्वेक्षण केल्यानंतर हा घाटही सुरक्षित राहिलेले नाही. संरक्षक कठड्यात वाहन रोखण्याची शक्ती नाही. अलीकडे या घाटातील तीन संरक्षक भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणाहुन तर ट्रक कोसळला होता. या घाटरस्त्यात क्रॅश बॅरियर्सचा वापर किरकोळ स्वरूपात केला आहे. दहापैकी साडेचार किलोमीटर घाटरस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या घाटात ठोस उपायांची गरज आहे.\nदरीकडील बाजुस ४३ ठिकाणांवर क्रॅश बॅरियर्स बसविण्याची गरज आहे. त्यातील अकरा ठिकाणावर तर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. जीर्ण आणि ठिसुळ झालेले संरक्षक कठड्यांच्या पुर्नबांधणीच्या दृष्टीने बांधकाम विभागाने ठोस पावले उचलणे उचित ठरणार आहे. खचलेल्या रस्त्यांना तात्पुरत्या दुरूस्तीचा मुलामा न देता कायमस्वरूपी पुर्नबांधणी आवश्‍यक आहे.\nआंबेनळी दुर्घटनेनंतर शासन जागे\nआंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील सर्व घाटरस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणाचे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसात हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येण्याची शक्‍यता आहे.\nदेवगड-निपाणी मार्गाच्या नुतनीकरणासाठी १२० कोटी रूपये मंजूर आहेत. यामध्ये रस्ता नुतनीकरण, गटारांची बांधणी, संरक्षक भिंती बांधणे यासह फोंडाघाटातील विविध कामांचा समावेश आहे. या कामांची निवीदाही काढलेली होती; परंतु या कामांची निवीदा कुणीही भरलेली नाही. दहा वर्षाच्या देखभाल दुरूस्तीचा समावेश निवीदेत आहे. फोंडा घाटरस्त्यालगत धोकादायक ठिकाणी क्रॅश बसविण्याबाबतचा अहवाल पाठविला आहे. याशिवाय धोकादायक ठिकाणी तात्पुरते उपाय केलेले आहेत.\nशाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली\nदहा किलोमीटर लांबीचा घाटरस्ता\nरस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी\nदरीच्या बाजुला ४३ ठिकाणे मोकळीच\n११ ठिकाणे अतिशय धोकादायक\nजीर्ण कठडे मोजतायत अखेरच्या घटका\nसंरक्षक भिंतीही खचल्या आहेत\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, लाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nशहरातील ४६ सोसायट्यांकडून खतनिर्मिती\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडे नोंदणी...\nकोपर्डी खटल्यासाठी ऍड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती\nनगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे...\nप्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय\nमुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त ��रण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\n'व्हॅलेंटाईन डे' नको; \"सिस्टर्स डे' साजरा करा\nइस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/be-more-polite-and-treat-people-with-dignity-asks-home-minister-rajnath-singh-to-the-delhi-police-1786421/", "date_download": "2019-01-20T13:23:29Z", "digest": "sha1:2ZFNGDGFG36B3DIBE55HGG4U7FVGWJCI", "length": 11085, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Be More Polite And Treat People With Dignity asks Home Minister Rajnath Singh to The Delhi Police | दिल्ली पोलीस तक्रारदारांसोबत करणार ‘चाय पे चर्चा’ ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nदिल्ली पोलीस तक्रारदारासोबत करणार ‘चाय पे चर्चा’ \nदिल्ली पोलीस तक्रारदारासोबत करणार ‘चाय पे चर्चा’ \nएखादा व्यक्ती तक्रार करण्यासाठी आल्यास त्याला दिल्ली पोलीस आता चहापाण्याची विचारणा करताना दिसतील, कारण...\n(दिल्ली पोलिसांचं संग्रहित छायाचित्र, एक्सप्रेस फोटो - प्रवीण खन्ना)\nदिल्ली पोलीस आता पोलीस स्थानकांत येणाऱ्या तक्रारकर्त्यांचं आदरातिथ्य करताना दिसणार आहेत. एखादा व्यक्ती तक्रार करण्यासाठी आल्यास त्याला दिल्ली पोलीस आता चहापाण्याची विचारणा करताना दिसतील. कारण, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांचे चांगले आदरातिथ्य करा, त्यांच्याशी विनम्रतेने वागा असा सल्ला दिल्ली पोलिसांना दिला आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस स्थानकांत चहाचे स्टॉल लावण्यासही सिंह यांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं आहे.\nराजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा एखादा व्यक्ती तक्रार करण्यासाठी येतो त्यावेळी त्याच्याशी विनम्रतेने नाही वागू शकत का आपण त्यांना चहापाण्याबाबत विचारणा नाही करु शकत का आपण त्यांना चहापाण्याबाबत विचारणा नाही करु शकत का असे प्रश्न सिंह यांनी ‘300 पेट्रोलिंग बाइक’ या नव्या मोटारसायकलला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करताना विचारले. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित व्हावं यासाठी या बाईक दिल्ली पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना, जास्तीजास्त लोकांनी तक्रार दाखल करावी आणि दिल्ली पोलिसांबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून तक्रारकर्त्यांना चांगली वागणूक द्या अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्थानकात चहाचे स्टॉल लावावे असा सल्ला त्यांनी पोलीस आयुक्तांना दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mukesh-ambani-can-run-the-indian-government-for-20-days-1631354/", "date_download": "2019-01-20T13:23:45Z", "digest": "sha1:FVNHESCFCY7FIYVA3WPYA7Z7FNK5ON66", "length": 13567, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mukesh Ambani can run the Indian government for 20 days | मुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च वीस दिवस चालवू शकतात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माय��..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nमुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च वीस दिवस चालवू शकतात\nमुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च वीस दिवस चालवू शकतात\nअमेरिकेचे अब्जाधीश जेफ बेझोस हे तेथील सरकारचा खर्च पाच दिवस चालवू शकतात.\nरॉबिनहूड निर्देशांक अहवालाचा अंदाज\nकरांच्या पैशांवर सरकारचे कामकाज विनासायास सुरू असते, पण जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीच्या दानातून काही देशांची सरकारे तातडीची वेळ आल्यास चालवली जाऊ शकतात की नाही याचा जरा वेगळ्या अंगाने जाणारा आर्थिक अभ्यास २०१८ रॉबिनहूड निर्देशांक अहवालात करण्यात आला आहे. अर्थातच श्रीमंतांचे काढून गरिबांना देण्याचा हा रॉबिनहूडपणा ही तूर्त तरी कल्पना आहे. एकूण ४९ देशांचा अभ्यास यात करण्यात आला असून त्यात तेथील सरकारांचा संचालन खर्च व श्रीमंत व्यक्तींची संपत्ती व त्यांनी दान दिल्यास काय होऊ शकते याचा विचार करण्यात आला. डिसेंबर २०१७ अखेरच्या परिस्थितीचा विचार केला यात श्रीमंत महिलांची संख्या अगदी नगण्य म्हणजे चार असून त्यात अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली, नेदरलँड्स या देशातील महिला आहेत. या निर्देशांकात देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे उत्पन्न व देशाच्या सरकारचा खर्च यांची तुलना करण्यात आली. जर गृहितकानुसार सरकारकडील पैसाच काही कारणाने तात्पुरता संपला, तर श्रीमंत व्यक्तींची संपत्ती जर सरकारला दान केली गेली तर किती काळ सरकार चालू शकेल यावर आधारित असा ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक अहवाल व नाणेनिधीचा सरकारी खर्चाचा अहवाल यांचा आधार घेऊन हा अंदाज घेण्यात आला. तुलनात्मक विचार करता सायप्रसचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉन फेड्रिस्कन हे आहेत. त्यांच्या संपत्तीवर तेथील सरकारचा २०१८ मधील २३.६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च ४४१ दिवस चालू शकतो. हा देश कमी लोकसंख्येचा असल्याने त्यांचा खर्च कमी आहे. यात फेड्रिस्कन यांची संपत्ती १० अब्ज डॉलर्स आहे. जपान, पोलंड, अमेरिका व चीन या देशांचा खर्च जास्त आहे. चीनचे श्रीमंत व जगातील सोळाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर्स आहे. ते चीनचे सरकार केवळ चार दिवस चालवू शकतात. अमेरिकेचे अब्जाधीश जेफ बेझोस हे तेथील सरकारचा खर्च पाच दिवस चालवू शकतात.\n४०.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती\nब्रिटनचे ह्य़ूज ग्रॉसव्हेनॉर व जर्मनीचे डाएटर श्वार्टझ हे साधारण तेवढाच काळ त्यांच्या संपत्तीवर सरकारचा खर्च चालवू शकतात. भारताचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ४०.३ अब्ज डॉलर्स असून ते वीस दिवस भारत सरकारचा खर्च चालवू शकतात. हाँगकाँगचे श्रीमंत व्यक्ती असलेले ली का शिंग यांची संपत्ती ३४.७ अब्ज डॉलर्स असून ते १९१ दिवस सरकारी खर्च चालवू शकतात. स्पेनचे अ‍ॅमनशियो ओर्टेगा यांची संपत्ती ७५.३ अब्ज डॉलर्स असून ते ४८ दिवस खर्च चालवू शकतील, तर सौदी अरेबियाचे अलवीद बिन तलाल यांची संपत्ती १७.८ अब्ज डॉलर्स असून ते २६ दिवस सरकारी खर्च चालवू शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/gov-of-maharashtra-approved-the-proposal-of-giving-name-of-rajaram-maharajs-for-kolhapur-airport-1617854/", "date_download": "2019-01-20T13:18:29Z", "digest": "sha1:T346LDOGENGAPPOK4JBVCZNUZC4L2F2D", "length": 12449, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "gov of maharashtra approved the proposal of giving name of rajaram maharajs for kolhapur airport | कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास मान्यता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nकोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास मान्यता\nकोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास मान्यता\nशहरात नागरिकांनी साखर वाटून व्यक्त केला आनंद\nकोल्हापूर विमानतळ (संग्रहित छायाचित्र)\nकोल्हापूर : कोल्हापूरात पहिली विमानसेवा उपलब्ध करून देणारे छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव विमानतळाला देण्यास राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली. त्यानंतर भाजपातर्फे व्हिनस कॉर्नर येथे असलेल्या छत्रपती राजाराम महाराज पुतळ्याजवळ साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nकोल्हापूर विमानतळास छत्रपती राजराम महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून लढा सुरु आहे. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. ऑगष्ट २०१५ मध्ये भर पावसात उदयसिंहराजे यादव यांच्यासह सहकार्यांनी धरणे आंदोलन केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ती पावले उचलू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. तसेच वकील बाबा इंदुलकर , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अतुल गांधी यांनी शासनांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला.\nभाजप महानगरच्यावतीने आज या निर्णयाचे स्वागत म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महेश जाधव म्हणाले, या मागणीवर आज महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यावर या प्रस्तावास मान्यता मिळेल.\nखासदार महाडिक यांच्याकडून स्वागत\nविमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णयाचे मी स्वागत करत असून, राज्य सरकारचे आभार मानत आहे, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले. राजा��ाम महाराजांनी कोल्हापूरची विमानसेवा सुरु केली, त्यांचेच नाव विमानतळाला देण्याचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या जनभावनेचा विजय आहे. त्यांच्या नावाच्या विमानतळावरुन नियमित आणि व्यापक विमानसेवा सुरु होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/unauthorized-construction-problems-and-measures-1765782/", "date_download": "2019-01-20T13:24:28Z", "digest": "sha1:7MSMTFQ3V7SQNMQ2ICWSBT4QP7NR263X", "length": 19837, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unauthorized construction Problems and measures | अनधिकृत बांधकाम- समस्या आणि उपाय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nअनधिकृत बांधकाम- समस्या आणि उपाय\nअनधिकृत बांधकाम- समस्या आणि उपाय\nमनात आणले आणि इच्छाशक्ती असेल तर अनधिकृत बांधकाम आणि त्यातील व्यवहार थांबविणे हे अतिशय सोपे आहे\nछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आपल्या इतिहासातील एक सोनेरी क्षण. या राज्याभिषेकाकरता हत्ती आवश्यक आहे आणि रायगडावर हत्ती नेणे कठीण असल्याचे लक्षात घेऊन काही काळ अगोदरच हत्तीचे पिल्लू तिथे नेले गेले. राज्याभिषेकाच्या वेळेपर्यंत त्या पिल्लाचा हत्ती झाला अशी एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेच्या खरेखोटेपणाबाबत वाद करण्यापेक्षा या आख्यायिकेतून नियोजन म्हणजे काय आणि ते किती उत्तम प्रकारे करता येऊ शकते, हे शिकण्यासारखे आहे.\nमात्र सध्याच्या आपल्या शहरांची, गावांची अवस्था बघितली तर त्यात नियोजन असल्याबाबत शंका निर्माण व्हावी अशी अवस्था आहे. या नियोजनाच्या अभावामुळे उद्भवणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अनधिकृत बांधकामे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रातील गोळवली येथील वीर हाइट्सचे प्रकरण ताजे आहे. या बहुमजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडून टाकण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. मूळ जमीनमालकाच्या आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय विकासकाने इमारत उभारल्याने ही इमारत पाडून टाकण्यात येणार आहे. या प्रकरणात सर्वात जास्त त्रास आणि अन्याय होणार आहे तो त्या इमारतीत जागा घेतलेल्या खरेदीदारांवर. कोणतीही बहुमजली इमारत काही एका रात्रीत उभी राहत नाही, साहजिकच अशी इमारत उभी राहू देण्यामागे अनकांचे हितसंबंध असण्याची शंका असते. या लोकांवर काय कारवाई होणार आहे हा प्रश्नच आहे. आणि समजा, कारवाई झालीच तरी ज्यांनी त्या इमारतीत घरे घेतली होती त्यांना त्याचा काय उपयोग\nअनधिकृत बांधकाम हा आता अत्यंत जटिल प्रश्न बनलेला असल्याने त्यावर तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे. ही कारवाई ग्राहक आणि शासन या दोन्ही पातळ्यांवर होणे आवश्यक आहे.\nग्राहकांचा विचार करता, घरखरेदीसारखा महत्त्वाचा आणि खर्चिक मुद्दासुद्धा बरेचसे ग्राहक गंभीरतेने घेत नाहीत हे वास्तव आहे. विकासकाच्या जाहिराती किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती किंवा आश्वासन यावर विसंबून व्यवहार करून ग्राहक मोठाच धोका पत्करत असतात. बरं, आपल्याकडची व्यवस्थासुद्धा सरळसोपी नसल्याने जमिनीची किंवा बांधकामाची कायदेशीर वैधता तपासणे हे किचकट काम आहे. साहजिकच याबाबतीत ग्राहक कंटाळा करतात किंवा थोडेसे पैसे वाचवायला जातात आणि मोठा धोका पत्करतात. ग्राहकांनी या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. कोणतीही जाहिरात किंवा आश्वासनावर भरोसा न ठेवता, ग्राहकांनी कागदपत्रांचा आग्रह धराय���ा हवा. ती कागदपत्रे त्रयस्थ तज्ज्ञांकडून तपासून घ्यायला हवीत. असे केल्यास व्यवहारातला धोका बराचसा कमी होतो.\nसर्व लोकांचे कल्याण हे शासनाचे कर्तव्य असल्याने, याबाबतीत शासनाची जबाबदारी व्यापक आणि महत्त्वाची आहे. मनात आणले आणि इच्छाशक्ती असेल तर अनधिकृत बांधकाम आणि त्यातील व्यवहार थांबविणे हे अतिशय सोपे आहे. प्रत्येक नियोजन कार्यालयांनी म्हणजेच महापालिका, नगरपालिका, वगरेंनी आपापल्या क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत नसल्याची भौतिक पातळीवर पाहणी करणे आणि अनधिकृत बांधकाम दिसल्यास त्यास त्वरित आडकाठी करण्याकरता उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष थांबविणे जेवढे कठीण आहे, अनधिकृत बांधकामांचे व्यवहार थांबविणे तेवढेच सोपे आहे. सर्व नियोजन कार्यालये, प्राधिकरणे, महारेरा कार्यालय आणि नोंदणी कार्यालय संगणकीय प्रणालीद्वारे जोडले जाणे आवश्यक आहे. प्रत्येक अधिकृत प्रकल्पाला जसजशा परवानग्या मिळत जातील, तसतशी त्याची माहिती नोंदणीप्रणालीत अद्ययावत होणे आवश्यक आहे. उदा. एखाद्या प्रकल्पाला समजा बांधकामाची परवानगी आहे, तर त्या परवानगीच्या अनुषंगाने त्या प्रकल्पाच्या विवक्षित जमिनीकरता केवळ परवानगी मिळालेल्या मिळकतीच नोंदणीप्रणालीत आल्या पाहिजेत आणि केवळ त्याच्याचकरता व्यवहार नोंदणीकृत होणे शक्य असले पाहिजे. म्हणजे समजा पाच मजल्यांची परवानगी असेल तर त्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील करारनोंदणीस प्रणालीद्वारेच आपोआप अटकाव झाला पाहिजे. प्रकल्प महारेरा नोंदणीकृत आहे की नाही हादेखील महत्त्वाचा मुद्दा असल्याने महारेरातील आवश्यक माहितीदेखील नोंदणीप्रणालीत आली पाहिजे आणि आवश्यक माहिती नसल्यास व्यवहारांना आपोआप अटकाव झाला पाहिजे.\nअशा प्रकारे नोंदणीप्रणाली सर्व कार्यालयांशी जोडली गेल्यास अनधिकृत बांधकामांचे व्यवहार जवळपास अशक्य होतील आणि जर व्यवहार अशक्य बनले तर अनधिकृत बांधकामाची विक्री अशक्य होईल. आणि विक्रीच होणार नसेल तर कोण कशाला बांधकाम करेल आणि समजा जरी केले तरी त्यात किमान सर्वसामान्य ग्राहक तरी फसणार नाहीत. सध्या आपल्या व्यवस्थेत अनेकानेक कार्यालये आहेत, पण ती सर्व स्वतंत्र आणि विस्कळीतपणे कार्यरत असल्याने गैरप्रकाराला रोखण्याची किंवा अटकाव करण्याची सोय आपल्या व्यव���्थेत नाही. गैरप्रकार होऊ देणे आणि मग त्याच्यावर कारवाई वगैरेची भाषा करणे हे शवविच्छेदनासारखे (पोस्टमार्टेम) आहे. शवविच्छेदनाद्वारे आपण माणूस का मेला हे जरी शोधले तरी त्याचा मरणाऱ्याला काहीही उपयोग नसतो. त्यामुळेच नुकसान किंवा फसवणूक होणारच नाही अशी व्यवस्था असणे हे जास्त महत्त्वाचे आहे.\nनोंदणीप्रणाली सर्व कार्यालयांना जोडून अनधिकृत बांधकामांना अटकाव करण्यात आल्यास ती एक क्रांतिकारी सुधारणा ठरेल. अशी सुधारणा करण्याकरता आवश्यक इच्छाशक्ती शासनाकडे आहे का हे येणारा काळच ठरवेल. आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणदेखील शासनाकडे नोंदणीप्रणाली जोडणीची मागणी लावून धरणे हे आपले कर्तव्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36124", "date_download": "2019-01-20T13:56:40Z", "digest": "sha1:LHTTP2FSWDCCTJVFLUUICGZ373BZLHYX", "length": 6258, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिव चिव चिमणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिव चिव चिमणी\nचिव चिव चिमणी गाते गान\nमजेत नाचत छानच छान\nदाणे टिपते वाकून वाकून\nचिऊतै चिऊतै अशाच या\nदाणे खा, पाणी प्या\nरोज पाहू तुमची वाट...\nSave sparrow अभियानासारखा अंतःस्वर आहे या बालगी���ाच्या आत,तो मोठ्यांसाठी.\nवा भारतीताई, किती छान फोटो\nवा भारतीताई, किती छान फोटो टाकलाय या चिमणरावांचा... (मा बो वरच्या आय डीचा नाही हां...;) )\nक्यूट कविता झब्बू: चिव चिव\nमाझा इवलासा झब्बू... मी रोज सकाळी ऑफिसला निघताना वाटीभर पाणी ठेवते गॅलरीच्या कट्ट्यावर... इवल्या इवल्या तहानलेल्या चिऊताई येतात, पाणी पिऊन हूशारी आली की उडून जातात... त्या इवल्या पाखरांसाठीचा झब्बू हा, शशांक\n पूर्वी कित्तीतरी चिमण्या आपल्या आजूबाजूला बागडत असायच्या, पण आता फारश्या दिसत नाहीत..\nमी तर चुकून माकून दिसलेल्या चिमणीकडेही हल्ली फार अप्रूपाने आणि भान हरखूनच पाहाते\nबागेश्री - सुरेख झब्बू.......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/narak-chaturdashi-111102500003_1.html", "date_download": "2019-01-20T13:49:26Z", "digest": "sha1:E73O7P5RP4VCB43CZ2JCT7RCQIWMJQNC", "length": 16537, "nlines": 175, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लक्ष्मी पूजन कसे करावे, लक्ष्मी पूजन मंत्र, लक्ष्मी पूजन मराठी, लक्ष्मी पूजा कशी करावी, Diwali Marathi, Diwali Puja Marathi, Diwali Scraps Marathi, Happy Diwali Marathi, Diwali Marathi Information, Diwali Festival Marathi, Deepavali Marathi, शुभ | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.\nया दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.\nहे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.\nचंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा. 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये' या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित कर��वा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी.\nत्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.\n'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया\nचतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये\nसंध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.\nदिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2018\nदिवाळी सण कसा साजरा कराल\nदिवाळी स्पेशल : दीपज्योतिर्नमोऽस्तुते\nमांगल्याचे प्रतीक म्हणजे पणती\nदिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका\nयावर अधिक वाचा :\nलक्ष्मी पूजन कसे करावे\nलक्ष्मी पूजा कशी करावी\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व ब���बी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-osmanabad-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:33:15Z", "digest": "sha1:DRJQ4I4JETXXT3XWRWXCFP2PZIMU7ORE", "length": 12677, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Osmanabad Recruitment 2018- www.osmanabad.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Osmanabad) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उस्मानाबाद येथे 117 जागांसाठी भरती\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2018\nPrevious बुलढाणा सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nNext (FTII) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/savantwadi-swabhiman-shiv-sena-vikrant-sawant-issue/", "date_download": "2019-01-20T13:23:51Z", "digest": "sha1:OCRZAYYE366WG57644RSSFHITUYCRAYL", "length": 6905, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जे वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतात ; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजे वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतात ; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्ला\nटीम महाराष्ट्र देशा: जे स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देवून वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगत सुटले आहेत. असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला आहे. कोल्ह���पूर येथे झालेली नारायण राणे यांच्या पक्षाची पहिली सभा नितेश राणेंनी गच्चीवरून पाहिली होती यावरून विक्रांत सावंत यांनी नितेश राणेंवर निशाना साधला आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nसंपर्कप्रमुख आ.तानाजी सावंतांच्या संपर्कामुळे एकनिष्ठ…\nसिंधुदुर्ग जिल्ह्याने यापूर्वीच सावंतवाडी व मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात टाकला असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड मतदारसंघातून नितेश राणे यांची हकालपट्टी करेल अस सुद्धा विक्रांत सावंत यांनी म्हटलं आहे.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nसंपर्कप्रमुख आ.तानाजी सावंतांच्या संपर्कामुळे एकनिष्ठ शिवसैनिकांचा संपर्क तुटण्याच्या…\nलढाई श्रेयवादाची : मराठा आरक्षण हा माझा विजय : नारायण राणे\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता विरोधकांनी यावरून सरकारला…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/congress-take-karnataka-revenge-goa-117154", "date_download": "2019-01-20T14:10:47Z", "digest": "sha1:C3YWP3KY5GKRCETBYHZLHOKONFRGGBCF", "length": 18135, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress to take Karnataka revenge for Goa काँग्रेस कर्नाटकचा बदला घेणार गोव्यात... | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस कर्नाटकचा बदला घेणार गोव्यात...\nगुरुवार, 17 मे 2018\nपणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर���वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.\nगोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे. गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी दिली.\nपणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.\nगोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे. गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी दिली.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला. परंतु बहुमत मिळवता आले नाही. मात्र, मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनीही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.. येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असेही राज्यपालांनी सांगितले. बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.\nदरम्यान, दुसरीकडे 2017च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह मोठा पक्ष ठरुनही 13 जागा मिळवलेल्या भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कर्नाटकचा न्याय गोव्यातही लागू करावा, अशी मागणी करत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे.\nगोवा विधानसभा 40 सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर ���ाष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी व अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यात, विश्वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात दाखल होऊन पुन्हा निवडणूक लढवून भाजपचे आमदार झाले. त्यामुळे भाजप आणि समर्थकांची एकूण संख्या 21 वर पोहोचली. तोच बहुमताचा आकडा होता. निवडणुकीआधी कोणत्याही पक्षाशी युती नसताना आणि निकालानंतर काँग्रेस मोठा पक्ष असतानाही, भाजपने लहान पक्षांना एकत्र करत, बहुमताचा आकडा पार करुन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचे होते. त्यामुळे गोवा विधानसभेतही पर्रिकर सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.\nकर्नाटक विधानसभा निवडणूकीनंतर भाजपने सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करून बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नियमावर बोट ठेवून काँग्रेस गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यामध्ये आता काय घडामोडी घडणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.\nकाँग्रेस - 17 (विश्वजीत राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 17 वरुन 16वर)\nमहाराष्ट्रवादी गोमंतक - 3\nगोवा फॉरवर्ड पार्टी - 3\nकर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018\nजनता दल (सेक्युलर) - 37\nबहुजन समाज पार्टी - 1\nकर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी - 1\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\n‘उत्तरे’च्या कुरुक्षेत्रावर विरोधकांचा शंखनाद (शरद प्रधान)\nउत्तर प्रदेशाच्या कुरुक्षेत्रावर विरोधक झपाट्यानं एकत्र येऊ लागल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे. समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-women-beat-sri-lanka-keep-final-hopes-alive-122301", "date_download": "2019-01-20T13:55:50Z", "digest": "sha1:X5M2DXHFVWVJ5GDW42GA2PXTQXXA2SL3", "length": 12298, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "India women beat Sri Lanka to keep final hopes alive भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय | eSakal", "raw_content": "\nभारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय\nशुक्रवार, 8 जून 2018\nआशिया करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या आशा कायम\nक्वालालंम्पूर (मलेशिया) - बांगलादेशाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रेरित झालेल्या भारतीय महिला संघाने गुरुवारी आशियाई करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळविला. या विजयासह त्यांनी अंतिम फेरी प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. भारतीय महिलांना अंतिम फेरी गाठण्यासाठी आता शनिवारी (ता. 9) पाकिस्तानवर विजय आवश्‍यक आहे.\nभारतीय महिलांनी या विजयाबरोबरच श्रीलंका संघावरील आपले अपराजित्व कायम राखले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाज एकता बिश्‍त (2-20) हिची कामगिरी मोलाची ठरली. झुलन गोस्वामी, अनुजा पाटील आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. त्यानंतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिर���ने 3 बाद 110 धावा करून त्यांनी सात चेंडू राखून विजय मिळविला.\nश्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 107 असे रोखले होते. त्यानंतर मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी भारताला चांगली सुरवात दिली. या दोघीपाठोपाठ बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 15 चेंडूत 24 धावांची खेळी केली. हरमनप्रीत बाद झाल्यावर वेदा कृष्णमूर्ती आणि अनुजा पाटील यांनी नाबाद 40 धावांची भागीदारी करत भारताचा विजय साकार केला.\nत्यापूर्वी हसिनी परेरा (43 चेंडूंत 46 धावा) आणि यशोदा मेंडिस (39 चेंडूंत 27 धावा) यांच्या फटकेबाजीने श्रीलंकेला शतकी मजल मारणे शक्‍य झाले.\nश्रीलंका 20 षटकांत 7 बाद 107 (हसिनी परेरा 46, एकता बिश्‍त 2-20) पराभूत वि. भारत 18.5 षटकांत 3 बाद 110 (वेदा कृष्णमूर्ती 29, ओशादी रणसिंगे 1-15)\n\"मैं फिर टीम में वापस आऊंगा'\nनागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे...\nसायबर सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी \"साय-फाय करंडक\" एकपात्री स्पर्धा\nपुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल...\nमिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण...\nहॉकीचे सुवर्णयुग परतण्याची आशा\nभुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या...\nपुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी\nपुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला...\nपाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-about-matching-ethnic-cloths-1786165/", "date_download": "2019-01-20T13:18:47Z", "digest": "sha1:MS3UHNHEMNFQYKP6VR5EYZEKNWWTZPAM", "length": 19670, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Matching Ethnic cloths | जुळवाजुळव एथनिकची! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nगेटअपला कम्फर्टेबल करण्यासाठी एखादाच एलिमेंट ठळक घेऊन बाकीच्या गोष्टी त्याला पूरक ठरतील अशा वापरता येतात.\nसण-समारंभ म्हटले की पहिली तयारी करायची असते ती म्हणजे कपडय़ांची पूर्वी कधीकाळी फक्त सणासुदीला म्हणजे खरं तर अनेकदा फक्त दिवाळीच्या वेळीच किंवा कोणा जवळच्या लग्नासाठी, नवीन कपडय़ांची खरेदी होत असे. त्या वेळी घेतले जाणारे कपडे हे आपोआपच ट्रॅडिशनलच्या जवळपास जाणारे असत. आता मात्र वर्षभर नेहमीच शॉपिंग होत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी असे कपडे निवडले जातात जे वर्षभर इतर वेळेलाही वापरता येतील. यातूनच ‘मिक्स अँड मॅच’च्या विचाराला चालना मिळाली आणि संपूर्ण ट्रॅडिशनल वेअरऐवजी एथनिक सिंगल्स घेऊन ते पेअर करायला सुरुवात झाली.\nट्रॅडिशनल आणि एथनिकमध्ये असणारा हलकासा फरक म्हणजे ट्रॅडिशनल हे विशिष्ट प्रकारच्या कपडय़ांपुरतं मर्यादित असतं मात्र एथनिक वेअरमध्ये सगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल वेअरचा समावेश होतो. दोन वेगळ्या भागातले किंवा वेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशनल वेअर एकत्र करून किंवा एक ट्रॅडिशनल आणि एक वेस्टर्न एलिमेंट घेऊ नही एथनिक लुक तयार करता येतो. उदाहरणार्थ, पंजाबी ट्रॅडिशनलमधली पटियाला सलवार आणि क्रॉप टॉप किंवा घागरा आणि क्रॉप टॉप असं पेअरिंग करून त्याला पूरक ठरतील अशा मोजक्याच अ‍ॅक्सेसरीज घालून एथनिक लुकला ‘कम्फर्टेबल’ही करता येतं.\nगेटअपला कम्फर्टेबल करण्यासाठी एखादाच एलिमेंट ठळक घेऊन बाकीच्या गोष्टी त्याला पूरक ठरतील अशा वापरता येतात. काही एलिमेंट्स प्रामुख्याने उठून दिसण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या इतर गोष्टी काही प्रमाणात फिक्या असाव्या लागतात. या फेस्टिव्ह सीझनला सण साजरे करताना आणि इतरांचे लग्नसमारंभ एन्जॉय करताना नेहमीपेक्षा वेगळ्या एलिमेंट्सवर लक्ष द्या आणि आपला एथनिक लुक पूर्ण करा\nदुपट्टा हा प्रामुख्याने पंजाबी ड्रेसवर घेतला जातो. त्यामुळे तो ड्रेसला पूरक ठरेल आणि ड्रेसचं सौंदर्य वाढवेल असा असतो. मात्र दुपट्टा केवळ पंजाबी ड्रेसचा जोडीदार राहिलेला नसून तो आता आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हेवी दुपट्टा आणि सिंपल ड्रेस हे कॉम्बिनेशन तर सर्वाचं प्रिय बनलेलं आहे. हेवी दुपट्टय़ांमध्ये फुलकारी, बनारसी सिल्क, चंदेरी हे प्रकार हलक्या रंगाच्या कॉटनच्या ड्रेससोबत उठून दिसतात. मात्र दुपट्टा केवळ पंजाबी ड्रेससोबत पेअर न करता क्रॉप टॉप आणि फ्लेअर्ड स्कर्टवर किंवा धोती पँट्स आणि शॉर्ट कुर्त्यांवरही घेता येऊ शकतो. या पेअरिंगमध्ये खूप हेवी दुपट्टय़ापेक्षा जरदोसी वर्कचा किंवा कांथा वर्कचा कमी हेवी असलेला मात्र कपडय़ाला ‘फॉल’ असणारे दुपट्टे जास्त योग्य ठरतील. थंडीचा काळ असल्यामुळे लोकरीची काश्मिरी आरी किंवा मेहरुनिसा एम्ब्रॉयडरी असलेला दुपट्टाही ट्रेण्डी ठरेल. एखादे वेळी दुपट्टा म्हणून काश्मिरी पश्मिना शालही ट्राय करता येईल. काठांना थोडी हेवी बॉर्डर किंवा टॅसल्स असलेले लिनेनचे प्लेन दुपट्टेही कॉटन ड्रेससोबत पेअर करता येतील.\nविविध एम्ब्रॉयडरी असलेली हेवी जॅकेट्स केवळ लुकमध्ये भर घालत नाहीत तर थंडीच्या वातावरणालाही सूट होतात. हॅरम किंवा धोती पँट्स या दिवसभर वावरायला कम्फर्टेबल असतात. कॉटनच्या हॅरम किंवा धोतीवर कॉटनची शॉर्ट कुर्ती आणि एखादं हेवी जॅकेट पेअर केलं तर त्याने साध्या कॉटनलाही उठाव येतो. चिकनकारी, लखनवी आणि फुलकारी जॅकेट्स प्लेन कुर्तीवर पेअर करता येतात. फिक्या रंगाच्या कॉटनच्या कुर्तीवर खादीची प्लेन जॅकेट्सही उठून दिसतात. त्यावर एखादा ठळक नेकपीस घातला तर तो लुक जास्त खुलून दिसतो. हेवी नेकपीस किंवा हेवी इअररिंग्ज प्लेन कुर्ती आणि प्लेन जॅकेटला कॉम्प्लिमेंट करतात. शॉर्ट जॅकेट्सऐवजी लाँग अँकल लेंग्थ किंवा काफ लेंग्थ जॅकेट्सही फिटेड टॉप्सवर पेअर करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी बॉटमही फिटेड, जीन्स किंवा चुडी��ार अशी असावी लागते. लाँग जॅकेट्सना साधारणत: गोल किंवा कॉलर असलेला गळा असतो. त्यामुळे त्यावर नेकपीस घालण्याऐवजी लाँग चेन आणि हेवी पेंडंट किंवा हेवी इअररिंग्ज किंवा झुमके जास्त सूट होतील.\nपलाझो आणि स्कर्ट्समध्ये स्ट्रेट फिट आणि फ्लेअर्ड असे दोन प्रकार असतात आणि दोन्हींवर टॉपचे वेगवेगळे प्रकार पेअर होतात. स्ट्रेट फिट पलाझो आणि स्कर्ट्सवर लूज क्रॉप टॉप्स आणि शॉर्ट टॉप्स पेअर करता येतो. फ्लेअर्ड स्कर्ट आणि पलाझोवर फिटेड टॉप्स जास्त योग्य दिसतात. फिटेड टॉप्सवर दुपट्टा किंवा हेवी नेकपीस घालता येऊ शकतो. लूज टॉप्सवर शक्यतो दुपट्टा किंवा हेवी नेकपीस न घालता हेवी इअररिंग्ज किंवा झुमके अधिक उठून दिसतात. शॉर्ट स्कर्ट किंवा क्युलोट्समध्ये टॉप इन करून हेवी एम्ब्रॉयडरीचा वेस्टबेल्ट पेअर केला तर तेसुद्धा हटके कॉम्बिनेशन ठरेल.\nया सगळ्या पेअरिंगमध्ये एथनिक लुक टिकून राहण्यासाठी लुकच्या मुख्य एलिमेंटमध्ये पारंपरिक वर्क, एम्ब्रॉयडरी, फॅब्रिक असेल याची काळजी घ्यायला हवी. नेकपीस किंवा कोणत्याही अ‍ॅक्सेसरीज निवडताना त्याचं डिझाइन एथनिक असेल याकडेही लक्ष द्यायला हवं. ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरची ज्वेलरी किंवा रस्टिक गोल्ड हे एथनिक लुक पूर्ण करतील. फुटवेअरमध्ये मोजडी किंवा चप्पल या सगळ्या लुकला साजेशा दिसतील. सँडल घालायची असेल तर हील आणि बेल्ट्सवर कलमकारी प्रिंट असलेल्यांना प्राधान्य देता येईल. सध्या एथनिक फुटवेअरमध्ये प्रिंटेड आणि हॅण्ड पेंटेड चप्पल, सँडल्स, मोजडी ट्रेण्डमध्ये आहेत. मात्र कोणतं डिझाइन कशासोबत पेअर करायचं यासाठी स्वत:ची कल्पकता वापरावी लागेल. येणाऱ्या दिवाळीला आणि लग्नसमारंभांना आपला लुक हटके ठेवण्यासाठी या टिप्सचा नक्की उपयोग होईल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तय��र\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/valentine-day-2018-vasai-virar-market-1628876/", "date_download": "2019-01-20T13:24:16Z", "digest": "sha1:ZGGI5UJGUYLBN55M4O2JLYSROWSZ6RUX", "length": 12272, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "valentine day 2018 vasai virar market | प्रेमीयुगुलांना यंदा ‘प्रेम तपासणी यंत्र’, ‘गुप्त संदेश कुपी’ची भुरळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nप्रेमीयुगुलांना यंदा ‘प्रेम तपासणी यंत्र’, ‘गुप्त संदेश कुपी’ची भुरळ\nप्रेमीयुगुलांना यंदा ‘प्रेम तपासणी यंत्र’, ‘गुप्त संदेश कुपी’ची भुरळ\n‘सिक्रेट मेसेज बॉटल’ला तरुणाईची अधिक मागणी आहे.\n‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त वसई-विरारच्या बाजारपेठांना गुलाबी रंग; विविध वस्तूंनी बाजार सजला\nतुमच्या प्रियकर वा प्रेयसीवर तुमचे किती प्रेम आहे, हे सांगणारे ‘प्रेम तपासणी यंत्र’ (लव्ह टेस्टिंग स्टॅण्ड), तुमच्या मनातील भावना जर तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या असतील तर ‘गुप्त संदेश कुपी’(सिक्रेट मेसेज बॉटल) यांसह विविध वस्तूंनी वसई-विरारमधील बाजारपेठा सजल्या आहेत. प्रेमीयुगुलांचा आवडता सण असलेला ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे.\nव्हॅलेन्टाइन्स डेनिमित्त दर वर्षीपेक्षा वेगळे आणि हटके असणाऱ्या वस्तू यंदा दुकानदारांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातही ‘सिक्रेट मेसेज बॉटल’ला तरुणाईची अधिक मागणी आहे. आजच्या व्हॉट्सअपच्या काळातही अनेक तरुणांना आपल्या मनातील भावना एकमेकांना समोरासमोर सांगता येत नाही. त्यामुळे खास या सिक्रेट मेसेज बॉटल हा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये असलेल्या चिठ्ठीवर आपल्या मनातील भावना व्यक्त करता येणार आहेत. या बॉटल ७० ते ५०० रुपयांपर्यंत लहान-मोठय़ा आकारात उपलब्ध करून दिल्या असून त्या खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे. ‘लव्ह टेस्टिंग स्टण्ड’ ही भेटवस्तूही तरुणाईची आकर्षण ठरली आहे. हा स्टॅण्ड म्हणजे एक गंमत आहे. हा स्टॅण्ड हातात पकडल्यास त्यामधील लाल रंगाचे पाणी जितके वर चढेल, तितके प्रेम आपल्या प्रेयसीचे किंवा प्रियकराचे आहे, असे गमतीने म्हणायचे. २०० पासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असणारे आणि दिसण्यास अगदी आकर्षक असल्याने त्यालाही मोठी मागणी असल्याचे वसईतील हॉलमार्क दुकानाचे मालक नरेश पाटील यांनी सांगितले.\nयंदा बाजारात लव्ह टेस्टिंग स्टॅण्ड आणि सिक्रेट मेसेज बॉटल, मेसेज कॅप्सूल यांसारख्या अनेक वस्तू यंदा बाजारात आल्या आहेत. आजकालच्या तरुणाईचा कल ज्या गोष्टींमध्ये आहे, अशाच वस्तू आम्ही येथे विकण्यास ठेवत असून त्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्येच त्या विकत आहोत.\n– नरेश पाटील, दुकानदार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/bidkin-defence-hub-projection-108362", "date_download": "2019-01-20T13:51:54Z", "digest": "sha1:7OXITSSKKYKNS5E2OX4BNHR5F5JNNYQ6", "length": 15894, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "bidkin defence hub projection बिडकीनचे ‘डिफेन्स हब’ म्हणून ‘प्रोजेक्‍शन’ | eSakal", "raw_content": "\nबिडकीनचे ‘डिफेन्स हब’ म्हणून ‘प्रोजेक्‍शन’\nरविवार, 8 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - देशात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक शहरे उभारण्याची कामे नियोजित वेळेपेक्षाही पुढे आहेत. औरंगाबादलगत उभारण्यात येणाऱ्या बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीला ‘डिफेन्स हब’ म्हणून प्रोजेक्‍ट केले जाणार असल्याची माहिती दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (डीएमआयसीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा यांनी ‘सकाळ’ला दिली. शेंद्रा आणि बिडकीन येथील कामांचा त्यांनी पहिल्यांदाच औरंगाबादेत येत शनिवारी (ता. सात) आढावा घेतला.\nऔरंगाबाद - देशात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक शहरे उभारण्याची कामे नियोजित वेळेपेक्षाही पुढे आहेत. औरंगाबादलगत उभारण्यात येणाऱ्या बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीला ‘डिफेन्स हब’ म्हणून प्रोजेक्‍ट केले जाणार असल्याची माहिती दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (डीएमआयसीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा यांनी ‘सकाळ’ला दिली. शेंद्रा आणि बिडकीन येथील कामांचा त्यांनी पहिल्यांदाच औरंगाबादेत येत शनिवारी (ता. सात) आढावा घेतला.\nबिडकीनमध्ये कामांचा वेग मोठा आहे. बिडकीनला उपलब्ध जमीन पाहता ‘डिफेन्स हब’ म्हणून सगळीकडे प्रोजेक्‍ट केले जाणार असल्याची माहिती अल्केश शर्मा यांनी दिली.\nशेंद्रा येथेही या कंपन्यांना जागा देणे शक्‍य आहे, तर बिडकीनला ५०० एकरांपर्यंतची जमीन आम्हाला एका कंपनीला देणे शक्‍य आहे. देशी संरक्षण क्षेत्रातील कंपन्या परदेशी कंपन्यांच्या साथीने गुंतवणुकीवर भर देत आहेत. त्या माध्यमातून बिडकीनला या क्षेत्रातील कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकंपन्यांनी सुचवलेले बदल आत्मसात\nऔषधनिर्माण, अन्नप्रक्रिया, संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यांना आपली गुंतवणूक देशातील डीएमआयसी प्रकल्पांमध्ये करताना काही अपेक्षा आहेत. फार्मा कंपन्यांना पाण्याची शुद्धता आणि दर्जा महत्त्वाचा आहे, अन्नप्रक्रिया कंपन्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा हवी, आयटी कंपन्यांनी कॉमन फॅसिलिटी से��टरची गरज व्यक्त केली आहे. कंपन्यांनी सुचवलेले हे बदल केले जात असून त्यांचा आराखड्यात समावेशही केला जात असल्याचे अल्केश शर्मा यांनी सांगितले.\nशेंद्रा हे देशातील पहिले स्मार्ट शहर\nदेशात डीएमआयसीअंतर्गत आठ स्मार्ट सिटी वसविण्याचा आराखडा आहे. त्यातील पाच शहरांचे काम सध्या सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह सर्व सुविधांनी युक्त आणि सर्वप्रथम कार्यरत होणारे शेंद्रा हे सर्वात पहिले शहर ठरणार असल्याची माहिती अल्केश शर्मा यांनी दिली.\nस्किल, कन्व्हेन्शन सेंटरसाठी प्रायव्हेट पार्टनर\nस्किल डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करण्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटरशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबाबत धोरण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी औद्योगिक संघटना आणि कंपन्यांशीही चर्चा केली जात असून जागा देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे श्री. शर्मा म्हणाले. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून कंपन्यांची सोय होण्यासाठी पन्नास एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. कंपन्यांचा ओघ आणि मागणी वाढेल तेव्हा भविष्यात त्याचेही निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी कोणी खासगी संस्थेने पुढाकार घ्यावा आणि त्याची उभारणी करण्यावरही विचार शक्‍य असल्याचे अल्केश शर्मा यांनी नमूद केले.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62361", "date_download": "2019-01-20T13:38:08Z", "digest": "sha1:X7PXF7MEV5MVRD2W2ZDJSVPOQNII6Q2P", "length": 14658, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पांढरे कमळ! :) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पांढरे कमळ\nहे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ\n>>>>>>>>हो. \" बट मोगरा\n ह्या दिवसातच फुलतो भरपूर\nआहाहा, मस्तचं. सगळी घरची\nआहाहा, मस्तचं. सगळी घरची आलेली कि काय\nताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. आईकडे असाच बट्मोगरा आहे आणि तो या दिवसात अस्साच भरभरुन फुलतो\nसुंदर.. इथवर सुगंध पोहोचला \nसुंदर.. इथवर सुगंध पोहोचला \n २ रा फोटो अगदी कमळासारखा (मनातल्या. मला प्रत्यक्ष कमळ येवढं देखणं वाटत नाही.) \nभावना, कृष्णा, स्निग्धा, दिनेशदा, रावी, अंजू धन्यवाद\nसगळी घरची आलेली कि काय >>>>>>>>>>>..हो. सोसायटीच्या बागेतली. पण बागेचं संगोपन दादाच (वडील) करत असल्याने पहिले २-३ दिवस खूप फ़ुले मिळाली.\nपण आता बाकीच्या लोकांना या फ़ुलांचा शोध लागला. तर मी जाईपर्यंत एकही फ़ुल नसतं .\nताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. >>>>>>>>.कोण ह्या ताई\nसुवास इथेपर्यन्त पोच्ला आणि\nसुवास इथेपर्यन्त पोच्ला आणि आठवणीही जाग्या झाल्या. मस्त्च.\n श्वास भरून वास घ्यावा........... मस्तं फ्रेश\nलहानपणी टेबललँडवर पावलोपावली मोतिया रंगातली सानफुले हिनकळताना दिसत .नाव माहित नाही . अगदी चिमण्या कमळांसारखी दिसत ...खूप गोड वास होता त्यांना .\nममो, श्री, मंजूताई, टीना,\nममो, श्री, मंजूताई, टीना, दक्षू, विद्याताई, जाई, भूईकमल, वर्षू, धन्यवाद\nकाय सुंदर मोगरा.. सुवास\nकाय सुंदर मोगरा.. सुवास घमघमला..\nशोभे खुप छान ग\n केवढ्या मेह��तीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत\nअनघा, कुंद, आर्या, धन्यवाद\nअनघा, कुंद, आर्या, धन्यवाद\n केवढ्या मेहनतीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत __/\\__>>>>>>>>>>>..हो ग. ती झाडं म्हणजे त्यांना जीव की प्राण. बागेत गेले की किती वेळ गेला तरी हे तिथेच. फार काळजी घेतात. चहा, नाश्ता, जेवण कशाचही भान नसतं.\nपण आता नाही जमत त्यांना. तरी घरी कुंडीत मातीत, भा़जीपाल्याचे देठ,(स्वतः बारीक करून )निर्माल्य वगैरे घालून खत तयार करून, गॅलरीतल्या कुंड्यात जीव रमवतात.\nआजच सकाळी खूप आनंदीत होऊन मला एक मजा बघायला बोलावलं, काही पाती खूप वेळा कुंडीत येत होत्या त्या कसल्या ते त्यांना कळत नव्हतं. रानटी असतील, व बाकीची रोपं मरतात म्हणून ते काढून टाकत होते. पण हल्ली त्यांच तब्बेतीमुळं जरा दुर्लक्ष झालं, तर त्या पातीतून एक कळी डोकावतेय. इतके आनंदीत झाले होते. त्यांचा आनंद बघून मी पण खूष झाले. असेच ते नेहमी आनंदात राहोत. हीच देवाकडे प्रार्थना\nखुप सुंदर , शब्दात वर्णन करता\nखुप सुंदर , शब्दात वर्णन करता येणार नाही ईतके छान वाटले.\nमन अगदी भरुन आले.\nमला खुप आवडतात अशी पांढरी फुले... मोगरा, बटमोगरा... ऊमललेले तगर.\nपारीजात राहीला.... त्यालाही अ\nपारीजात राहीला.... त्यालाही अ‍ॅड करा वरच्या लिस्ट मध्ये\nत्यालाही अ‍ॅड करा वरच्या लिस्ट मध्ये >>>>>>>>केलं\nओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की\nओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा...\nपण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग\nओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की\nओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा... Happy>>>>>.\nपण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग>>>>>>>>>>>>>.अग, अजून 'गर्भात' आहे. थोडेच दिवसात समजेल. मग नक्की सांगेन. (आमचा अंदाज, लिली, किंवा गुलछडी असेल्.)\nवा मस्त तुमच्या दादांची मेहनत हि अशी कळी/फुलातुन दिसतेय\nघेतला आभासी सुवास>>>>>>>>>.अग, सुगंध भरून साठवून ठेवण्याची, काही युक्ती माझ्याकडे असती तर, जरूर तुला पाठवला असता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T13:28:37Z", "digest": "sha1:O3FOXB77K7Z6JS2OKXU5UFGPWSBTENJA", "length": 12381, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रामदास आठवले- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि ब��ळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nरामदास आठवलेंच्या सभेत तुफान गोंधळ, दुसरा VIDEO समोर\nसिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 14 जानेवारी : सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या औरंगाबादेतील सभेत तरुणांनी तुफान तोडफोड केली आहे. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या सभेचं आयोजन करण्यात आले होते. एका स्थानिक नेत्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे, एक तरुणांचा गट संतापला आणि त्यांनी तोडफोड केली होती. पोलिसांनी या जमावाला पांगवले असून सभा सुरळीत सुरू आहे.\nमहाराष्ट्र Jan 14, 2019\nVIDEO : औरंगाबादेत रामदास आठवलेंच्या सभेत मोठा राडा\nVIDEO : 'राहुलजी मत फैलाओ राफेल का जाल, मोदीही जितेंगे 2019 का साल'\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nVIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे खरा वाघ कोण हे निवडणुकीतच कळेल'\nहे तर मोदी सरकारच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण -प्रकाश आंबेडकर\nया उच्च वर्णीय जातींना मिळणार केंद्राच्या निर्णयाचा फायदा\nBIG BREAKING : सवर्णांनाही आरक्षण; निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारचा मोठा निर्णय\n'भय्यु महाराजांची आत्महत्या नाही तर हत्या झाली'\nनगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य\nमहाराष्ट्र Dec 28, 2018\nकोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश\n 'आई मला सोडून जाऊ शकत नाही', 7 दिवस मृतदेहाजवळ राहिला मुलगा\nरामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'\nVIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो ग���लरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nilesh-rane-criticize-shivsena/", "date_download": "2019-01-20T13:20:58Z", "digest": "sha1:2CHSK47LS4LDHDXWF76VN4MVWXHM5ORU", "length": 7182, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार रत्नागिरीत टिकता कामा नये : निलेश राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार रत्नागिरीत टिकता कामा नये : निलेश राणे\nरत्नागिरी : शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याहस्ते शनिवारी रत्नागिरीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nनेमकं काय म्हणाले निलेश राणे\nशिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच.मागील काही घडामोडीमध्ये एकटा नीलेश राणे विरूद्ध अख्खी शिवसेना असे चित्र होते. मात्र, शिवसेना माझे काहीही करू शकले नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा चार दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच, अशी शपथ आपण घेतली आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच त��ला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/2157", "date_download": "2019-01-20T14:11:30Z", "digest": "sha1:FTBWTVC7X74T43MPVDQ26GW6UZEXWKMO", "length": 33344, "nlines": 134, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शब्दशोध | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच, घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. घात शब्दाचे ते सर्व संस्कृतमधील अर्थ आहेत. ‘घातवाफ’ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील ‘घात’ याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी इत्यादिकांच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मौसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ, पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ‘त्या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’ असा अर्थ आहे.\n‘घातवाफ’ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असतो. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी राहत असतो. तो काळ म्हणजेच ‘घातवाफ’ होय.\nघातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास त्याचा अर्थ सांभाळणे, जपणे, साधने असा होतो. जसे,\n‘क्षेत्र गुणे बीज अंकुरे l\nते अनंत धा वृत्वी विकारे l\nघातवाफ ते आदरे l\nघातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. मराठी भाषेला ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी संस्था वाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्या��े ठरते.\nआपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.\nकृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.\nकदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.\n'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे मी काय त्याचा मक्ता घेतलाय मी काय त्याचा मक्ता घेतलाय' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.\nदोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.\nठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.\nठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.\nमध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.\n'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.\nपूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.\n'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे असाही अर्थ दिलेला आहे.\nवा.गो. आपटे लिखित ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या पुस्तकात, ‘नाकी नऊ येणे’ यातील नऊ म्हणजे मानवी शरीराची नऊ द्वारे- दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुद व एक मूत्रद्वार ही या सगळ्यांच्या शक्ती एका केंद्रात म्हणजे नाकात उतरणे. त्यावरून फार त्रास होणे, मोठी दगदग करावी लागणे, या अर्थाने नाकी नऊ येणे हा वाक्प्रचार रूढ झाला' असे नमूद केले आहे.\nमला ती व्युत्पत्ती तितकीशी पटत नाही. त्याचे कारण त्या नऊ दारांमधे नाकपुड्यांची संख्या दोन आहे. उर्वरित दारांची संख्या सात होते. त्यामुळे नाकी सात आले, असा वाक्प्रचार रूढ व्हायला हवा होता. वास्तविक, त्यांचा अर्थ शरीरातील मल बाहेर टाकला जाणारी नऊ द्वारे एवढाच मर्यादित आहे. त्यांचा इंद्रिये म्हणून उल्लेख नाही.\nमानवी शरीराची पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आयुर्वेदात वर्णलेली आहेत. कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही अधिष्ठाने पंच ज्ञानेंद्रियांची आहेत; तर हात, पाय, वाणी, शिस्न आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. (‘संख्या संकेत कोश’ - श्री.शा. हणमंते)\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nआदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतिदायक वाटलेल्या गोष्टी तसेच, त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या, हजारो वर्षांपूर्वीच्या त्या घटना अशा गुहांतून आजही पाहण्यास मिळतात.\nपुढे, माणसाची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी लेखनकलाही विकसित झाली. माणसाच्या एका पिढीला झालेले ज्ञान पुढील पिढीला ज्ञात करून देण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो, हे लक्षात आल्यावर माणसाने लेखनासाठी वेगवेगळी साधने निर्माण केली. भूर्जपत्र, वल्कले, पापीरस, वस्त्र यांच्यावर नैसर्गिक रंगाने लिखाण केले जाऊ लागले. जुने ग्रंथ, काव्य तशा विविध साधनांवर लिहिलेले आढळतात. ते लिखाण दीर्घकाळ टिकणार नाही हेही माणसाला समजले. त्यामुळे कायम स्मरणात राहण्यासाठी आणि चिरकाल टिकण्यासाठी वेगळे साधन वापरण्यास हवे हे त्याच्या ध्यानात आले. त्यातून दगडावर लेखन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तशी वेगळी कला विकसित झाली.\nअजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे\nअजगर ह्या सरिसृप वर्गातील प्राण्याबद्दल सर्वांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. अजगर प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हमखास बघण्यास मिळतो. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील त्याचे भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला लचके तोडण्याचे, चर्वण करण्याचे असे वेगवेगळे दात नसतात. तसेच, त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असतो. त्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.\nअजगर हा प्राणी शीत रक्ताचा आहे. त्याच्या चयापचयाचा वेगही कमी असतो. त्याला शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुऴे ऊर्जाही कमी लागते. ह्या सर्वांमुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की त्याला अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी चालते. त्या काळात तो सुस्तावतो. माणसालाही पोटभर मिष्टान्न भोजन केले, की तशीच सुस्ती येते. ‘अरे परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर.’ असे पुलंनी ‘अंतू बरवा’ या व्यक्तिचित्रात्मक लेखात लिहून ठेवले आहे.\n(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत)\nपळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते.\nवसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. ते संपूर्ण रानात लक्षवेधक ठरते. पळसाची फुले पाण्यात टाकली असता फुलांचा रंग पाण्यात उतरतो. आदिवासींची रंगपंचमी त्या नैसर्गिक रंगाने साजरी होत असते.\nपळसाला बहुतेक नावे त्याच्या फुलांवरूनच पडली आहेत. पळसाला इंग्रजीत ‘प्लेम ऑफ फॉरेस्ट’ तर संस्कृतमध्ये ‘अग्निशिखा’ असे म्हणतात. वाऱ्यावर हलणाऱ्या लाल-शेंदरी फुलांमुळे जणू काही त्या झाडाने पेट घेतलाय आणि ते ज्वालांनी घेरलेय, असे लांबून दिसते. संस्कृतमध्ये पळसाला ‘किंशुक’ असेही नाव आहे. ती फुले पाहून पोपटाच्या चोचीची आठवण होते – ‘किंचित शुक इव’ वाटणारे ते किंशुक अथवा हा पोपट तर नव्हे अशी शंका मनात निर्माण होते, म्हणून किंशुक. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात पळसाच्या त्याच वैशिष्ट्याचे समर्पक वर्णन केले आहे.\nपाहा पयसाचे लाल फूल हिरवे पान गेले झडी\nइसरले लाल चोची मिठ्ठू गेले कुठे उडी\nबाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्त��ाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते.\nएखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी शंभर टक्के जुळणारी म्हणजेच पूर्णत: मिळती-जुळती असते, तेव्हा त्यांच्यातील साम्य वर्णन करताना ‘तंतोतंत’ हा शब्द वापरला जातो. वैदिक काळात विद्वानांचे वादविवाद किंवा चर्चा यांमध्ये घट आणि पट म्हणजेच मातीचा घडा आणि वस्त्र अशा, त्या काळातील रोजच्या व्यवहारातील वस्तूंचा दाखला दिला जाई. जसे घटातील आकाश म्हणजे घटाकाश. काही विद्वानांना घटापटाची अशी चर्चा निरर्थक वाटे, म्हणून ते ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्’ म्हणजेच ‘घट फोडा, वस्त्र फाडा’ असे म्हणून त्यांचा राग व्यक्त करत. तर सांगायची गोष्ट म्हणजे पट याचा अर्थ वस्त्र. वस्त्र अनेक धाग्यांपासून म्हणजेच तंतूंपासून तयार होते. तंतू हे पटाचे एकक समजले जाते. एक जरी तंतू बदलला, तरी वस्त्र बदलते. त्यामुळे दोन वस्त्रे अगदी एकासारखी एक केव्हा दिसतील जेव्हा त्या दोघांचा तंतू अन् तंतू समान असेल तेव्हाच जेव्हा त्या दोघांचा तंतू अन् तंतू समान असेल तेव्हाच ह्या तंतू अन् तंतूवरून सामासिक शब्द तयार झाला, तंतोतंत.\n‘तंतोतंत’ शब्दाचे वैशिष्ट्य म्हणजे तो चार अक्षरी शब्द, ‘त’ ह्या एकाच अक्षराच्या वापरातून बनला आहे. गंमत म्हणजे असे एका अक्षरापासून बनलेले चार अक्षरी शब्दही मराठीत चारच आहेत- तंतोतंत, बोंबाबोंब, लालीलाल आणि चेंचाचेंच.\nचौदा ह्या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आणि व्यवहारात आढळतात. उदाहरणार्थ, विद्या एकूण चौदा आहेत. 'हरिविजया’तील\nनचले स्वरूप वर्णावया ॥\nया ओवीत चौदा जणी म्हणजे चौदा विद्या. दीर्घकाळ केलेले राज्य ह्यासाठी ‘चौदा चौकड्यांचे राज्य’ असा वाक्प्रचार केला जातो. कृत, त्रेता, द्वापार व कली या चार युगांची मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेले राज्य म्हणजे प्रदीर्घ काळ केलेले राज्य होय. रावणाच्या राज्याचे वर्णन चौदा चौकड्यांचे राज्य असे केले जाते. चौदा कॅरट हे सोन्याच्या शुद्धतेचे परिमाण आहे. शंभर नंबरी सोने म्हणजे चोवीस कॅरट. त्या दृष्टीने चौदा कॅरट हे कमअस्सल सोने मानले जाते. देव-दानवांनी मिळून जे समुद्रमंथन केले, त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. हलाहल हे विष सर्वांत प्रथम बाहेर आले. ते शंकराने प्राशन केले. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. त्यानंतर अनुक्रमे कामधेनू नावाची गाय, उच्चै:श्रवा नावाचा अश्व, ऐरावत हा हत्ती, कौस्तुभ हे रत्न, पारिजातक वृक्ष, रंभादि अप्सरा, सुरा नावाचे मद्य, चंद्र, शंख, धनुष्य, लक्ष्मी, धन्वंतरी आणि शेवटी, अमृत अशी एकूण चौदा रत्ने बाहेर आली. कामधेनू देवांनी घेतली, तर बळीने उच्चै:श्रवा घोडा घेतला. इंद्राने ऐरावत, तर विष्णूने कौस्तुभ रत्न, शंख व धनुष्य घेतले. पारिजातकाची स्थापना स्वर्गात झाली. रंभादि अप्सरा स्वर्गात राहिल्या. दैत्यांनी सुराप्राशन केले, लक्ष्मीने विष्णूचा पती म्हणून स्वीकार केला आणि अमृत देवांनी घेतले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2435", "date_download": "2019-01-20T14:04:15Z", "digest": "sha1:GCRDZ4KJ6DOOTXDY2BW6HKC6SK7AHUJJ", "length": 17568, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कचेरीचे गाव सावरगाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nयेवला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर, अहमदनगर-मनमाड महामार्गाला लागून असलेले पवारांचे गाव म्हणजे सावरगाव. इंग्रजांच्या काळात ते तालुक्याचे गाव होते व तेथे कचेरी (तहसील कार्यालय), कोर्ट इत्यादी महत्त्वाची शासकीय कार्यालये होती. इंग्रजी काळात त्यास ‘कचेरीचे सावरगाव’ असे म्हणत असत.\nराजे रघुजीबाबा यांनी सतराव्या शतकात येवला गाव वसवले. तत्पूर्वी तेथे घनदाट जंगल होते व आसपास थोडीफार शेती होती. त्या भागास येवलवाडी असे म्हणत. ‘पाटोदा’ हे सतरा-अठराव्या शतकात परगण्याचे गाव होते. अनेक खेड्यांचा मिळून परगणा होत असे. परगण्यातील सर्व गावांतील पाटील व कुलकर्णी यांचे नायक अनुक्रमे देशमुख व देशपांडे असत. हे देशमुख व देशपांडे परगण्याच्या गावी गढ्या बांधून राहत. पाटोदा हे परगण्याचे गाव असल्याचा उल्लेख १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे सेनापती, येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांच्या जबानीत आलेला आहे.\nपाटोदा हे परगण्याचे गाव १८५९ पर्यंत होते, सावरगाव तालुक्याचा समावेश अहमदनगर जिल्ह्यात होता. नाशिक जिल्ह्याची निर्मिती १८६९ मध्ये झाली तेव्हा पाटोदा परगण्याचा, सावरगाव तालुक्याचा समावेश नाशिक जिल्ह्यात केला गेला.\nरघुजीबाबांनी येवला वसवल्यानंतर खडकी (औरंगाबाद), पैठण, ब���गानगरी (हैदराबाद), अहमदाबाद इत्यादी ठिकाणांहून विणकर-कारागीर येवला येथे आले. त्यामुळे येवला येथे मोठ्या प्रमाणावर वस्त्रनिर्मिती उद्योग सुरू झाले. येवला येथे नगरपालिकेची स्थापना १८५८ साली झाली. येवल्यात रेल्वेचे आगमन १९६९ मध्ये झाले.\nसावरगाव येथील तहसील कचेरी येवले येथे कधी स्थलांतरित झाली याबद्दल काही संदर्भ ‘बॉम्बे गॅझेटीअर १८८३’ मध्ये आढळतात. येवले येथील मामलेदाराने पैठण येथून १८३६ मध्ये आलेल्या काही सोने, चांदी दराचे काम करणाऱ्या कारागिरांना व्यवसाय करात सूट दिल्याचा उल्लेख आढळतो. येवले येथे १८६० साली कोर्ट सुरू झाल्याचा उल्लेख आहे. त्यावरून असा निष्कर्ष निघतो, की सावरगाव येथील तहसील कार्यालय येवले येथे स्थलांतरित होऊन येवले गावास एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला तालुक्याचा दर्जा मिळाला.\nसाबरवाडी रस्त्याला लागून असलेल्या पुरातन कचेरीच्या इमारतीच्या पायाचे अवशेष व गावाच्या पूर्वेला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे थडगे आहे.\nसावरगाव येथे स्थायिक झालेली मराठा समाजाची प्रमुख घराणी म्हणजे पवार, काटे, काकड व ब्राह्मण समाजातील कुलकर्णी, जोशी, देशपांडे इत्यादी. सावरगाव येथील कचेरी व प्रशासकीय कार्यालये येवला येथे स्थलांतरित झाल्यानंतर सावरगाव येथील ब्राह्मण समाज तेथून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला. तथापी, अन्य मराठा व बहुजन समाज यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे तो समाज सावरगावमध्ये स्थायिक आहे.\nसावरगाव येथे स्थायिक झालेले पवारांचे पूर्वज धार येथून आले. मध्यप्रदेशातील देवास येथील थोरल्या पातीचे तुकोजी पवार (१७८९ ते १८२७) यांच्या घराण्याची जहागिरी लासलगावजवळील कोटमगाव येथे होती. त्या जहागिरीची व्यवस्था धारचे गोविंदराव पवार बघत होते. दोनशे वर्षांपूर्वी सावरगाव येथे मुस्लिम प्रशासक होता. त्याचा सावरगावच्या वेशीजवळ गढीवजा वाडा होता व आसपास दोनशे एकर जमीनजुमला होता. सावरगाव येथील जनता त्याच्या जाचास कंटाळली होती. जनतेने तिची गाऱ्हाणी कोटमगाव येथील गोविंदराव पवारांपुढे मांडली. गोविंदरावांनी सावरगाव येथे येऊन तेथील जुलमी व अन्यायी शासकाची हकालपट्टी केली व कारभार स्वतः हाती घेतला. तेव्हापासून पवार घराणे सावरगाव येथे स्थायिक झाले.\nत्याच घराण्यातील श्री. मारोतराव पवार यांनी १९८५ ते १९९५ पर्यंत दहा वर्षे विधानसभेत येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.\nसावरगावातील (नव्हे तालुक्यातील) सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणून भाऊराव गोविंदराव पवार यांचे नाव घेतले जाते. त्यांची जन्मतारीख १९ जुलै १९०६ ही आहे. जन्मतारखेचा मूळ दाखला त्यांच्याकडे आहे. येवला गावात त्यांची ओळख दोन काठीचे बाबा म्हणून सांगितली जाई, कारण ते दोन काठ्या हातात घेऊन चालत. त्यांचे वय १०७ वर्षें असूनसुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. सावरगावात दीडशे वर्षांपूर्वीचे सतीमंदिर आहे. घराण्यातील एका कर्त्या पुरुषाबरोबर त्याची पत्नी सती गेली. जी स्त्री सती गेली तिच्यावर तिच्या जावेचे अतोनात प्रेम होते. तिला तिच्या जावेचा विरह सहन न झाल्यामुळे तिनेसुद्धा जावेपाठोपाठ चितेवर उडी घेतली. एका स्त्रीसाठी दुसरी स्त्री सती जाणे हे भारतातील एकमेव असे उदाहरण आहे. या सती गेलेल्या दोन जावांची स्मृती म्हणून त्याकाळी सावरगावात बांधलेले ते सती मंदिर.\nस्वामी समर्थ सुमारे दीडशे वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात आले होते. त्यांनी अंकाई येथे अगस्थी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सहा-सात महिने) सावरगावी मुक्काम केला. त्यानंतर ते शिर्डी, नगर, दौंड मार्गे अक्कलकोट येथे गेले. ज्या ठिकाणी स्वामींनी मुक्काम केला होता तेथे मठ आहे. तो स्वामी समर्थांचा या सर्वांत पुरातन मठ मानला जातो.\nसावरगाव येथील प्राथमिक शाळा ही येवला तालुक्यातील सर्वात जुनी शाळा असावी. तेथील जन्मदाखल्याचे पुरातन असे रजिस्टर सुस्थितीत आहे. त्यात १८ ऑक्टोबर १८६८ पासून पुढील सर्व नोंदी आढळतात. आरंभीच्या नोंदी (१९०० पर्यंतच्या) मोडी लिपीत असून त्यानंतरच्या नोंदी मराठी देवनागरीमध्ये आहेत. गावात पवार, देशपांडे, कुलकर्णी या घराण्यांचे पुरातन वाडे आहेत. गावात पुरातन पिराचे एक स्थान आहे. पूर्वी तेथे उरुस भरत असे.\nमी येवल्याचा असून मला हे माहित नव्हते. खूप छान माहिती मिळाली.\nगांगलांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे\nश्यामची आई आणि आजची मुले\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nगुढीपाडवा - परंपरा आणि आधुनिकता\nआपटे गुरुजी - येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक\nसंदर्भ: भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, येवला शहर, येवला तालुका, शाळा\nव्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा धडपड मंच\nसंदर्भ: येवला तालुका, व्��यंगचित्र, व्‍यंगचित्रकार, प्रभाकर झळके, येवला शहर\nसंदर्भ: येवला शहर, येवला तालुका, पैठणी, वीणकाम\nअंजनडोह - एक ऐतिहासिक गाव\nसंदर्भ: गावगाथा, करमाळा तालुका, अंजनडोह\nसंदर्भ: गावगाथा, राजापूर तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/vvpat-new-voting-machine-in-nashik-1785626/", "date_download": "2019-01-20T13:17:18Z", "digest": "sha1:VS7QLQ3Y235OK2ICGTH2Q5GMJXKQMABP", "length": 13103, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "VVPAT New Voting Machine in Nashik | मतदान प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये ५४७९ व्हीव्हीपॅट यंत्र दाखल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nमतदान प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये ५४७९ व्हीव्हीपॅट यंत्र दाखल\nमतदान प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये ५४७९ व्हीव्हीपॅट यंत्र दाखल\nलोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणेची तयारी\nलोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणेची तयारी\nआगामी लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार व्हीव्ही पॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये पाच हजार ४७९ यंत्र दाखल झाले आहेत. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे, हे त्यांना पावती स्वरूपात समजणार आहे.\nमतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे.\nत्याअंतर्गत आधी बॅलेट युनिट मतपत्रिका आणि कंट्रोल युनिट आणले गेले होते. आता बंगळूरूहून सहा कंटनेरमधून व्हीव्ही पॅट यंत्र दाखल झाल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील सर्व मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.\nदिवाळीनंतर व्हीव्ही पॅट यंत्र प्रत्येक मतदान यंत्राला जोडून त्याची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. पुढील काळात व्हीव्ही पॅट यंत्राविषयी जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्याचे निवडणूक शाखेचे नियोजन आहे. या यंत्राची कार्यपध्दती न्यायीक, पोलीस यंत्रणा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सादर केली जाईल. नंतर सार्वजनिक ठिकाणी व्हीव्ही पॅटविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.\nमतदार प्रक्रिया पारदर्शक होण्यास या यंत्राचा कसा उपयोग होईल हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित नसली तरी प्रशासकीय पातळीवर तयारीला सुरुवात झाल्याचे अधोरेखित झाले आहे.\nमतदान यंत्राला व्हीव्ही पॅट ही यंत्रणा जोडलेली असते. मतदाराने मतदान केल्यानंतर पावती स्वरूपात त्यातून चिठ्ठी बाहेर पडून बॉक्समध्ये समाविष्ट होते. ती मतदाराला पाहता येते. जेणेकरून त्याने केलेले मतदान बरोबर नोंदविले गेले की नाही हे त्यांना लक्षात येते. मतदान यंत्राबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने व्हीव्ही पॅटद्वारे त्यावर निवडणूक आयोगाने तोडगा शोधला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/sanjay-more-patil-story-111089", "date_download": "2019-01-20T14:06:15Z", "digest": "sha1:NILJAE2KQZWJMZENMPFCY37SY62DNLIK", "length": 17650, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay more patil story खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकता | eSakal", "raw_content": "\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकता\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nजमिनीच्या सुपीकतेसाठी सुरवातीला शेणखत, गांडूळ खताचा वापर केला. गवत, पाचापाचोळा कुजवला. आता गांडुळांची संख्या भरपूर आहे. जमीन भुसभुशीत झाली. तजेलदार झाडे आणि चमकदार गोड फळेच मातीच्या सुपीकतेविषयी सांगण्यास पुरेशी आहेत.\n- संजय मोरे पाटील\nकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय मोरे यांनी सहा वर्षांमध्ये फळबागेत रुपांतर केले. सुरवातीच्या प्रचंड अडचणीतूनही सातत्याने प्रयत्न करत मार्ग काढला. अपयशाने न डगमगता नव्या उमेदीने लावलेली केशर आंबा, सीताफळ, डाळिंब व आवळ्याची बाग बहरली आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये बंधू हरीशच्या साह्याने मिश्र फळबागेमध्ये जमिनीचा पोत सुधारणे, कायम टिकविणे याला प्राधान्य दिले.\nअशी केली फळबागेची लागवड\n२००३ ते २००९ या दरम्यान टप्प्याटप्प्याने स्वनिर्मित फळरोपांची लागवड केली. बाजारातून जातिवंत सीताफळांची खरेदी करून त्यांच्या बियांपासून सीताफळाची रोपे तयार केली. आंब्याची झाडेही कोयीपासून तयार केली. डाळिंबाच्या गुटी घरी आणून रोपे बनवली.\nखडकाळ व पडीक असलेल्या जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी २००३ त्यातील खडक काढून घेतले. ट्रॅक्‍टरने नांगरणी करून साडेतीन बाय साडेतीन बाय साडेतीन फूट आकाराचे खड्‌डे केले. खड्डे भरताना कुजलेला काडीकचरा, सुमारे १५ किलो कुजलेले शेणखत व १५ किलो गांडूळ खतही वापरले. या खड्ड्यामध्ये रोपांची निर्मिती केली.\nफळबागेमध्ये प्रति झाड शेणखत व गांडूळ खत प्रत्येकी १५ किलो (एक टोपले) प्रति वर्ष ऑगस्ट ते ऑक्‍टोबरदरम्यान दिले जाते. दोन वर्षापासून जुन्या बागेमध्ये सेंद्रिय कर्ब व गांडुळाची भरपूर संख्या असल्याने हे प्रमाण कमी केले आहे.\nसंपूर्ण बागेत गवत उगवू दिले जाते. साधारणत: बी पडेपर्यंत गवत ठेवले जाते. ऑक्‍टोबरमध्ये ते गवत कापून घेतात. कापलेले गवत झाडांसाठीच्या बेडवर टाकले जाते. त्यातून आच्छादन होऊन ओलावा टिकण्यासोबतच सेंद्रिय कर्ब उपलब्ध होते.\nअलीकडे झाडे मोठी झाली असून, त्यांचा बागेत पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडतो. अडीच ते तीन फुटांपर्यंतचे ढीग तयार करतो.\nबागेत खरीप हंगामात आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले जाते. त्याचाही पालापाचोळा पडतो, तसेच नत्र स्थिरीकरण होते. दोन ओळीत सोयाबीनवर रोटाव्हेटर मारला जातो. पिकांचे अवशेष, पालापाचोळा आणि गवत हे जमिनीत गाडले जाते. त्यातून सेंद्रिय घटक जमिनीत वाढतात.\nअसा कुजविला जातो पालापाचोळा\nबागेतील मातीमध्ये मिसळलेला पालापाचोळा कुजण्यासाठी प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबरनंतर प्रवाही पाणी दिले जाते. त्यामुळे सेंद्रिय खाद्य आणि ओलावा दोन्ही मिळाल्याने गांडुळाची भरपूर वाढ होते. त्याची कार्यक्षमताही वाढते. ऑक्‍टोबरनंतर उगवलेली गवतावर साधारण सहा महिन्यांनी (मार्च-एप्रिलमध्ये) हीच प्रक्रिया केली जाते. या काळात उन्हाची तीव्रता वाढलेली असते. गांडुळे जिवंत राहण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते, ती यातून पुरवली जाते.\n१५ वर्षांत शेतातील एकही घटक जाळला नाही\nसंजय मोरे यांनी आपल्या सतरा एकर बागेतील लागवडीपासून आतापर्यंत एकही घटक जाळला नसल्याचे सांगितले. आंब्याची काढणी झाल्यानंतर साधारणतः जुलैमध्ये त्याचे कटिंग होते. सीताफळाची कटिंग डिसेंबरच्या आसपास केली जाते. या तोडल्या जाणाऱ्या फांद्या रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक केल्या जातात. बारीक चुरा करून बागेतच पसरविल्या जातात. ओलावा असल्याने त्या लवकर कुजतात. त्यातून गांडूळांना खाद्य मिळते. सर्व पोषक घटक फळझाडांना उपलब्ध होत असल्याने फळांना चकाकी येते. अशा फळांना चांगला दर मिळत असल्याचे मोरे यांनी सांगितले.\nः संजय मोरे पाटील, ९४२२३७८५९३, ७९७२८५३३२५\nएकूण सतरा एकर फळबाग.\nआंबा, सीताफळ आणि डाळिंब एकत्र १५ एकर. तसेच एक हेक्‍टर क्षेत्रात आवळ्याची १००० झाडे आहेत.\nसुरवातीपासूनच बाग ठिबकवर असून, संरक्षित पाण्यासाठी शेततळ्याची सोय केली आहे.\nछाटणी वा गवत कापणीव्यतिरक्‍त मजुरांची गरज लागत नाही.\nसूक्ष्मजीवांना धोका होऊ नये म्हणून तणनाशक वापरत नाही.\nहिंगोलीत सव्वातीन लाखाची बनावट दारू पकडली\nहिंगोली - तालुक्यातील कोथळज शिवारात एका गोदामातून परराज्यातून आणलेली सव्वातीन लाख रुपये किंमतीची बनावट दारू पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली. याप्रकरणी...\nखेड-शिवापूर : तलाठी कार्यालयात अद्याप संगणक, प्रिंटर आणि इंटरनेट सुविधांचा अभाव\nखेड-शिवापूर - महसुल विभागाचा कारभार ऑनलाइन झाला असून, ई फेरफार प्रणालीमुळे तलाठी कार्यालयातील विविध कामे वेगवान झाली आहेत. अशा परिस्थितीत शिवापूर (ता...\n'...तर पाकचे खेळाडू शौचालयही साफ करतील'\nकराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nसर \"ऑडिटर' होते. कागदावरचे हिशेबच नव्हे, तर समोरचा माणूसही एका नजरेत जोखायचे. आमचे कार्यालय सदाशिव पेठेत असले तरी इस्त्री केल्यासारखे नसायचे....\nशिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे\nवाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/boliviha-117022500015_1.html", "date_download": "2019-01-20T13:13:19Z", "digest": "sha1:UYJDVDOXBW3WBJYD6BEYUWODJ7GNMGO6", "length": 10842, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश\nदक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देश बर्‍याच जणांच्या ऐकिवातही नसेल. मात्र जगात सर्वाधिक चांदीच्या खाणी असलेला हा देश\nआहे व तीच त्याची खर�� ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रपाटीपासून ४0९0 मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नावही पोतोसी असेच आहे.\nयेथील डोंगररांगात्त १. २२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चाँदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. हे पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात आहे. पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते.\nयेथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नाव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आतापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आतापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगामुळे तसेच डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरश: लक्षावधी लोग प्राणास मुकले आहेत, असे सांगितले जाते.\nयोग दिवशी मोदींसोबत तीस हजारांचा सहभाग\nलव्हर म्हणून करत होते चॅट, भेटल्यावर निघाले पती-पत्नी\nकेरळमध्ये भाजपला संधी नाही : चंडी\nया भागात महिना भर थांबणार दिवस रात्रीचे चक्र\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आय��ष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/oil-purification-project-be-constructed-nanar-should-not-go-out-maharashtra-109747", "date_download": "2019-01-20T14:09:53Z", "digest": "sha1:BQG5FLI6I544O25QBX6UASY7OPOMN5N7", "length": 12160, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Oil purification project to be constructed at Nanar should not go out of Maharashtra \"नाणार' महाराष्ट्राबाहेर जाता कामा नये - शरद पवार | eSakal", "raw_content": "\n\"नाणार' महाराष्ट्राबाहेर जाता कामा नये - शरद पवार\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nमुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे परिसरातील गावे तसेच शेतीचे मोठे नुकसान होणार असल्यास त्याची जागा बदलली जाऊ शकते. राज्यात इतरत्र कुठेही तो उभारला जाऊ शकतो; पण देशातील हा सर्वांत मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.\nमुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे परिसरातील गावे तसेच शेतीचे मोठे नुकसान होणार असल्यास त्याची जागा बदलली जाऊ शकते. राज्यात इतरत्र कुठेही तो उभारला जाऊ शकतो; पण देशातील हा सर्वांत मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.\nनाणार प्रकल्पबाधित गावांतील कृती समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांचा 10 मे रोजी दौरा करणार आहे. या प्रकल्पामुळे शेतजमीन, वनसंपदा व गावांचे किती नुकसान होईल, याचा आढावा घेईन. प्रकल्पामुळे स्थानिकांचे होणारे नुकसान, कोकणातील पर्यटन व्यवसाय व पर्यावरण��वर त्याचा किती परिणाम होईल, याचा विचार करून हा प्रकल्प नाणारमध्ये व्हावा की नाही, याबाबत पक्षाची भूमिका जाहीर करेन, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...\n४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये\nवडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67215", "date_download": "2019-01-20T13:04:26Z", "digest": "sha1:PECYPVXZRAYKD7JQHKKLPMKWCZJZG7PS", "length": 40577, "nlines": 307, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ���ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट\nसाहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट\n'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत\n'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,\n'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत\n'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि\n'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत\nह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.\nआपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.\nसाहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्‍याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.\nडॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.\nपण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.\nलिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.\nजुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.\nटीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.\nधाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.\n१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).\nईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'\nपुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.\nमराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्‍या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.\nसध्या अगदीच आऊट ऑफ फॅशन असले\nसध्या अगदीच आऊट ऑफ फॅशन असले तरी पुस्तका इतकेच प्रभावी सिने रूपांतर म्हणून श्यामची आई आठवले.\nजैत रे जैत कादंबरी जास्त भावते, चित्रपटात साक्षात स्मिता पाटील असली तरी चिंधी व्यक्तिरेखा कादंबरीत ज्या प्रमाणे वर्णिली त्याच्या विपरीत शरीरयष्टीची असलेली आहे\nबनगरवाडी ही पुस्तकच जास्त आवडले\nचांगला धागा, वाचायला नक्कीच\nचांगला धागा, वाचायला नक्कीच आवडेल\nविशेषतः पुस्तकांपेक्षा चित्रपट रूपांतर चांगले उतरले असेल तर\nमला \" पॉपीलॉन\" कादंबरी वर\nमला \" पॉपीलॉन\" कादंबरी वर आधारलेल्या,त्याच नावाच्या चित्रपटापेक्षा, पुस्तक जास्त आवडले आहे. अर्थात चित्रपटाच्या वेळेच्या मर्यादा लक्षात घेता,सर्वच कादंबरीतील घटना,चित्रपटात सामिल करणे शक्य नसते.\nभुवन शोम बंगाली लेखक बोनोफूल\nभुवन शोम बंगाली लेखक बोनोफूल यांची अत्यंत छोटेखानी कादंबरी (नॉवेलेट).\nभुवन शोम हा एक रेल्वेमधला अफसर बंगाली बाबू, विधुर, पन्नाशीच्या आसपासचा. अतिशय कडक, दोषी माणसाला लगेच शासन करणारा म्हणुन प्रसिद्ध. तो एकदा सुट्टीवर खेडेगावात शिकारीसाठी जातो. भुवन बाबुंना फक्त पुस्तकी शिकार माहिती असते. तिथे एक पंधरा एक वर्षाची आयुष्यभर खेड्यातच राहिलेली 'गावठी' मुलगी त्याला शिकारीत मदत करते. या व्यतिरिक्त एक सब प्लॉट. बस इतकेच.\nपुस्तक सुंदर आहेच व सिनेमाही तितकाच अप्रतिम. उत्पल दत्तनी भ���वन शोमची भुमिका केली आहे तर सुहासिनी मुळेंनी गावाकडच्या मुलीची. मृणाल सेन दिग्दर्शक.\nजीएंच्या 'कैरी' कथेवरचा हिंदी\nजीएंच्या 'कैरी' कथेवरचा हिंदी सिनेमा पाहिल्याचं आठवतंय, चांगला होता.\nप्रभातचा कंकू हा अतिशय सुंदर सिनेमा ह.ना. आपट्यांच्या 'न पटणारी गोष्ट' कादंबरीवर आधारित होता.\nपुस्तकाहून किंवा निदान पुस्तकाइतकाच त्यावर आधारित असणारा सिनेमा आवडला असं फार क्वचित होतं, जेन ऑस्टिनच्या 'सेन्स अ‍ॅन्ड सेन्सिबिलिटी'चं एमा थॉम्पसनने केलेलं अडॉप्टेशन सुंदर होतं. त्याला 'बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले'चं वेल डिझर्व्ड ऑस्करही मिळालं होतं.\nआयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही.\nआणखी आठवतील तसे लिहिते.\nकुंकू 'पण लक्षात कोण घेतो'\nकुंकू 'पण लक्षात कोण घेतो' वर आधारित नाहीये नक्कीच (ती संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे). बहुदा ह नांच्याच 'न पटणारी गोष्ट' वर आधारित आहे.\nअर्रे हो हो, 'न पटणारी गोष्ट\nअर्रे हो हो, 'न पटणारी गोष्ट'च गल्तीसे मिष्टेक\n अंडर द टस्कन सन हा\n अंडर द टस्कन सन हा\nत्याच नावाच्या पुस्तकावर आधारित सिनेमा आहे. पुस्तकात एका अमेरिकन लेखिकेचे टस्कनी इटली येथे घेतलेल्या व्हिलामध्ये रहायला जाताना आलेल्या अनुभवांचे कथन केले आहे. एकदम खुसखुशीत भाषा आहे. आणि शंभर एक पानं तर मस्त मस्त रेसिपीज आहेत (असे दुसरे पुस्तक नसावे\nअंडर द टस्कन चित्रपटात कथानक थोडे बदलले आहे. माझ्या मते पुस्तक आणि सिनेमा दोन्ही आपापल्या जागी उत्तम झाले आहेत.\n१. पंखांना ओढ पावलांची -\n१. पंखांना ओढ पावलांची - शांता निसळ = उंबरठा\n२. सिंहासन, मुंबई दिनांक - अरुण साधू = सिंहासन\n३. श्यामची आई - साने गुरुजी = श्यामची आई\n४. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर = बनगरवाडी (अमोल पालेकरने माती खाल्लीये मुख्य पात्र उभे करताना)\n५. सूरज का सातवां घोडा - धर्मवीर भारती = सूरज का सातवा घोडा\n६. पथेर पांचाली - विभूतीभूषण बंदोपाध्याय = पथेर पांचाली, अपराजित, अपूर संसार\n७. नष्टनीड - रवीन्द्रनाथ टागोर = चारुलता\n८. शतरंज के खिलाडी - प्रेमचंद = शतरंज के खिलाडी\n९. सद्गती - प्रेमचंद = सद्नती\n१०. सूर्य की अंतिम किरणसे सूर्य के पहले किरणतक - सुरेंद्र वर्मा = अनाहत\n११. अग्नि मत्तु मले - गिरिश कर्नाड = अग्निवर्षा\n१२. नागमंडल - गिरिश कर्नाड = नागमंडल (कन्नड चित्रपट)\n१���. डिस्कवरी ऑफ इंडिया - नेहरू = भारत एक खोज (अनेको जुन्या हिंदी मालिका साहित्यावर आधारित होत्या)\nइंग्लिशमध्ये शेकड्याने हजारोने आहेत. इतर जण लिहितीलच.\nआयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही. Happy >> फाऊंटन हेडचे माहित नाही पण 'अ‍ॅटलास श्रग्ड' वर तीन भागांचा सिनेमा निघाला होता. चाळीस दशके ह्या कादंबरीवर सिनेमा बनवण्याचे अर्धा डझन तरी प्रयत्न झाले पण एकही प्रयत्न पूर्ण्त्वास जाऊ शकला नाही. शेवटी २०१० साली पहिला भाग आला. पण तीन भागांची ही मालिका ईतकी लो बजेट आणि तिसर्‍य किंवा चौथ्या फळीतल्या कलाकारांना घेऊन बनवली होती की पहिल्या भागाच्या पहिल्या पंधरा मिनिटातच सगळ्या ऊत्साहावर विरझन पडले.\nरॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे त्यात ठासून भरलेल्या सांगण्यास/समजावण्यास कठीण अश्या फिलॉसॉफी चा ओवरडोस का\nस्वाती तू 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पुस्तकावर लिहिलेलेस ना... त्याची लिंक देणार का कृपया आयताच दस्तावेज होऊन जाईल ईथे.\nकृपया.. पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल का सगळे प्रतिसादात.\nचाळतांना सोपे जाईल सापडायला.\nचोखेर बाली - याच नावाची\nचोखेर बाली - याच नावाची रवींद्रनाथांची कादंबरी\nदेवदास - शरच्चंद्र चट्टोपाध्याय\nपहेली - विजयदन देठांची 'दुविधा'\nअरे झक्कास... मस्त धागा...\nअरे झक्कास... मस्त धागा... बर्‍याच कलाकृती बघायला मिळेल अन लिश्टित टाकून ठेवता येईल आता... धन्यवाद..\nपीपल्स एनिमी - इब्सेन =\nपीपल्स एनिमी - इब्सेन = गणशत्रू\n>>> रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे\nकादंबर्‍यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं\n'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' पुस्तकावरचा माझा लेख\nअर्धसत्य: सूर्य (श्री. दा.\nअर्धसत्य: सूर्य (श्री. दा. पानवलकर)\n>>> रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे\nकादंबर्‍यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं\nआता नेटफ्लिक्स आणि प्राईमच्या जमान्यात तरी वेबसिरिजच्या माध्यमातून त्या प्रयत्नांना यश येवो.... थोडी फार सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन बनवल्यास रँडच्या कादंबर्‍या आणि विषय आजच्या काळातही रिलेवंट वाटतील.\nलिंक साठी धन्यवाद स्वाती.\nअरे चित्र��ट व कादंबर्\nअरे चित्रपट व कादंबर्‍यांबद्दल पण लिहा. नुसती यादी नको.\nरॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे\nत्या एका विशिष्ट वयातच आवडतात. एव्हड्या छोट्या डेमोग्राफिकसाठी महागडा सिनेमा बनवणे परवडत नसेल\nमहाभारत - वेदव्यास - महाभारत\nमहाभारत - वेदव्यास - महाभारत (बी. आर. चोप्रा), व अनेक सिनेमे - हे चालेल का\n१. काबुलीवाला - लेखक\n१. काबुलीवाला - लेखक रर्विद्रनाथ टागोर . ए मेरे प्यारे वतन .... हे अप्रतिम गाणे असलेला चित्रपट\nअरे चित्रपट व कादंबर्\nअरे चित्रपट व कादंबर्‍यांबद्दल पण लिहा. नुसती यादी नको. >> हो हो एका प्रतिसादात एकच कादंबरी-सिनेमा लिंक आली तरी चालेल.\nनुसता यादीप्रपंच कंटाळवाणा होईल.\nमी सांगत असलेली कादंबरी आणि त्यावरचा सिनेमा ह्यापैकी किमान एकतरी मीच पहिल्यांदा वाचली/पाहिला आहे आणि आता त्याचे काही ओळीत Synopsis लिहित आहे असे समजून लिहा. जसे टण्याने 'भुवन शोम' बद्दल लिहिले आहे.\nसध्या क्रिस्टिन हॅना चे २०१५\nसध्या क्रिस्टिन हॅना चे २०१५ चे बर्‍यापैकी गाजलेले 'The Nightingale' वाचत आहे.\nदुसर्‍या महायुद्धात दोन वेगवेगळे (१. जे जे होईल ते ते पहावे आणि २. क्रांती) रस्ते निवडलेल्या आईविना वाढलेल्या दोन फ्रेंच बहिणींची,\nवडिलांशी युद्धाच्या पार्श्वभुमीवर बदलणार्‍या त्यांच्या नातेसबंधांची,\nत्यांच्यावर होणार्‍या जर्मन सैनिकांच्या अत्याचाराची\nआणि एकाच्या बलिदानावर युद्धाचा अंत पाहून पुढे जीवन जगण्याची संधी मिळालेल्या दुसर्‍याची (एक मोठे गुपित लपवलेली) जीवनयात्रा\nह्यावर बेतलेली ही हलवून सोडणारी, विचार करायला भाग पाडणारी अशी कादंबरी आहे.\nकादंबरीत, क्रांतीच्या वाटेवर चालणार्‍या एका बहिणीचे पात्र महायुद्धातल्याच एका अनसंग हीरो च्या व्यक्तीमत्वावर बेतलेले आहे.\nह्या कादंबरीवर त्याच नावाचा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारीत येत आहे. ज्याचे दिग्दर्शन 'ब्रेकिंग बॅड' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' चे एपिसोड दिग्दर्शित करणार्‍या मिशेल मॅक्लारेन करणार आहेत. स्टारकास्ट अजून कळालेली नाही.\nरजनीगंधा हा सिनेमा मन्नू\nरजनीगंधा हा सिनेमा मन्नू भंडारी यांच्या 'येही सच है' या कथेवर आधारीत होता.\nअरेच्चा साधारण असाच धागा\nअरेच्चा साधारण असाच धागा काढायचा माझा कधीपासून विचार होता. आता गणपतीनंतरच काढू म्हणून शांत बसलेले. पण बरं झालं मी आळशीपणा केला ते\n> आयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही.\nकादंबर्यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं\nहो फारच लार्जर दॅन लाईफ पात्र आहेत आणि ती खऱ्या आयुष्यातदेखील अस्तित्वात असू शकतात अशा प्रकारे कथा लिहिलेली आहे. म्हणजे सुपरहिरो वगैरेंसारखं सगळ्यांनाच माहितीये हे काल्पनिक आहे तसं नाही\nमला पुस्तक, चित्रपट दोन्ही ठीकच वाटलेले.\n'पुस्तक कि चित्रपट/मालिका: कोणते जास्त चांगले' असा धागा मी काढणार होते. त्यावर थोडाफार विचारदेखील केलेला. त्यामुळे मी जे लिहीन ते साधारण त्याच पद्धतीचे असेल.\nबायको आणि तिच्या प्रियकराचा खुन केल्याच्या चुकीच्या आरोपावरून तुरुंगवास झालेला बँक कर्मचारी. पांढरपेशा नोकरी, आयुष्यातून एकदम तुरुंगात, गुन्हेगारांमधे जाऊन रहावे लागल्यास काय होईल पण आपला हिरो तिथे राहतो, survive करतो, तालुनसुखवून तिथून बाहेर पडतो. कथानायकची भूमिका टीम रॉबिन्सने केली आहे आणि narrator दुसरा एक कैदी मॉर्गन फ्रीमन आहे. चित्रपट तिकीटखिडकीवर फारसा चालला नव्हता पण आता तो मास्टरपीस गणला जातो.\nमला चित्रपटापेक्षा पुस्तक जास्त आवडले. कारण (स्पॉइलर अलर्ट - तुरुंगाधिकार्याने कैद्यांना राबवून, बेकायदेशीररित्या मिळावलेला पैसा घेऊन अँडी पळून जातो असे चित्रपटात दाखवले आहे. पण पुस्तकात तसे नाही. तुरुंगात येण्याआधीची आपली थोडीफार जमापुंजी विश्वासू मित्राकडे सोपवून, त्याची नीट गुंतवणूक करायला सांगूनच अँडी इकडे आलेला असतो. या फरकामुळे चित्रपटातील अँडी पुस्तकातील अँडीपेक्षा थोडा खालच्या पातळीवर जातो. दुसरा फरक म्हणजे चित्रपटातील अँडी कधीच खचत नाही. पुस्तकातमात्र तो एकदा पूर्ण खचलेला, निराश झालेला दाखवला आहे.)\nचिं. त्र्यं. खानोलकरांच्या चानी या कादंबरीवरून त्याच नावाचा व्ही शांताराम यांचा चित्रपट.\nखानोलकरांच्या कालाय तस्मै नम: या नाटकावरून अमोल पालेकर यांचा अनकही हा चित्रपट. जयदेव यांचं संगीत आणि पं.भीमसेन जोशींनी गायलेली दोन गाणी.\nअर्धसत्यचा उल्लेख आलाय का वर\nअर्धसत्यचा उल्लेख आलाय का वर\nपानवलकरांची कथा, तेंडुलकरांचा अप्रतिम स्क्रीनप्ले...\nमूळ कथेचं नाव लक्षात आहे का कुणाच्या सूर्य होतं बहुतेक नावात असं आठवतंय.\nबाकी नाटकांना साहित्यकृती मानायचे असेल ���र\nशेक्सपिअरची समस्त नाटके. प्रत्येकावर विविध भाषांमधे विविध प्रकारे चित्रपट झाले आहेत. नुकतेच पाह्यलेले थोडेसे अपरिचित उदाहरण म्हणजे 'टायटस अ‍ॅण्ड्रोनिकस' वर केलेला हिंदी सिनेमा. द हंग्री. मला तरी जाम आवडला. अ‍ॅमेझॉनवर आहे. हिंदीतही मॅकबेथ वर मकबूल, ऑथेल्लोवर ओंकारा, हॅम्लेटवर हैदर हे भारद्वाजी सिनेमे आहेतच. त्यातला बेस्ट माझ्या दृष्टीने हैदर.\nआय होप कुणाला मिडसमर वर हिंदी सिनेमा करण्याची अवदसा न सुचो.\nनाटकांमधेच तेंडुलकरांच्या कमला वर त्याच नावाचा तेवढाच परिणामकारक सिनेमा आणि तितकीच गचाळ घाणेरडी सिरीयल झालेली आहे.\nघाशीरामवरचा सिनेमा पूर्ण गंडला होता.\nनीधप, कथेचं आणि कथासंग्रहाचं\nनीधप, कथेचं आणि कथासंग्रहाचं नाव सूर्य.\nकथा साधारण चित्रपट जिथे मध्यांतर आहे तिथवर संपते. त्याचा बाप त्याच्या अंगावर चादर पांघरतो असा कथेचा शेवट आहे बहुदा. तेंडुलकरांनी पटकथा बहुतेक पुढे वाढवली असावी. तेंडुलकर आणि पानवलकर चांगले मित्र होते तेव्हा पटकथेत विशेष करून वाढवलेल्या भागात पानवलकरांचाही हात असण्याची शक्यता आहे\nप्रिया तेंडुलकरांनी विजय तेंडुलकर व पानवलकरांच्या मैत्रीवर फार सुंदर लेख लिहिला आहे.\nशाळा - मिलिंद बोकील - शाळा\nशाळा - मिलिंद बोकील - शाळा\nमला पुस्तक जास्त चांगलं वाटलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%86/", "date_download": "2019-01-20T12:48:40Z", "digest": "sha1:YHXQBBZZINSYCTEMV26JDDKOHLTETI76", "length": 10916, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आठ देशांना दिलेल्या तेल आयात सवलतीचे ट्रम्प यांच्याकडून समर्थन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआठ देशांना दिलेल्या तेल आयात सवलतीचे ट्रम्प यांच्याकडून समर्थन\nविरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा मात्र आक्षेप\nवॉशिंग्टन: तेलाच्या किंमतींवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आठ देशांना इराणहून तेल आयात करण्याची तात्पुरती सवलत आम्ही दिली आहे असे समर्थन अध्यक्ष ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे त्या देशाशी कोणतेही आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांवरही अमेरिकेची वक्र दृष्टी राहणार आहे. तथापी ट्रम्प यांनी आठ देशांना ही जी सवलत दिली आहे त्यावर विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार टीका केली आहे.\nअमेरिकेचे हे निर्बंध सोमवार पासून लागू झाले आहेत. त्यामुळे इराणहून तेल आयात चालूच ठेवण्याचा निर्धार काही देशांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या बाबतीत अमेरिका काय निर्णय घेणार या विषयी औत्स्युक्‍य होते. अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारताखेरीज चीन, इटली, ग्रीस, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि तुर्की या देशांना अमेरिकेने इराणहून तात्पुरत्या स्वरूपात तेल आयात चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की इराणवरील आमचे आर्थिक निर्बंध अत्यंत कडक आहेत. पण तेलाच्या बाबतीत मात्र आम्ही जरा सबुरीने घ्यायचे ठरवले आहे कारण ते निर्बंध कडक स्वरूपात लागू केले तर त्याचा इंधनाच्या किंमतीवर जागतिक पातळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.\nआठ देशांना आम्ही तेल आयातीबाबत सूट दिल्याने तेलाच्या किंमती भडकणार नाहीत असा दावा त्यांनी केला. दरम्यान आठ देशांना ही सवलत दिल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या सवलतीमुळे अनेक देशांत निर्यात सुरूच ठेऊन इराण अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकतो. अध्यक्ष ट्रम्प यांनीच त्यांच्यासाठी हा मार्ग मोकळा ठेवला आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या निर्बंधांची फिकीर करण्याची गरज नाही असाही संदेश जगातील अन्य देशांमध्ये यातून जाणार असल्याने अमेरिकेच्या निर्बंधांना यापुढे कोणीही जुमानणार नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानमधून 1 लाख किलो मानवी केस चीनला निर्यात\nअफगाणिस्तान शांतता चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानमध्ये\nमेक्‍सिकोमध्ये इंधन पाईप लाईनचा स्फोट 21 ठार\nइस्लामिक कट्टरपंथीयांच्या धमक्‍यांमुळे पेशावरची महिला सायकल स्पर्धा रद्द\nट्रम्प – किम बैठक ठरली फेब्रुवारीत\nकोलंबिया पोलीस अकादमीवर दहशतवादी हल्ला ; 20 ठार, 72 जखमी\nअमेरिकन शिष्टमंडळाचा दाओस दौरा ट्रम्प यांनी केला रद्द\nइस्त्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मोदींशी चर्चा\nसुदानच्या अध्यक���षांच्या राजप्रासादाबाहेर निदर्शने\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T12:41:06Z", "digest": "sha1:CHKKBCVEOPE4WFKNGVW75W5SX2LAHYHD", "length": 9197, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई\nक क्षेत्रिय कार्यालय ः नागरिकांना सहकार्याचे आवाहन\nपिंपरी, (प्रतिनिधी) – गुढी पाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर मंगळवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत क क्षेत्रिय कार्यालयामार्फत मोहिम राबविण्यात येत आहे.\nशासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी पिशव्यांचा वापर करावा असा आदेश काढला आहे. बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 20) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. इंद्रायणीनगर, भोसरी परिसरातील व्यावसायिकांकडून सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.\nआयुक्‍त श्रावण हर्डीकर, सह आयुक्‍त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक विनोद दवाळे, आरोग्य मुकादम दगडु लांडगे, राजेश जाधव व सचिन गव्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. व्यावसायिक, दुकानदार, नागरीक यांनी कॅरीबॅगचा वापर करु नये, असे प्रबोधन करण्यात आले. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठेवावी, व्यवसायिकांकडे, टपरीधारक, पथारीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांकडे कॅरीबॅगचा आग्रह धरु नये. कापडी पिशवीचाच वापर करावा. सर्व नागरिकांनी आपले शहर प्लास्टिक पिशवी मुक्‍त व स्वच्छ भारत, स्वच्छ पिंपरी-चिंचवड करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bumper-recruitment-for-many-posts-at-the-reserve-bank-of-india/", "date_download": "2019-01-20T14:21:40Z", "digest": "sha1:OOBGAIRB3FYQ74WQ77V6OWUJ7CSXYE4G", "length": 7566, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय रिझर्व्ह बँकेत अनेक पदांसाठी बंपर भरती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतीय रिझर्व्ह बँकेत अनेक पदांसाठी बंपर भरती\nटीम महाराष्ट्र देशा : रिझर्व्ह बँकेत कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि अन्य पदे रिक्त असून. प्रत्येक पोस्टसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या गेल्या आहेत. आरबीआयमध्ये शासकीय नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक पदांसाठी बंपर भरती सुरु केली आहे. केवळ पदवीधर उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट आहे. या जागांसाठी पदवीसह एलएलबी, बी.ई. आणि बी. टेक झालेले नोकरीसाठी अर्ज करु शकतात. प्रत्येक रिक्त जागेसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या आहेत.\nही पदे भरल�� जाणार आहेत.\nव्यवस्थापक तांत्रिक सिव्हिल – ५ जागा.\nसहाय्यक व्यवस्थापक (राज्यभाषा) – ८ जागा.\nलीगल अधिकारी ग्रेड बी – ९ जागा.\nसहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) – ४ जागा.\nएकून रिक्त पदांची संख्या ३०.\nनिवड प्रक्रिया अशी होईल :\nउमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर होईल. यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होईल. त्यांच्या प्रदर्शनानंतर त्या आधारावरच त्यांना नोकरी ऑफर मिळेल.\nजाणून घ्या, मेगा भरतीमध्ये कोणत्या खात्यात किती पदे\nमेगा भरती नव्हे हि तर मिनीभरती\nरिझर्व्ह बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट rbi.org.in वर अधिक माहिती दिलेली आहे.\nआर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी\n‘गुगल फॉर जॉब्स’ नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुगलची सेवा\nजाणून घ्या, मेगा भरतीमध्ये कोणत्या खात्यात किती पदे\nमेगा भरती नव्हे हि तर मिनीभरती\n36 हजार नव्हे तर 1 लाख 36 हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावयास हवा\nराज्यात मेगा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता विरोधकांनी यावरून सरकारला…\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-amravati-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:45:02Z", "digest": "sha1:IAVTWUJNVQFNT3FFWP3IBFUG7GLDLGIM", "length": 12667, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Health Mission,NHM Amravati Recruitment 2018 NHM Amravati Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Amravati) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 123 जागांसाठी भरती\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2018\nNext (AEES) अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महार���ष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/news/", "date_download": "2019-01-20T12:50:12Z", "digest": "sha1:POS5O3PONA577NXG6OESLCZWWVWZAFBI", "length": 11333, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितेंद्र जोशी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nVideo : रितेशची बिग बॉसच्या घरात एण्ट्री, इन्स्पेक्टर माऊली सदस्यांना देणार शिक्षा\nरितेश देशमुख आणि सलमान खान 'लयभारी' सिनेमातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. आता 'माऊली' चित्रपटाच्या निमित्तानं ते दोघे छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. बिग बॉस सिझन-12 कार्यक्रमात रितेशने काय धमाल केली आहे ते पाहा\n'चला हवा येऊ द्या'च्या 'या' कलाकाराच्या घरी आदेश भाऊजी\nकाम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी\nउद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे, सुखटनकरांचं जितूला समर्थन\n'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं\nमहाराष्ट्र May 1, 2018\nपाणी फाऊन्डेशनचं आज गावोगावी महाश्रमदान; आमिर, आलियासह दिग्गज सहभागी\n'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर\nगावागावात 'वाॅटर कप'चं तुफान,जितेंद्र जोशीनं केलं मार्गदर्शन\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017\nमराठी भाषा 'वाचणार' कशी \nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला धावले मराठी कलाकार\nफिल्म रिव्ह्यु : सिंघम रिटर्न्स 'फक्त बाजीराव सिंघम'\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/966", "date_download": "2019-01-20T14:05:39Z", "digest": "sha1:E7I5U3PUC3PTCY6PWMAKCVLXLEITRZKZ", "length": 6401, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अरण गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय\nसोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाने सुरुवातीपासून वाचकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयाच्या वतीने १८ एप्रिल २००३ या दिवशी पुस्तकप्रेमी अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रंथतुला असल्याचे त्यावेळी बोलले गेले. वाचनालय ‘ब’ वर्गात आहे.\nवाचनालयाने वाचकांना पुस्तके, नियतकालिके व वृतपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम योजले. वाचनालयाने ग्रंथप्रदर्शन, काष्ठशिल्प प्रदर्शन, नाना स्पर्धा, मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गुणवंतांचे सत्कारसोहळे; तसेच, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून व वाचनालयाच्या वतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मनामध्ये आस्थेचे स्थान निर्माण केले आहे.\nसमृद्धी रणदिवे - वंडर गर्ल\nधर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही...\n धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल समृद्धी म्हणजे चैतन्य आहे. काव्य, क्रीडा, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, चित्रकला या सर्व क्षेत्रांमध्ये तिच्या असामान्य प्रतिभेने सर्वांचे डोळे दिपले गेले आहेत. समृद्धीचा, ‘मासे’ हा कवितासंग्रह अकराव्या वर्षी प्रकाशित झाला. तिच्या काव्यात कल्पनाविलास आहे. नादमाधुर्य व गेयता आहे. ज्येष्ठ कवी कै. दत्ता हलसगीकर यांनी समृद्धीला ज्ञानेश्वरांची उपमा दिली समृद्धी म्हणजे चैतन्य आहे. काव्य, क्रीडा, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, चित्रकला या सर्व क्षेत्रांमध्ये तिच्या असामान्य प्रतिभेने सर्वांचे डोळे दिपले गेले आहेत. समृद्धीचा, ‘मासे’ हा कवितासंग्रह अकराव्या वर्षी प्रकाशित झाला. तिच्या काव्यात कल्पनाविलास आहे. नादमाधुर्य व गेयता आहे. ज्येष्ठ कवी कै. दत्ता हलसगीकर यांनी समृद्धीला ज्ञानेश्वरांची उपमा दिली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तिचा व तिच्या काव्याचा मुक्तकंठाने गौरव केला. तिच्या 'मासे' या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-write-bjp-politics-election-article-saptarang-122677", "date_download": "2019-01-20T13:34:12Z", "digest": "sha1:KZF7SOEOEEXZM6BVDNEAYTQD5ZO4LGQ6", "length": 42485, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "shriram pawar write bjp politics election article in saptarang 'शतप्रतिशत'ला झटका (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\n'शतप्रतिशत'ला झटका (श्रीराम पवार)\nरविवार, 10 जून 2018\nपोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना मोदी-शहा जोडीला शह देणारं समीकरण पुरवणारा ठरतो आहे. भा���पची विजयी वाटचाल प्रामुख्यानं तीन घटकांवर आधारलेली आहे. अमित शहांच्या बांधणीसह मोदींचा करिष्मा, ध्रुवीकरणाचं चाललेलं नाणं आणि विरोधकांमधली मतांची फाटाफूट. यातला मोदी-शहा हा घटक अजूनही भाजपच्या बाजूचाच आहे.\nपोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना मोदी-शहा जोडीला शह देणारं समीकरण पुरवणारा ठरतो आहे. भाजपची विजयी वाटचाल प्रामुख्यानं तीन घटकांवर आधारलेली आहे. अमित शहांच्या बांधणीसह मोदींचा करिष्मा, ध्रुवीकरणाचं चाललेलं नाणं आणि विरोधकांमधली मतांची फाटाफूट. यातला मोदी-शहा हा घटक अजूनही भाजपच्या बाजूचाच आहे. पोटनिवडणुकांनी ध्रुवीकरणाच्या राजकारणाला उत्तर देता येतं आणि विरोधकांनी एकत्र येण्यातून साकारणारं अंकगणित भाजपला धक्का देऊ शकतं हे दाखवून दिलं आहे. उघड बुहसंख्याकवादी भूमिकेचा लाभ भाजपला आतापर्यंत झाला. मात्र, धर्माधारित ध्रुवीकरणाला जातगठ्ठ्यांच्या एकत्रीकरणातून तोडीस तोड उत्तर देता येतं, हे पोटनिवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट केलं आहे. आता कॉंग्रेससह आघाडी करू पाहणारे प्रादेशिक पक्ष येणारी लोकसभेची निवडणूक राज्यांतल्या निवडणुकांची बेरीज अशा स्वरूपात लढू पाहतील. या स्थितीत \"जीना विरुद्ध गन्ना' या आकलनाच्या लढाईत गन्ना जिंकतो हे दिसल्यानंतर भाजप कोणती रणनीती आखणार हे लक्षवेधी असेल.\nराजकारण प्रवाही असतं. कोणतंही \"विनिंग कॉम्बिनेशन' कायमस्वरूपी नसतं, याचीही जाणीव अलीकडच्या निवडणूक-निकालांनी करून दिली आहे. गुजरातमध्ये काठावरचा विजय, कर्नाटकात सत्तेपासून रोखलं जाणं आणि पोटनिवडणुकांत, खासकरून उत्तर भारतातल्या पोटनिवडणुकांत भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटणं हे 2019 ची वाट सोपी नसल्याचं दाखवणारं आहे. पोटनिवडणुकांतल्या निकालांनी देशाचं राजकारण ठरत नाही, हे जरी खरं असलं तरी या निवडणुकांत जी रेसिपी वापरली गेली, ती लोक नाकारत असतील तर भाजपला निवडणूक रणनीतीचा फेरविचार करावा लागेल. धर्माच्या आधारावर मतांत फूट पाडायची आणि इतर सर्व पक्षांना ��िंदूविरोधी ठरवून देशात प्रभावी असलेल्या जातकारणावर मात करणारं धर्माधारित ध्रुवीकरण प्रत्यक्षात आणायचं, त्याला विकास नावाची फोडणी द्यायची हे तंत्र चालेलच असं नाही, याची जाणीव करून देणारा निकाल म्हणून उत्तर प्रदेशातल्या कैरानाच्या निकालाकडं पाहायला हवं.\nलोकसभेच्या चार जागांसाठी, तर विधानसभेच्या 10 जागांसाठी पोटनिवडणुका देशाच्या विविध भागांत झाल्या. यातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका या सार्वत्रिक निवडणुकांआधीच्या शेवटच्याच. या निवडणुकाकडं लक्ष होतं ते प्रामुख्यानं देशातली राजकीय हवा बदलते आहे का याचा अंदाज घेण्यासाठी. भाजप आणि सहकारी पक्षांकडंच असलेल्या लोकसभेच्या चार जागांपैकी दोन विरोधकांनी हिसकावल्या, तर विधानसभांतही भाजपच्या हाती फारसं काही लागलं नाही. महाराष्ट्रातली पालघरची पोटनिवडणूक शिवसेनेला पराभूत करून जिंकली एवढाच काय तो भाजपला दिलासा. यात सर्वाधिक लक्षवेधी लढत होती ती उत्तर प्रदेशातल्या कैरानात आणि याच भागातल्या नूरपूर विधानसभा मतदारसंघात. कैरानामध्ये खासदार हुकूमसिंह यांच्या निधनानं रिकाम्या झालेल्या कैरानात त्यांची कन्या मृगांका यांचा राष्ट्रीय लोकशाही दलाच्या तब्बसुम हसन यांनी पराभव केला. त्याला सपा, बसपासह कॉंग्रेसनं हातभार लावला. कैरानाच्या निकालाचं महत्त्व आगळं आहे, याचं कारण हा मतदारसंघ भाजपच्या हिंदुत्व-प्रयोगशाळेचा एक भाग आहे. भाजप आणि भाजपच्या प्रचाराचं नेतृत्व करणारे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सारं काही पणाला लावताना पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला. उघडपणे इथं धार्मिक प्रचार केला गेला. निवडणुकांशी, उत्तर प्रदेशच्या विकासाशी कसलाही संबंध नसलेल्या बॅरिस्टर जीनांचं पोस्टर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ठेवावं की काढावं यासारख्या मुद्द्याला जाणीवपूर्वक हवा देण्याचं काम झालं. याचा उद्देश नेहमीप्रमाणं जीनांना शिव्या घालताना इतर विरोधी पक्षांना जीनासमर्थक ठरवायचं, त्याचाच अर्थ सारे विरोधक हिंदूविरोधी असल्याचं चित्र रंगवायचं आणि हिंदू मतांचं एकत्रीकरण निवडणूक जिंकण्यासाठी करायचं ही रणनीती स्पष्ट होती. ती गेल्या चार वर्षांतल्या वाटचालीशी साजेशीही होती. लोकसभेत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशात उत्तर प्रदेशात अमित शहांनी जे नवं समीकरण यशस्वी करून दाखवलं, त्याचा वाटा मोठा होता. 80 पैकी तब्बल 73 जागा भाजप आणि मित्रपक्षाला मिळाल्या होत्या. असलाच धमाकेदार विजय उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मिळाला. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचं एकत्र येणं दारुण पराभव टाळू शकलं नव्हतं, तर मायावतींचा बसपा जमीनदोस्त झाला होता. 403 पैकी 325 जागा जिंकलेल्या भाजपनं योगी आदित्यनाथ यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाची सूत्रं सोपवून उग्र हिंदुत्ववादी चेहरा राजकारणाच्या मध्यावर आणला. या योगी आदित्यनाथांना अन्य राज्यांतही प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात राबवलं जात होतं. उत्तर प्रदेशातल्या त्या दोन्ही प्रचंड विजयांत या राज्यात मुरलेल्या पारंपरिक मतगठ्ठ्यांना पर्याय देणाऱ्या धर्माधारित ध्रुवीकरणाचा वाटा मोठा होता. त्यात हातभार लागला तो स्वतंत्रपणे लढणाऱ्या समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यामुळं. यातून होणारी मतांची फूट टाळली तर आणि धार्मिक ध्रुवीकरणाला जातगठ्ठ्यांच्या राजकारणाचं उत्तर दिलं तर निकाल बदलू शकणारं अंकगणित मांडता येतं हा कैरानाचा संदेश आहे. आदित्यनाथ यांनी पराभवाचं विश्‍लेषण \"अतिआत्मविश्‍वासाचा परिणाम' असं केलं आहे, ते पुरेसं नाही. सतत मिळणारे विजय आणि निरंकुश सत्तेनं अतिआत्मविश्वासाचा विकार बळावतो हे खरंच आहे. मात्र, उत्तर प्रदेशात योगींचा कारभार लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही, हे पाठोपाठच्या पोटनिवडणुकांत दिसलं आहे. ज्या तंत्रावर योगींचा भरवसा होता, ते तंत्र सत्तेबाहेर असताना जितकं प्रभावी ठरतं तेवढं सत्तेत असताना चालत नाही हेही निकालांनी दाखवून दिलं आहे.\nकैरानाचं महत्त्व यासाठी की हा भाग 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे वर्षभर आधी चर्चेत आला होता तो भाजपनं केलेल्या तिथून हिंदू पलायन करत असल्याच्या प्रचारानं. ज्या हुकूमसिंह या भाजप खासदाराच्या निधनामुळं पोटनिवडणूक झाली तेच या प्रचाराचे म्होरके होते. कैरानातून हिंदूंना पळून जावं लागतं, याचं कारण तिथल्या मुस्लिम गुंडगिरीत आहे आणि त्याला मुलायमसिंह यादवांच्या सपाचा पाठिंबा आहे, अशी माडणी तिथं केली जायची. हुकूमसिंह यांनी 346 हिंदू कुटुंब गावं सोडून गेल्याचा दावा यादीसह केल्यानं खळबळ माजली होती. त्यामागचा उद्देश उघड ध्रुवीकरणाचा होता. याची तत्कालीन अखिलेश सरकारनं पडताळणी केलीच; पण अ��ेक त्रयस्थ संस्थांनी हे दावे तपासले तेव्हा यादीतली अनेक कुटुंबं गावातच होती. एकाच कुटुंबातल्या अनेकांची नावं स्वतंत्रपणे कुटुंबं म्हणून दाखवली गेली होती. काही जणांनी गाव सोडून 15-20 वर्षं होऊन गेली होती आणि स्थलांतर करणारे अनेकजण चांगल्या कामधंद्यासाठी गाव सोडत होते हे दिसून आलं. मैदान अंगावर येत आहे म्हटल्यावर हुकूमसिंहांनी, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यानं लोक घरं सोडत असल्याचं सांगायला सुरवात केली होती. मात्र, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी, हा मुद्दा संपूर्ण राज्यात ध्रुवीकरणासाठी वापरता येतो, हे ओळखलं. निवडणुकांच्या आधी अशा प्रकारची हिंदू-मुस्लिम दरी वाढेल, असं पाहणारा मुद्दा शोधायचा हा मग पॅटर्नच बनला. \"बिहारमध्ये भाजप हरला तर पाकिस्तानात फटाके उडतील' म्हणायचं किंवा कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याच्या बोगस याद्या द्यायच्या हा सारा याच व्यूहनीतीचा भाग होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत या प्रकारच्या राजकारणाचा भरपूर लाभ झाला. त्या मोहिमेचं नेतृत्व करणारे आदित्यनाथच होते. आता पोटनिवडणुकीत हिंदू स्थलांतराचा मुद्दा पुन्हा उगाळला गेलाच. मात्र, त्याहीपेक्षा अलिगढ मुस्लीम विद्यापीठात 70 वर्षं असलेलं आणि भाजपच्या उत्तर प्रदेशातल्या सत्ताकाळातही कुणी आक्षेप न घेतलेलं जीनांचं एक पोस्टर वादाचं बनवलं गेलं. मात्र, या वेळी उत्तर प्रदेशात सरकार भाजपचं आहे आणि इतरांना शिव्या घालण्यापेक्षा आपण काय केलं, हेही सांगण्याची गरज होती. त्या आघाडीवर आदित्यनाथ सपशेल अपयशी ठरले आहेत. पश्‍चिम उत्तर प्रदेशचा हा भाग ऊसउत्पादक आहे. आणि उसाचं सुमारे 12 हजार कोटींचं देणं शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, यावर आदित्यनाथ काही करू शकले नाहीत. विरोधात एकत्र आलेल्या आरएलडी, सपा, बसपा आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीनं या लढाईला \"जीना विरुद्ध गन्ना 'असं स्वरूप दिलं आणि विजय \"गन्ना'चा झाला.\nअन्य निवडणुकांत पश्‍चिम बंगालमध्ये ममतांचा प्रभाव कायम असल्याचं दिसलं. उत्तर प्रदेशातली विधानसभा सपानं जिंकली, तर बिहारमध्ये लालूंच्या आरजेडीनं नितीशकुमारांच्या जेडीयूकडून विधानसभेची जागा हिसकावली. झारखंड मुक्ती मोर्चानं तिथल्या दोन्ही जागा जिंकल्या. डाव्यांनी केरळातला प्रभाव टिकवला, तर पंजाब, मेघालय आणि कर्नाटकातल्या विधानसभांच्या जागांवर ���ॉंग्रेसनं विजय मिळवला. नागालॅंडमधली लोकसभेची जागा भाजपच्या मित्रपक्षानं जिंकली, तर महाराष्ट्रातली गोंदियाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसनं भाजपकडून हिसकावली.\nपोटनिवडणुकांत भाजपला बसलेला धक्का अन्य विरोधकांसाठी आशेचा किरण बनतो आहे. सन 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीची गणितं वेगळी असतील हे नक्की. आणि यात एका बाजूला विजयासाठीचं अंकगणित जमवणं, ते एकत्र ठेवण्यासाठी करिष्मा आणि केमिस्ट्री वापरणं याला महत्त्व असेल. यातलं अंकगणित विरोधकांच्या एकजुटीच्या बाजूचं ठरू शकतं. बहुरंगी लढतीत 30 टक्के मतंही विजयाला पुरेशी असतात. मात्र, एकास एक लढत झाल्यास चित्र बदलतं. उत्तर प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढती भाजपच्या पथ्यावर पडल्या होत्या. तिथं सारे विरोधक एकत्र आले तर भाजपला तयारी 50 टक्के मतांचीच करावी लागेल आणि हे प्रदेशनिहायची प्रभावक्षेत्रं आणि मतगठ्ठ्यांची गणितं पाहता सोपं नाही. यात एक घटक पोटनिवडणुकांहून वेगळा आहे, तो मोदींचा करिष्मा आणि अमित शहा प्रत्यक्ष मैदानात असणं. गुजरात आणि कर्नाटक या दोन्ही ठिकाणी मोदी प्रचारात नेटानं उतरल्यानंतर पडलेला फरक स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी कसलीही कसर सोडणार नाहीत, हेही उघड आहे. आताही कैरानाच्या सीमेवर एक्‍स्प्रेस वेच्या उद्‌घाटनाच्या निमित्तानं जाऊन प्रचाराची संधी त्यांनी साधलीच. पोटनिवडणुकांच्या निकालांनी मोदींच्या करिष्म्याचं काय, यावर पुन्हा चर्चा होणं स्वाभाविक असलं तरी त्याचा फैसला लोकसभा निवडणुकीतच होईल. आघाडीचं राजकारण पुन्हा मुख्य प्रवाहात येणं हा कर्नाटकपाठोपाठच्या पोटनिवडणुकांतल्या विरोधकांच्या यशाचा एक परिणाम आहे. यातही विरोधक मतभेद जमेला धरूनही आघाडीसाठी अधिक लवचिकता दाखवताना दिसत आहेत. दुसरीकडं बहुमतानंतर भाजपनं आघाडीतल्या घटकांना जमेल तेवढं वळचणीला ठेवण्याचाच प्रयत्न केला. आजघडीला विरोधकांच्या आघाडीत इन्कमिंग आहे, तर भाजपला आपले साथीदार सांभाळण्यासाठी झगडावं लागतं आहे. चंद्राबाबूंनी एनडीएला टाटा केलाच आहे. पंजाबात अकाली दल काही फार समाधानी नाही, महाराष्ट्रात तर शिवसेना हाच विरोधी पक्ष असल्यासारखी स्थिती आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांचा इतिहास सरशी होईल त्या बाजूनं झुकण्याचा आहे. आता अवघे दोन खासदार असले��्या नितीशकुमारांच्या पक्षाला 40 पैकी 25 जागा हव्या आहेत, हाही बदलत्या स्थितीचा परिणामच. आत्ताच नितीशकुमारांनी भाजपहून वेगळा सूर लावायला सुरवात केली आहे. आतापर्यंत घटकपक्षांना फरफटत नेणाऱ्या भाजपला आता त्यांना चुचकारण्याची वेळ आली आहे. खुद्द अमित शहा यात पुढाकार घेत आहेत, हे बदलत्या हवेचं निदर्शक मानता येतं.\nइतिहास सांगतो की 1984 च्या निवडणुकीत अतिप्रचंड बहुमतानं निवडल्या गेलेल्या राजीव गांधी सरकारला 1989 च्या निवडणुकीआधी धक्का बसला होता तो, असाच उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादच्या पोटनिवडणुकीत. तेव्हा राजीव यांना रोखण्यासाठी व्ही. पी. सिंग यांना तमाम विरोधकांनी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसकडून लढणारे लालबहादूर शास्त्रींचे चिरंजीव सुनील शास्त्री यांचा पराभव करून व्हीपी विजयी झाले होते. पुढं जनमोर्चा, डावे आणि भाजपला कॉंग्रेसविरोधात देशव्यापी आशेचा किरण दाखवला गेला होता. स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेची चलती कितपत यांचा तिथं फैसला होणार होता. तेव्हा कॉंग्रेसच्या विरोधात हिरीरीनं प्रचार करणाऱ्या अजितसिंगांचा पक्ष आता त्यांच्या उमेदवारासाठी कैरानात भाजपला तेवढ्याच ताकदीनं विरोध करत होता. कैरानाच्या या वेळच्या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाला एकत्रित विरोधाचं सूत्र होतं. सन 1988 च्या त्या पोटनिवडणुकीतून राजीव आणि कॉंग्रेसच्या प्रचंड ताकदीला शह देता येतो, याचा आत्मविश्‍वास विरोधकांना मिळाला होता. आता सत्ताधारी-विरोधकांत अदलाबदल झाली आहे. कैरानातून तसाच आत्मविश्‍वास मिळवायचा भाजपच्या विरोधात जमत चाललेल्या गोतावळ्याचा प्रयत्न असेल. व्हीपींचं राजकारण खरंच भ्रष्टाचारविरोधाचं होतं की संधिसाधूपणाचं यावरच्या वाद-चर्चा न संपणाऱ्या आहेत. तशाच कैरानात जमलेले विरोधक धर्मनिरपेक्षतेसाठी की मोका साधण्यासाठी यावर चर्चा होत राहील. मुद्दा प्रतिमांच्या लढाईचा आणि त्यातल्या विजयाचा असतो. त्याच निवडणुकीत बसपाचे कांशीराम पराभूत झाले, तरी मागासांच्या राजकारणाचं सूत्र उत्तर प्रदेशात त्यांना गवसलं, जे या राज्यातलं राजकारण कायमचं बदलणारं होतं, ज्यातून क्रमाक्रमानं कॉंग्रेसचा जनाधार आटला आणि भाजप वाढत गेला. यात सतत सरशी होणाऱ्या भाजपला पुन्हा उत्तर प्रदेशातच आव्हान तर तयार झालं आहे.\nपोटनिवडणुकांमध्ये द��सणारी बदलती हवा स्थिर होते का, याचं दर्शन वर्षाअखेरीस होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधल्या निवडणुकांत घडेल. चार वर्षं चाचपडल्यानंतर विरोधकांना ऐक्‍यातच शहाणपण असल्याचा धडा मिळाला आहे. चार वर्षांच्या एकतंत्री सत्तेनंतर तरी जीना, पाकिस्तान, गाय, घरवापसी, स्मशान-कब्रस्तान, नेहरू-पटेल आणि \"मागच्या साठ वर्षांतलं बिघडलेलं दुरुस्त करतो आहे,' यापलीकडं आपण सत्ताकाळात काय केलं हे सांगावं लागेल. एवढा धडा \"शतप्रतिशत'च्या स्वप्नात रमलेले घेतील काय\nमजबूतांची मजबूरी... (श्रीराम पवार)\nभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पक्षाची निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली. ‘२०१९ में फिर मोदी सरकार’ असा नारा...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून...\nबदलाचा सांगावा... (श्रीराम पवार)\nअमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं...\nदेश बदल रहा है... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे....\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब���राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/tag/mangaon-nagarpanchayt/", "date_download": "2019-01-20T13:09:23Z", "digest": "sha1:TGKAGSICG4BZAT3BAJWX6NKXMX4AS7Y7", "length": 5266, "nlines": 106, "source_domain": "newsmarathi.in", "title": "Mangaon Nagarpanchayt – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nएक वर्षाची झाली माणगांव नगर पंचायत पण बाळसं घेईना\nमाणगांव: माणगांवमधील ग्रामपंचायतीची एक वर्ष आधी नगर पंचायत झाली. नगर पंचायत झाली असल्यामुळे माणगांवकरांना वाटलं माणगांवच्या विकासाला आता गती येईल. परंतु असे काहीही झालेले नसून ज्या प्राथमिक…\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virender-sehwag-parts-ways-with-kings-11-punjab-announces-news-on-twitter/", "date_download": "2019-01-20T13:06:18Z", "digest": "sha1:SY4MRKXES72NJAQVRKEDT2QTVMABHPX4", "length": 9700, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती", "raw_content": "\n२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती\n२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती\nभारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने 2019 च्या आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग नसेल, याची ट्विटरवरुन माहिती दिली आहे.\nसेहवागला 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याआधी तो पंजाबक��ून दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळला होता. पण आता त्याने पंजाब संघाबरोबर असलेल्या पाच वर्षांच्या संबंधांना पूर्णविराम दिला आहे.\nयाबद्दल सेहवागने ट्विट केले आहे की ‘सर्वच चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मी किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर 2 वर्ष खेळाडू म्हणून आणि 3 वर्ष मार्गदर्शक म्हणून चांगला वेळ घालवला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबरील माझ्या नात्याचा शेवट झाला आहे. मी त्यांच्याबरोबर घालवलेल्या वेळेबद्दल आभारी आहे. मी संघाला शुभेच्छा देतो.’\nत्याने हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला हे मात्र अजून अस्पष्ट आहे. पण मागील वर्षापासून त्याचे किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीन प्रीती झिंटाबरोबर मतभेद झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे सेहवागच्या या निर्णयामागे हे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nसेहवाग आणि प्रीती झिंटामध्ये काही रिपोर्ट्स नुसार, पंजाबचा संघ राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर वाद झाले होते. पण या वृत्ताचे प्रीती झिंटाने खंडन केले होते. तसेच हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते.\nत्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाबने काही दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजच्या ऐवजी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने मागील वर्षी आर अश्विनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती. परंतू त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.\n–ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर\n–स्टार क्रिकेटर अंबाती रायडूने घोषित केली निवृत्ती\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम ��मलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/application-revision-class-x-will-be-available-june-14-123061", "date_download": "2019-01-20T13:57:40Z", "digest": "sha1:32GLADPO5WSEAC65E3X4GRYMXT45B3GT", "length": 12833, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "application for the revision of Class X will be available from June 14 दहावीच्या फेरपरीक्षेसाठी 14 जूनपासून अर्ज भरता येणार | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या फेरपरीक्षेसाठी 14 जूनपासून अर्ज भरता येणार\nसोमवार, 11 जून 2018\nपुणे : दहावी-बारावीमध्ये दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची लेखी परीक्षा 17 जुलैपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलैमध्ये होणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 14 जूनपासून अर्ज भरता येणार आहे.\nपुणे : दहावी-बारावीमध्ये दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची लेखी परीक्षा 17 जुलैपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलैमध्ये होणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 14 जूनपासून अर्ज भरता येणार आहे.\nपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक \"www.mahahsscboard.maharashtra.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर ���णि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाने सोमवारी जाहीर केले.\nफेरपरीक्षेचा तपशील : लेखी परीक्षा कालावधी\nदहावी : 17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018\nबारावी (सर्वसाधारण विषय) : 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018\nबारावी (व्यवसाय अभ्यासक्रम-नवीन) : 17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018\n- मंडळाच्या संकेतस्थळावरीील वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी आहे.\n- परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय येथे विभागीय मंडळामार्फत दिलेले वेळापत्रक अंतिम असेल.\n- छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्या\n- राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय, अन्य यंत्रणेने किंवा सोशल मिडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nआगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट...\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.tanishkafoundation.org/Videos.aspx?SiteType=1", "date_download": "2019-01-20T13:54:20Z", "digest": "sha1:37AORRWYVJO7EUYTILDDPY5H4EP2KO6F", "length": 11392, "nlines": 160, "source_domain": "marathi.tanishkafoundation.org", "title": "Tanishka Women's Dignity Forum", "raw_content": "\nमुंबई: 'तनिष्का'तर्फे स्वसंरक्षणाचे धडे\nनाशिकमध्ये 'तनिष्का'तर्फे आरोग्य तपासणी शिबिर\n'महानंद'च्या वैशाली नागवडे यांची मुलाखत\nविभक्त कुटुंबाला आणले एकत्र\nमुस्लिम महिलांचा 'तनिष्का'ला पाठिंबा\nस्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी चंद्रपूरमध्ये 'तनिष्का\nसांगलीमध्ये महिला सरपंच परिषदेचे आयोजन\nआर्थिकदृष्ट्याही सक्षम होण्याचा पुण्यातील 'तनिष्का\nचंद्रपूरचा 'तनिष्का' गट करणार वृक्षसंवर्धन\nस्त्री प्रतिष्ठेच्या गुढीला समाजाचा पाठिंबा\nपोळी-भाजी केंद्राद्वारे बदलले आयुष्य\n'तनिष्का अभियाना'तील सहभागी महिलांचा अभिजित पवार य\nपाऊल पुढंच पडू दे\nमुंबईमध्ये स्त्री प्रतिष्ठा अभियानाचा जागर\nकोल्हापूरच्या ऐश्वर्या नाईकची यशोगाथा\nभोंसला मिलिटरी स्कूल देणार मुलींना स्वसंरक्षणाचे ध\nआयुर्वेद तज्ज्ञ शिल्पकला जाधव यांची यशोगाथा\nशेतकरी कल्पना देवरे यांची यशोगाथा\nकात्रज दुध संघाच्या केशर पाटील यांची यशोगाथा\nतीन कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या व्यवसायाच्या\nमहिला दिन विशेष : राजकारणातील महिला\nमहिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी येणार नवा क\nउत्सवावरील खर्च टाळून बारामतीच्या शिव जयंती उत्सव\nयेवल्याच्या विठ्ठलराव शेलार यांची यशोगाथा\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांची\nभारतातील पहिल्या महिला जेमॉलॉजिस्ट असलेल्या जयश्री\nस्त्री प्रतिष्ठा अभियानाविषयी महिलांच्या प्रतिक्रि\nकोल्हापूरच्या अनुराधा भोसले करतात अनाथांसाठी मोलाच\nस्त्री प्रतिष्ठा अभियानाला अभय देओलचा पाठिंबा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाचा इम्पॅक्ट\nसुनीता लवांड यांची प्रेरणादायक यशोगाथा\nस्त्री प्रतिष्ठा अभियानावर सेलिब्रेटींच्या प्रतिक्\nना��िकमधील पहिल्या महिला पोलिस आयुक्त प्रिया थोरात\nभाजीचा व्यवसाय करणार्‍या जिजाबाई मोडक यांची यशोगाथ\n'सकाळ मधुरांगण'चा महिलांसाठी विशेष कार्यक्रम\nमरिन इंजिनिअर अमृता मानकामेची यशोगाथा\nनाशिकमधील सुनीता पाटील यांना 'हिरकणी' पुरस्कार\nभारतातील १६ 'पॉवरफ़ुल' महिला\nअगरवाल महाविद्यालयाच्या डॉ. रमेश उपाध्याय यांची प्\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानावर महिलांच्या प्रत\nअभिजित पवार यांचे भाषण : भाग 3\nअभिजित पवार यांचे भाषण : भाग 2\nअभिजित पवार यांचे भाषण : भाग १\nआर. आर. पाटील यांचे भाषण : भाग 3\nआर. आर. पाटील यांचे भाषण : भाग 2\nआर. आर. पाटील यांचे भाषण : भाग १\nहर्षवर्धन पाटील यांचे मनोगत\nमुंबईत 'तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान'\n'तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना'च्या उद्घाटन सोह\n'तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना' मागील भूमिका मा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानास पुण्यातूनही प्रत\n'सकाळ'च्या स्त्री प्रतिष्ठा अभियानाला राज्यभरातून\nसातार्‍याच्या बाळूताई फ़डतरेंची यशोगाथा\nरिक्षावाल्याच्या मुलीची 'सीए'पर्यंत झेप\nसर्व संकटांशी झुंजत कल्पना झाली 'सीए'\nतुम्हाला माहितीये एखाद्या महिलेची यशोगाथा\nउत्कंठापूर्ण वातावरणात तनिष्का निवडणुकीची मतमोजणी\nपुणे - मतमोजणीचे वातावरण होते.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती... सविस्तर वाचा\nशहर, शेतवस्तीतून गावाकडे मतदानासाठी\nऔरंगाबाद - औरंगाबाद, बीड, जालन्याच्या ग्रामीण भागात \"तनिष्कां'साठी अतिशय... सविस्तर वाचा\nशितलबाग, भोसरी ः येथे सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या बैठकीत गटप्रमुख वेदश्री काले यांनी मार्गदर्शन केले.\nमुंबई: 'तनिष्का'तर्फे स्वसंरक्षणाचे धडे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड\n५९५, बुधवार पेठ, पुणे\nफोन: +९१ ९२२५ ८०० ८००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/968", "date_download": "2019-01-20T14:09:53Z", "digest": "sha1:M6A2FQQP3CD4XUMHJ42CDCSVLWXGMUBV", "length": 15478, "nlines": 72, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "खेळाडू | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअक्षता संजय शेटे – कलाकार व्यायामपटू\n‘शेटे’ कुटुंब मूळ साताऱ्याचे. अक्षता ही त्यांची आजच्या पिढीची प्रतिनिधी. ती आहे ‘सातारा भूषण’ अक्षता संजय शेटे. तिने तिच्या कर्तृत्वाने देशाचे क्रीडाक्षेत्र ल���ानपणात गाजवले आहे. तिच्या घरात क्रीडा आणि समाजकार्य यांचा वारसा होताच. लहानग्या अक्षताने पहिले पाऊल बाहेर टाकले तेच मुळी ‘मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ’ या महाराष्ट्रातील अग्रणी क्रीडा संस्थेत. तेथे संध्याकाळी लहान मुलांसाठी जिम्नॅस्टिक्सचे वर्ग चालत. अक्षताचे बाबा मंडळाचे पदाधिकारी होते. अक्षता त्यांच्या धाकामुळे सुरुवातीला त्या वर्गात जाऊन बसू लागली. अक्षता सर्जनशील आणि उत्साही होती. तिला जिम्नॅस्टिक्समधील कृतिशील आव्हानांची गोडी लागली. तिला सराव करायचा आणि नवनवीन उड्या, कसरती आत्मसात करायच्या याचे जणू वेडच लागले. त्याच बेताला, ती मला भेटली. मी महाराष्ट्र शासनाची जिम्नॅस्टिक्समध्ये मार्गदर्शक आहे. माझ्या नजरेत त्यावेळी आठ वर्षांच्या असलेल्या अक्षतामधील क्रीडा गुणवत्ता भरली व मी तिला अजिंक्य जिम्नास्ट बनवण्याचा चंग बांधला. त्यामुळे तिच्या उत्साहाला चिकाटी आणि एकाग्रता हे गुण लाभले. तिचा स्वभाव जिद्दी होताच, त्यांना परिश्रमांची जोड लाभली.\nआॅलिंपिक खेळाडू हे सैनिकच\nऑलिंपिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात. स्पर्धा संपली, की भारतात post olympic hysteria सुरू होतो. रिवोद जानीरो येथे २९१६ च्या स्पर्धा संपल्यानंतर तोच अनुभव आला. पदक मिळालेल्यांना कोटीच्या कोटी रकमांची बक्षिसे, घरे, गाड्या, राजकीय सत्कार आणि काय काय मुळात पदक मिळालेल्यांची संख्या एवढी नगण्य असते, की हे सगळे करणाऱ्यांना ते परवडते. विचार करा, इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत प्रत्येक पदक विजेत्याला असे बक्षिस द्यावे लागले तर... ते असो\nसमृद्धी रणदिवे - वंडर गर्ल\nधर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही...\n धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल समृद्धी म्हणजे चैतन्य आहे. काव्य, क्रीडा, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, चित्रकला या सर्व क्षेत्रांमध्ये तिच्या असामान्य प्रतिभेने सर्वांचे डोळे दिपले गेले आहेत. समृद्धीचा, ‘मासे’ हा कवितासंग्रह अकराव्या वर्षी प्रकाशित झाला. तिच्या काव्यात कल्पनाविलास आहे. नादमाधुर्य व गेयता आहे. ज्येष्ठ कवी कै. दत्ता हलसगीकर यांनी समृद्धीला ज्ञानेश्वरांची उपमा दिली समृद्धी म्हणजे चैतन्य आहे. काव्य, क्रीडा, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, चित्रकला या सर्व क्षेत्रांमध्ये तिच्या अस���मान्य प्रतिभेने सर्वांचे डोळे दिपले गेले आहेत. समृद्धीचा, ‘मासे’ हा कवितासंग्रह अकराव्या वर्षी प्रकाशित झाला. तिच्या काव्यात कल्पनाविलास आहे. नादमाधुर्य व गेयता आहे. ज्येष्ठ कवी कै. दत्ता हलसगीकर यांनी समृद्धीला ज्ञानेश्वरांची उपमा दिली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तिचा व तिच्या काव्याचा मुक्तकंठाने गौरव केला. तिच्या 'मासे' या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले.\nएका जिद्दीचा जलप्रवास - उमेश गोडसे\nअंध विश्वासापोटी लहानपणीच हात गमावला जाऊनदेखील उमेद न हारता अकलूजच्या उमेश गोडसे यांनी जलतरण स्पर्धेत काही विक्रम केले व अनेक पुरस्कार मिळवले. उमेश गोडसे यांचा जन्म अकलूजच्या यशवंतनगरमधील. वडील श्रीमंत गोडसे यांचा व्यवसाय शेती. आई अंजना. त्या घर सांभाळून वडिलांना शेत कामात मदत करत. उमेश यांना एक भाऊ व एक बहीण असे पाच जणांचे कुटुंब. केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून.\nउमेश पहिलीत असतानाची गोष्ट. घरात ज्वारीबाजरीची पोती रचून ठेवलेली होती. ते पोत्यांवर खेळताना पोत्यावरून खाली पडले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. हात हलवता येईना. वडील-आजोबा त्यांना घेऊन अकलूजला डॉक्टरांकडे निघाले. स्टँडवर एसटीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा ओळखीची एक व्यक्ती तेथे आली. एवढ्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज काय, म्हणत त्यांनीच गावठी उपचार करायची तयारी दर्शवली. हात बांबूच्या काटक्या नि कसलासा लेप लावून कापडाने बांधला. आठ दिवसांनी हाताला बांधलेले कापड काढले. हात पूर्ण खराब झाला होता. घरच्यांना काही सुचेना. उमेशना डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यावर काहीच उपचार शक्य नसल्याचे सांगितले.\nज्या देशाचे बहुतेक रस्ते चालण्यासाठीसुद्धा सोयीचे नसतात, त्या आपल्या देशातल्या एका शहरात, एका मुलीने स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवायचंच असं ठरवलं ती अकराएक वर्षांची असताना मे महिन्याच्या सुट्टीत कर्जतला गेली होती. तिथं तिच्या आत्याचं घर आहे. तिथं आयुष्यात प्रथमच तिनं स्केटस पाहिले. तिला ते पाहून नवल वाटलं आणि आकर्षणही वाटलं. तिनं त्या चाक लावलेल्या पट्टीवर चालायचा प्रयत्न केला आणि ती दाणकन पडली ती अकराएक वर्षांची असताना मे महिन्याच्या सुट्टीत कर्जतला गेली होती. तिथं तिच्या आत्याचं घर आहे. तिथं आयुष्यात प्रथमच तिनं स्केटस पाहिले. तिला ते पाहून नवल वाटलं आणि आकर्षणही वाटलं. तिनं त्या चाक लावलेल्या पट्टीवर चालायचा प्रयत्न केला आणि ती दाणकन पडली तिला खूप राग आला पण तिनं चाकांकडे पाठ न फिरवता, मी ह्या चाकांवर चालून दाखवेनच असा ‘पण’ केला. खरोखरीच, ते अपयश हे तिच्या यशाची पहिली पायरी ठरलं.\nरोलर स्केटिंग हा परदेशी लोकप्रिय असलेला खेळ आहे. भारतात तो हल्ली रुजू लागला आहे. तोही उच्चभ्रूंच्या वर्तुळात, महागड्या शिक्षणसंस्थांत वगैरे. आपला, सर्वसामान्य माणसांचा त्याच्याशी संबंध बर्फातलं स्केटिंग, सिनेमात आणि हिल स्टेशनला बघण्यापुरता.\nरोलर स्केटिंग म्हणजे रस्त्यावर स्केट्स घालून फिरणं. त्याची साधनं, प्रशिक्षण, सगळंच महाग, पण बदलापूरच्या आदर्श कॉलेजमध्ये बारावी इयत्तेत शिकणार्‍या भाग्यश्री सुनील दशपुत्रे ह्या मुलीने ह्या क्रीडाप्रकारात भरभरून यश मिळवायला सुरूवात केली आहे.\nआशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती\nसायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू\nजुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री सायकलपटू\nमुंबई-पुणे रस्ता न थांबता पाच तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार करणारी एकमेव स्त्री खेळाडू\nपाच फूट दोन इंच उंची, नीटनेटके बसावेत असे, कोणतीही फॅशनेबल स्टाईल न करता कापलेले करड्या रंगाचे केस, समोरच्याला दरारा वाटावा असे चेहर्‍यावरचे भाव, स्कर्ट व वर कॉलरचा शर्ट असा वेश आणि तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असावा अशी ‘हिरो’ची जुन्या स्टाईलची लेडीज सायकल सतत तिच्या बरोबर\nशिरपेचामध्ये अनेक उपाधी धारण केलेली, तळेगाव-दाभाडे येथील आशा पाटील\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/shetkati-vikas-sanstha-sunday-long-march-107717", "date_download": "2019-01-20T13:28:09Z", "digest": "sha1:Y7IXSJBUJGSYCCLSVMJ6RDVEAQ3KS3GI", "length": 16123, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "shetkati vikas sanstha sunday long march शेतकरी विकास सामाजिक संस्थेचा रविवारी लाँग मार्च | eSakal", "raw_content": "\nशेतकरी विकास सामाजिक संस्थेचा रविवारी लाँग मार्च\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nरसायनी(रायगड) - प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांनी एचओसी कंपनी समोर प्रलंबीत मागण्यांकरिता धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आजुनही आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रविवार (ता 08) व सोमवार (ता 09) रोजी सीबीडी बेलापुर येथील विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर रसायनी येथुन पायी मोर्चा नेण्याचा इशारा संस्थेने दिला आहे. काल (बुधवार) पनवेल येथे प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत मोर्चा काढु नका सरकारचे म्हणणे होते. मात्र याला प्रकल्पग्रस्तांनी नकार दिला आहे.\nरसायनी(रायगड) - प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांनी एचओसी कंपनी समोर प्रलंबीत मागण्यांकरिता धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आजुनही आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रविवार (ता 08) व सोमवार (ता 09) रोजी सीबीडी बेलापुर येथील विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर रसायनी येथुन पायी मोर्चा नेण्याचा इशारा संस्थेने दिला आहे. काल (बुधवार) पनवेल येथे प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत मोर्चा काढु नका सरकारचे म्हणणे होते. मात्र याला प्रकल्पग्रस्तांनी नकार दिला आहे.\nप्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था मागील बारा वर्षा पासुन एचओसी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या बाबत पाठपुरावा करत आहे. मागण्यांबाबत शासन स्तरावर चर्चा बैठका झाल्या आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे तोडगा निघालेला नाही आसा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहे. तर प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने गुरुवार (ता 23) मार्च पासुन कंपनीच्या प्रवेश व्दारा समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनचा सोळावा दिवस आहे. कंपनीने न वापरलेली जमीनी शेतक-यांना परत मिळाव्यात आणि कंपनीला शासनाने जमीन विक्रीला दिलेली परवानगी रद्द करावी आदि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहे.\nदरम्यान, बुधवार (ता 04) पनवेल येथील कार्यालयात उपविभागीय आधिकारी दत्तात्रेय नवले यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस काशीनाथ कांबळे, सहसचिव समीर खाने आदि उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन बोलणी करावी आशी मागणी केल���. तर मोर्चाचा निर्णय मागे घ्या, मागण्यां बाबत चर्चा करून सोडविण्यात येतील आशी भूमिका उपविभागीय आधिकारी यांनी मांडली. असे सांगण्यात आले. आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या मात्र निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची फसवणुक होत आहे. आता मोर्चाचा निर्धार कायम असल्याचे समीर खाने यांनी सांगितले.\nलाँग मार्च रविवार (ता 08) रोजी रसायनी वरून निघणार आसुन पनवेल येथे मुक्कामा नंतर सोमवारी (ता 09) रोजी सकाळी साडेदहा वाजता सीबीडी येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर पोहोचेल असे खाने यांनी सांगितले.\nखालापुर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा, नवीन पोसरी, शिवनगर, रीस, कळणाचीवाडी, खाने आंबिवली, आळी आंबिवली, चांभार्ली, पराडे, तसेच पनवेल तालुक्यातील सावळे, देवळोली, जाताडे, जुनी पोसरी, तुराडे, दापिवली, वावेघर आदि गावं एचओसी प्रकल्पग्रस्त आसुन गावांतील शेतकरी आणि कुंटूंबीय तसेच बाजुच्या इतर गावांतील ग्रामस्थ मोर्चात मोठ्या संख्याने सहभागी होतील आशी माहिती संस्थेचे खजिनदार दत्तात्रेय शिंदे यांनी दिली आहे.\n...तर तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही: गिते\nमाणगांव : आम्ही जनतेसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, दिव्यांगाना इलेक्ट्रीकलवर चालणारी स्कुटर देतोय. पण जे 15 वर्षे मंत्री होते, जिल्ह्याचे ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nअपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस\nपाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग...\nयुतीत आता \"नाणार'चा अडसर\nमुंबई - आगामी निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजपने शिवसेनेला चुचकारायला सुरवात केली असून, याच...\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-august-2018/", "date_download": "2019-01-20T12:45:17Z", "digest": "sha1:6NBNODKJIUX7LSRIU6IECTDT5XZKX73P", "length": 12805, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 19 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nअन्नप्रक्रिया तंत्रज्ञान (आयआरएफएपीटी) मधील अलीकडच्या प्रगतीवर आंतरराष्ट्रीय परिषद आयआयएफपीटी, थंजावुर येथे आयोजित केली होती.\nसर्वत्र टेक्नॉलॉजीज ने 450वी सहकारी बँक सेव्हलिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सुरू केली आहे.\nकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 2017-2018 दरम्यान 10.03 लाख कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे.\nकेरळमध्ये पूरप्रकरणी 500 कोटी रुपयांची त्वरित मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली. तसेच पंतप्रधानांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना 50,000 रुपये देण्याचे जाहिर केले आहे.\nइंडोनेशियात 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 आयोजित केल्या आहेत. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018 पर्यंत जकार्ता आणि पालेबांगमध्ये हे सामने होणार आहेत.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार क��यदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-maharashtra-recruitment/", "date_download": "2019-01-20T14:01:22Z", "digest": "sha1:JJBM3GCHCYSBHOQ5IIMGUMU3PQTDN6LP", "length": 14283, "nlines": 151, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Maharashtra Recruitment 2019 - NHM Maharashtra Bharti 2019", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\nशहर कार्यक्रम व्यवस्थापक: 10 जागा\nशहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक: 03 जागा\nशहर खाते व्यवस्थापक: 05 जागा\nवयाची अट: 15 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: मुंबई, वसई विरार, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी,अकोला, उल्हासनगर,अहमदनगर & धुळे.\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2019 (05:30 PM)\nNext IIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(MMSVS) दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ganpati-festival-thermocol-makhar-ban-295777.html", "date_download": "2019-01-20T13:43:03Z", "digest": "sha1:KATAL5LS2CWFOR6FW6UG4BCO65KZQ6ND", "length": 15929, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम", "raw_content": "\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्���ांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nगणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम\nगणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी होते. मात्र राज्य सरकारने मार्चमध्ये प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी लागू होते.\nमुंबई,13 जुलै : जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान बाप्पासाठी थर्माकॉलचं मखर किंवा सजावट करण्याचा विचार करत असला, तर तो विचार आताच विसर्जित करा. कारण थर्माकॉलच्या मखरावरची आणि सजावट साहित्यावरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.\nगणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी होते. मात्र राज्य सरकारने मार्चमध्ये प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी लागू होते. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असून यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करणारी याचिका करण्यात आली होती. उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळत थर्माकॉलबंदी कायम ठेवलीये.\nमाथेफिरू तरुण म्हणतो,आम्ही एकमेकांवाचून राहू शकत नाही \nयासंदर्भात सविस्तर आदेश याआधीच दिले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनची विनंतीही फेटाळून लावली. गणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी होते आणि राज्य सरकारने मार्चमध्ये बंदी लागू केली. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशा विनंतीची याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनने अॅड. मिलिंद परब यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली होती.\nपासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या पोलिसाने महिलेकडे केली मिठी मारण्याची मागणी\nगणेशोत्सवातील मखरांसाठी अनेक महिने आधीच घाऊक विक्रेत्यांकडे ऑर्डर येतात आणि त्याप्रमाणे मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेत्यांकडून खूप पूर्वीच थर्माकोलची खरेदी होते. यानुसार, कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. पण बंदीमुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.\nVIDEO : मॉक ड्रिल करताना ट्रेनरने दुसऱ्या मजल्यावरून दिला धक्का, विद्यार्थिनीचा मृत्यू\nगणेशोत्सव संपण्याच्या दह�� दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत मिळाल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल, असा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते. मात्र, याविषयी न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-20T13:45:28Z", "digest": "sha1:LZSFT3OMHDK6ZLZIPMDSR4E2YJ2QMEQ5", "length": 9470, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंतरराष्ट्रीय महिला दिवस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमु���बई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nगुगलनेही केला 'ती'चा सन्मान\n'या' पोलीस महिलांना सलाम\nशताब्दी एक्सप्रेसमध्ये आज महिलाराज\n#WomensDay : महिलांविषयी गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू काय विचार करायचे\nमहाराष्ट्र Mar 8, 2018\n#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान\n#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो\nमहाराष्ट्र Mar 8, 2018\n#WomensDay : 'या' दोघींना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' जाहीर\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा ब���ल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-govt/all/", "date_download": "2019-01-20T12:49:51Z", "digest": "sha1:Y7MPCKPD3TOYIAZ2JOIPQXOB33UYRPFI", "length": 10835, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Govt- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आ���ि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nमेगाभरतीला स्थगिती नाही, कोर्टात राज्य सरकारची भूमिका\nमेगाभरतीतील प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही अशी माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केलं.\nमुख्यमंत्र्यांनी घेतली दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा\n'विशेष अधिवेशन बोलवण्याची तातडीची गरज'\n'सेनेमुळेच तूर खरेदी केंद्र सुरू झाली'\nराज्यातला पहिला तूर घोटाळा मराठवाड्यात उघड\nशेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री\nअखेर सहाव्या दिवशी नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात\nतूरबंदीवर विरोधक गप्प का\n'आम्ही नियोजन करण्यात चुकलो नाही'\n'कमी पडलो म्हणणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'\n'22 तारखेची मर्यादा मागे घ्या'\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/speech/all/page-8/", "date_download": "2019-01-20T13:45:24Z", "digest": "sha1:YLTY2XD45CWM5TQYKFGLHNRP5EXJWYGG", "length": 9944, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Speech- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भ��जपात खळबळ\n'उद्या नक्षलचळवळ झाली तर त्याचं नेतृत्व करेन'\nमोदींकडून शिवरायांना मानाचा मुजरा\nभाजपने किरण बेदींचा बळीचा बकरा केला-अण्णा हजारे\nहा नरेंद्र मोदींचा पराभव -अण्णा हजारे\nस्पोर्टस Feb 9, 2015\nकार्टून काढण्यात गैर काय\nअण्णा भडकले, भाजपला बजावणार नोटीस\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-67/", "date_download": "2019-01-20T12:33:56Z", "digest": "sha1:WK6R4EAHK4Z3GGLVLEE6EP7Q5FFS7MKL", "length": 8025, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन\nराहुरी विद्यापीठ – मुळा धरणाचे शाखा अभियंता रावसाहेब मोरे यांनी धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती तसेच मुळा डावा कालव्याच्या आवर्तनात काटकसरीने वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. मुळा डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने जिल्हा परिषद सदस्य सुरेश करपे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचे लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानले. यावेळी सुभाष गायकवाड, विजय डौले यांनी मनोगत व्यक्त केले.\nमुळा डावा कालव्याला धरणातून पाणी सोडताना डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक रवींद्र म्हसे, उत्तम आढाव, शिवाजी गाडे, प्रभाकर गाडे, अनिल आढाव, बापुसाहेब रसाळ, अशोक काळे, पोपट जाधव, गणेश झुगे, सुरेश म्हसेसह लाभार्थी शेतकरी, मुळा पाटबंधारे विभागाचे एन. बी. खेडकर, शाखाधिकारी आण्णासाहेब आंधळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गाय��वाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-august-2018/", "date_download": "2019-01-20T13:28:43Z", "digest": "sha1:7LL3OADONBN4RGWNYLC7D3OMWGUKDJ2B", "length": 16058, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 07 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरत���: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nइंद्रा कृष्णमूर्ती नूयी (62) यांनी पेप्सिकोच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. 2006 पासून त्या कंपनीचे नेतृत्व करत होत्या.\nपंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा झाल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्यापार कर्जाकरिता लेटर्स ऑफ अंडरटेकिंग (LoU) & लेटर्स ऑफ क्रेडिट (LoC) न देण्याचा निर्णय घेतला आहे.\nहिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयुएल) जाहीर केले की, त्यांनी विजयकांत डेअरी आणि फूड प्रॉडक्ट्स लिमिटेड (व्हीडीएफपीएल) आदित्य मिल्क आइस्क्रीम व्यवसाय, आइस क्रीम आणि फ्रोज़न डेझर्ट व्यवसायाची मालकी घेण्यासाठी यांच्याशी करार केला आहे.\nGoogle ने एंड्रॉइड ओरेओच्या यशानंतर, एंड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीनतम आवृत्तीसाठी ‘पाई’ हे नाव जाहीर केले आहे.\nपाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान होण्यास अधिकृतरीत्या नामांकन मिळाले आहे.\nनवी दिल्लीमध्ये साहित्यातील पुनर्नवीकरणाद्वारे निरंतर विकासावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक, महामार्ग आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.\nलोकसभेने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक 2018 मंजूर केले आहे.\nचीनने यशस्वीरित्या आपल्या पहिल्या अत्याधुनिक सुपरसॉनिक विमान ‘शिंगकोंग-2’ ची यशस्वीरित्या चाचणी केली, शिंगकोंग-2 हे आण्विक शस्त्र चालवण्यासाठी आणि विद्यमान विरोधी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आत प्रवेश करण्यास सक्षम आहे.\nयंग पॅडलर स्वस्तिका घोषने 2018 च्या थांग हाँगकाँग कनिष्ठ आणि कॅडेट ओपनमध्ये सिंगापूरच्या जिंगी झोउसह ज्युनियर मुलींच्या दुहेरीत कांस्यपदक पटकावले.\nप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपट चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष एम. भक्तवत्सला यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.\nNext (Railtail) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृ��ी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/steven-smith-win-ascension-border-medal-1630731/", "date_download": "2019-01-20T13:22:20Z", "digest": "sha1:F4QJF5UVRTWZLCVFWP3LLTP64HCES4DQ", "length": 9953, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Steven Smith win Ascension Border Medal | स्टीव्हन स्मिथ अ‍ॅलन बोर्डर पदकाचा मानकरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nस्टीव्हन स्मिथ अ‍ॅलन बोर्डर पदकाचा मानकरी\nस्टीव्हन स्मिथ अ‍ॅलन बोर्डर पदकाचा मानकरी\n२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६७.४६ सरासरीने १७५४ धावा करणारा स्मिथ यंदा बोर्डर पदकासाठी प्रबळ दावेदार होता.\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बोर्डर पदक जिंकले. त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव कोरले. महान माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सवरेत्कृष्ट फलंदाज गणल्या जाणाऱ्या स्मिथला २४६ मते पडली. त्याने दोन वेळचा पदक विजेता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१६२ मते) आणि फिरकीपटू नॅथन लियॉनला (१५६ मते) मागे टाकले.\nऑस्ट्रेलियाचा यंदाचा वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवलेल्या स्मिथने २०१५मध्ये बोर्डर पदक जिंकले होते. २४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६७.४६ सरासरीने १७५४ धावा करणारा स्मिथ यंदा बोर्डर पदकासाठी प्रबळ दावेदार होता.\nयंदा स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला भारतात मात खावी लागली. बांगलादेशने मालिका बरोबरीत सोडवली. मात्र घरच्या मैदानावर अ‍ॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडवर ४-० असा विजय मिळवत स्मिथ आणि सहकाऱ्यांनी मागील अपयश धुवून टाकले. अ‍ॅशेसमध्ये स्मिथची बॅट तळपली. त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/swarm-liege/articleshow/67494070.cms", "date_download": "2019-01-20T14:11:40Z", "digest": "sha1:5VSXGQAJRL5WGC4KI2DAZB2VWPQ6TJYB", "length": 14634, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: swarm liege! - झुंडशाही झुगारा! | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ\n'झुंडशाहीच्या बळावर कुणीतरी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण त्यापुढे नमते घेणार का ही झुंडशाही झुगारायला हवी. आपल्याला साहित्यावरील राजकारणाचे आक्रमण आणि साहित्य जगातील राजकारण नको असेल तर दोन्ही गोष्टी झुगारून स्पष्टपणे देण्याची वेळ आली आहे', अशा थेट शब्दांत आपली भूमिका मांडत, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास कुणीही वेठीस धरू नये', असे ज्य़ेष्ठ लेखिका व संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी बजावले.\nज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून धाडलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याने व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याबाबत कुठलीही कृती न केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी येथे उद्घाटन झाले. आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांची पत्नी वैशाली यांना उद्घाटकाचा मान देण्यात आला. या सोहळ्यात, मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगलप्रकरणी परखड भाषेत रोष व्यक्त केला. त्यानंतर, आपल्या नेमस्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे सहगल वादाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात मूळ छापील भाषणाला जोड देत ढेरे यांनी या वादावर थेट शब्दांत भाष्य केले. हे भाष्य करतानाच ज्ञानोपासकांची परंपरा, समाजपरिवर्तन, कलांचे आंतरसंबंध, शिक्षणक्षेत्राची स्थिती, वाचकांची जबाबदारी, साहित्यकारांपुढील आव्हाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रीजीवन आणि लेखन अशा अनेक मुद्द्यांवर सुमारे दीड तास चाललेल्या भाषणात आपले विचार मांडले.\nसहिष्णू वृत्तीची जोपासना व ज्ञानोपासना हीच जगात कल्याण मार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे. साहित्य हा एक उत्सव असून अनेक कारणांमुळे तो गढूळ झाला आहे. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील लहानथोरांनी एकत्र येऊन त्यावर विचारमंथन करावे, असे मत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी येथे उद्घाटन सोहळ्यात, आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.\nवाचक म्हणून आपण साहित्य क्षेत्रातील कोणत्या गोष्टी उचलून धरल्या पाहिजे यालाही महत्त्व असून साहित्यिक जाणिवा व्यापक, उदार आणि निखळपणे गुणग्राहक ठेवण्याची फार आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. साह���त्यातील साहित्यत्व कसे नष्ट होत आहे याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, प्रश्न दारिद्र्याचा असो वा भ्रष्टाचाराचा, त्याचे स्वरूप आणि गुंतागुंत आता सर्वसामान्य माणसाला पेलवेनाशी झालेली आहे. प्रत्येक माणूस सर्व पातळ्यांवर झुंडीमध्ये राहून सर्व लढे एकेकटा लढतो आहे. समूहांना एकत्र बांधणारे सूत्र आज कोणाच्याच हाती नाही. तसे सूत्र मिळवून देण्यासाठी, बळकट करण्यासाठी साहित्य व कलेची गरज असते, असे त्यांनी नमूद केले.\nस्त्रीची पारंपरिक प्रतिमा मोडण्‍याचे ऐतिहासिक काम गेल्या पन्नास वर्षात स्त्रियांनी केले हे तिच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्यातून दिसते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि साहित्याबद्दल बोलताना जे मुद्दे आपण विरोधासाठी सोयीचे म्हणून पुढे आणतो ते सर्व समाजाला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात, असे त्या म्हणाल्या.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची टीका\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दिनासाठी जोरदार तयारी\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n92th marathi sahitya sammelan : नयनतारांना न बोलावल्यानं महाराष्...\n92th marathi sahitya sammelan : निमंत्रण वापसीच्या पापात मीही भा...\nAruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/yin-summer-youth-summit-guidance-camp-116959", "date_download": "2019-01-20T14:03:47Z", "digest": "sha1:SEVC7BN257IS3TI5QZNAZTF4PONJ7V6P", "length": 17625, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "YIN Summer Youth Summit Guidance Camp करिअर बांधणीसाठी ‘यिन’चे शिबिर मार्गदर्शक | eSakal", "raw_content": "\nकरिअर बांधणीसाठी ‘यिन’चे शिबिर मार्गदर्शक\nगुरुवार, 17 मे 2018\nनवी मुंबई - शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत असताना समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे शालेय शिक्षण सुरू असताना करिअरची दिशा ठरविणे आवश्‍यक आहे. यासाठी यिनचे हे शिबिर मार्गदर्शकच ठरेल, असा विश्‍वास महापौर जयवंत सुतार यांनी येथे व्यक्त केला.\nनवी मुंबई - शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत असताना समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे शालेय शिक्षण सुरू असताना करिअरची दिशा ठरविणे आवश्‍यक आहे. यासाठी यिनचे हे शिबिर मार्गदर्शकच ठरेल, असा विश्‍वास महापौर जयवंत सुतार यांनी येथे व्यक्त केला.\nयंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिनतर्फे आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसांच्या समर यूथ समिटचे बुधवारी (ता. १६) वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सुतार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्‌घाटन झाले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, स्पेक्‍ट्रम अॅकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील, साम टीव्हीचे संपादक नीलेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nपूर्वी विद्यार्थ्यांसाठी तीनच अभ्यास शाखा होत्या; आता मात्र माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारावर करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचे जयवंत सुतार यांनी सांगितले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात महाविद्यालयीन दशेतच विद्यार्थ्यांनी त्यांचे लक्ष्य ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. यात मात्र अनेक अडचणी येत असून यिनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होत असल्याचा विश्‍वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला. आजच्या युगातील युवक होतकरू असून, त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते काम सध्या यिन करत असल्यामुळे नक्कीच यिनच्या विद्यार्थ्यांना चांगली दिशा मिळेल, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.\nतरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी यिनने चांगला उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना ज्या विषयाची आवड आहे, तोच विषय करिअरसाठी निवडावा, असा मोलाचा सल्ला डॉ. एन. रामास्वामी यांनी विद्यार्थ्यांना दिला.\nराज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यिन कार्यरत असून, तीन वर्षांपासून यिनने शिबिरांचे आयोजन सुरू केले आहे. भारत देश हा उगवती महासत्ता मानली जात असून, ते आजच्या युवा पिढीमुळेच खरे होऊ शकते, असा आशावाद स्पेक्‍ट्रम अॅकॅडमीचे सुनील पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.\nविविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांचा सकाळी नोंदणीसाठी अपूर्व उत्साह होता. सुरवातीला अभिनेत्री राधा सागर हिने गणेशस्तवन सादर केले. यादरम्यान महाराष्ट्र यूथ आयकॉन ॲवॉर्ड विजेती प्रियांका यादव व एकता निराधार फाउंडेशनचे संस्थापक सागर रेड्डी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आयुष्यातील खडतर प्रसंगाचे अनुभव सांगितले. कॉर्पोरेट कन्सलटन्ट कम्युनिटी डेव्हलपमेंटचे राम गुडगील यांनी अभी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र जोशी व रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तूपाल रांका यांची मुलाखत घेतली. तेजस गुजराती यांनी प्रास्ताविकात यिन उपक्रमाची माहिती दिली. नीलेश खरे यांनी आभार मानले.\nयिन-यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्डचे आज वितरण\nसमाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या सात तरुणांना उद्या (ता. १७) समर यूथ समिटमध्ये ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड - १८’ प्रदान करण्यात येणार आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या ॲवॉर्डसाठी नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे मुख्य प्रायोजक आहेत. नवी मुंबईतील परिषदेसाठी अरेना ॲनिमेशन पनवेल-अलिबाग, हॉटेल पल्लवी-अवीदा सहप्रायोजक आहेत. कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप आणि उद्योग- स्टार्ट अप क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. रा��्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nतृतीयपंथीयांना सन्मानाने वागवा : न्यायाधीश वसावे\nनांदेड : सर्व सामान्यांसारखी वागणूक तृतीयपंथीयांना देण्यात येत नाही. ही बाब अतिशय चिंताजनक असून, तेही आपल्यामधीलच आहेत, असे मत जिल्हा...\nमहापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल\nपुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nमुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना कातडी पट्ट्याने मारहाण\nमंगळवेढा : तालुक्यातील पाटकळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर येथे जयंतीनंतर फोटोवरील हार काढल्याच्या कारणावरून नववीतील दोन विद्यार्थ्यांना अंगावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-one-labour-dead-accident-116892", "date_download": "2019-01-20T13:58:47Z", "digest": "sha1:HMAVXJ3YS6PSWZNRWD2ZBVAA5TUSIALJ", "length": 12004, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News one labour dead in an accident तोल जाऊन पडल्याने रूकडी येथील कामगार ठार | eSakal", "raw_content": "\nतोल जाऊन पडल्याने रूकडी येथील कामगार ठार\nबुधवार, 16 मे 2018\nइचलकरंजी - शहापूर येथील खंजीरे इस्टेट मधील विजयश्री सायझिंग कारखान्यामध्ये पत्रे बसवित असताना एक कामगार तोल जावून उंचावरुन खाली पडून जागीच ठार झाला. सत्यजीत भुजंग लोंखडे (वय 33, रा.आण्णाभाऊ साठे चौक, रुकडी, ता.हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे.\nइचलकरंजी - शहापूर येथील खंजीरे इस्टेट मधील विजयश्री सायझिंग कारखान्यामध्ये पत्रे बसवित असताना एक कामगार तोल जावून उंचावरुन खाली पडून जागीच ठार झाला. सत्यजीत भुजंग लोंखडे (वय 33, रा.आण्णाभाऊ साठे चौक, रुकडी, ता.हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे.\nइचलकरंजी आणि परिसराला गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. यावेळी शहापूर येथील खंजीरे इस्टेटमधील उद्योजक स्वप्नील विजयकुमार शहा (रा.जानकीनगर, आवाडे कॉलनी) यांच्या मालकीच्या विजयश्री सायझिंग या कारखान्यावरील पत्रे उडून गेले होते. त्यामुळे या कारखान्यामध्ये आज सकाळपासून पत्रे बसविण्याचे काम सुरु होते. याचदरम्यान सत्यजीत लोंखडे या कामगाराचा पत्रे बसवित असताना तोल गेल्याने उंचावून खाली कोसळला. यावेळी त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.\nया घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी आयजीएम रुग्णालयात आणला. याच दरम्यान सत्यजीतचे नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी त्यांचा मृतदेह पाहून केलेला आक्रोश उपस्थिताचे मन हेलावून टाकणारा होता.\nव्हॉट्‌सॲपद्वारे १५ लाखांची कामे\nघोडेगाव - सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर काय होऊ शकते हे याचे एक चांगले उदाहरण पुढे आले आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशन (जयकर परिवार) या व्हॉट्‌सॲप...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nराजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरू\nधुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र...\nमेट्रोच्या कामाला मिळणार गती\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाचे...\nओला कारचालकांना भीती लुटारुंची...\nठाणे : ‘ओला’ कारचालकांसाठी मुंब्रा, बायपास ते शिळफाटा रस्ता धोकादायक बनला आहे. सलग दोन दिवस प्रवाशांनी दोन ओला कारचालकांना लुटले आहे....\n\"घोडेबाजार' अन मुख्यमंत्र्यांची \"गुगली'\nराजकारणात घोडेबाजार हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. सत्ताप्राप्तीसाठी राजकारण्यांकडू�� मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जातो. सारंगखेडा (ता. शहादा) येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-113581", "date_download": "2019-01-20T13:57:13Z", "digest": "sha1:DQQEIE24OJCOGRV32SNV3DDMJY7ZM57I", "length": 16682, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article एकच सवाल! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सर श्रीशके १९४० वैशाख कृष्ण द्वितीया.\nआजचा वार : ए वेडनसडे\nआजचा सुविचार : सुवर्णाला मुशीतील विस्तवाचे भय नसते. त्याला दु:ख असते ते गुंजेत मोजले जाण्याचे- एक सुभाषित (शाळेतील फळ्यावरले...)\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सर श्रीशके १९४० वैशाख कृष्ण द्वितीया.\nआजचा वार : ए वेडनसडे\nआजचा सुविचार : सुवर्णाला मुशीतील विस्तवाचे भय नसते. त्याला दु:ख असते ते गुंजेत मोजले जाण्याचे- एक सुभाषित (शाळेतील फळ्यावरले...)\nनमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) महाराष्ट्रदिनाच्या धकाधकीनंतर रात्री (दूध पिऊन) शांत झोपलो. सकाळी उठून आधी वर्तमानपत्रे बघितली. हेडलायनी बघूनच सावध झालो. ताबडतोब पीएला बोलावून बंगल्याच्या दाराची कडी घातली. पीएला सांगितले, ‘‘कोणीही बेल दाबून आत आलं तर साहेब घरी नाहीत असं सांगा ’’ त्यांनी ‘येस्सर’ म्हटले. निर्धास्त झालो. सैपाकघराकडे तोंड करून ‘पोहे येऊद्यात’ असे फर्मावले. सुखात चार घास खावेत आणि मराठी दौलतीच्या विकासासाठी फायली हातावेगळ्या करायला घ्याव्यात असे मनोमन ठरवले. शेवटी राज्याचा विकास महत्त्वाचा असतो. त्या विकासासाठीच सारे काही चाललेले आहे.\n...पोह्याच्या गरमागरम बशीत सुखाचा चमचा खुपसणार, इतक्‍यात दाराची बेल वाजली. पीएने चपळाईने दार उघडून (किंचित फट ठेवूनच) ‘साहेब घरात नाहीत’ असे ठरल्याप्रमाणे सांगितले.\n‘‘पुड्या सोडतो का बे’’ असे म्हणत दार ढकलून साक्षात आमचे नाथाभाऊ घरात शिरले. पोह्याचा घास तोंडात असताना समोर नाथाभाऊ उभे असले, की कोणालाही ठसका लागणारच ’’ असे म्हणत दार ढकलून साक्षात आमचे नाथाभाऊ घरात शिरले. पोह्याचा घास तोंडात असताना समोर नाथाभाऊ उभे असले, की कोणालाही ठसका लागणारच प्रच्चंड ठसका लागून प्राण कंठाशी आले.\n आम्हाला बघून ठसका लागला’’ कमरेवर हात ठेवून नाथाभाऊंनी करड्या आवाजात विचारले. भिवया वर ताणलेल्या होत्या. आवाजात आव्हान होते.\n आपल्याला बघून ठसका कशाला लागेल’’ मी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. घाईघाईने ‘आणखी पोहे आणा रे’ अशी ऑर्डरही दिली.\n‘‘सगळ्या आरोपांमधून मुक्‍त झालो. सुपारीबाजांनी गंडांतर आणलं होतं. निव्वळ आरोप झाले तर आमचं मंत्रिपद गेलं. एवढी किंमत मोजतं का कुणी पण आम्ही मोजली केवळ पक्षासाठी मोजली. म्हटलं चुकीचं काम केलं असेल, तर फासावर द्या पण इथं कोणाला डर होती पण इथं कोणाला डर होती कर नाही त्याला डर कशाची कर नाही त्याला डर कशाची...काय’’ आमच्या समोर सोफ्यावर ऐसपैस बसून नाथाभाऊ बोलत होते.\n‘‘झालं गेलं गंगेला मिळालं, तुम्ही पोहे घ्या फर्मास ’’ आम्ही गुळमुळीतपणाने म्हणालो. तेवढ्यात पोहे आले म्हणून वाचलो ’’ आम्ही गुळमुळीतपणाने म्हणालो. तेवढ्यात पोहे आले म्हणून वाचलो नाहीतर आमचे खानदेशी वांग्याचे भरीत झाले असते खासच. बराचवेळ कोणीही काही बोलले नाही....\n‘‘काल इतक्‍या लोकांनी भेटून अभिनंदन केलं की विचारू नका. पण प्रत्येक जण एकच सवाल करत होता...’’ पोह्याच्या बशीतला शेंगदाणा हुडकून तोंडात टाकत नाथाभाऊ म्हणाले, ‘‘नाथाभाऊ, आता परत मंत्री कधी होणाऽऽर\n मग तुम्ही काय सांगितलंत’’ आम्ही खेळकर हसत, पण सावधपणाने विचारून घेतले.\n’’ नाथाभाऊंनी ‘काय म्हाईत’ अशा अर्थाने दोन्ही खांदे उडवून दाखवले. मी चतुराईने त्याकडे दुर्लक्ष केले. (हल्ली मला हे चांगले साधले आहे...) मग मी महाराष्ट्र दिनाला काय काय केले, त्यांचे मार्गदर्शन नसण्याच्या काळात महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त कसा झाला, वीज गावागावांत कशी पोचली, सध्या जलयुक्‍त शिवारची अवस्था कशी आहे, वगैरे काहीतरी सांगत बसलो.\n‘‘ते जाऊ दे सगळं *** त...आम्ही मंत्री कधी होणाऽऽर...आम्ही मंत्री कधी होणाऽऽर हे सांगा ’’ पोह्यांची रिकामी बशी समोरच्या मेजावर हापटत नाथाभाऊ ताडकन उठून उभे राहिले. कमरेवर हात ठेवून एकच सवाल करते झाले. त्यांच्या आवाजात आव्हान होते. आम���हाला पुन्हा प्रच्चंड ठसका लागून प्राण कंठाशी आले... आम्ही फक्‍त ‘काय म्हाईत’ अशा अर्थाने खांदे तेवढे उडवले... अस्से \nअच्छे दिन आ गये\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या दिवाली मना\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nफक्त चार मिनिटांची भेट\nइतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला...\nप्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयम बॅक मम्मामॅडम : (कागदपत्रं चाळण्यात बिझी...) हं बेटा : (आळस देत) सुटलो बेटा : (आळस देत) सुटलो\n‘पटक देंगे’ का मतलब..\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० पौष शु. प्रतिपदा. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : पुरे झाली खडाखडी पुरे आता हुलझपट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1629605/pics-of-aishwarya-rai-bachchan-looking-like-a-celestial-beauty-in-gowns-because-your-eyes-deserve-the-best/", "date_download": "2019-01-20T13:16:56Z", "digest": "sha1:HE64XLPVPB4HMDOPTSWEWZQF2V3RVOLI", "length": 8339, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Pics of Aishwarya Rai Bachchan looking like a celestial beauty in gowns because your eyes deserve the best | तिची अदा करी फिदा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर��नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nतिची अदा करी फिदा..\nतिची अदा करी फिदा..\nऐश्वर्या राय बच्चन .. जिच्या नावातच ऐश्वर्य आहे तिच्या सौंदर्याबद्दल बोलताना शब्दही कमी पडावेत. जिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो अशा या ऐश्वर्याकडे कोणीही टक लावून पाहावे अशीच ती आहे. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्याची स्टाइलही अनेक मुलींना प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे काही गाउन लूक्सवर एक नजर टाकूया.\nगौरी आणि नैनिका करण यांनी डिझाइन केलेल्या ऑफ शोल्डर गाउनमध्ये ऐश्वर्या.\nरमी अली हौट कोचर गाउनमध्ये ऐश्वर्या अधिकच खुलून दिसत आहे.\nआपल्या लेकीच्या बर्थडेमध्ये ऐश्वर्या गाउनमध्ये जणू परिसारखीच दिसत होती.\nआधुनिक आणि व्हिक्टोरीयन स्टाइलला साजेशा अशा गाउनमध्ये ऐश्वर्या.\nऐश्वर्याने जणू सौंदर्याची परिभाषाच बदलली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.\nकान २०१७च्या महोत्सवात जणू सिंड्रेलाच आपल्यासमोर आली असल्याचा भास अनेकांना झाला असावा.\nहोबैका फ्लोरल गाउनमध्ये ऐश्वर्या.\nरेड कार्पेटवरील ऐश्वर्या 'रेड हॉट' अदा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/house-of-govind-tamhankar-in-konkan-1622071/", "date_download": "2019-01-20T13:33:17Z", "digest": "sha1:TQNV4P3CXKCRG6UIQLOS5VFH6TXH54GH", "length": 24676, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "house of govind Tamhankar in konkan | घरकुल : घराला सुगंध एकोप्याचा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nघरकुल : घराला सु���ंध एकोप्याचा\nघरकुल : घराला सुगंध एकोप्याचा\nमाजघरात साधारण मध्यभागी २ बाय २ फुटांची जागा वेगळी फरशी लावून बंद केलेली दिसली.\nकोकणामधील रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड नावाच्या छोटय़ाशा गावात डिपार्टमेंटल स्टोअर () व तेही शतकी परंपरा लाभलेलं, ही आश्चर्यजनक बातमी कळताच ते दुकान आणि जवळजवळ तेवढेच ऊन-पाऊस झेललेलं त्यांचं, म्हणजे ताम्हनकरांचं घर पाहायला जाण्याचं मी ठरवून टाकलं.\nकेशव गोविंद ताम्हनकर हे सद्गृहस्थ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाला राजापुरातील कुवेशी या गावातून पत्नी व मुलांसह इथे आले. जिथे आता दुकान, घर आहे, ती जागा तेव्हा होडींच्या बंदराची होती. इथे व्यापाराला संधी आहे हे ओळखून त्यांनी जवळच्या किरकोळ पुंजीवर सुपारी, पान, तंबाखू याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यात किराणामालाची भर पडली. थोडा जम बसल्यावर त्यांनी दूरदृष्टीने (आताची) समुद्रकाठची नऊ गुंठे जागा ९९ वर्षांच्या भाडेकराराने घेतली. नंतर पुढच्या पिढीने एक पाऊल पुढे टाकत ३० वर्षांतच ती नावावर केली.\nही पुढची पिढी म्हणजे केशवरावांचे ३ मुलगे- वासुदेव, हरी आणि यशवंत. त्यांनी किरकोळ विक्रीसोबत होलसेल व्यवसायात उडी मारली. त्या काळी या ताम्हनकर कुटुंबाचं स्वत:च्या मालकीचं एक मोठं गलबत होतं. केवढं तर तीन ट्रक सामान एका वेळी आणता येईल एवढं. त्या वेळी जलमार्ग हाच राजमार्ग असल्याने ही व्यवस्था. या गलबताने १९७८ पर्यंत सेवा दिली. त्यानंतर रस्ते बांधणी सुरू झाली आणि वाहतूक भूमार्गाकडे वळली तेव्हा या गलबताला निरोप द्यावा लागला.\nताम्हनकरांचं टप्प्याटप्प्याने वाढत गेलेलं भलं मोठं कौलारू घर बाहेरून बघतानाच ‘अबब’ हा उद्गार मनात उमटतो. यातील ६० टक्के भाग दुकानाकरिता व उर्वरित जागा राहण्यासाठी. खाडी तर इतकी जवळ की पूर्वी समुद्र दिवस-रात्र घराचे पाय धूत असे. पूर्वी का, तर त्सुनामी आल्यावर सरकारने दोघांमध्ये मोठाल्या काळ्या दगडांची संरक्षक भिंत उभी केलीय.\nसमोरच्या दारातून आत शिरताच आपण थेट दुकानातच प्रवेश करतो. (अर्थात घरात जायला बाहेरून दुसरी वाट आहेच). बारशापासून बाराव्यापर्यंत सर्व गोष्टी एकाच छपराखाली मिळण्याचे ठिकाण, असा या दुकानाचा लौकिक. (आता त्यात वायफाय सुविधाही समाविष्ट झालीय.) म्हणूनच तर त्याला डिपार्टमेंटल स्टोअर म्हणायचं. इथे मिळणाऱ्या वस्तूंच्या रे��जपेक्षाही त्यातील साठवणीचा माल त्यांनी ज्या निगुतीने ठेवलाय ते पाहूनच अवाक् व्हायला होतं. गहू, तांदळापासून पशुखाद्यापर्यंत आणि साबणाच्या विविध प्रकारांपासून कीटकनाशकांपर्यंत, प्रत्येकाला वेगळी कोठारे, हो उगाच वासांची झिम्मा-फुगडी नको. झालंच तर प्रत्येक गोदामात गरजेप्रमाणे हवाबंद वा खेळती राहण्याची व्यवस्था. मुंबईच्या होलसेल मार्केटमधून निवडक माल आणून, त्याला (डाळी, कडधान्य, इ.) कडकडीत उन्हं दाखवून मगच त्याची साठवण केल्यामुळे आठवडा बाजार असूनही पंचक्रोशीत ‘चवीनं खाणार त्याला ताम्हनकर देणार,’ अशी या मंडळींची ख्याती झालीय.\nसाप्ताहिक सुट्टी नाही. दुपारी वामकुक्षीसाठीही शटर बंद नाही. स. ७ ते रात्री ८ व्यवहार अखंड सुरू. साध्या काडेपेटीच्या विक्रीचीही नोंद. सगळा शिस्तबद्ध कारभार.\nदुकान आणि गोडाऊन सोडून उर्वरित जागेत ताम्हनकरांचं मकान. तेही ओटी, पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, बाळंतिणीची खोली.. असं जुन्या घराच्या पठडीतलं, वाढत वाढत मोठं होत गेलेलं.. सागवान, फणस, ऐन, शिसम या झाडांच्या लाकडापासून बनलेलं हे घर गेली अनेक वर्षे खारा वारा आणि पावसाच्या धारा झेलत व डोक्यावरील कौलांचा भार पेलत ताठ उभं आहे.\nमध्यंतरी, म्हणजे आठ-नऊ वर्षांपूर्वी नव्या पिढीने वाडवडिलांच्या संमतीने आपल्या एका आर्किटेक्ट मित्राला घराच्या पुनर्रचनेसाठी आमंत्रण दिलं होतं. पण मग विचार आला, की घर पाडल्यावर बांधकामातली ही अनमोल संपत्ती (लाकडाची) मातीमोल होणार. त्यापेक्षा हे घर तसेच ठेवून आत सुधारणा करू. त्यानंतर स्वयंपाकघरात उभ्याचा ओटा आला, लाद्या बसल्या, माडीवर स्वतंत्र बेडरूम्स उभ्या राहिल्या. मात्र भिंतीतील दोन-दोन वीत रुंद कोनाडे (जे भिंतीची रुंदी दाखवतात), शर्ट, टोपी अडकवायच्या खुंटय़ा, न्हाणीघराबाहेरील बंब आणि चूल आजही आपला आब राखून आहेत.\nमाजघरात साधारण मध्यभागी २ बाय २ फुटांची जागा वेगळी फरशी लावून बंद केलेली दिसली. विचारल्यावर कळलं, की त्या जागी दोन वेळा ऋग्वेद संहितेचा स्वाहाकार (मोठा यज्ञ) करण्यात आला होता. त्यासाठी जमिनीखाली २ फूट खोल खणून तयार केलेली यज्ञवेदी होती ती\nताम्हनकरांच्या आत्ता हयात असलेल्या तिन्ही पिढय़ांतील सर्व पुरुषवर्गाच्या मुंजी आणि बरीच धार्मिक कार्ये याच घरात पार पडली. शंभर-दीडशे माणसं आरामात उठू, बसू, जेवू, झोपू शकतात असं हे ऐसपैस घर. मात्र जिकडेतिकडे जिने चढ आणि उतर. देवघरात जाताना दोन पायऱ्या चढायच्या आणि न्हाणीघरात शिरताना चार पायऱ्या उतरायच्या. वेगळा व्यायाम नको\nछत्तीस एकर जमिनीवर डोलणाऱ्या आंब्याच्या बागा हे ताम्हनकरांचं आणखी एक अभिमानस्थळ. या जमिनीही तीन पिढय़ांनी वाढवलेल्या. एकूण साडेआठशे कलमं. सगळी हिरवीगार आणि रसरशीत. आपल्या निगराणीचा दाखला देणारी. बागेतील शेतघरात आंबे पिकवण्यासाठी शास्त्रशुद्ध व्यवस्था (रायपनिंग चेंबर). ममतेने जोपासलेल्या त्यांच्या आंब्यांना साहजिकच भरपूर मागणी असते. या शिवाय काजू, नारळ, पोफळी, शेवगा, पपई, झालंच तर यज्ञाला लागणाऱ्या सर्व पत्रींची झाडं (पिंपळापासून पळसापर्यंत) तसंच तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं याने बागेला श्रीमंत केलंय.\nताम्हनकरांच्या घरात आतापर्यंत फक्त एकच उणीव होती. ती म्हणजे जानेवारी- फेब्रुवारीपासून विहिरींना येऊन मिळणारं खारं पाणी. पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे पाणी खूप लांबून आणावे लागे. या कामात लहानापासून मोठय़ापर्यंत प्रत्येकाला आपापला वाटा उचलावा लागे. पोटभर आंबे खाल्ल्यावर खाऱ्या पाण्यानं चूळ भरणं जिवावर येई. पण सुदैवाने पाच वर्षांपूर्वी वरच्या भागात नव्याने खोदलेल्या बोअरिंगला गोड पाणी लागल्याने आणि ते नळावाटे घरात आल्याने आनंदीआनंद आहे.\nएकत्र कुटुंबपद्धती आणि कामाचं चोख व्यवस्थापन हा ताम्हनकरांच्या घराचा आणखी एक दुर्मीळ पैलू. या घराला एकोप्याचा सुगंध आहे. घरात चुलत-चुलत भावांच्या तीन पिढय़ा गुण्यागोविंदाने नांदताहेत. यातील ज्येष्ठ सदस्य म्हणजे बाळकाका, बापूकाका व नंदूकाका हे केशवरावांचे तीन नातू. या तिघांचे मिळून राजू, अनिरुद्ध, विद्याधर, पुरुषोत्तम आणि विनायक असे पाच मुलगे. या सर्वाच्या बायका आणि ९ नातवंडे, असा एकूण पंचवीस जणांचा गोतावळा.\nसीनिअरमोस्ट बाळकाका देवाधर्माचे प्रमुख, तर नंदूकाकांचं दुकानावर प्रेम. पुढच्या पिढीतही दोघं दुकानात रमलेले तर बाकीचे बागेत, नाहीतर गोठय़ात. मुलं एकत्र असली की कोणाची कोण ते भिंग लावूनही कळणार नाही.\nखरं सांगायचं तर ताम्हनकरांच्या घरातील गोडव्याचं गुपित दडलंय ते त्यांच्या स्त्रीवर्गाच्या मेतकुटात. आजेसासूबाईंचं (माई) नाव येताच नातसुनेच्या (गीताताई) डोळ्यात जमा झालेलं पाणी हे त्याचंच द्योतक. मुळात मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांतून शिकलेल्या स्त्रिया (३ सासवा आणि ५ सुना) इतक्या दूर खेडेगावी येतात हे एक आश्चर्य. आल्यावर एकमेकींना धरून राहतात. सोवळंओवळं (बाजूला बसण्यासकट) पाळतात. आंब्याच्या सिझनला सगळ्या मिळून रोजचा तीनशे आंब्यांचा रस (फक्त दीड-दोन तासांत) काढतात. झालंच तर वीस-पंचवीस नोकरमाणसांचा रोजचा चहा-नाश्ता, माहेरवाशिणींचा राबता, आलागेला पै पाहुणा, कुळाचार आणि हो, याबरोबरच अधीमधी घरच्या गाडीतून रत्नागिरीला जाऊन गाण्याचे कार्यक्रम, कीर्तनं, नाटकांनाही हजेरी हे सर्व ऐकतानाच गरगरायला लागलं.\nराजू ताम्हनकर म्हणाले, ‘याचा अर्थ असा नाही की आमच्यात वादविवाद, मतभेद होत नाहीत, ते होतच राहणार. मात्र ते उंबरठय़ाबाहेर जाणार नाहीत याची जबाबदारी प्रत्येकाने न सांगता उचललीय.’\nमनात आलं, इथल्या प्रदूषणमुक्त वातावरणामुळे बहुधा मनाचं प्रदूषणही तत्काळ दूर होत असावं अशी घरं फक्त सिनेमात दिसतात, असं थोडंच आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/kokan-vidhan-parishad-election-rajiv-sable-vs-tatkare-rane/", "date_download": "2019-01-20T13:32:29Z", "digest": "sha1:YCV772KZK2CHHQ4JHQ77DJPTZKLLKJBP", "length": 11324, "nlines": 134, "source_domain": "newsmarathi.in", "title": "कोकण विधानपरिषद: राजीव साबळें विरोधात तटकरे राणे एकत्र – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असल��लं काम\nकोकण विधानपरिषद: राजीव साबळें विरोधात तटकरे राणे एकत्र\nकोकण विधानपरिषद: राजीव साबळें विरोधात तटकरे राणे एकत्र\nशिवसेनेला निवडणुक कठीण जाणार\nरायगड: कोकण विधानपरिषद निवडणुकीत अनिकेत तटकरेंची ताकद वाढलेली दिसत आहे. या आधीच राष्ट्रवादीला शेकाप, काँग्रेस, मनसे, रिपाई यांनी पाठींबा जाहीर केला आहे. मात्र आता कोकण विधानपरिषदेसाठी ज्या पक्षाचा पाठींबा महत्वाचा समजला जात होता त्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा दिला आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यांनी कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतर थोड्याच वेळात अनिकेत तटकरेंना पाठींब्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येऊ शकते.\nभाजपाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्वत:चा उमेदवार उभा करावा असा प्रस्ताव दिला होता. राणेंनी स्वत:चा उमेदवार उभा न करता अनिकेत तटकरेंना राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचे ठरविले आहे. या पाठींब्यामुळे कोकण विधानपरिषद निवडणुकीचे गणित पुर्णपने बदलताना दिसत आहे. राणे आणि तटकरे या कोकणातील दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्याने शिवसेनेला ही निवडणुक सोप्पी जाणार नाही हे निश्चित आहे.\nरायगडच राजकारण राणेंच्या पाठींब्यावर ठरणार का\nकोकण विधानपरिषद निवडणुक शिवसेनेकडुन राजीव साबळे लढवत आहेत. रायगडमध्ये तटकरेंना स्वत:च वर्चस्व कायम ठेवायच असेल तर त्यांना साबळेंना कोणत्याही परिस्थितीत रोखणे गरजेचे मानले जात आहे. जर का राजीव साबळे हि निवडणुक जिंकले तर आपले पुढील राजकारण धोक्यात येईल हे जाणुन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटनिस आ. सुनिल तटकरे पुर्ण शक्तीने आपल्या मुलाला निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राणेंचा पाठींबा ह्याचाच एक भाग आहे. त्यामुळे रायगडच राजकारण राणेंच्या पाठींब्यावर ठरणार का असाच प्रश्न रायगडमधील जनतेला पडला आहे.\nराणे आणि तटकरे यांच्या एकत्र आल्याने राजीव साबळेंना निवडणुक अवघड जाणार हे निश्चित आहे.\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.\nछगन भुजबळांना दोन वर्षांनंतर जामीन मंजुर\nराजस्थान पहिल्या “वर्ल्ड मिक्स बाँक्सींग चँम्पीयनशिप २०१८” मध्ये माणगांव तालुक्यातील खेळाडुंनी मिळवले घसघशीत यश ३ गोल्ड, २ सिल्वर, २ ब्राँझ मेडल\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण…\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी…\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://samidhach-sakhya.blogspot.com/2008/09/blog-post.html", "date_download": "2019-01-20T13:55:43Z", "digest": "sha1:J4LJ7RLZ7QM7UGU26727KFGSTXMFU7XD", "length": 3985, "nlines": 94, "source_domain": "samidhach-sakhya.blogspot.com", "title": "समिधाच सख्या या ...: चांद लबाड", "raw_content": "\nसमिधाच सख्या या ...\nहायकूच्या सईने सांगितलेल्या स्वरूपाशी अत्यंत कौशल्यपूर्णपणे जुळली आहेत सर्व कडवी.\nआणि मुख्य म्हणजे प्रत्येक कडवं आधीच्या कडव्याशी तर गुंफ़लं आहेच, पण शेवटच्या कडव्याशी पहिलं कडवंही गुंफ़लं आहेस, त्यामुळे मोत्यांचा नुसता सर न राहता त्याची माळ तयार झाली आहे जणू.\nसुमेधा, मस्तच जमलाय हायकू.\nप्रशांत नी मला खो दिलाय. त्यानीच सांगितल्या प्रमाणे तुला पाठवतेय.\nजुन्या शर्टाच्या खिशात सापडली\nरस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं\nमाझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी\nगंध तसाच कायम तरी\nहायकूच्या या साखळीतली माझी कडी:\nपडला एक वाळका गुलाब\nआता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब\nमाझा खो मेघनाला अन् सुषमाला\nआमची इतरत्र शाखा आहे\nआपुला संवाद आपणासी ...\nसमिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा\nकोठून फुलापरि वा मकरंद मिळावा\nजात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,\nतव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/innovations-required-in-the-mobile-services-sector-1592167/", "date_download": "2019-01-20T13:22:53Z", "digest": "sha1:WTQHH4JILUUO2HZ3GI3GCZGLKVBLCYFE", "length": 17413, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Innovations required in the mobile services sector | मोबाइल सेवा क्षेत्रात नवकल्पना आवश्यक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nमोबाइल सेवा क्षेत्रात नवकल्पना आवश्यक\nमोबाइल सेवा क्षेत्रात नवकल्पना आवश्यक\nमोबाइल ग्राहकांना सेवाक्षेत्र किती विस्तारले आहे.\nआज देशात मोबाइलधारकांची संख्या अब्जावधीमध्ये गेली आहे. याचबरोबर इंटरनेट आधारित उपकरणांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली आहे. यामुळे ही सर्व उपकरणे वापरणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा देणे हीदेखील कंपन्यांची गरज बनली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांचे समाधान ही सर्वात महत्त्वाची बाब बनली आहे. यामुळे उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी यामध्ये नवसंशोधन होणे आवश्यक आहे. या संदर्भात बीटूएक्स या बहुराष्ट्रीय सेवा कंपनीचे मुख्याधिकारी दीप पंत यांच्याशी केलेली बातचीत.\nमोबाइल ग्राहकांना सेवाक्षेत्र किती विस्तारले आहे. यामध्ये नवीन काय सुरू आहे.\nउत्तर : सध्या भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर स्मार्टफोन येत आहेत. याचबरोबर स्मार्टफोन आणि मोबाइलधारकांना चांगली सेवा देणे हे कंपन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. कारण सध्या ग्राहक चांगल्या उत्पादनाची निवड ही उत्पादन खरेदीनंतर मिळणाऱ्या सेवेच्या दर्जावर करत असतो. यामुळे चांगली सेवा देण्यासाठी सर्वच कंपन्या झटत आहेत. यामध्ये नवीन कल्पनाही येऊ लागल्या आहेत. बीटूएक्स या बहुराष्ट्रीय कंपनीने नुकतेच गुगलसोबत सहकार्य करार करून घरपोच सेवा देण्याचे मान्य केले आहे. आज बाजारात मोबाइल ���णि इंटरनेट आधारित उपकरणांची उलाढाल ही ५० अब्ज डॉलर्स इतकी आहे. याचा दहा टक्के भाग म्हणजे सुमारे पाच अब्ज डॉलर्स हा सेवाक्षेत्राचा वाटा आहे. भविष्यात इंटरनेट आधारित उपकरणांमध्ये वाढ होणार असून फोनच्या संख्येतही वाढ होणार आहे. यामुळे साहजिकच सेवाक्षेत्राचा हिस्साही मोठा होत जाणार आहे. २०२५ पर्यंत सेवाक्षेत्र आणि उपकरणांच्या एकूण उलाढालीच्या २० ते २५ टक्के हिस्सा मिळवू शकेल, असा आमचा अंदाज आहे.\nतुम्ही गुगलसोबत नवकल्पना घेऊन सेवाक्षेत्रात काय प्रयोग केला आहे\nउत्तर : गुगल या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डने भारतात सेवा देण्यासाठी बीटूएक्स या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार आम्ही गुगल पिक्सेल ग्राहकांना घरपोच सेवा देणार आहोत. ग्राहकाने गुगलच्या सेवा केंद्राकडे तक्रार नोंदविली की ती आमच्या ग्राहक सेवा केंद्राकडे वळविली जाईल. यानंतर आमचा प्रशिक्षित तंत्रज्ञ त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याच्या फोनमध्ये नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेईल. त्यानुसार तंत्रज्ञ दुरुस्तीसाठी आवश्यक ते सामान घेऊन ग्राहकाच्या घरी पोहचेल. तेथे जर त्याच्याकडून दुरुस्ती नाही झाली तर तो फोनमधील सर्व माहितीचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर घेईल आणि तुमची कोणतीही माहिती नसलेला फोन सेवा केंद्रात घेऊन येईल. सुट्टय़ा भागांच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत फोनची दुरुस्ती करून तो फोन पुन्हा ग्राहकाच्या घरी घेऊन जाऊन त्याला त्याच्या बॅकअपची सर्व माहिती फोनमध्ये रीस्टोअर करून दिली जाईल. अशा प्रकारे प्रथमच कोणत्याही फोनसाठी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nही सेवा तुम्ही सध्या सेवा पुरवीत असलेल्या इतर मोबाइल कंपन्यांसाठी लागू करता येणार आहे का\nउत्तर : आम्ही सॅमसंग अ‍ॅपलपासून ते अगदी शिओमीपर्यंत अनेक ब्रॅण्ड्ससाठी सेवा पुरवठादार कंपनी म्हणून काम करत आहोत. प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार आम्ही सेवा देणार आहोत. गुगलच्या ग्राहकांसाठी देण्यात आलेला सेवेचा पर्याय इतर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी देण्याची इच्छा असल्यास आम्ही तो उपलब्ध करून देऊ शकतो.\nया क्षेत्रात सध्या चांगल्या करिअर संधी आहेत. पण आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळतात का\nउत्तर : आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळणे ही खूप अवघड बाब आहे. सध्या जे तंत्रज्ञा��� आपण वापरत आहोत ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञांची कमी जाणवते. याचबरोबर त्यांना चांगले प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाचीही वानवा जाणवते. यामुळेच आम्ही केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत एक अभ्यासक्रम विकसित करत असून त्याद्वारे प्रशिक्षित तंत्रज्ञांची फौज विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही खासगी स्तरावर हे प्रयत्न करत आहोत.\nया क्षेत्रात सध्या काय आव्हाने आहेत असे तुम्हाला वाटते.\nउत्तर : सरकारी पातळीवर नियमांमध्ये काही प्रमाणात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. तसेच सरकारने जुना मोबाइल नवीन करून विकण्यास परवानगी द्यावी असे आम्हाला वाटते. तसेच या क्षेत्रात येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर या संधींचा फायदा घेण्यासाठी सरकारने धोरण तयार करावे जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना याचा लाभ घेता येऊ शकेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://applinnova.com/prs/concept-marathi/", "date_download": "2019-01-20T13:24:38Z", "digest": "sha1:QDCWRWMSI5GOADWR2ZJW75OWVEGSCV63", "length": 8798, "nlines": 35, "source_domain": "applinnova.com", "title": "concept-marathi | पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5)पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5)", "raw_content": "पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5)\nघरगुती चुलीचा एक अभिनव आविष्कार\nपी.आर.एस.-v5 चुलीच्या निर्मिती मागील प्रेरक नितीतत्वे मुख्यत: दोन आहेत :\nनैसर्गिकरीत्या उपलब्ध बारक्या काटक्या हे घरगुती स्वयंपाकाकरिता सर्वोत्तम इंधनरूप होय\nत्यांना आदराने, नीटपणे वापरल्यास घरगुती स्वयंपाकासाठी इंधनटंचाई कधीच भासणार नाही\nआज देशातील गावांमध्ये स्वयंपाक चुलींच्या इंधनाची परिस्थिती म्हणजे “जळणाचा नाहक अपव्यय आणि सरपणाचे सदैव दुर्भिक्ष” अशा दुष्टचक्राची एक दारुण कथा बनली आहे.\nजिकडे तिकडे गावकरी लोक सरपणासाठी बेसुमार जंगलतोड करून आपल्या वनसंपदेचा आपल्याच हातांने विध्वंस करीत आहेत.\nप्रत्यक्षात स्वयंपाकासाठी आवश्यक इंधनाच्या तुलनेत ३ ते ५ पटीने जास्त सरपण जाळले जात आहे.\nलोकं आपल्या वनसंपदेचीच नव्हे तर आपल्या आरोग्याचिही राखरांगोळी करीत आहेत.\nकेवळ विनाशाकडेच अग्रसर अशी हि वाटचाल आहे आणि तिला रोकलेच पाहिजे. ह्या भयानक परिस्थितीला लवकरात लवकर आळा घातलाच पाहिजे.\nजैवभार, व खासकरून लाकडी सरपण, हा निसर्गाने निर्माण केलेला उर्जेचा महामोठा साठा असून त्याचा आदराने वापर करणे हे आपल्या सर्वांवर, विशेषकरून ग्रामवासियांवर, आज बंधनकारक आहे.\nकोरड्या लाकडात निसर्गाने विलक्षण उर्जा कोंबून साठवलेली असते.\nआपला विश्वास बसणार नाही पण भौतिक विज्ञान असे सांगते कि १ किलो वाळलेल्या लाकडात असलेली ऊर्जा पूर्णतः वापरल्यास १ टन वजन १.५ किलोमीटर उंच उचलून नेता येईल म्हणजेच, माणसांनी भरलेली, ३ लिफ्ट्स जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या वरपर्यंत नेता येतील एवढी ऊर्जा असते ती\nआपल्याला कळत नाही , पण रस्त्याकाठी पडलेल्या मूठभर सुक्या काटक्यांमध्ये आपल्या घरकुलाच्या एक वेळच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या औष्णिक ऊर्जेपेक्षा अनेक पटीने अधिक ऊर्जा प्रच्छन्नपणे भरलेली असते\nगरज आहे ती केवळ अशा उपकरणाची जे ह्या सुप्त ऊर्जेचे अगदी सावकाशपणे (म्हणजेच अन्नाच्या भांड्याला ग्रहण करता येईल इतक्याच प्रमाणात) औष्णिक उर्जेत रुपांतर करून अन्न हळू हळू शिजवित ठेवील, व ऊर्जा फारशी वाया जाऊ देणार नाही .\nपी.आर.एस.-v5 चूल अगदी असेच उपकरण होय \nहि पी.आर.एस.-v5 चूल म्हणजे बारक्या काटक्यांना, धूर न होता, अगदी सावकाश व स्थिरपणे जाळत ठेवून त्यांच्यात दडलेली प्रचंड ऊर्जा हळू हळू बाहेर काढून अन्नाच्या भांड्याला पुरव��ारे एक कार्यक्षम यंत्र आहे.\nपी.आर.एस.-v5 चूल लोकांना कमीत कमी इंधनाचा वापर करून जेवण शिजवायची क्षमता व प्रेरणा देते व तशी शिस्त हि त्यांच्या अंगवळणी पाडते. त्याच बरोबर हि चूल लोकांच्या स्वयंपाकघरातील धूर संपुष्टात आणून त्यांचे आरोग्यारक्षण करते.\nपी.आर.एस.-v5 चूल हि देशातील ग्रामीण व निम-शहरी भागांत घरगुती स्वयंपाकाचा संपूर्ण नक्षाच बदलून टाकणारी एक विलक्षण वस्तू आहे. निर्बल व दीनवाण्या दिसणाऱ्या असंख्या बारक्या काटक्या ज्यांच्याकडे अज्ञानापोटी कोणी सरपण म्हणून बघत देखील नाही, अशा काटक्यांना हि चूल स्वयंपाकाचे प्रमुख व परिपूर्ण इंधन म्हणून मानाचे स्थान मिळवून देते व त्या द्वारे सरपणाच्या शोधात वणवण भटकत असलेल्या ग्रामस्थांचे दैन्य कायमचे मिटवून टाकण्याचे अभूतपूर्व असे आश्वासन देते.\nमहागड्या, कारखाना-निर्मित स्वयंपाक इंधनाच्या गुलामीतून व वृक्षतोडीच्या महापापातून गरीब व गरजू जनतेची कायमची मुक्तता करणे ह्या उच्च ध्येयाच्या पूर्तीकरताच ह्या पी.आर.एस.-v5 चुलीचा जन्म झालेला आहे\nपी.आर.एस.-v5 चुलीचे आश्वासन हेच कि स्वगृहे अथवा स्वग्रामे उपलब्ध असलेला निसर्गिक जैवभार अल्प्मात्रेत, सोप्या, निर्धूर व निर्धोक पद्धतीने जाळून संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक सहज शक्य आहे आणि तो हि जवळ जवळ विना इंधनपैसा \nनव्हे, हे तर ऊर्जेचे महाभांडार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2012/02/", "date_download": "2019-01-20T12:47:44Z", "digest": "sha1:XKJ34D6NOBRED5FNGYHZS7DX4HV45XJ2", "length": 7816, "nlines": 143, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: February 2012", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआयुष्याच्या संध्याकाळी बाबा म्हणाले\nसांजवात लाव, आईपुढे अंधारले\nतेव्हा मशाल होती माझ्या हातात\nनगरपालिकेचे दिवे वाकूनच उभे होते\nसमाजाचे जिवंत कलेवर चालतच होते\nमाझी सावली रस्ता भरून चालू लागली\nउगाच उर्मी उसळल्या यज्ञात उडी घ्यायला\nत्यातच जळणारया समीधेची एक ज्वाला व्हायला\nपण यज्ञाला हवा बळी आणि सतीला हवी चिता\nसमजायला उशीर झाला, मशाल विझली आता\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/02/", "date_download": "2019-01-20T12:56:19Z", "digest": "sha1:NWLRAZMFNP42ZD7IVMUNEFKUJM27K2N4", "length": 28594, "nlines": 168, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: February 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nकाल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nभारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’\nमी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.\n‘आप कल कहॉ गये थे’ मग त्याने विचारले.\nमी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.\n‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.\nहाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत\n‘कुणाची जीत होत आहे\nकसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.\nमग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.\nमी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते येथे काय दु;ख आहे येथे काय दु;ख आहे कशाची कमतरता आहे\nतो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nश्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’\n१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nकाल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nभारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’\nमी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.\n‘आप कल कहॉ गये थे’ मग त्याने विचारले.\nमी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.\n‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.\nहाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे क��य पाहिलेत\n‘कुणाची जीत होत आहे\nकसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.\nमग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.\nमी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते येथे काय दु;ख आहे येथे काय दु;ख आहे कशाची कमतरता आहे\nतो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nश्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’\n१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या ...\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karmala-market-committee-news-2/", "date_download": "2019-01-20T13:22:06Z", "digest": "sha1:QJLCNQHSOVVCTOZVJ5NKN2UB7FAFEFTM", "length": 10006, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळा : सभापती, उपसभापती निवडणूक : बागल गटाचे पारडे जड तर शिंदे गट तटस्थ राहणार?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकरमाळा : सभापती, उपसभापती निवडणूक : बागल गटाचे पारडे जड तर शिंदे गट तटस्थ राहणार\nकरमाळा : सभापती, उपसभापती निवडीची उत्सुकता शिगेला \nकरमाळा/गौरव मोरे- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदचा फैसला बुधवार ३ अॉक्टोबरला होणार असून याबाबत मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.\nकरमाळा बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम असल्याची चर्चा होती. ह्या निवडणूकीत १८ जागांपैकी ८ जागा पाटील-जगताप गटाच्या आघाडीला मिळाल्या तर बागल गटाला ही ८ जागा मिळाल्या तर सध्या किंगमेकर असलेल्या शिंदे-सावंत गटाकडे दोन जागा आहेत. त्यामुळे सभापती कोण होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.\nगेल्या पंधरा दिवसांपासून सभापती कोण होणार म्हणून पारावरच्या चर्चेला जोर आलेला आहे. सध्या बागल गटाचे पारडे जड असून त्यांचा गटाचा सभापती झाला तर दिग्विजय बागल यांची निवड निश्चित आहे. सध्यातरी बागल गटाकडे ८ जागा आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी १ जागेची आवश्यकता आहे सावंत गटाचे हमाल/ तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले बागल गटाला पाठिंबा देण्याची शक्यता इहे, तसे झालेतर बागल गटाचे ९ सदस्य होतील आणि बागल गटाचा सभापती होऊ शकतो. तर शिंदे-सावंत गट तटस्थ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर बागल गटाचे ८ सदस्य राहतील तर माजी आमदार जयवंतराव जगताप वांगी आणि केम गणातून निवडून आल्यामुळे सभापती निवडीत त्यांची एक जागा कमी होऊ शकते परिणामी त्यांच्याकडे ७ सदस्य राहतील. शिंदे-सावंत गट तटस्थ राहिला तर याचा फायदा बागल गटाला होणार आहे.\nआगामी विधानसभा निवडणूकीत कुठल्याही प्रकारची ‘रिस्क’ जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांना घ्यायची नसल्यामुळे ते बागल किंवा पाटील-जगताप आघाडी यापैकी कुणाला पाठिंबा देतील का नाही देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nचर्चा, चर्चा आणि फक्त चर्चाच\nसध्या तालुकाभर सभापती कोण होणारा याकडे सर्व लक्ष लागून राहिलेले असले तरी बागल गटांकडून दिग्विजय बागल, पाटील-जगताप आघाडी कडून जयवंतराव ज���ताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर किंगमेकर ठरलेल्या शिंदे गटाच्या चंद्रकांत सरडे यांना सध्या दोन्हीही गटांकडून सभापती पदाची औफर आहे. तर सभापती निवडीत पाठिंबा द्यायचा का तटस्थ राहायचे हे जि. प. अध्यक्ष संजय शिंदेच घेतीला आसेही बोलले जात आहे.\nकरमाळा बाजार समिती त्रिशंकू; सत्तेच्या चाव्या शिंदे-सावंत गटाच्या हातात\nबाजार समितीवर पाटील-जगताप गटाचाच सभापती \nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/chennai-shetty-gang-police-trap-115996", "date_download": "2019-01-20T14:07:44Z", "digest": "sha1:MDQBAQXMVXWR2R6RDDJZV2PD6N63A2II", "length": 15440, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chennai Shetty Gang police trap चेन्नईची \"शेट्टी गॅंग' पोलिसांच्या जाळ्यात | eSakal", "raw_content": "\nचेन्नईची \"शेट्टी गॅंग' पोलिसांच्या जाळ्यात\nरविवार, 13 मे 2018\nनागपूर - चेन्नईतील कुख्यात \"शेट्टी गॅंग'च्या 3 सदस्यांच्या अजनी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. या टोळीने नागपूर शहरात 7 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. टोळीच्या म्होरक्‍यासह अन्य 5 सदस्य फरार असून पोलिस त्यांचा शोध घेताहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही प्रकरण समोर येण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - चेन्नईतील कुख्यात \"शेट्टी गॅंग'च्या 3 सदस्यांच्या अजनी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. या टोळीने नागपूर शहरात 7 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. टोळी��्या म्होरक्‍यासह अन्य 5 सदस्य फरार असून पोलिस त्यांचा शोध घेताहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही प्रकरण समोर येण्याची शक्‍यता आहे.\nअटकेतील आरोपींमध्ये प्रभू सुब्रमण्यम सनिपती (32), व्यंकटेश वेल्येदन कोरवन (54) आणि मुरली ऊर्फ रोशन परसरामन किल्लन (26) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपी वेल्लोर आणि गुंटूर येथील रहिवासी आहेत. 5 आरोपी पोलिसांच्या छापा कारवाईपूर्वीच फरार झाले. आरोपी 4 महिन्यांपासून मानेवाडा मार्गावर महाकालीनगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहात होते. मागील काही महिन्यांपासून ठाण्यांतर्गत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे पोलिस आरोपींच्या शोधात होते. 4 मेच्या पहाटे तीनच्या सुमारास पोलिस पथक सुयोगनगर परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, 4 जण पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी पाठलाग करून यातील तिघांना पकडले. आरोपींच्या खोलीतून चेन्नईचे आठ जणांचे रेल्वे तिकीट सापडले आहेत. या टोळीवर चंद्रपुरात घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरोपी मध्यवर्ती कारागृहातून सुटले आहेत. या टोळीचे कार्यक्षेत्र आठ ते दहा राज्यांपर्यंत असल्याची माहिती आहे.\nही कारवाई उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात वपोनि शैलेश संखे, एपीआय संदीप धोबे, एन. बी. गावंडे, पीएसआय सुमेध बन्सोडे, भुते, पोहवा रामचंद्र कारेमोरे, अनिल ब्राम्हणकर, सुरेश शेंडे, रतन बगडे, नीलेश्वर तितरमारे, शैलेश, प्रशांत आणि मनोज यांनी केली.\n2.80 लाखांचा माल जप्त\nएक दिवसापूर्वीच आरोपींनी अभयनगरातील हर्षल मांजरे यांच्या घरात चोरी केली होती. मांजरे यांच्या घरातील सामान आरोपींकडे आढळून आले. न्यायालयातून आरोपींची पोलिस कोठडी घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी अजनी ठाण्यांतर्गत 5 आणि हुडकेश्वर ठाण्यांतर्गत 2 ठिकाणी चोरीची कबुली दिली. आरोपींकडून आतापर्यंत 3 दुचाकी वाहन, दागिने आणि इतर सामान असा एकूण 2.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nशेट्‌टी गॅंगच्या मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे टार्गेटवर होती. प्रत्येक शहरात जवळपास चार महिने राहून चोरी-घरफोडी आणि अन्य गुन्हे करायचे. चोरलेला माल घेऊन चेन्नई गाठून कुटुंबीयांसोबत महिनाभर राहायचे. तीन आरोपींकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसा���ना मिळाले असून, अन्य राज्यांतही चोरी करणारी मोठी गॅंग पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\n१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया\nनागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/02/", "date_download": "2019-01-20T13:14:14Z", "digest": "sha1:DZIL2P2UVPVXKQLXRNEPLESDSNCYBY4C", "length": 189256, "nlines": 225, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: February 2015", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये\nआता त्याला वर्ष होईल. लोकसभेच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि मुंबईतले शेवटचे मतदान व्हायचे होते. दिड दिवस शिल्लक होता आणि मुंबईतला प्रचार थंडावला होता. तेव्हा एका उमेदवाराने सोशल मीडियातून सर्व वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे आभार मानले होते. कशासाठी त्याने असे आभार मानावेत तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली नसेल तर कशाला घेऊ नये\nप्रकाश तेच विचार मांडत होता आणि त्याच विचारसरणीची लढाई लढत होता, ज्यासाठी पानसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ केली. मग जे त्या विचारांचा इतका उदो उदो करतात, त्यांना प्रकाशला प्रसिद्धीचा व मदतीचा हात द्यायची बुद्धी तेव्हा कशाला होऊ नये तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत ज्या माध्यमे व बाजारू पत्रकारितेची इथे लक्तरे धुतली जात आहेत, तिचेच हे सगळे गुलाम आहेत आणि त्यांना शोषक कसे आपले हुकूमाचे गुलाम करतात, त्याचीही सविस्तर व्याख्या पानसरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. असे पेडन्युज वा पेडविचारांचे गुलाम हे शोषकांनी शोषितांची दिशाभूल करण्यासाठी कामाला जुंपलेले असतात. तेव्हा आज पानसरेंच्या विवेकी वैचारिक लढाईचा उमाळा आलेले कुठल्या गोत्रातले आहेत, ते लक्षात येऊ शकेल.\nअशा सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या भामट्यांना कॉ. पानसरे, कॉ. प्रकाश वा त्यांच्या पक्ष विचारसरणीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांनी मांडलेल्या बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू म्हणून विचार व विवेक हा मोसमी माल असतो. जेव्हा त्याला उठाव असतो, तेव्हा त्याची घाऊक आयात केली जाते आणि शोकेसमध्ये त्यांची आकर्षक मांडणी केली जाते. तो माल खपवण्यासाठी त्यांना ���िचारवंत पानसरे नको असतात, तर हुतात्मा हवा असतो. म्हणून आजवर याच माध्यमांनी कधी पानसरे वा त्यांच्या विचारांसाठी चार रकाने जागा दिली नाही. पण हुतात्मा म्हणून पानसरे यांचे जोरदार मार्केटींग मात्र चालू आहे. त्यांच्या विचारांच्या लढाईची महत्ता असती, तर त्याच विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या प्रकाश रेड्डीला चार दिवस साध्या बातमीतून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कर्तव्य अशा पत्रकारांनी पार पाडले नसते का पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना आज जे विचारवंत बुद्धीमंत आहेत, त्यांना शोषकांनीच कसे गुलाम वा लाचार केलेले असते, तेच तर पानसरे यांनी सांगितलेले आहे. ‘शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो’ (‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकातून). यावरूल लक्षात येते, की आज पानसरे यांच्याविषयी असे नक्राश्रू ढाळणारे नेमके कोण आहेत\nविक्रेत्याला आणि दुकानदारांना गुणवत्तेशी वा जनहिताशी कर्तव्य नसते. त्यांची नजर खपणार्‍या मालावर असते. म्हणून आज पानसरेंच्या वैचारिक लढ्याचा उमाळा आलेले तमाम माध्यमकर्मी वा फ़लकबाज यापुर्वी कधी पानसरेंच्या विचारांचे अध्ययन करायला सवड काढू शकले नाहीत. कारण त्यांच्���ाच भामटेगिरीकडे तर पानसरे सामान्य जनतेचे लक्ष वेधत होते. ज्यांनी शोषितांची व विचारांची लढाई बाजारू करून टाकली, अशाच ढोंगी पाखंडी विचारवंतांकडे पानसरे यांनी कटाक्ष टाकलेला आहे. जो आपल्याकडेच आरोपी म्हणून बोट दाखवतोय, त्याची दखल बदमाश कशाला घेतील म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा त्यासाठी आकर्षक मॉडेल आणि आक्रमक जाहिरात लागते. त्यापेक्षा आज पानसरे यांच्या हौतात्म्याचा मांडलेला बाजार किंचितही वेगळा नाही. तो मांडणार्‍यांना पानसरे ही व्यक्ती, त्याच्यावरचा अमानुष हल्ला वा त्यांचे विचार व संघर्ष यांच्याशी कवडीचे कर्तव्य नाही. त्यांचा मतलब त्या हौतात्म्यातून आपला गल्ला-धंदा साधण्याचा आहे. म्हणूनच प्रकाश रेड्डी त्याच विचारांची लढाई लढताना तिकडे जे ढुंकून बघत नाहीत, तेच आज पानसरेंच्या लढाईचे रणशिंग फ़ुंकत धावताना दिसतील. कारण त्यांच्या राजकीय अजेंड्यातले जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना झोडण्यासाठी पानसरेंचे हौतात्म्य हे एक हत्यार म्हणून गवसले आहे. पेडन्युजचे गुलाम कधी वैचारिक लढाई लढत नसतात. ते आयत्या बिळावरचे नागोबा असतात.\nआसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी\nगेल्या काही दिवसापासून समविचारी कार्यकर्ते व संघटनांनी एकत्र यायला हवे, अशी भाषा पुन्हा ऐकू येऊ लागली आहे. म्हणजे ती नवी भाषा नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे. पण त्याचा अर्थ ते शब्द बोलणार्‍यांना तरी कितपत समजला आहे, याबद्दल शंका आहे. कारण असे समविचारी एकत्र येऊन करणार काय ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते पण इतकी दुरावस्था होऊनही यापैकी कोणाला आपल्या कोषातून, बिळातून बाहेर पडून वास्तविक जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत झालेली नाही.\nआसाराम किंवा तत्सम बुवाबाजीचे परिणामही दिसत असतात. कोण असतात असे बुवा महाराज आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना त्या झुंडीला स्वत:चा विवेकी विचार करण्याची क्षमता नसतेच. बुवा किंवा त्याच्या हस्तकांनी डोक्यात जे भ्रम जोपासलेले असतात, त्यात मशगुल रहाण्याला असे समविचारी सुरक्षित जागा मानत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयास केलात, तर ते त���मच्यावरच गुरगुरू लागतील. कारण त्यांच्या ज्या अंधश्रद्धा वा समजुती असतात, तेच त्यांच्यासाठी अगाध ज्ञान असते. त्याला छेद देणारे कुठलेही वास्तव त्यांच्या समोर आणून उपयोग नसतो. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्यच नसते. ते समजूतीच्या जगात सुखी असतात. मग असे भक्तगण आसारामचे असोत किंवा कुणा सेक्युलर बुवाबाबाचे अनुयायी असोत. त्यांना वास्तवाचे भय खुप भेडसावत असते. समजुतीचे भ्रामक जग त्यांच्यासाठी भूतबंगलाच असतो. विवेकबुद्धीशी त्यांचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच असे लोक बुद्धीमान म्हणून मिरवत असले, तरी व्यवहारात पक्के अंधश्रद्ध भक्तच असतात.\nएक साधी गोष्ट घ्या, कुठला बुवाभगत सांगतो, की अमूक रोग झाला असेल, तर देवाचा कोप झाला आहे. त्याचे भक्तगण जितक्या आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यापेक्षा समविचारी पुरोगामी तसूभर वेगळे असू शकतात का इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना याला समविचारी वा भक्तगणांचे घोळके म्हणतात. समोरचा आपल्यातला नाही वा तसा वाटत नाही म्हटल्यावर त्याच्यावर तुटून पडण्याची झुंडशाही तशीच असते. दुसर्‍या धर्माचा वा जातीचा व विचारांचा असला, की त्याच्यात शत्रू शोधण्याला समविचारी नाव दिले म्हणून त्यातली झुंडशाही संपत नसते की लपत नसते. कारण दोन्हीकडले परिणाम सारखेच असतात.\nसमविचारी या शब्दातच भिन्न विचारांसाठी दरवाजा बंद करण्याची पुर्वअट सामावलेली असते. आणि नेमके असेच लोक वैचारिक सहिष्णूता व वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. पण हसण्यावारी न्यावी अशी ही बाब सोपी नाही. जेव्हा असा भ्रम प्रभावी व शक्तीशाली होतो, तेव्हा तो अमानुष कृत्येही करू लागतो. म्हणूनच हिटलर, स्टालीन वा चे गव्हेरा आपल्या सहकार्‍यांकडून हिंसक हत्याकांड करून घेऊ शकले. भारतातून इसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या तरूणांची मानसिकता त्यापेक्षा भिन्न नाही. ते कुणाच्या रक्ताला आसूसलेले नाहीत. आपण इस्लामच्या धार्मिक कर्तव्यासाठी इराकला जावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यामागे समविचारी धारणाच असते. शेवट चांगला व उदात्त असल्याने त्यांना हिंसा गैरलागू वाटेनाशी होते. सामान्य घरातली ही मुले भारावली म्हणून त्यात सहभागी व्हायला निघालेली असतात. इस्लामचा जो अर्थ कोणीतरी त्यांच्या डोक्यात भरवलेला असतो, त्यालाच सत्य मानल्यावर अशा तरूणांची विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती नेस्तनाबूद होत असते. त्यांना समविचारी कोषात डांबून टाकले, की वास्तविक जगातले संदर्भ जाणवेनासे होतात आणि तिथून मग एखाद्या वस्तुप्रमाणे, हत्याराप्रमाणे त्यांना कुणाच्याही विरोधात वापरता येत असते. समविचारी म्हणवून घेण्यात आपण आपलीच विवेकबुद्धी गमावून बसतोय, याचेही भान त्यांना रहात नाही. समोर दिसणारे वास्तव बघायची हिंमत त्यांच्यात उरत नाही. कोणी दाखवायचा प्रयास केल्यास त्यांना सत्याची भिती वाटू लागते. त्या भितीपोटी सत्यच खोटे असल्याचा आक्रमक आरोप त्यांच्याकडून सुरू होतो. अंधश्रद्धा देवधर्माची असो किंवा समविचारी निष्ठा असोत, ती एकप्रकारची धुंदी असते आणि तिच्याच आहारी गेलेल्या व्यक्तीकडून कुठल्याही विवेकी कृतीची अपेक्षा करता येत नाही.\nमाणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय समाज म्हणजे तरी काय समाज म्हणजे तरी काय इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. त्याही कळपात लहानमोठे समूह वा झुंडी असतात. जोवर बाहेरच्या कुठल्या धोक्याचे सावट असते, तोवर अशा समुहांची एकजिवता पक्की असते आणि जेव्हा हा बाहेरचा धोका संपुष्टात येतो, तेव्हा कळपाच्या अंतर्गत समुहातील उपजत हेवेदावे उफ़ाळून येतात. अर्थात अशा लहान समुहातही एकजीवता नसते. त्यातही व्यक्तीगत स्वरूपाचे वाद वितुष्ट असतातच. पण परस्पर गरजेपोटी एकरूपता स्विकारलेली असते. एकूण काय माणुस हा मुळातच झुंडीने जगतो आणि झुंडीसारखाच वागतो. अगदी आपल्या पांढरपेशा चेहर्‍याचे सभ्यपण मिरवणारेही त्यातलेच असतात. त्यामुळेच आधुनिक जगात ज्या काही विचारसरणी तत्वज्ञानाच्या गप्पा चालतात, त्याही झुंडीचे प्रतिक झालेले आहे. विचारांची लढाई शेवटी त्याच झुंडीपर्यंत येऊन थांबते. म्हणूनच झुंडीची मानसिकता समजून घेतली, तर आजच्याही युगातल्या वैचारिक लढाईची ढोंगबाजी उमजू शकेल. जोवर तुमच्यापाशी प्रतिकाराची शक्ती नसते, तोवर विचारांचा ढोल वाजवला जात असतो आणि ���ितकी हिंसक ताकद गोळा झाली, की वैचारिक झुंडीचे साम्राज्य उदयास येत असते. पण व्यवहारात सगळीकडे झुंडीनेच लोक जगत असतात आणि त्यातले मुठभर आपापल्या हेतू वा भूमिकेसाठी तत्वज्ञानाचे मुखवटे लावत असतात.\nकालपरवा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर अंत्ययात्रेत जी गर्दी उसळली होती, तिथे लाल झेंड्यासह लाल टोप्यांचा जमावडा दिसत होता. लाल सलामच्या घोषणा दिल्या जात होत्या. दाभोळकर यांच्याही संदर्भात तसेच म्हणता येईल. पण दुसरीकडे शिवसेनेच्या, बजरंगदल वा भाजपाच्या मेळाव्यातही त़सेच चित्र दिसते. सोहळा वा प्रसंग कुठलाही असो, त्यात सहभागी होणार्‍यांना प्रतिकाचे आकर्षण असलेले दिसेल. अगत्याने टोप्या, झेंडे वा ठराविक फ़लक वा वस्त्रेप्रावरणे परिधान केलेली दिसतात. अशी प्रतिके झुंडीसाठी अगत्याची असतात. कारण ती भूमिका वा विचारांचे प्रतिनिधीत्व करत असतातच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामान्य व्यक्तीला अतिरीक्त उर्जा देत असतात. अंगी नसलेल्या सामर्थ्य व शक्तीची अनुभूती त्या व्यक्तीला अशा प्रतिकांमधून मिळत असते. एक तगडा गुंड असतो आणि त्याच्या तुलनेत हाडकुळा असलेला पोलिस शिपाई सुद्धा गुर्मीत बोलताना आपल्याला दिसतो. एका ठोश्यात गुंड अशा पोलिसाला झोपवू शकतो. पण त्याच्या अंगातले ते धाडस पोलिसाच्या गणवेशामुळे पांगळे पडत असते. ही प्रतिकांची किमया असते. त्या गणवेशामुळे पोलिस एकटा उरत नाही. त्याच्यामागे संपुर्ण सरकारची ताकद उभी असल्याचे भय गुंडाला गप्प ठेवीत असते. अगदी तीच बाब सार्वजनिक जीवनात बहुतांश प्रतिकांची असते. झुंडीत जगणारा माणूस म्हणूनच अशा प्रतिकांच्या आहारी जातो. त्याच्या अंगभूत नसलेल्या गोष्टी त्याला अशी प्रतिके काही काळापुरती बहाल करीत असतात. संघाच्या शाखेत गणवेशात जाणारा स्वयंसेवक आणि लाल टोपी घालून गर्जणारा कम्युनिस्ट यांची अवस्था वेगळी नसते. त्यांना विचारांपेक्षा ती प्रतिके शक्ती देत असतात. त्याच प्रतिकांच्या स्वरूपात त्यांच्या बुद्धीचे नियंत्रणही होत असते. त्यांना कार्यान्वीतही केले जात असते.\nमोदींच्या विषयी काहीही लिहा वा बोला, त्यांचा भक्तगण विनाविलंब तुमच्यावर तुटून पडतो. विविध भिन्न जागी असलेला हा अनुयायी सारखाच व्यक्त होताना दिसेल. भाजपा विरोधकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी आढळणार नाही. पानस���े यांची हत्या झाल्यावर हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असलेल्या सर्वच झुंडीतले लोक समान भाषेत सारखीच प्रतिक्रिया देताना आढळले ना कालपरवा विधानसभेत एकमेकांचे गळे धरणार्‍या शिवसेना भाजपाच्या अनुयायांची इथे एकजीवता दिसून येईल. कारण पुरोगामी व प्रतिगामी असे दोन तट पडले, मग अंतर्गत झुंडी विरघळून एकजीव होऊन जातात. पानसरे यांच्या हत्येनंतर असेच अनेक गट एकसुरात बोलताना दिसतील, इतर प्रसंगी त्यांचे सूर परस्पर विरोधात दिसतील. झुंडीत जगणार्‍यांना स्वयंभूपणे विचार करण्याची मोकळीक नसते. त्यांना प्रसंगानुसार वहावत जावेच लागते. पुरोगामी असले मग हिंदू संघटनांच्या विरोधात काहीही असले, मग एकत्र येऊन बोलावेच लागते. विषय मदर तेरेसाचा असो किंवा बाबरीचा असो. नेमके तेच हिंदू संघटनांच्या बाबतीत आपल्याला बघता येईल. झुंडीत रहायचे तर झुंडीच्या प्रतिकांना व ओळखीला जपावे लागत असते. सहाजिकच कुठल्या झुंडीचे प्रतिनिधीत्व करता, त्यानुसार तुमची भूमिका ठरत असते. तिथे विवेकाला स्थान नसते. पुरोगामी ओळख असलेल्यांवर हल्ला झाला, मग विनाविलंब प्रतिगामी मानल्या गेलेल्यांनीच तो केल्याचा ओरडा सुरू करायचा असतो. तेच प्रतिगामी उलट परिस्थितीत करताना दिसतील. त्यात योग्य अयोग्य असला भेदभाव करायला वाव नसतो. तसा विवेक दाखवायला गेल्यास तात्काळ तुम्ही गद्दार असल्याचा आरोप तुमच्याच झुंडीतले लोक एकमुखाने करू लागतात. किंबहूना त्याचीच भिती असते, म्हणून झुंडीत जगावे लागते. आज विवेकाची भाषा केली आणि उद्या एकटे पडलो तर आपलेच सहकारी मदतीला येणार नाहीत, याची भिती असते ना\nम्हणून तर झुंडीतले लोक एका झुंडीतून दुसर्‍या झुंडीतही जातात आणि मग आपल्याच जुन्या झुंडीवर बेछूट आरोपही करू लागतात. कारण अशा सर्वांना एकटेपणाची असुरक्षितता भेडसावत असते. विचार, धर्म, जात, संघटना वा तत्सम विविध झुंडी म्हणूनच मानवी जीवनाचे यशस्वी नियंत्रण करत असतात. त्यातले काही गट वा झुंडी आपण झुंड नसल्याचे दावेही करतात. विवेकाचे मुखवटेही लावतात. पण वास्तवात तेही झुंडीनेच जगत असतात आणि झुंडीसारखेच वागत असतात. त्यांच्यातला वाद चर्चेने कधीच संपत नाही की निकाली लागत नाही. त्याचा निचरा शेवटी कुठली झुंड अधिक शक्तीशाली असते, त्यानुसारच होत असतो. मग त्याच शक्तीच्या बळावर सत्याचा विजय झाल्याचा डा��गोरा पिटला जात असतो. भिन्न विचारांची कत्तल होत असल्याचा दावा करणार्‍या कम्युनिस्टांची जिथे सत्ता आली, त्यांनी कुठल्या दुसर्‍या राजकीय विचार वा तत्वज्ञानाला डोके वर काढू दिले काय फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते विचारांचा की विवेकाचा तेही झुंडीचाच बळी नव्हते का शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे सगळ्याच झुंडी असतात. मात्र आपण झुंड आहोत, हे मान्य करायची कोणाची तयारी नसते. हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज झुंडी व कळपाने जगले आणि आपणही आज तसेच जगतो. पुर्वजांपेक्षा आजचे आपण अधिक पाखंडी व ढोंगी आहोत इतकेच. बाकी आपल्यात त्यांचेच सारे गुणदोष तसेच ठासून भरलेले आहेत. आजही इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतर आपण आपल्यातल्या ‘समाजप्रिय’ जनावरावर मात करू शकलेलो नाही. आजही आपण कळपातले जनावरच आहोत.\nविचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो\n(इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी)\nकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा एकदा बिनबुडाच्या आरोपांचा कांगावा सुरू झाला आणि विनाविलंब डझनावारी ‘आम्ही सारे’ म्हणत भोंदू लोक रस्त्यावर आले. अर्थात त्यात आता नवे काही राहिलेले नाही. ताबडतोब खुन्यांना हल्लेखोरांना अटक करायच्या मागण्याही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात जणू खुन होताना बघितले आहे, असा आवेश असतो. पण नुसते आरोप करायचे आणि धुरळा उडवायचा. मग ज्याची हत्या झाली त्याच्याविषयीची सहानुभूती जागवून आपल्या राजकीय पोळ्या त्यावर भाजून घेण्याचा उद्योग आता नित्याचा झालेला आहे. त्यात बळी पडलेल्याविषयी किंचितही आत्मियता नसते. त्यापेक्षा अशा दुर्घटनेच�� इव्हेन्ट करण्या्ची जणू स्पर्धाच चालू होते. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याला उधाण आले तर नवल नव्हते. कारण ती नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडानंतरची पुनरावृती होती. खरेच अशा हत्या व हल्ले राजकीय असतात आणि त्यामागे नेमके काही हेतू असतात, याबद्दल शंका नाही. पण कुठल्याही गुन्हा व खुनामागे काहीतरी हेतू असतो. कोणाचा तरी लाभ अशा हत्याकांडामागे असतो. असा कुठला हेतू असु शकतो, त्याचे विवेचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील नेते एम एम मणी यांनी केलेले आहे. त्यावरून तीनच वर्षापुर्वी काहुर माजलेले होते. अर्थात केरळ इथून खुप लांब असल्याने इथले विवेकवादी तेव्हा ढाराढूर झोपा काढत होते. त्यांनी त्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही. त्यांचा विवेक झोपेतून जागा होण्यासाठी दाभोळकरांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. तरीही अजून यापैकी कोणी मणी नामक मार्क्सवादी नेत्याने केलेले मार्गदर्शन अभ्यासायला तयार दिसत नाही. राजकीय हत्या करण्याचे धोरण व कारस्थान डाव्यांनी कसे पुर्वापार चालविले आहे, त्याचा तपशीलच मणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला होता.\n२००८ सालात केरळमध्ये मार्क्सवादी पक्ष सोडून गेलेल्या आणि वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार्‍या टी. पी. चंद्रशेखरन या आपल्याच जुन्या सहकार्‍याची डाव्या नेत्यांनी कशी वैचारिक लढाई केली त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते त्यांचे काही विचार आहेत आणि तत्वज्ञान आहे. तेच अंतिम असून त्याला मान्यता देण्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नसते. ते अमान्य करणे किंवा त्याच्या विरोधात लढायला उभे रहाणे, म्हणजे प्राणांची बाजी लावणे होय. चंद्रशेखर हत्याकांडाचे प्रकरण गाजत असताना इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी यांनी आपल्या पक्षाने चंद्रशेखर यांची हत्या केलेली नाही, असा निर्वाळा भाषणातून दिला होता. पण तेवढ्यावर न थांबता, तसे असते तर आपला पक्ष खुनाची जबबादारी घ्यायला कचरला नसता अशीही ग्वाही देऊन टाकली. त्याला दुजोरा देण्यासाठी मणी यांनी त्यापुर्वी पक्षाने तीन हत्या कशा पद्धतशीरपणे घडवून आणल्या, त्याचाही तपशील याच भाषणातून दिला. पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने कोणीतरी त्याचे चित्रण करून ठेवले आणि त्याचा बभ्रा झाला. सहाजिकच तिथल्या विधानसभा व राजकारणात डावे कुठल्या ‘माळेचे’ मणी आहेत त्यावर चर्चा झाली. आपल्या राजकारणात आडव्या येणार्‍यांना आपण कसे खड्यासारखे बाजूला करतो, याची कबुलीच मणी यांनी दिलेली होती. मुद्दा इतकाच, की लेनीन स्टालीन वा चे गव्हेरा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नक्षलवाद्यांच्या जंगलातही शिरायचे कारण नाही. लोकशाहीत विचार जोपासण्यासाठी विचार कसे जीवानिशी मारावेत, याचे मार्गदर्शन मार्क्सवादी नेत्याने केलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या विवेकवादी परिवर्तनाच्या चळवळीने कुठली अफ़ुची गोळी घेऊन गाढ झोपणे पसंत केले होते\nआज उपोषणे करणारे वा फ़लक मिरवणारे तेव्हा विवेकशून्य होऊन बिळात दडी मारून बसले होते काय जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संप���र्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना कारण कुठल्याही विचारांचा अतिरेक व्हायला लागला, मग त्यातून हिंसेचा उदभव होत असतो. आपला तो विचार आणि तोच बाकीच्यांनी निमूट मान्य केला पाहिजे, असा अट्टाहास असहिष्णूतेला जन्माला घालत असतो. त्याची सुरूवात भिन्न विचारांना वा वेगळ्या मतांवर झुंडीने हल्ला करण्यातून होत असते. दाभोळकर-पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर एका संघटना विचारांच्या लोकांवर ज्याप्रकारे आरोप सुरू झाले, तेच मुळात असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहेत व होते. ते आपल्या विचारांचे नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते हल्लेखोर आहेत असा एकसुरी प्रचार त्यांच्या विरोधातील हिंसेला प्रेरणा देणारा असतो. कारण अशी एकसुरी प्रतिक्रियाच कळपाची वा झुंडीची मानसिकता जोपासत असते. आपले नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते शत्रू आणि आपले शत्रू म्हणूनच त्यांच्यापासून जगाला धोका असल्याचा मानसिक प्रवास आपोआप होत जातो. केरळचे डावे मार्क्सवादी नेते मणी त्यातूनच मग हिंसेचे समर्थन करतात व कृतीही करतात.\nसवाल इतकाच आहे, की तसेच असेल तर विवेकाचे व वैचारीक संघर्षाचे नाटक कशाला प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक ��शाला कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती आज तीच झुंडशाही ममताच्या गोटात गेल्यावर डाव्यांना विवेक आठवू लागला आहे. पण आता त्यांची सद्दी संपली असून ममताची झुंडशाही मोकाट आहे. तिच्याशी भाजपा झुंज देतो आहे. उद्या तीच झुंडशाही भाजपाच्याही गोटात दाखल होईल आणि मग ममताला विवेकाचे महत्व आठवेल आणि विचारांची लढाई विचारांनी करण्याचे शहाणपण सुचेल. विवेक वगैरे गोष्टी सोयीच्या असतात. जेव्हा आपल्या मनगटात हल्ला करायची शक्ती नसते, तेव्हा विवेकाच्या गप्पा करायच्या आणि रक्त सांडण्याची कुवत आली, मग दुसर्‍यांची मुस्कटदाबी करायची हा सर्वच राजकीय चळवळी व संघटनांचा खाक्या राहिला आहे. तेव्हा कोणीही उगाच वैचारिक संघर्षाच्या गमजा करण्याचे कारण नाही. दाभोळकर पानसरे अशा लोकांच्या संगतीत असले, तरी व्यक्ती म्हणून विवेकी होते. त्यांचा हकनाक बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भांडवल व इव्हेन्ट करून कोणी किती राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, हा निव्वळ बेशरमपणा होत चालला आहे. तो कुठेतरी थांबवला पाहिजे.\nलहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहे\nपोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भा���पावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्यात भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.\nअशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्��णजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या\nआपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपा���ू म्हणून बोटे दाखवली होती त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता\nसंवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे. (अपुर्ण)\nह्या मुक्ताफ़ळांचे फ़लोद्यान कोणाचे\nमुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. स्नेहल अंबेकर यांच्या विविध विधानांमुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. लेख व अग्रलेख लिहून अनेकजण आपल्या पांडित्याचे प्रदर्शन मांडण्यात आघाडीवर आहेत. पत्रकार संपादक हा जगातल्या सर्वच गोष्टीतला जाणता असतो, अशी एक समजूत आहे. त्यामुळे नित्यनेमाने सार्वजनिक जीवनात मान्यवर म्हणून वावरणार्‍यांना भलतेसलते प्रश्न विचारून त्याची खिल्ली उडवणे, हा आजकाल पत्रकारांचा एक छंद बनून गेला आहे. त्यात कधी महापौर सापडतात, तर कधी एखादा मंत्री वा पुढारी गळाला लागतो. सध्या स्नेहल आंबेकर हे अशा पत्रकारितेचे गिर्‍हाईक झाले आहे. मग त्यांनी डेंग्युबद्दल केलेले वक्तव्य असो किंवा स्वाईन फ़्लू या साथीच्या आजाराविषयी केलेले भाष्य असो. त्यांचे विधान हास्यासद आहे यात शंकाच नाही. पण तेवढ्यावरून त्यांची खिल्ली उडवणारे शहाणे ठरतात काय, असाही प्रश्न कधीतरी विचारण्याची गरज आहे. मुळात अशा कुठल्याही अत्यंत तांत्रिक वा गहन विषयावर महापौरांना जाणकार असल्याचे समजून प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय आणि प्रश्न विचारला नसताना त्यांनी असे काही बरळले असेल, तर दोष कुणाचा आणि प्रश्न विचारला नसताना त्यांनी असे काही बरळले असेल, तर दोष कुणाचा आपल्या देशात कुठल��याही महत्वाच्या पदाला कसली पात्रता आवश्यक नाही. त्याच्या पाठीशी बहूमताचा आकडा असावा लागतो. असा माणूस महापौर मुख्यमंत्री व अगदी पंतप्रधान होऊ शकतो. त्याच्या बुद्धीमत्तेचा संबंध कुठे येतो आपल्या देशात कुठल्याही महत्वाच्या पदाला कसली पात्रता आवश्यक नाही. त्याच्या पाठीशी बहूमताचा आकडा असावा लागतो. असा माणूस महापौर मुख्यमंत्री व अगदी पंतप्रधान होऊ शकतो. त्याच्या बुद्धीमत्तेचा संबंध कुठे येतो जीतनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री कशामुळे झाले जीतनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री कशामुळे झाले त्यांच्यामागे नितीशकुमार यांनी बहूमताचा आकडा विधानसभेत केला म्हणून ना त्यांच्यामागे नितीशकुमार यांनी बहूमताचा आकडा विधानसभेत केला म्हणून ना त्याचे कौतुक किती झाले होते त्याचे कौतुक किती झाले होते अतिदलित समाजातला हा माणुस मुख्यमंत्रीपदापर्यंत भिडला, याचे कौतुक करताना पात्रतेचा कोणी विषय तरी काढला होता काय अतिदलित समाजातला हा माणुस मुख्यमंत्रीपदापर्यंत भिडला, याचे कौतुक करताना पात्रतेचा कोणी विषय तरी काढला होता काय पुढल्या काळात त्यांनी मुक्ताफ़ळे उधळली असतील तर मग दोष कुणाचा\nआपण जगातले एक महान पंडित आहोत आणि कुठल्याही विषयावर आपले प्रभूत्व आहे, असा दावा मांझी यांनी कधीच केला नव्हता. मग त्यांची जी काही बुद्धी असेल, त्यानुसार त्यांनी एखाद्या विषयात मतप्रदर्शन केल्यास थयथया नाचायची गरज आहे काय विवाहित महिला गर्लफ़्रेन्ड असली तर काय बिघडले विवाहित महिला गर्लफ़्रेन्ड असली तर काय बिघडले बिहारमध्ये नव्वद टक्के पुरूष दुसर्‍याच्या पत्नीला घेऊन फ़िरतात, असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केल्यावर लगेच मुक्ताफ़ळे उधळल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष असे बघितले असेल तर तसे बोलण्यात गैर ते काय बिहारमध्ये नव्वद टक्के पुरूष दुसर्‍याच्या पत्नीला घेऊन फ़िरतात, असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केल्यावर लगेच मुक्ताफ़ळे उधळल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष असे बघितले असेल तर तसे बोलण्यात गैर ते काय भले ते व्यवहारी सभ्यतेमध्ये बसणारे नसेल, तरी त्यांचा तसा अनुभव असेल, तर मांझी यांचा गुना कोणता भले ते व्यवहारी सभ्यतेमध्ये बसणारे नसेल, तरी त्यांचा तसा अनुभव असेल, तर मांझी यांचा गुना कोणता त्यांना तसे दिसणे हा त्यां���ा गुन्हा असू शकत नाही. पण ज्या प्रतिष्ठीत समाजाकडे बुद्धीमत्तेची मक्तेदारी असते, त्या वर्गाला असे व इतके खरे बोललेले चालत नाही. तोंडदेखले खोटे बोलून समाजात सभ्यता कायम असल्याचे नाटक टिकवण्याचा त्या वर्गाचा आग्रह असतो. बिचार्‍या मांझींना तसे खोटे पण सभ्य बोलण्याची सवय नाही यासाठी गुन्हेगार ठरवणे किती न्याय्य आहे त्यांना तसे दिसणे हा त्यांचा गुन्हा असू शकत नाही. पण ज्या प्रतिष्ठीत समाजाकडे बुद्धीमत्तेची मक्तेदारी असते, त्या वर्गाला असे व इतके खरे बोललेले चालत नाही. तोंडदेखले खोटे बोलून समाजात सभ्यता कायम असल्याचे नाटक टिकवण्याचा त्या वर्गाचा आग्रह असतो. बिचार्‍या मांझींना तसे खोटे पण सभ्य बोलण्याची सवय नाही यासाठी गुन्हेगार ठरवणे किती न्याय्य आहे त्यांची बुद्धी व कुवत यापेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे, हा अन्यायच नाही काय त्यांची बुद्धी व कुवत यापेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे, हा अन्यायच नाही काय तीच कथा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आहे. महापौर होण्यासाठी कुठली पात्रता ठरलेली नसेल आणि महिला आरक्षणामुळे त्यांच्यावर ते पद भूषवण्याची सक्ती झालेली असेल, तर दोष कुणाचा तीच कथा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आहे. महापौर होण्यासाठी कुठली पात्रता ठरलेली नसेल आणि महिला आरक्षणामुळे त्यांच्यावर ते पद भूषवण्याची सक्ती झालेली असेल, तर दोष कुणाचा त्यांच्या विधानांना मुक्ताफ़ळे म्हणायचे असेल, तर अशा ‘फ़ळांचे’ उत्पादन करणारे फ़लोद्यान ज्यांनी उभारले, त्यांना दोष द्यावा लागेल. पदावर बसल्यामुळे कोणी बुद्धीमान होऊ शकत नाही किंवा विविध विषयातला जाणकार होऊ शकत नाही. त्याच्या ज्या मर्यादा असतात, त्यानुसारच त्याच्याकडून अपेक्षा बाळगाव्यात. जास्त अपेक्षा बाळगणार्‍याची चुक असते.\nदलित उद्धाराचे नाटक रंगवण्यासाठी नितीशनी मांझी यांना आपला वारस म्हणून निवडले होते. त्यांच्यापेक्षा अधिक गुणी व जाणता दलित मिळालाच नसता असेही नाही. पण तो दलित नितीश यांच्या कब्जात राहिला असता असेही नाही. स्वयंभू वा बुद्धीमान दलित मात करू शकेल, या भयाने मांझी यांची निवड नितीश करतात, तेव्हा गुन्हेगार मांझी नव्हेतर नितीश असतात. आरक्षणाने पिछड्या वा दलितातील गुणी लोकांना संधी मिळतेच असेही नाही. दिसायला दलिताला न्��ाय द्यायचा असतो. पण व्यवहारात तो आपल्या हुकूमाचा ताबेदार असावा लागतो. लालूंनी महिलांना संधी म्हणून आपल्याच पत्नीला मुख्यमंत्रॊपदी बसवले होते. त्यातून बिहारचे काय झाले, ते आपण जाणतोच. कित्येक मतदारसंघ महिलांचे म्हणून राखीव केल्यानंतर नवर्‍याने तिथून पत्नीला निवडून आणायचे आणि तिच्या नावाने कारभार स्वत: चालवायचा हे जग बघते. तरीही आपण त्याला महिला सशक्तीकरण म्हणून गोडवे गातोच ना नगराध्यक्ष, सभापती वा महापौर अशी पदे जेव्हा आरक्षणाने भरली जातात व त्यासाठी सक्ती असते, तेव्हा तिथे येऊन बसणार्‍याकडून अमूक एका गुणवत्तेची अपेक्षा करणे हा मुर्खपणा असतो. जात वा लिंग ही पात्रता केल्यावर तशी अपेक्षा बाळगणे हाच अन्याय आहे. कोल्हापुरच्या महिला महापौरांनी लाच खाण्यात पात्रत्ता दाखवली. अशी गुणवत्ता आत्मसात करणे सोपे असते. बुद्धीमत्ता आत्मसात करणे कष्टाचे काम असते. आणि जे अशा मागास पिछड्या वर्गातले तितकी मजल मारतात, ते मुठीत राहून काम करण्याशी शक्यता नसते, मग त्यांना संधी दिलीच जात नाही. तेव्हा दोष अशा पदावर बसणार्‍यांचा नसतो. तर त्यांना तिथे नेऊन बसवणार्‍यांचा असतो. त्याचे खोटेनाटे कौतुक करणार्‍यांचा दोष असतो. कारण तेच अशा मुक्ताफ़ळांचे उत्पादन करणार्‍या फ़लोद्यानाचे निर्माते असतात.\nबरोबर एक महिन्यापुर्वी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत एका कार्यक्रमानिमीत्त आलेले होते. त्यांनी देशाच्या सुरक्षेसंबंधी एक महत्वाचे सूचक विधान केलेले होते. त्याच्या बातम्या देताना अनेक पत्रकारांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘डीप असेट’ असा शब्द पर्रीकर यांनी वापरला आणि माजी पंतप्रधानांनी त्याबाबतीत हेळसांड केली असे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानातल्या त्या शब्दाचा अर्थ किती पत्रकारांना कळला होता पण त्यावरून काहूर माजवण्याची पत्रकारांमध्ये स्पर्धाच माजली होती. पर्रीकर म्हणाले काय आणि पत्रकारांना समजले काय पण त्यावरून काहूर माजवण्याची पत्रकारांमध्ये स्पर्धाच माजली होती. पर्रीकर म्हणाले काय आणि पत्रकारांना समजले काय राईचा पर्वत करणार्‍या पत्रकारांनी तेव्हा उधळली ती मुक्ताफ़ळे नव्हती तर कुठली फ़ळे होती राईचा पर्वत करणार्‍या पत्रकारांनी तेव्हा उधळली ती मुक्ताफ़ळे नव्हती तर कुठली फ़ळे होती दोनच दिवसात मुर्खणाला लक्षात ���ल्यावर सर्वच पत्रकार, माध्यमांनी तो विषय बासनात गुंडाळला होता. मग तेव्हा मुक्ताफ़ळांची बाजारपेठ इतक्या लौकर कशाला उठवण्यात आली दोनच दिवसात मुर्खणाला लक्षात आल्यावर सर्वच पत्रकार, माध्यमांनी तो विषय बासनात गुंडाळला होता. मग तेव्हा मुक्ताफ़ळांची बाजारपेठ इतक्या लौकर कशाला उठवण्यात आली असा अर्धवटपणा महापौर वा मंत्री पुढार्‍यांनी केल्यावर लगेच नेमबाजी करणारे शहाणे, त्यांच्यातले काहीजण असे अकलेचे तारे तोडतात, तेव्हा अवाक्षर कशाला बोलत नाहीत असा अर्धवटपणा महापौर वा मंत्री पुढार्‍यांनी केल्यावर लगेच नेमबाजी करणारे शहाणे, त्यांच्यातले काहीजण असे अकलेचे तारे तोडतात, तेव्हा अवाक्षर कशाला बोलत नाहीत माध्यमाचा मुक्त फ़ैलाव झाल्यानंतर मुक्ताफ़ळांची फ़लोद्याने बहरली आहेत. जितकी माध्यमे त्याची बळी आहेत, तितकेच राजकारणही त्याचे बळी झाले आहे. तेव्हा कुणा एका महापौर वा पुढार्‍याला कोंडीत पकडून आपला शहाणपणा मिरवण्यात अर्थ नाही. पात्रता गुणवत्ता यांची अपेक्षाच असेल, तर यासाठी सर्वानीच प्रयत्नशील असणे अगत्याचे आहे. स्नेहल आंबेकरांच्या अकलेचे तारे मोजणार्‍या संपादकांनी अग्रलेखातून तोडलेले तारेही दाखवता येतील. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचा विसर पडता कामा नये. एकूणच सार्वजनिक जीवनात जो उथळपणा आलेला आहे, त्याचा खळखळाट प्रत्येक क्षेत्रात दिसला तर नवल नाही. कोणा एकाने शहाणपणाच्या मक्तेदारीचा दावा करण्यात म्हणूनच अर्थ नाही.\nआम आदमी पार्टी की तिसरी शक्ती\nआम आदमी पक्षाच्या सव्वा वर्षापुर्वीच्या यशाने अनेकजण भारावले होते आणि तेव्हाच त्यांनी केजरीवाल मोदींचा विजयरथ रोखण्याची भाकिते केलेली होती. ती तेव्हा कशी फ़सली, हे आपण मागल्या मे महिन्यातच बघितले. ती फ़सणारच होती. कारण दिल्लीतल्या तेव्हाच्या निकालांचे योग्य विश्लेषण झाले नव्हते आणि आज देखील दिल्लीतील त्या पक्षाच्या अपुर्व यशाने भारावलेल्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. मात्र खुद्द केजरीवाल व त्यांचे राजकीय मार्गदर्शक योगेंद्र यादव, यांनी आपल्या भावी वाटचालीचा नेमका आराखडा तयार केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे २०१३ च्या अखेरीस केजरीवाल यांनी दिल्लीतही भाजपाला पराभूत केले नव्हते. तर कॉग्रेस पक्षाला दणका दिलेला होता. पण तो धक्का देताना त्यांनी तिसरी शक्ती वा आघाडी मानले जाणार्‍या पक्षांची दिल्लीतली जागा व्यापलेली होती. त्यात प्रामुख्याने त्यांनी तिथे तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेल्या मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची मते पुर्णत: खाल्लेली होती. तोपर्यंत मायावतींनी दोन आमदार व दहापंधरा टक्के मते तिथे मिळवलेली होती. पण केजरीवाल जिंकत असताना मायवतींच्या पक्षाचा दिल्लीत साफ़ अस्त होऊन गेला. यावेळी त्यांना एक टक्काही मते तिथे मिळवता आलेली नाहीत. पण वैफ़ल्यग्रस्त मरगळल्या कॉग्रेसची मते ओढून केजरीवाल इतकी मोठी मजल मारू शकले. अर्थात त्यासाठी त्यांना डाव्यांपासून नितीशपर्यंत अन्य प्रादेशिक पक्षांनी पाठींबा दिलेला होता. त्यामागे अर्थातच भविष्यकाळात आपापल्या राज्यात भाजपा विरोधात ‘आप’चा पाठींबा मिळवण्याची अपेक्षा अशा पक्ष व नेत्यांना असली तर नवल नाही. पण योगेंद्र यादव यांनी कुठल्याही पक्षाशी युती आघाडी नाही, तर आपला मतांचा हिस्सा निर्माण करणे, हेच पक्षाचे उद्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच अस्तंगत होणारी कॉग्रेस व विस्कळीत बेशिस्त सेक्युलर पक्षांचा मतदार हे त्यांचे लक्ष्य असणार आहे.\nलालूंपासून मुलायम, मायावती, मुलायम, नितीश वा डावे इत्यादी सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांचे विविध राज्यात वा तिथल्या नागरी भागात काही किरकोळ समर्थक असतात. पण पक्ष म्हणून त्यांचे कुठलेही संघटन तिथे नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुर्वाश्रमीचे समाजवादी, जनता दलीय विस्कळीत गट अनेक तालुक्यात शहरात विखुरलेले आहेत. त्यांना कोणी नेताच नसल्याने अनाथ असल्याप्रमाणे ते भरकटलेले आहेत. अण्णा आंदोलन व पुढे आम आदमी पक्षाच्या रुपाने त्यांच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत लढलेले व उत्साहाने बोलणारे चेहरे तपासले, तर त्यात जुन्या समाजवादी वारश्यातील लोकांचा भरणा दिसेल. आताही भाजपाच्या पराभवाचे चित्र बघायला आसूसलेल्या अनेक सेक्युलर संघटना, गट यांना केजरीवालच्या यशापेक्षा भाजपाचे नाक कापले गेल्याने आनंदाला उधाण आलेले आपण बघू शकतो. असे जे आपल्या नेतृत्व व संघटनात्मक अपयशाने पिचलेले आहेत, त्यांना एकत्र येण्याची संधी देण्यातून भविष्यातला आम आदमी पक्ष उभारला जाऊ शकतो. योगेंद्र यादव यांनी म्हणूनच कुणाशीही युती आघाडी नाही, असा इशारा दिलेला आहे. त्याचा अर्थ असा, की या पक्षाला व त्यांच्या नेत्यांना विस्कळीत अशा तिसर्‍या पर्यायाला पक्ष म्हणून संघटित करायचे आहे. ते शक्य झाले, तर कॉग्रेसच्या बर्‍याच निराश हताश कार्यकर्त्यांनाही आम आदमी हा पर्याय म्हणून स्विकारणे शक्य होईल. हा मोठा मतदार व कार्यकर्त्यांचा गट आहे. तो एकत्रित झाला तरी दहाबारा टक्के मतांचा गठ्ठा होऊ शकतो. असा गठ्ठा उभा राहू शकला, तर सेक्युलर पर्याय म्हणून मुस्लिम व ख्रिश्चन मतांचा आणखी तितकाच गट त्याच्याकडे भाजपाला पर्याय म्हणून येऊ शकतो. अशारितीने देशव्यापी सेक्युलर पर्याय उभा राहिला, तर तो व्यवहारत: भाजपाला राष्ट्रव्यापी पर्याय होत कॉग्रेसची जागा व्यापू शकतो.\nआतापर्यंत डावी वा तिसरी आघाडी म्हणून जे गट व मतदार एकत्र आणण्याचे प्रयास झाले, ते नेत्यांना एकत्र आणायचे प्रयत्न होते. म्हणूनच ते नेत्यांच्या अहंकाराच्या खडकावर येऊन फ़ुटत राहिले. मुलायम, मायावती, जयललिता, ममता, करूणानिधी, लालू, नितीश, पासवान, देवेगौडा इत्यादी नेत्यांनी, आपल्या पाठीराख्यांना भाजपा व कॉग्रेसच्या विरोधात उभे रहाण्याचे गाजर जरूर दाखवले. पण प्रसंगोपात त्यांनी आपापले अहंकार व स्वार्थासाठी पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास केलेला आहे. कारण स्वार्थ असेल, त्यानुसार आघाड्या केल्या, मोडल्या वा बदलल्या आहेत. असा मतदार वा पाठीराखा कुठल्यातरी राष्ट्रीय पक्ष व नेत्याच्या पर्यायाचे स्वप्न दिर्घकाळ बघत राहिलेला आहे. म्हणूनच त्याने जनता दल वा जनता पार्टी अशा प्रयोगांना भरभरून प्रतिसाद दिलेला होता. मात्र नेत्यांमुळे ते पर्याय फ़ुसके ठरले. त्या चुका होऊ नयेत अशी आखणी योगेंद्र यादव यांनी आपल्या प्रयोगामध्ये केलेली दिसते. म्हणूनच ते कुणाशीही युती आघाडी करायचे साफ़ नाकारत आहेत. पण आवाहन मात्र त्याच अन्य पक्षांच्या तिसर्‍या शक्तीचे करीत आहेत. मागल्या वेळी कॉग्रेसचा पाठींबा घेतला, तरी सत्ता टिकवण्यासाठी खुर्चीला चिकटून बसत नाही आणि कॉग्रेसला शरणही जात नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. थोडक्यात सत्तेची वेळ आली, मग अलिप्तता आपण सोडत नाही, याची ती ग्वाही आहे. जे आजवरच्या सेक्युलर पक्षांना व नेत्यांना सिद्ध करता आलेले नव्हते. ही आपली ओळख केजरीवाल व योगेंद्र यादव यांनी अतिशय काळजीपुर्वक निर्माण केलेली आहे. म्हणूनच ते भाजपासाठी आव्हान नसून, आधी तिसरी श��्ती म्हणून वावरणार्‍या प्रादेशिक व सेक्युलर पक्षांसाठीचे आव्हान आहे. त्यानंतर ते कॉग्रेससाठीचे आव्हान आहे. मात्र त्याचा धोका आज जितका दाखवला जातो आहे, तितका भाजपासाठी राष्ट्रीय पातळीवरचे ते आव्हान नाही.\nदिल्लीप्रमाणेच काही राज्यात आपला मतदार पाया उभारण्यासाठी आम आदमी पक्ष दिल्लीत बसपाचा पाया बळकावला, तसाच छोट्या सेक्युलर पक्षांचा पाया गिळंकृत करणार आहे. दिल्लीचे निकाल पहाता आगामी काळात निवडणूका व्हायच्या उत्तरप्रदेश व बिहारमध्ये या पक्षाचा धोका लालू, नितीश, मायावती व मुलायम यांना अधिक आहे. ज्या समस्यांना त्यांनी दिल्लीत हात घातला आणि लोकांना भुरळ घातली; त्याच समस्यांवर या दोन्ही उत्तर भारतीय राज्यात मतदाराला भुलवणे सोपे आहे. मात्र लगेच त्याला दिल्लीसारखे मोठे यश अन्य राज्यात मिळण्याची सुतराम शक्यता नाही. पण तितकी केजरीवाल यांची महत्वाकांक्षाच नाही. या राज्यात भाजपाच्या मतांमध्ये हिस्सा मिळवणे त्याला शक्य नाही. पण अन्य प्रादेशिक पक्षांनी त्यालाच दिल्लीत पाठींबा दिला व त्याच्या यशाचे कौतुक केल्याने, त्यांच्याच मतदाराला केजरीवालची भुरळ पडली तर नवल नाही. त्यांचा मतदार काही प्रमाणात या नव्या पक्षाकडे वळणारच. त्यातून या प्रादेशिक नेत्यांना भाजपासमोर पराभूत व्हायला, हा पक्ष हातभार लावील. त्याचा आज भाजपाला लाभही होईल. पण पुढल्या काळात पराभवाने खचलेल्या त्या प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नव्या पक्षाच्या आश्रयाला जातील. तीच आगामी निवडणूकीत या पक्षाची रणनिती असेल. समविचारी पक्षांना खच्ची करून त्यांची जागा व्यापणे आणि त्याचा लाभ मिळालेल्या भाजपाने सताधारी म्हणून पुढल्या काळात केलेल्या चुकांचा राजकीय लाभ पाच वर्षानंतर उठवणे; असे डावपेच योगेंद्र यादव यांनी आखलेले असावेत. अर्थात त्यांनी त्यात लपवाछपवी केलेली नाही. अनेकदा त्यांनी आपली ही निती बोलून दाखवली आहे. प्रथम पराभूत व्हायचे, मग पराभूत करायचे आणि नंतर विजय मिळवायचा, हे आपले राजकारण असेल, हे त्यांनी पुर्वीच सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच एकत्र येऊन फ़ुटत राहिलेल्या तिसर्‍या शक्तीला एका झेंड्याखाली एक पक्ष म्हणून संघटित करायची रणनिती व्यवहारात तिसर्‍या आघाडीची पोपटपंची करणार्‍या सेक्युलर पक्षांसाठीच आव्हान असेल ना\nभारत-पाक यां��्यातली सेक्युलर समस्या\nभारत पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट हा नाही म्हटले तरी राजकारणाचाच विषय आहे आणि होतो. त्याला अर्थातच इथले मुस्लिम वा हिंदू जबाबदार नसून, विकृत सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. त्याची साक्ष उत्तरप्रदेशच्या एका मुस्लिमानेच दिली आहे. मोहंमद तौसिफ़ असे त्याचे नाव असून, ते भारतीय क्रिकेटपटू मोहंमद शमी याचे अब्बाजान आहेत. विश्वचषक स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरोधी पाकिस्तान या सामन्यात, त्यांच्या मुलने भेदक गोलंदाजी करून पाकिस्तानी फ़लंदाजी मोडून काढली. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. सहाजिकच त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला, तसाच तो शामीच्या अब्बाजानला झाला तर नवल नाही. पण माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू वा त्यांच्यासारख्या काही सेक्युलरांना मात्र त्याच्या अतोनात वेदना झाल्या. त्यांना दोन्ही देशातील सौहार्दासाठी भारताने असा आनंद साजरा करू नये असेच वाटते. दुसरीकडे काही सेक्युलरांना तर भारताने पराभव स्विकारायला हवा होता असेही वाटले. मात्र तसे महंमद तौसिफ़ यांना वाटत नाही. आणि तसे न वाटण्याचे कारणही त्यांनी सुस्पष्ट शब्दात मांडले आहे. ते सेक्युलर डोळ्यात अंजन घालणारे आहे. अर्थात सेक्युलर डोळे तेवढ्यासाठी उघडे ठेवायची हिंमत असेल तर त्याचा उपयोग असेल ना भारताच्या वतीने आपला मुलगा सैनिकासारखा लढला. कारण पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धच असते आणि माझा मुलगा मायदेशासाठी लढला, असे अब्बाजान यांना वाटते. त्याच्या तशा लढण्याचा मुस्लिम असण्याशी संबंध नाही. भारतीय मुस्लिम आधी भारतीय म्हणजे राष्ट्रवादी आणि नंतर मुस्लिम असतो, अशीही ग्वाही तौसिफ़ यांनी दिलेली आहे. सेक्युलर शहाण्यांना मात्र भारतीय मुस्लिम नंतर भारतीय आणि आधी मुस्लिम असतो असेच वाटते.\nअर्थात असेही वाटायला एकवेळ हरकत नाही. पण हे तर्कट पुढे इतके भरकटत जाते, की भारतीय मुस्लिम आधी मुस्लिम असल्यामुळे, त्याचा ओढाही पाकिस्तानकडेच असतो अशीही अशा सेक्युलर शहाण्यांची समजूत आहे. म्हणूनच त्यांना पाकिस्तानला दुखावणे वा पराभूत करणे, म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखावणेच वाटते. मात्र तशी मानसिकता भारतातल्या मुस्लिमांची नाही, याची शेकडो उदाहरणे देता येतात. पण त्या बिचार्‍यांना कधी समोर आणले जात नाही. प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिम हा धर्माचा निष्ठावान म्हणून भारतापेक्षा धर्माशी एकनिष्ठ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास चालतो. त्यांच्यामागे शमीच्या पित्यासारखे अस्सल भारतीय मुस्लिम जाणिवपुर्वक लपवले जातात. लोकसभा निवडणूकीपुर्वी १९६५ च्या भारत-पाक युद्धातला महापराक्रमी योद्धा अब्दुल हमीद याची वृद्ध पत्नी मुद्दाम गुजरातला नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यायला गेलेली होती. एक मुस्लिम वृद्धा पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलणार्‍या मोदींना आशीर्वाद द्यायला जाते, याला किती प्रसिद्धी मिळू शकली होती पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युलरांना तो खेळ कशाला वाटतो पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युलरांना तो खेळ कशाला वाटतो तर ही वास्तवात सेक्युलर समजूतीची समस्या आहे. सेक्युलर मानसिकतेची समस्या आहे. त्यात मुस्लिमाचा कसलाही संबंध नाही.\nसेक्युलर असणे म्हणजे हिंदू संस्कृती, धर्म वा हिंदू म्हणून जे काही असेल, त्याचा द्वेष अशी समजूत काही लोकांनी करून घेतली आहे आणि तशाच लोकांना आजकाल सेक्युलर मानले जाते. मग अशा लोकांनाही तसेच वागावे लागत असते. तुम्ही कितीही धर्मनिरपेक्ष असा वा सहिष्णू असा, त्यामुळे तुम्ही सेक्युलर मानले जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हिंदू शब्दाचा द्व���ष करावा लागतो. आताही बघा, भारताने पाकला पराभूत केल्यावर इथले मुस्लिमही खुश झालेले असताना सेक्युलर मात्र कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण अर्थातच इथल्या हिंदू संघटना वा संस्थांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिंदूंचा आनंद म्हटला, की सेक्युलर असेल त्याला पोटदुखी व्हायलाच हवी. सुदैवाने इथले बहुतांश मुस्लिमही त्या अर्थाने सेक्युलर नाहीत. म्हणूनच त्यांना पाकिस्तान व भारत यापैकी कशाशी निष्ठावंत असावे हे नेमके कळते. महंमद शामी वा त्याचे अब्बाजान तसेच असल्याने त्यांना दोन देशातील क्रिकेट म्हणजे काय ते कळू शकते. मात्र सेक्युलर लोकांना खेळातला हा उत्साह म्हणजे धार्मिक उन्माद वाटतो. यामागची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या देशात तसा हिंदू-मुस्लिम भेदभावही तसा मुलभूत नाही, ती एक सेक्युलर समस्या आहे. देशातला बहुसंख्य समाज हिंदू आहे आणि सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिम आहे. त्यांच्यात भिंत घालून उभा आहे त्याला सेक्युलर विचार म्हणता येईल. अशा दोन समाज वा श्रद्धावान वर्गामध्ये लढाई संघर्ष झालाच नाही, तर सेक्युलर या शब्दाला अर्थच उरणार नाही. हिंदीत म्हणतात ना घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या घोड्याला गवताशी, चार्‍याशी दोस्ती करता येत नाही. त्यामुळे सेक्युलर नेहमी भिन्न समाजातल्या सौहार्दाच्या गप्पा मारतात. पन हे सौहार्द कसे बिघडेल यासाठी झटत असतात.\nसेक्युलर दुकानदारांना दोन समाजात सख्य वा सौहार्द झालेले चालत नाही. त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले तर सेक्युलर राजकारणाच्या पोळ्या कशावर भाजायच्या त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत कारण गुजरातसारख्या राज्यात सेक्युलर नामोहरम होऊन गेले आहेत. तीस्ता सेटलवाड यांच्यासारख्या आगलाव्या सेक्युलर आदर्शाची पापे आता चव्हाट्यावर येत आहेत. बारा वर्षे इतरांना कोर्टात खेचणार्‍या या महिलेला आता कोर्ट व कायद्यापासून तोंड लपवून बसायची पाळी आलेली आहे. तिने केलेल्या प्रत्येक आरोप व खटल्यात मोदी निर्दोष ठरण्यापर्यंत कोर्ट व कायद्याला सामोरे गेले. आज तीच महिला कायद्यापासून फ़रारी झाली आहे. कारण ज्यांना सहाय्य देण्याच्या वल्गना केल्या जात होत्या, त्यांनीच आपली फ़सवणूक केल्याचा आरोप तिच्यावर केला असून त्यापासून तीस्ताला पळ काढावा लागतो आहे. यातून सेक्युलर हा देशातील किती किफ़ायतशीर चिथावणीखोर व्यापार झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. शामी वा त्याच्या अब्बाजानसारखे भारतीय मुस्लिम अशा सेक्युलर भामट्यांची डाळ शिजू देत नाहीत, हीच भारतीय एकात्मतेची हमी असते.\n‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो\nसोमवारी सकाळी कोल्हापुरात वर्दळ नसलेल्या जागी एकाकी गाठून कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यात त्यांना ठारच मारायचे होते. पण हल्लेखोरांना ते शक्य झाले नाही आणि आयुष्यभर प्रतिकुल परिस्थितीशी झुंजलेला हा शेलारमामा, मृत्यूशीही दोन हात करत खंबीरपणे या संकटाला सामोरा गेला. पण त्याने जी झुंजारवृत्ती आयुष्यभर दाखवली, त्याचे किती कौतुक करायचे आणि किती अनुकरण करायचे, याचे ताळतंत्र असायला नको काय आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परि���र्तनाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परिवर्तनाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय खरेच असा कोणी माथेफ़िरू बेछूट गोळ्या झाडत सामोरा आला, तर आपले हे फ़लक किती शाबुत असतील\nअशा घोषणा वा फ़लक मिरवण्याचा एक खेळ झाला आहे. म्हणूनच त्याला कुठलाच मारेकरी दाद देत नाही आणि मनचाही हत्याकांडे करू शकतो. मनात येईल तसे हल्ले करू शकतो आहे. म्हणूनच आपण सर्वांनी दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा दक्ष नागरिक म्हणजे अघोषित पोलिस होण्याची गरज आहे. आपल्या अवतीभवती जे गुन्हे घडत असतात आणि आपल्या साक्षीने गुन्हेगार सोकावत असतात, त्यांना निदान हटकण्याचे धाडस आपण अंगी बाणावले पाहिजे. ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांच्या अशा धाडसालाच खरी गोळी घालण्यात आलेली आहे, हे विसरता कामा नये. त्यांनी जागरुक नागरिक म्हणून अन्यायाला वाचा फ़ोडण्यात पुढाकार घेतला नसता आणि अन्यायाला वाचा फ़ोडण्याचे धाडस केले नसते, तर कोणीही त्यांच्यावर गोळ्या झाडायला पुढे सरसावला नसता. गोळ्या त्यांच्या शरीरावर झाडल्या गेल्या हे वास्तव नाकारता येत नाही. पण त्यांच्याच देहावर अशा गोळ्या झाडल्या, ते देहापेक्षा त्यातून प्रदर्शित होणार्‍या हिंमतीवर व धाडसावर झालेला तो हल्ला आहे. म्हणूनच पानसरे वा दाभोळकर होणे दाखवले जाते, तितके सोपे नाही. नुसता फ़लक हाती मिरवून कोणी पानसरे होत नाही. उलट ती त्यांच्या धाडसाची विटंबनाच असते. असे फ़लक घेऊन चौकात घोषणा देणार्‍यांवर कोणी तसाच बेछूट गोळ्या झाडत आला, तर किती जण फ़लक तसाच हाती धरून तिथेच ठामपणे उभे राहतील गरज तशा हिंमतीची आहे. ती हिंमत असते, तिला दाभोळकर वा पानसरे म्हणतात. त्यासाठी त्यांच्यासारखी व्यासंगी भाषणे देता येण्याची गरज नाही, किंवा नेतृत्वाचे गुण अंगात असायची आवश्यकता नाही. गरज असते त्यांच्यातल्या जिद्दी धाडसाची. हे धाडसच हल्लेखोर वा समाजाच्या शत्रूंना भयभीत करत असते. म्हणूनच त्यांच्यावर भेकड हल्ले होतात. त्यांच्या मदतीला कोणी धावून येणार नसल्याच्या खात्रीमुळे असे हल्ले होऊ शकतात.\nदोन्ही बाबतीत गोळ्या झाडल्यानंतर आसपासचा समाज आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी खात्री असेल वा भय असेल, तर कोण हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करू शकला असता कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे ��य असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे भय असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे दाभोळकर वा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते दाभोळकर वा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ म्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ ���्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते कारण हल्लेखोर कसाब कुठे पळाला नव्हता, तर राजरोस मुंबईत किडामुंगीप्रमाणे नागरिकांना ठार मारत फ़िरत होता. यातला कोणी आपल्याला सामोरा येण्याची हिंमत बाळगत नाही, हेच त्याचे सर्वात मोठे भेदक शस्त्र होते आणि तेच दाभोळकर पानसरे यांच्या हल्लेखोरांचे मुख्य शस्त्र आहे. त्याचे उत्तर कॅमेरापुढे मिरवण्याचे फ़लक असू शकत नाही.\nकुणी कुठल्या गावात, शहरात, नाक्यावर, धावत्या वहानात, मुलीमहिलांवर अन्याय करत असतो. छेड काढत असतो, तेव्हा आपण कोण असतो आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-पानसरे बघत बसले असते काय मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-पानसरे बघत बसले असते काय त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो हातात फ़लक मिरवणे असा होतो काय हातात फ़लक मिरवणे असा होतो काय अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात क��तीसा फ़रक असतो कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात कितीसा फ़रक असतो सवाल शिकार झालेल्या धाडसी लोकांच्या सन्मानाचा नसून, त्यांच्या अनुकरणाचा आहे. दाभोळकर वा पानसरेच नव्हेत, तर तुकाराम ओंबाळेही नंतर मिळणार्‍या सन्मानासाठी काहीही करत नसतात. आपल्या धाडसाचे व कृतीचे अनुकरण समाजात व्हावे, म्हणून आदर्श निर्माण करत असतात. त्या आदर्शाचे पालन आवश्यक व अपेक्षित असते. त्याची नक्कल नको असते. म्हणूनच असे फ़लक घेऊन दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा त्यांची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी जागरूक कृतीशील नागरिक होऊन आसपासच्या अन्याय अत्याचारात हस्तक्षेप करण्यात पुढाकार आपण घेऊ शकलो, तर खरेच फ़लकाशिवायही आपण पानसरे होऊ शकतो. व्हायची तयारी आहे\nमग पोलिस हवेतच कशाला\nदाभोळकरांच्या हत्येला दीड वर्ष होत असताना कोल्हापुरात तसाच हल्ला कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतावर झालेला आहे. जसे दोन्ही हल्ल्यात साम्य व साधर्म्य आहे, तसेच त्यावरच्या उतावळ्या प्रतिक्रियांमध्येही साम्य आहे. म्हणूनच त्याची अधिक भिती वाटते. खरे तर असा हा पहिलाच हल्ला नाही, की अशा प्रतिक्रियाही पहिल्याच नाहीत. पुणे जिल्ह्यातील तळेगावच्या सतीश शेट्टी या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याची अशीच हत्या काही वर्षापुर्वी झाली आणि आजवर त्याचेही मारेकरी पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. म्हणूनच अशा प्रकरणात हल्ल्याची पद्धती बदलत नसेल, तर निदान प्रतिक्रियांची पद्धत बदलून बघावी काय प्रतिक्रिया म्हणजे कुठल्याही हल्ल्यानंतर प्रक्षुब्ध प्रतिसाद हा उमटणारच. कार्यकर्त्यावरचा वा नेत्यावरचा हल्ला निषेधार्हच असतो आणि त्याचा शक्य तितका कठोर शब्दात निषेध व्हायलाच हवा. पण निषेध आणि तपासकामात हस्तक्षेप, यात मोठा फ़रक असतो. प्रक्षुब्ध प्रतिक्रिया हल्ल्याच्या विरोधात असायला हव्यात. पण जोवर कुणी हल्लेखोर वा त्याचा सुत्रधार पुराव्यानिशी हाती लागत नाही, तोवर त्यासंबंधात वावड्या उठवणे वा आपल्या पुर्वग्रहानुसार आरोपबाजी सुरू करणे घातक असते. प्रामुख्याने माध्यमातून अशा वावड्यांना प्राधान्य मिळते, तेव्हा तपास व पोलिस यंत्रणेवर दबाव येत असतो. असा दब���व गुन्हेगार शोधून काढण्यासाठी असलाच पाहिजे. पण अमूक एक संस्था संघटना यांच्यावरच पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याचा अट्ताहास झाला, मग पोलिसांना त्यांच्या अनुभव वा प्रस्थापित मार्गाने तपास करण्यात अडथळे येतात. जे धागेदोरे घटनास्थळी वा अन्य मार्गाने पोलिस जमा करू शकत असतात, त्यांचा मागोवा घ्यायचे सोडून पोलिसांना आपल्या मागे लागलेला माध्यमांचा ससेमिरा सोडवण्यासाठी भलत्याच गोष्टींचा पाठलाग करावा लागत असतो.\nमागल्या खेपेसे म्हणजे दाभोळकर हत्येनंतर सनातन या संस्थेच्या विषयी पुर्वग्रहाने पोलिसांवर इतके दडपण आणले गेले, की गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यापेक्षा पोलिसांनी माध्यमातून अफ़वा उठतील अशा कुठल्याही सनातनच्या अनुयायाला उचलून आणण्यात वेळ दवडला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पण जे खरे हल्लेखोर होते, त्यांना मात्र निसटून जाण्यास पुरेशी सवड मिळू शकली. काही महिने उलटून गेल्यावर दाभोळकर प्रकरणात कुठलाच सनातनवाला सापडत नाही म्हटल्यावर, आरोपांचे रान संपले. मगच पोलिसांना अन्य धागेदोरे शोधण्याची संधी मिळू शकली होती. गुन्हेतपासामध्ये नेहमी हल्ला वा गुन्हा यामागच्या हेतूचा शोध घ्यावा लागतो. नुसता आरोपी पकडून उपयोगी नसतो. ज्यांना पकडले त्यांच्या विरोधातले पुरावे, हेतूशून्य असल्यास काहीही सिद्ध होत नाही. म्हणूनच घटना घडल्यावर त्यामागचा हेतू शोधून त्याच्याशी जुळणारे पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असतो. इंग्रजीमध्ये अशा हेतूला ‘मोटीव्ह’ असे म्हणतात. दाभोळकर असोत की पानसरे, त्यांच्यावर हल्ला करण्यामागचा हेतू महत्वाचा आहे. नुसते मतभेद वा भांडणे-धमक्या गुन्हा सिद्ध करायला पुरेसे नसतात. सहाजिकच आरोपी पकडून चौकशीअंती सोडुन द्यावे लागतात. दाभोळकर प्रकरणात तोच पोरखेळ झालेला आहे. त्यापासून कोणीच धडा शिकलेले दिसत नाही. म्हणूनच पानसरे यांच्यावरील हल्याची बातमी येताच विनाविलंब आरोपींना पकडण्याचे काहुर सुरू झालेले आहे. पण आरोपी म्हणजे कोण, त्याला कुठे जाऊन पकडावे, याचा खुलासाही अशी मागणी करणार्‍यांनी केला, तर पोलिसांना मदतच होईल. अशा हल्ल्यामागचा हेतू आणि पुरावे कोणाकडे असतील, तर त्यांनी त्या आरोपीची ओळख पोलिसांना जाउन द्यावी. मग पोलिसांनी त्याला पकडण्याचा आग्रह धरावा. अन्यथा नुसताच कल्लोळ माजवून तपास विचली��� होण्यापेक्षा काय अधिक साध्य होऊ शकणार आहे\nगुन्हेगाराच्या शैली वा कार्यपद्धतीला मोडस ऑपरेंडी असाही शब्द वापरला जातो. शेट्टी, दाभोळकर वा पानसरे या तिघांच्या हल्ल्यातील मोडस ऑपरेंडी सारखीच दिसते. यात कोणी माथेफ़िरू वा दबा धरून बसलेला शत्रू हल्ला करून पळालेला नाही. अतिशय काळजीपुर्वक नियोजन करून हे हल्ले झाल्याचे दिसते. गोळ्या घालणारे नेमबाज व व्यावसायिक मारेकरी असल्याचे हल्ल्याच्या नेमकेपणातूनच सिद्ध होते. म्हणजेच हे कोणी वैचारिक शत्रू वा विरोधक असू शकत नाहीत. ते सुपारीबाज मारेकरी आहेत आणि कोणाला मारतोय याच्याशी त्यांना कर्तव्य नसल्याचे स्पष्ट होते. कोणीतरी त्यांना ठराविक रक्कमेचा मोबदला देऊन हे हल्ले घडवून आणलेले आहेत. म्हणजेच नुसते हल्लेखोर पकडून भागत नाही, त्यामागचा सुत्रधार महत्वाचा आहे. पण तो अज्ञात आहे आणि आजतरी हल्लेखोरही अज्ञातच आहेत. जोपर्यंत हल्लेखोर हाती लागत नाहीत, तोपर्यंत सुत्रधारापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. हे काम नुसते आरोप वा संशयाचे धुके निर्माण करून साधणारे नाही. त्यातून राजकारणाची हौस भागवली जाईल. एकमेकांना गुन्हेगार ठरवण्याचा कंडू शमेल. पण खरे हल्लेखोर व त्यांचा बोलविता धनी मात्र अज्ञातच राहिल. कारण शेट्टी व दाभोळकर यांच्या प्रकरणातला तोच अनुभव आहे. मग नुसते आरोपांचे बुडबुडे उडवून पोलिस तपासात व्यत्यय आणण्याने आपण कोणाला मदत करत आहोत, त्याचा विचार करायला नको काय गुन्हेगार व हल्लेखोरांना गुन्हा उरकल्यावर निसटून जाण्यासाठी काही काळाची सवड हवी असते. जेव्हा असा संशयकल्लोळ केला जातो, तेव्हा हल्लेखोरांना सहीसलामत निसटण्याचा अवधी पुरवला जात असतो. कारण काहूर माजवणारे हितचिंतकच तपासात व्यत्यय आणुन गुन्हेगाराला सवड मिळवून देत असतात. शेट्टी वा दाभोळकर प्रकरणात काय वेगळे झाले होते\nगुन्हे तपास हे पोलिस कौशल्याचे काम आहे आणि त्यात कुठल्याही राजकीय पुर्वग्रह वा आरोपबाजीला स्थान नसते. गुन्हेगाराला पकडून भागत नाही, तर त्याच्याविरुद्ध पुरावे जमवून शिक्षापात्र ठरवणे भाग असते. बातमी म्हणून वाटेल ती बकवास करण्याचे ‘अविष्कार स्वातंत्र्य’ पोलिसाना नसते. कायद्याच्या कसोटीवर गुन्हा सिद्ध करून आरोपीला दोषी ठरवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. शोधपत्रकारितेइतके ते काम सोपे नाही. असते तर पोलिसांची गरजच काय होती आजही जो कल्लोळ चालला आहे वा दाभोळकर प्रकरणी होता, त्यातून कोणी खरा आरोपी हल्लेखोर शोधून देऊ शकला काय आजही जो कल्लोळ चालला आहे वा दाभोळकर प्रकरणी होता, त्यातून कोणी खरा आरोपी हल्लेखोर शोधून देऊ शकला काय नसेल, तर तपासात व्यत्यय आणण्यापलिकडे काय साधले गेले नसेल, तर तपासात व्यत्यय आणण्यापलिकडे काय साधले गेले पोलिसांनाच नाकर्ते म्हणून नामोहरम करायचे, प्रशासनालाच गुन्हेगार म्हणायचे, राज्यकर्त्यांनाच हल्लेखोरांचे पाठीराखे ठरवायचे आणि पुन्हा त्यांनीच अज्ञात अशा हल्लेखोरांना शोधायलाही हवे, हे कुठले अजब तर्कशास्त्र आहे पोलिसांनाच नाकर्ते म्हणून नामोहरम करायचे, प्रशासनालाच गुन्हेगार म्हणायचे, राज्यकर्त्यांनाच हल्लेखोरांचे पाठीराखे ठरवायचे आणि पुन्हा त्यांनीच अज्ञात अशा हल्लेखोरांना शोधायलाही हवे, हे कुठले अजब तर्कशास्त्र आहे इतकेच असेल तर आरोप व संशयाचे रान उठवणार्‍यांनीच आरोपी पकडून आणावेत आणि पोलिसांच्या हवाली करावेत. पुरावेही शोधून द्यावेत. त्यानंतर पोलिस निष्क्रीय राहिले, तर त्यांच्यावर दोषारोप करावेत. नसेल, तर निदान आपल्या पद्धतीने पोलिस जे काम करीत असतात, त्यात व्यत्यय आणायचे पाप तरी अशा उतावळ्यांनी करू नये. कधीकधी हितचिंतकच अधिक धोकादायक असतात त्यातलाच हा प्रकार होऊन बसला आहे. आपापले पुर्वग्रह आणि राजकीय हेतू घेऊन अशा हल्लेखोरीत नाक खुपसणारेच गुन्हेगाराला बहूमोलाची मदत करतात आणि बळी पडलेल्यांवर अन्याय करत असतात. सरकार व पोलिसांनी आता अशा लोकांना काही खडेबोल ऐकवण्याची गरज आहे. ‘तुम्हीच इतके शहाणे असाल तर गुन्हेगारांचा शोध तुम्हीच घ्या. आम्ही त्यांना बेड्या ठोकू. नाहीतर बकवास बंद करा’, असे या अतिशहाण्यांना सांगणे भाग आहे.\nधडा भाजपाला, शिकले केजरीवाल\nदिल्ली विधानसभेच्या मतदानातून मतदाराने भाजपाला धडा शिकवला, हे आता सर्वांनी सांगून झाले आहे. पण भाजपावाले त्यापासून किती धडा शिकले, त्याचे संशोधन करावे लागेल. कारण निकालानंतरच्या भाजपा नेते वा प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया धडा शिकल्याचे दर्शवत नाहीत. उलट एखादी निवडणूक हरलो, म्हणजे पक्ष संपत नाही, अशी उद्दाम भाषा आहे. जणू दिल्लीच्या मतदाराने आम आदमी पक्षाला कौल दिलाय आणि त्यापेक्षा या निकालाचा फ़ारसा अर्थ काढण्याची गरज नाही, असाच एकूण ��ाजपावाल्यांचा सूर दिसतो. म्हणूनच मागल्या विधानसभेच्या वेळी असलेली मतांची टक्केवारी कायम असल्याचे निर्ढावलेले दावे पुढे करण्यात आलेले आहे. पण हा कौल आपल्या बाजूने लागला असला आणि त्यात भाजपाला मतदाराने धडा दिलेला असला, तरी त्यातही आपल्यासाठी असलेला धडा शिकण्याची जागरूकता केजरीवाल यांनी दाखवली, ही बाब लक्षणिय आहे. तसे मागल्या वेळी म्हणजे प्रथमच निवडणूक लढवून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मिळवलेले यश नगण्य अजिबात नव्हते, तर मोठेच होते. त्याच पायावरचे आजचे यश अधिक मोठे नाही. पण अशा यशातून अधिक मोठी जबाबदारी येते, याचे भान तेव्हा केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना व समर्थकांना राहिलेले नव्हते. म्हणूनच पुढल्या चुका होत गेल्या आणि पक्षाची घसरगुंडी होत गेली. त्याला खुद्द केजरीवाल व त्यांचा पक्षच जबाबदार होता. याचे भान त्यांना लोकसभेतील पराभवानंतर आले आणि त्याची अल्पशी कबुली देतच केजरीवाल पुन्हा विधानसभा लढवताना मतदाराला सामोरे गेले होते. आपण तडकाफ़डकी राजिनामा देऊन बाहेर पडलो, ही चुक होती असे त्यांनी यावेळी मतदाराला पदोपदी समजावून सांगितले आणि यावेळी पाच वर्षे सलग कारभार करू, असे सातत्याने सांगत रहिले होते. फ़क्त एक चुक त्यांनी आजपर्यंत लपवून ठेवली होती.\nइतका अभूतपुर्व विजय केजरीवाल यांनी यावेळच्या निवडणुकीत मिळवला आणि त्यानंतर शपथ घेताना त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या चुक वा गुन्ह्याची कबुली शपथ घेताच दिली. मागल्या वेळी विजयाचा उन्माद आपल्यात व सहकार्‍यांमध्ये संचारला होता आणि त्याचेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले, हीच ती कबुली आहे. शपथविधी संपल्यावर तिथेच उपस्थितांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी आपल्या सहकारी समर्थकांना सावधानतेचा इशारा दिला. कारण मागल्या विजयानंतरच्या उन्मादाची पुनरावृत्ती लगेच दिसू लागली होती. योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांनी इतर निवडणूका लढवून विरोधकांना संपवण्याची उतावळी भाषा लगेच सुरू केली होती. त्यांना खाजगी बैठकीत वा भेटीतही केजरीवाल कानपिचक्या देऊ शकले असते. पण त्यासाठी त्यांनी शपथविधीचा मुहूर्त शोधला, हे धडा शिकल्याचे लक्षण आहे. आपण लगेच आता उत्तर प्रदेश पादाक्रांत करायच्या दिग्विजयाला सिद्ध झालोय, अशी शेखी यादव यांनी मिरवली होती. तर त्यांचेच मुंबईतील सहकारी मयंक गांधी यांनीही मुंबई महापालिका जिंकायचे मनसुबे बोलून दाखवले होते. त्यांचे केजरीवालांनी जाहिरपणे शपथविधी समारंभातच कान उपटले आहेत. मागल्या खेपेस विधानसभेच्या यशाने झिंग चढली आणि लोकसभा जिंकायच्या वल्गना केल्या. त्याची मतदाराने शिक्षा दिली, अशी कबुली केजरीवाल देतात, याचा अर्थच दिल्लीत पराभूत भाजपाला मतदाराने दिलेला धडा विजयीवीर असूनही केजरीवाल शिकले असे म्हणावे लागते. मतदाराला कोणी गृहीत धरू नये किंवा मिळालेल्या मताला आपली शक्ती समजून मस्तवालपणा करू नये, असा तो धडा आहे. मतदार संधी देत असतो आणि त्यानुसार किती जबाबदारी पार पाडली, त्याप्रमाणेच पुढल्या खेपेस तुम्हाला बक्षीस वा शिक्षा देत असतो. हाच तो धडा आहे, तो यावेळी भाजपासाठी असला तरी त्यांचे तिकडे अजून लक्षच गेलेले दिसत नाही.\nअर्थात केजरीवाल आज शपथविधीनंतर काय बोलले, तेवढेच महत्वाचे नाही. इतके प्रचंड बहूमत आणि निर्विवाद सत्ता, हीच आपल्या परीने भयंकर नशा असते. त्यातून आपल्या सहकारी अनुयायांना सावरणे, हे केजरीवाल यांच्यासाठी सत्ता राबवण्यापेक्षा अधिक जिकीरीचे काम असणार आहे. कारण असे अनुयायी व सहकारी सत्तेने बेताल होत असतात. नरेंद्र मोदी यांनाही त्याचे पुर्ण भान होते. म्हणूनच १६ मे रोजी लोकसभेचे निकाल लागल्यावर जो सोहळा सुरू झाला, त्याला दुसर्‍याच दिवशी लगाम लावणारा इशारा त्यांनी दिल्लीत पोहोचताच दिलेला होता. दुर्दैवाने त्यांच्याच चहाते व अनुयायांना त्याचा लौकरच विसर पडला आहे. १७ मे रोजी विजयीवीराच्या थाटात दिल्लीत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद स्विकारण्यापुर्वीचे पक्षाच्या मुख्यालयातील भाषण, आज किती भाजपावाल्यांना स्मरते आहे ‘हा विजय माझा वा जिंकून आलेल्या उमेदवारांचा नाही. ज्यांनी या निवडणूकीत शर्थीचे प्रयत्न केले व मेहनतीची पराकाष्टा केली, त्यांचाही हा विजय नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून ज्या चार पिढ्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी अपरंपार कष्ट उपसले, त्यांच्या मेहनतीचे हे फ़ळ आहे’, अशी सावधानतेची भाषा मोदींनी केलेली होती. पण आजच्या भाजपा कार्यकर्त्यांना मोदी हे व्हिसा क्रेडीट कार्ड आणि अमित शहा ही जादूची कांडी वाटते आहे. तिथून भाजपाची घसरगुंडी सुरू झाली होती. त्याचा तळ दिल्लीत गाठला गेला. म्हणूनच आज केजरीवाल यांची भाषा जितकी वास्तव आहे, तितकाच ती भाषा हा कार्यकर्ते व अनुयायांना किती उमजणार, हा गहन सवाल आहे. भाजपावाल्यांना मोदींनी इशारा समजला नाही आणि त्यांनी मागल्या आठ महिन्यात मस्तवालपणाचे प्रदर्शन घडवले, तिथे दिल्लीच्या पराभवाची निश्चिती झालेली होती. कारण तिथूनच आपल्या मित्रांना हीन लेखण्यापासून कस्पटासमान वागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.\nभाजपाला ३१ टक्के मते मिळाली तरी जागा २८३ मिळाल्या, त्याला मित्रांना मिळालेली १० टक्के मते कारण होती. त्या मित्रांशिवाय त्या ३१ टक्क्यात सव्वाशे दिडशे जागांच्या पुढे भाजपा जाऊ शकला नसता. आजही दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा खरा पाया २५-२७ टक्केच्या पलिकडे नाही. पराभूत कॉग्रेसची १०-१५ टक्के अधिक लहानसहान पक्षांची आठ-नऊ टक्के मते मिळून ५० टक्क्यांचा पल्ला ओलांडताना, केजरीवाल ६७ जागा जिंकू शकले आहेत. त्या जागा व वाढलेली मते ह्या सदिच्छा आहेत. याचे भान त्यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात जाहिरपणे दाखवले आहे. तिथेच परिस्थितीचे भान आल्याची कल्पना येते. यशाने नेहमी माणसे इतकी भारावतात, की त्यांचे पाय जमीन सोडतात आणि तिथून कपाळमोक्षाची शक्यता निर्माण होते. जसजशी हवा डोक्यात जाते, तसतशी कपाळमोक्षाची खात्री स्वत:च करून घेतली जात असते. दिल्लीच्या अपयशानंतरही भाजपा नेत्यांचे पाय जमीनीला लागलेले नाहीत. म्हणूनच राज ठाकरे यांनी चितारलेले उत्तम व्यंगचित्रही आशिष शेलार या नेत्याला उमजले नाही आणि त्याने उर्मटपणाची भाषा वापरलेली आहे. त्यात भाजपा धडा शिकला नसल्याची साक्ष मिळते, तर इतक्या अपुर्व विजयानंतरही केजरीवाल धडा शिकत असल्याचा पुरावा मिळतो. मागल्या वर्षभरात आम्ही केजरीवालना इशारे देत होतो, ते त्यांच्या समर्थकांना भाजपाची प्रशंसा वाटली होती. आज त्याच केजरीवालची पाठ थोपटली, तर भाजपावाल्यांना आम्ही बाजू बदलली असेही वाटू शकते. त्याने कुठलाच फ़रक पडणार नाही. मुद्दा लोकशाहीत राजा असलेल्या मतदाराच्या निर्णायक अधिकाराचा आहे. त्याच्यापेक्षा शिरजोर होऊ बघणार्‍यांना तो इशारा देतो, तो भाजपाने आज शिकला नाही, तर बिहार व अन्य राज्यात काय वाढून ठेवले आहे, ते वेगळे सांगण्याची गरज उरणार नाही.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा ड��व खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nपेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये\nआसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी\nविचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो\nलहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहे\nह्या मुक्ताफ़ळांचे फ़लोद्यान कोणाचे\nआम आदमी पार्टी की तिसरी शक्ती\nभारत-पाक यांच्यातली सेक्युलर समस्या\n‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो\nमग पोलिस हवेतच कशाला\nधडा भाजपाला, शिकले केजरीवाल\nआमदारांच्या ‘संपर्कात’ राहू नका\nतर पवारही पंतप्रधान झाले असते\nअशक्त भाजपा सशक्त केजरीवाल\nबिहारमध्ये उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती\n‘मांझी’ जो नैया डुबोये उसे कौन बचाये\nभाजपा आणि ‘आप’साठी अटीतटीची लढाई\nहातच्या कांकणाला आरसा कशाला\nमाध्यमातून ही विकृती कशी बोकाळली\nचौथा खांब आणि पंचम स्तंभ\nनुसत्या पत्राने काय होऊ शकते\nनटराजन यांनी पोस्टमार्टेमच केलेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/monthly-horoscope-mar-august-2018/", "date_download": "2019-01-20T12:58:10Z", "digest": "sha1:F4TXNRT7ECDAAAGSU6GK2LZCX64EKYEK", "length": 8775, "nlines": 147, "source_domain": "kalnirnay.com", "title": "Horoscope (Marathi)- August 2018 - Kalnirnay", "raw_content": "\nराशीभविष्य - ऑगस्ट २०१८\nकार्यक्षेत्रात कोणत्याही दडपणाविना काम करा. वरिष्ठांशी केलेली सल्लामसलत उपयुक्त ठरेल. आर्थिक काटकसरीने केलेला एखादा व्यवहार अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रमंडळींकडून अधिक अपेक्षा नकोत.\nकामाचा व्याप व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनस्ताप टाळण्यासाठी कौटुंबिक वाद लवकरात लवकर कसे मिटतील, हे पाहा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.\nमहिन्याच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहारात अधिक सावध राहावे लागेल. उत्तरार्धात ग्रहमानाची साथ लाभत आहे. तुमच्या शब्दाला किंमत प्राप्त होईल. जमीन-जुमल्याच्या कामात प्रगती संभवते.\nनोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी चालून आल्याने कामाचा उत्साह वाढेल. आपल्या योजना, निर्णय याबाबत गुप्तता बाळगा. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. ओळखीत देवघेवीचे व्यवहार टाळा.\nआत्मविश्वासपूर्वक केलेली कामे यशस्वी होतातच. कामानिमित्त घरापासून लांब जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष हवे. मित्रपरिवारात वादविवाद टाळावेत.\nलोभापायी कुठल्याही मोहात अडकू नका. तुमचे कर्तृत्व आणि जिद्द यांच्या जोरावर सरशी तुमचीच होईल. ग्रहमान अनुकूल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा वेग चांगला असेल. आर्थिक पातळी उंचावेल.\n‘तुमचे निर्णय तुम्हीच घ्या’ असे ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला वेळीच आवर घालणे तुमच्या हिताचे ठरेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात कार्य मनाजोगते होईल. कोर्टकचेरीतील प्रकरणे तडजोडीने मिटवा.\nबऱ्याच महिन्यांपासून अपेक्षित असलेली गोष्ट ह्या महिन्यात घडून येईल. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल, मात्र वरिष्ठांशी वा तज्ज्ञांशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे घातक ठरेल. विरोधकांवर मात करणे कठीण जाणार नाही.\nह्या महिन्यात छोट्याशा कामालाही मोठी शक्ती लावावी लागेल. थोड्याशा प्रतिकूलतेने अजिबात नाराज होऊ नका. कठोर बोलणे टाळलेत तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. कौटुंबिक जीवनात गैरसमजाला थारा देऊ नका.\nअति आत्मविश���वास हा कधीही घातकच असतो. सध्या, थोड्या सावधगिरीने वागण्याचा काळ आहे. आपले म्हणणे खरे करण्यात आग्रही राहिलात तर नाहक नुकसान होण्याची शक्यता जाणवते.\nह्या महिन्यात ध्येयपूर्तीचा आनंद तुम्हाला उपभोगता येणार आहे. मिळणारे यश आणि विरोधकांचा पाडाव यामुळे तुमची घोडदौड जोरात होणार आहे. मैत्रीतील मतभेदास खतपाणी घालू नका.\nमहिन्याच्या पूर्वार्धातील एखादी अप्रिय घटना वगळता महिना चांगला जाईल. उत्तरार्धात मनाजोगती कार्यसिद्धी होईल. विविध मार्गांनी आर्थिक लाभ संभवतो. कायद्याचे उल्लंघन मात्र करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bengaluru-to-host-afghanistans-maiden-test-match-against-india-from-june-14-to-18/", "date_download": "2019-01-20T13:39:54Z", "digest": "sha1:QDGSQCPHF5NZK6TTCEDS7Z2RD4KLBZPW", "length": 6219, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतातील या स्टेडियमवर अफगाणिस्तान खेळणार इतिहासातील पहिला कसोटी सामना", "raw_content": "\nभारतातील या स्टेडियमवर अफगाणिस्तान खेळणार इतिहासातील पहिला कसोटी सामना\nभारतातील या स्टेडियमवर अफगाणिस्तान खेळणार इतिहासातील पहिला कसोटी सामना\nगेल्यावर्षी कसोटी क्रिकेट खेळणारा देश अशी मान्यता मिळालेला अफगाणिस्तान देश आपला पहिला कसोटी सामना भारतात खेळणार आहे. हा सामना १४ जून ते १८ जून या काळात बेंगलोर येथील चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.\nयावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून संयुक्तपाने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशातील अन्य कोणत्याही मैदानावर हा सामना आयोजित करणे अवघड असल्यामुळे हा सामना बेंगलोर येथे घेण्यात येणार आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1149", "date_download": "2019-01-20T14:03:23Z", "digest": "sha1:JLQVKO6PZYHDA4BR2KXQ2UDHKWJLD6H6", "length": 20303, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "डुडुळगावचे कमळ-उद्यान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसतीश गदिया नावाचा एक अवलिया व मनस्वी छांदिष्ट पुण्याजवळील तीर्थक्षेत्र श्री मोरया गोसावींच्या समाधीच्या चिंचवडगावात राहतो. त्यांना वेगळाच व कोणी फारशी कल्पनाही करू शकणार नाही असा छंद आहे, तो म्हणजे देशविदेशातील निरनिराळ्या जातींची, आकारांची, रंगांची व वैशिष्ट्यांची 'कमळे' जतन व संवर्धन करण्याचा. त्यांच्या आवडीचे प्रथम छंदात व पुढे त्याचे रूपांतर आयुष्यभराच्या ध्यासात कसे व कधी झाले हे त्यांनाही समजले नाही\nस्वत:, पत्नी व दोन मुलगे असे त्यांचे छोटे व चौकोनी कुटुंब. त्यांचा मूळ व्यवसाय कपड्यांना इस्त्री करण्याचा. ते जवळपासच्या घराघरात जाऊन कपडे इस्त्री करण्याकरता आणत. असेच, ते एका घरात कपडे आणण्याच्या निमित्ताने गेले असता तिथे त्यांना पाण्यात उगवलेले व उमललेले कमळ दिसले. गदिया यांना ते कमळ हवेसे वाटले, त्या ग्राहकानेही गदियांची कमळाबद्दलची ओढ व आकर्षण पाहून त्यांना ते कमळ दिले. गदियांनी कमळाचे रोप (कंद) आपल्या घरी आणून एका टबमध्ये लावले. पण वर्षभर त्या रोपाची काळजी घेऊनही त्याला फूल काही आले नाही. त्यांनी त्या काळात 'कमळ' या विषयावरची उपलब्ध पुस्तके वाचून अभ्यास केला आणि एक दिवस अ���ानक त्या रोपाला प्रथम एक कळी आलेली त्यांनी पाहिली, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या कळीचे फूल झाले. त्यामुळे त्यांचा उत्साह व आत्मविश्वास दुणावला.\nसतीशचे संगोपन आजीकडे (आईची आई) झाले. त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. आजीचे नाव सुंदरबाई बागमार. त्यांना निसर्ग, फुले, झाडे ह्यांची आवड होती. त्या कुंड्यांमध्ये फुलझाडे वाढवत. सतीशला तो नाद लागला, पण त्याला कमळाची ओढ वाटली, ती तो लोणावळ्याला कमळांच्या तळ्यात पडला तेव्हा. तिथे पाणी उथळ होते, त्यामुळे तो लगेच बाहेर आला, परंतु त्यावेळी त्याने लोकांना कमळे, कमळांचे जलाशय, त्यांतील चिखल ह्यांबाबत नाना गोष्टी बोलताना ऐकले आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले. पुढे, सतीशला तामीळनाडूमध्ये कमळांच्या दलदलीत अडकण्याचा अनुभवही आला.\nकमळाचे बी मोहरीपेक्षा बारीक असते. कमळाला वर्षांतून तीन वेळा फुले येतात. वेगवेगळ्या जातींच्या कमळांच्या फुलण्याचे हंगाम वेगवेगळे असतात. त्यामुळे वर्षातले सहा-आठ महिने कमळाची फुले असतात. कंदाला देठ येतो व त्या देठातून कळी वर उमलते. कंदाच्या मुळ्या पाण्याखाली बारा फुटांपर्यत जाऊ शकतात. कमलपुष्पाचे आयुष्य तीन-चार दिवसांचे असते.\nसतीशच्या माहितीप्रमाणे, कमळाच्या आठ-दहा जाती आहेत. कमळाची उपजात लिली . लिलीचे तीस-पस्तीस प्रकार आहेत. लिलीला गाभा नसतो, मध्यभागी परागांचा गुच्छ असू शकतो. कमळफुलाला मात्र गाभा असतो.\nमहाराष्ट्रातून कमळाचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे. मात्र तामिळनाडू, आंध्र, गुजराथ, बिहार वगैरे राज्यांत कमळांची तळी रस्त्याकडेलादेखील दिसतात. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात मखाना जातीच्या कमळाची शेती करतात, कारण त्या कमळाच्या बियांच्या लाह्या लोकप्रिय आहेत. त्या पाचशे रुपये किलोच्या भावाने मिळतात. त्या जातीच्या कमळाचे पान आठ-दहा फूट व्यासाचे असते.\nबिहार हे कमळांच्या विविध जाती मिळण्याचे ठिकाण आहे. मग गदियांनी कोलकात्याला जाऊन कमळाचा एक कंद मिळवला. त्यांनी तो आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर एका टबमध्ये लावला. त्यांनी कमळे लावण्यासाठी गच्चीवर निरनिराळया आकाराचे प्लॅस्टिक, पत्र्याचे टब वापरले. एकेक करता करता त्यांची गच्ची निरनिराळ्या जातींच्या व अप्रतिम रंगांच्या कमळांच्या रोपांनी व फुलांनी भरून गेली. त्यांच्याकडे आठ ते नऊ फूट व्यासाची पाने ���सणारी कमळेही आहेत.\nत्यांच्या वाढत्या पसार्‍यासाठी गच्ची अपुरी पडू लागली. त्यांच्या सासर्‍यांनी आपल्या या मेहनती व जिद्दी जावयास पुण्याजवळच मोशी येथील डुडुळगाव येथील एक एकर जागा देऊ केली. आता गदिया यांच्या आत्मविश्वासाच्या व जिद्दीच्या जोरावर त्या ठिकाणी खासगी क्षेत्रातील एकमेवाद्वितीय असे 'कमळउद्यान' आकाराला आले आहे तेथे काम जोरात सुरूही झाले आहे. सध्या जवळजवळ तीस वेगवेगळ्या प्रकारांची, जातींची, रंगांची देशी व विदेशी कमळे त्यांच्याजवळ आहेत व ती संख्या पन्नासपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प व प्रयत्न आहे.\nहा छंद जोपासण्याचे त्यांचे एक उद्दिष्ट म्हणजे 'कमळ' हे आपले राष्ट्रीय फूल आहे. त्यात असणार्‍या औषधी गुणधर्मांची माहिती ही देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी व त्याविषयी लोकांमध्ये आवड व जागृती निर्माण व्हावी हा आहे. त्यासाठी त्यांनी मानसिक, भावनिक व अर्थात आर्थिक गुंतवणूकही खूप केली आहे.\nमहाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अकोला, औरंगाबाद अशा जवळपास आठ-दहा जिल्ह्यांत त्यांचे नाव व कार्य परिचित आहे. त्यांनी औरंगाबाद महापालिकेचे कमळकारंजे विकसित करून दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बर्‍याचशा आयुर्वेदिक औषधांमध्ये कमळ व त्याच्या देठ, बिया वगैरे भागांचा उपयोग केलेला असतो. त्यांनी स्वत: घरी खाण्यासाठी गुलकंदाप्रमाणे कमळकंद केला आहे. कमळकंदामध्ये प्रचंड कॅल्शियम असून ते हाडांसाठी उपयुक्त असल्याचेही ते सागंतात. सतीश गदिया यांनी कमळांवर घरीच अनेक प्रयोग केले आहेत. ते कमळांच्‍या बीयांपासून खीर तयार करताच. सोबत त्‍यांनी कमळांच्‍या पानांची चटणी, कमळाच्‍या देठाची भाजी, गुलकंदाप्रमाणे कमळाच्‍या पानांचा कमळकंद अशा काही पाककृती तयार केल्‍या आहेत. सतीश गदिया यांनी त्‍यांचा मूळ 'इस्‍त्री करण्‍याचा' व्‍यवसाय बंद केला आहे. ते आता पूर्णवेळ कमळांच्‍या देखभालीसाठी देतात. त्‍यांचे कमळाविषयीचे संशोधन सतत सुरू असते. Indian Council of Agricultural Research च्या बिहारमधील दरभंगा येथील संस्थेत 'मरवाना'बद्दल (कमळाची एक जात) विशेष संशोधन चालते. त्या संस्थेनेही लिखित स्वरूपात (ऑगस्ट 2009 मध्ये) सतीश गदिया यांचे कौतुक व ते राबवत असलेल्या उपक्रमाविषयी विशेष दखल घेतली आहे.\nसतीश गदिया हे अंगकाठीने शिडशिडीत. यांच्‍या शब्‍दोच्‍चार��त व्‍यंग आहे. भाषा व्‍यवस्थित बोलता येत नसल्‍याने त्‍यांना शालेय जीवनापासून आत्‍मविश्‍वासाची कमतरता जाणवत असे. याचा परिणाम त्‍यांच्‍या अभ्यासावर झाला. ते इच्‍छा असूनही पुढे शिकू शकले नाहीत. त्‍यांचे बालपण आजोळी गेल्‍याने त्‍यांना आईवडिलांची कमतरता जाणवत असे. अशा परिस्थितीत त्‍यांना कमळ म्‍हणजे त्‍याच्‍या जीवनाला लाभलेला आधार वाटतो. ''मी कमळामध्‍ये मला कधीच लाभलेले प्रेम पाहतो.'' असे ते सांगतात. गदियांचा आत्‍मविश्‍वास एवढा कमी होता की वयाच्‍या पस्‍तीसाव्‍या वर्षापर्यंत त्‍यांनी पुण्‍याची हद्दही ओलांडली नव्‍हती. मात्र त्‍यांच्‍या मनाने कमळाचा ध्‍यास घेतला आणि त्‍यांच्‍या आयुष्‍याला कलाटणी मिळाली. आज ते कमळाच्‍या विविध जातींच्‍या शोधात भारतभर हिंडत असतात. कमळाविषयी बोलताना त्‍यांना त्‍यांच्‍या वाचेच्‍या व्‍यंगाचाही विसर पडतो. मात्र ते जेव्‍हा बोलतात तेव्‍हा त्‍यांचे बोल कानाला मधुर भासतात.\nगदिया यांच्‍या कमळ उद्यानात अनेकविध जाती पाहायला मिळतात. त्‍यात मखना जातीच्‍या अवाढव्‍य पानांच्‍या कमळापासून चंद्रकमळांसारख्‍या जाती पाहायला मिळतात.\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nसंदर्भ: नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन\nसंदर्भ: लोहा तालुका, माळेगाव\nदिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिनकर गांगल\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nसंदर्भ: फुलपाखरू, बाग, ओवळा गाव, Butterfly Garden\nकमळ - मानाचं पान\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/potat-bal-astana-balachee-lath-kevha-janvate", "date_download": "2019-01-20T14:16:06Z", "digest": "sha1:2QKV6IB4NSKQZIOMNA6LLOBM3H7BPC24", "length": 10774, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पोटात बाळ असताना पहिल्यांदा त्याची लाथ(Baby Bump) केव्हा जाणवते ! - Tinystep", "raw_content": "\nपोटात बाळ असताना पहिल्यांदा त्याची लाथ(Baby Bump) केव्हा जाणवते \nप्रत्येक आईला जाणून घ्यायला आवडते की, आपल्या पोटातल्या बाळाची पहिली हालचाल केव्हा जाणवायला लागते. दिवसातून किंवा आठवड्यातून कितीवेळा पोटातले बाळ लात मारत असते आणि बाळ का हालचाल करत असतो.\n१) ��ामान्यतः तुमच्या गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात किंवा २० व्या आठवड्यात तुम्हाला बाळाची हालचाल किंवा लात मारतोय असे कळायला लागते. ह्यात काही वेळा बदलही होऊ शकतो. पण खूप स्त्रियांना १८ व्या आठवड्यात जाणवते.\n२) ज्या स्त्रिया पहिल्या वेळेस गरोदर असतात त्यांना समजायला थोडे कठीण जाते. पण ज्यावेळी त्यांना जाणीव होते तेव्हा त्यांना खूप आनंदित आणि आयुष्यभरासाठीचा खूप छान अनुभव असतो. हा अनुभव घेण्यासाठी १८ व्या आठवड्यापासून तुम्ही खूप लक्ष द्यायला पाहिजे.\n३) दुसऱ्या वेळेस गरोदर असणाऱ्या स्त्रियांना १६ व्या आठवड्यापासून गर्भात बाळ असल्याची हालचाल व्हायला लागते.\n४) तुम्हाला जर २४ व्या आठ्वड्यापर्यंत अशी कोणतीही हालचालींची जाणीव होत नसेल तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. कारण ते तुमच्या बाळाचे हृदयाचे डोके तपासतील. त्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन करतील.\nदिवसातून किती बाळाची लाथ अनुभवायला मिळते \nखूप मातांची जिज्ञासा असते की, माझे बाळ किती लाथ मारत असेल. त्याबाबत आम्हालाही खूप प्रश्न आले होते. व येत असतात. पण खरं म्हणजे बाळ नेमके किती लाथ मारत असते आणि एखाद्या दिवशी बाळाने लाथ मारली नाहीच तर बाळाला काही झाले नाही ना. अशा शंका येतात म्हणून आई विचारते. म्हणून जर बाळाची किक्स (लाथ) तुम्ही मोजायला लागलेच तर एखाद्या दिवशी तुम्हाला जाणवली नाही तर तुम्ही खूप काळजीत पडणार म्हणून त्याचा खूप विचार करत बसू नका.\nकारण प्रत्येक पोटातल्या बाळाचे झोप घेणे, झोपेतून उठणे खूप वेगेवगेळे असते त्यांची निश्चित वेळही नसते. आणि जसेजसे दिवस जायला लागतात तुम्हालाच कळायला लागते. बाळ केव्हा किंवा आता काय करत असेल. आणि जर तुमच्या अनुभवानुसार हालचालींमध्ये काही फरक वाटला तर डॉक्टरांना विचारून घ्या.\nबाळाची लाथ जाणवली नाही तर काय करायचे \n५) अशावेळेस तुमचे पाय थोडेसे वरती ठेवून नाश्ता करायचा आणि रिलॅक्स व्हायचे. आणि त्यानंतर इकडे - तिकडे फिरायचे, तुम्ही थांबल्यावर, बाळ झोपला असेल तर त्याला जाग येऊन जाते.\n६) थंड पेय घ्या. कारण शरीराचे तापमान बदलामुळे बाळ थोडेसे इकडे - तिकडे हालचाल करायला लागते.\n७) मोठ्या आवाजात गाणे ऐका, थोडासा गोंधळ (नॉईज) निर्माण करा.\nइतके सर्व केल्यावर बाळाची हालचाल जाणवत नसेल तर डॉक्टरांना भेटा. आणि बाळाच्या हालचालीवर सतत खूप लक्ष ठेवून असा.\nमुलत��नी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T12:34:17Z", "digest": "sha1:ZMYKGM2ZKWQWPE6INNANWZGU4IHPJRHX", "length": 11804, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता चीनमध्ये पाहिजे तेव्हा पडणार पाऊस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआता चीनमध्ये पाहिजे तेव्हा पडणार पाऊस\nबीजिंग (चीन) – माणसाला पावसासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागणे ही तर युगायुगाची गोष्ट आहे. पेरणीसाठी पावसाची चातकासारखे वाट पाहणारे शेतकरी जगभरात आहेत. आणि पावसाने दगा दिला, पिके आली नाहीत म्हणून निराश होणारे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. पण आता हे चित्र चीनमध्ये बदलणार आहे. ढगांना आकर्षित करून घेणारा, पाऊस पाडणारा एक प्रकल्प चीन करत आहे. आणि हा यशस्वी झाल्यानंतर चीन आपल्या मर्जीनुसार हवा तेव्हा पाऊस पाडू शकणार आहे.\nया प्रकल्पांतर्गर्त जवळपासच्या क्षेत्रात 10 अब्ज घनमीटर्स पर्यंत अधिक पाऊस पडू शकणार आहे. घन इंधनावर चालणाऱ्या भट्ट्यांचे नेटवर्क चीनने तिबेटच्या उंच पर्वतांवर तयार केले आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी असलेल्या 5000 मीटर्सपेक्षा अधिक उंचीवरही या भट्ट्या पेटवता येणार आहेत. एकदा पेटवल्यानंतर महिनेच्या महिने त्या धगधगत राहतील अशी त्यांची रचना आहे. या भट्ट्या ढगांना आपल्याकडे आकर्षित करू शकणार आहेत. आणि परिणामी पावसाचे प्रमाण वाढणार आहे.\nया प्रणालीची निर्मिती चीनच्या एरोस्पेस सायन्स टेक्‍नॉलॉजी कॉर्पोरेशन ने केली असून भट्ट्यांचे डिझाईन स्पेस सायंटिस्टसनी केले आहे. याचबरोबर ढग खाली आणण्यासाठी ड्रोन्स आणि विमानांची निर्मिती क���ण्यात येत आहे.\nअशा तंत्रज्ञानाचा उपयोग पूर्वी अमेरिकेने केला आहे. परंतु चीन याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआगामी काळात चीनचा विकासदर कमी होणार\nपाकिस्तानमधून 1 लाख किलो मानवी केस चीनला निर्यात\nअफगाणिस्तान शांतता चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानमध्ये\nमेक्‍सिकोमध्ये इंधन पाईप लाईनचा स्फोट 21 ठार\nइस्लामिक कट्टरपंथीयांच्या धमक्‍यांमुळे पेशावरची महिला सायकल स्पर्धा रद्द\nट्रम्प – किम बैठक ठरली फेब्रुवारीत\nकोलंबिया पोलीस अकादमीवर दहशतवादी हल्ला ; 20 ठार, 72 जखमी\nअमेरिकन शिष्टमंडळाचा दाओस दौरा ट्रम्प यांनी केला रद्द\nइस्त्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मोदींशी चर्चा\nवरील वृत्त वाचण्यात आले चीन चा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर नैसर्गिक रित्या इतर देशांवर जमणारे पावसाचे ढग आपल्या चीन देशाकडे आकर्षून घेऊन ज्या देशात दुष्काळ पडावा असे चिल ला वाटेल त्या देशात चीन दुष्काळ पाडण्याची शक्यता आता नाकारता येत नाही ज्या अर्थी अमेरिकेने हा प्रयोग केल्याचे नमूद केले आहे त्या वरून हा यशस्वी प्रयोग मोठ्ठया प्रमाणात नकीच करणार व त्यात यशस्वी सुद्धा होणार भारतीय शास्त्रज्ञ ह्यावर आता कोणता उपाय शोधणार चीन चा हा प्रकल्प अयशस्वी करायचा असेल तर आकाशात जमणारे पावसाचे नैसर्गिक ढग तयारच होणार नाही असा शोध लावणे हाच एकमेव उपाय सुचतो तसे पाहता आपला देश दररोज एक रॉकेट कुठेनाकुठे पाठवतच आहे त्याचा कितपत फायदा होतो तो देवालाच माहीत पण पैसे तिजोरीतून नियमित खर्च होत आहेत किंवा दुसरा उपाय म्हणजे समुद्राचे संपूर्ण पाणीच आटविणे ह्यावर वाचकांनी त्यांना सुचणारे उपाय सुचवावेत\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-tuzhyat-jeev-rangala-serials-shoot-stop-by-villagers/", "date_download": "2019-01-20T13:19:46Z", "digest": "sha1:U2YB37QE6TG3ADBGCWLI7PV3QIPFNDXV", "length": 9908, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर 'तुझ्यात जीव रंगाला'चे शुटींग थांबविण्याचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखेर ‘तुझ्यात जीव रंगाला’चे शुटींग थांबविण्याचे आदेश\nटीम महाराष्ट्र देशा-‘तुझ्यात जीव रंगाला’ या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय. गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र, वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रकरण बंद करण्याचे आदेश दिलेत.\nकलानगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. याच कोल्हापूरला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली. या मालिकेमुळं तंत्रज्ञ, स्थानिक कलाकार आणि कामागारांच्या हाताला रोजगार निर्माण झाला.\nसोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेडची निर्मीती असणाऱ्या तुझ्यात जीव रंगाला या मालिकेनं दर्शकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलंय. हे सगळं सुरळीत सुरु असतानाच वसगडे ग्रामपंचायतीनं अचानक कोणतीही पुर्वकल्पना न देता २७ ऑक्टोंबरला नोटीस देऊन चित्रीकरण तातडीनं बंद करण्याचे आदेश दिलेत.\nग्रामपंचायतीनं दिलेल्या नोटीसमध्ये सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सर्व अटीचा भंग केल्याचं म्हटलयं. त्याचबरोबर मालिकेच्या चित्रीकरणामुळं स्थानिकांना त्रास होत असल्याचा उल्लेख केलाय. मात्र, हे ग्रामपंचायत निवडणुकींनंतरच का घडलं हे अनेकांना न उलगडलेलं कोडं आहे. तर मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा परवानगी देण्याची मागणी स्थानिक कलाकरांनी केलीय.\nझेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब \nवैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. संगीता सावंत \nवसगडे गावात असणारा वाडा मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना याचा त्रास होतं असल्याचं स्थानिक रहिवाशाचं म्हणणं आहे.\nग्रामस्थांचं हे म्हणण जरी रास्त असलं तरी सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या निर्मात्यांशी येणाऱ्या अडचणीवर पहिल्यांदा चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज होती. मात्र, तसं न घडल्यामुळं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं यामध्ये मध्यस्थीची भूमीका घेतलीय.\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या मध्���स्थीनंतर वसगडे गावच्या सरपंच आणि अन्य सदस्यांनी स्थानिकांशी चर्चा करुन यावर मार्ग काढता येईल का हे पहातो असं आश्वासन दिलयं.\nवसगडेमधील ग्रामस्थांना मालिकेच्या चित्रीकरणामुळं त्रास होत होता. तर त्यांनी आधी निर्मात्यांशी चर्चा करण्याची गरज होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तात्काळ आणि तडकाफडकी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रकरण रोखण्याचे आदेश दिलेत. त्यामुळेचं याला स्थानिक राजकारणाची किनार दिसून येतेय.\nझेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब \nवैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. संगीता सावंत \n६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल\nराजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाढ साधायला येतोय, केजरीवालांच…\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत : गोयल\nमुंबई : मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/maharashtra-government-wetland-reclamation-special-article-in-marathi-1625159/", "date_download": "2019-01-20T13:25:47Z", "digest": "sha1:GCQVO3DZZIAL25NXBRJ7KDECDCWJQHSH", "length": 33438, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra government wetland reclamation special article in marathi | पाणथळ जागा लुटण्याचे सरकारी कारस्थान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार न��ही - येडियुरप्पा\nपाणथळ जागा लुटण्याचे सरकारी कारस्थान\nपाणथळ जागा लुटण्याचे सरकारी कारस्थान\nएकूण धोरण पाणथळ जागा बळकावण्याला प्रोत्साहन देणारेच आहे\nआज पाणथळ जागांना मुख्यत: तीन घटकांपासून धोका आहे. विकासकामे, प्रदूषण आणि अतिक्रमण. पाणथळ जागांकडे एक स्वतंत्र घटक म्हणून पाहण्याचा आपला कधीच प्रयत्न नसतो.\nविकासकामांचा रेटा लावत पाणथळ जागा गिळंकृत करण्याला आळा बसावा यासाठी नियमावली केली असली तरी तिला बगल देण्याकडेच कल दिसतो आहे. एकूण धोरण पाणथळ जागा बळकावण्याला प्रोत्साहन देणारेच आहे.. २ फेब्रुवारी या जागतिक पाणथळ दिनानिमित्त महाराष्ट्रातील या समृद्ध जैववैविध्याबाबतच्या आपल्या अनास्थेबद्दल.\nनागरीकरणाच्या टप्प्यात माणूस स्थिरावला तो मुख्यत: पाण्याच्या काठाने. जगातील अनेक आदिम संस्कृतींचा उगम हा नद्यांच्या खोऱ्यात पाहायला मिळतो. पुढे मानवाने याच नद्यांवर धरणं बांधली, गरजेनुसार तळीदेखील खोदली. एक समृद्ध जैवसाखळी या निमित्ताने दृढ होत गेली. मानव हा त्याच साखळीतला एक महत्त्वाचा घटक. पण आपण ही साखळी सांभाळण्याचं काम मात्र प्रामाणिकपणे करायचंच नाही असं ठरवून टाकलंय. त्यामुळे या पाणसाठय़ावर आपण वारंवार, विविध मार्गाने घाला घालत असतो. आणि केवळ घालाच नाही तर त्याच्या रक्षणाचा केवळ देखावा उभा करण्यातच आपल्याला स्वारस्य अधिक असते. वेटलॅण्ड अर्थातच पाणथळ जागा यांच्या संदर्भात आपण गेल्या दहा वर्षांत तर अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे. दोन फेब्रुवारी या जागतिक पाणथळ दिनानिमित्ताने आपण महाराष्ट्रातील या समृद्ध जैववैविध्याकडे कसे पाहतो त्याचा आढावा घेतल्यास आपलीच आपल्याला लाज वाटायला हवी, पण आपण आजही कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतो.\nआज पाणथळ जागांना मुख्यत: तीन घटकांपासून धोका आहे. विकासकामे, प्रदूषण आणि अतिक्रमण. पाणथळ जागांकडे एक स्वतंत्र घटक म्हणून पाहण्याचा आपला कधीच प्रयत्न नसतो. त्यामुळे पाणथळ जागा ज्याला इंग्रजीत वेटलॅण्ड म्हणतात, त्या म्हणजे वेस्टलॅण्ड अशी आपली भूमिका राहते. परिणामी वरील तीनही बाबी अगदी सहज होताना दिसतात. २०१६ साली मद्रासमध्ये झालेल्या वादळानंतर मद्रास शहर पाण्यात बुडाले होते. त्यावेळी अनेक पर्यावरण अभ्यासकांनी शहरातील पाणथळ जागांच्या अतिक्रमणाकडेच लक्ष वेधले होते. मद्रासचा मुख्य बसस्थानक हाच मुळात एका पाणथळ जागेवर उभारण्यात आला आहे. १९६० सालच्या गॅझेटमध्ये मद्रासमध्ये ७०० पाणथळ जागांची नोंद करण्यात आली होती, पण २०१० साली मद्रासमध्ये केवळ ३००च पाणथळ जागा शिल्लक होत्या. अशी कैक उदाहरणे आपल्याला देशभरात सापडतील. आम्ही राज्यभरातील काही पाणथळ जागांचा आढावा या निमित्ताने घेतला. त्यामध्ये हीच तीन प्रमुख कारणं दिसून आली. शहरात किंवा शहराजवळ असणाऱ्या पाणथळ जागा या झपाटय़ाने प्रदूषित झाल्या आहेत. शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता सोडणे हे त्यापकी सर्वात महत्त्वाचे कारण. त्याचबरोबर गावखेडय़ानजिकच्या पाणथळ जागा प्रदूषित होतात तेथेदेखील सांडपाण्याचे कारण तर आहेच, पण त्याचबरोबर कपडे धुणे हादेखील मोठा धोका आहे. जोडीला प्लास्टिक व इतर कचऱ्याचे अतिक्रमण असतेच. कपडे धुण्यामुळे साबणातील नायट्रोजन व फॉस्फरस पाण्यात मिसळतो आणि जलपर्णीची वाढ जोमाने होते. एकदा का या जलपर्णीने पाणथळीचा घास घ्यायला सुरुवात केली की मग ती संपूर्ण जैवसाखळीच खंडित होऊ लागते. बहुतांश मोठय़ा तलावांवर जलपर्णीचे संकट दिसून आले आहे. सांडपाण्यावर जगणारे पक्षी वाढत चालल्याच्या नोंदी अनेक पक्षीमित्रांनी केल्या आहेत. शहरी भागात तर अतिक्रमणाचा धोका हा आणखीनच तीव्र आहे. काही ठिकाणी दारूभट्टय़ा, अवैध व्यवहारांचे अड्डे सुरू असल्याचे आमच्या आढाव्यात दिसून आले आहे. बहुतांश वेळा एखाद्या मोठय़ा पाणथळ जागेबद्दलच आपण चर्चा करतो. शासकीयच नाही तर अगदी पर्यावरण अभ्यासकदेखील या मोठय़ा जागांबद्दलच बोलत असतात. अशावेळी छोटय़ा जागा पूर्णच दुर्लक्षित राहतात. मग या जागा डेब्रिज टाकण्यापासून ते अवैध धंद्यांचे अड्डे बनून जातात.\nदुसरीकडे विकासकामांचा रेटा लावत अनेक पाणथळ जागा गिळंकृत होताना दिसतात. अशा वेळी मूलभूत सुविधा करायच्याच नाहीत का असा प्रश्न विचारला जातो. मूलभूत सुविधांची गरज मांडून पर्यावरणाचा नाश करणे हे आपल्याकडचे अगदी साधेसोपे गणित आहे हेच आमच्या आढाव्यातून दिसले.\nमग या पाश्र्वभूमीवर शासन या सर्वाचा कसा विचार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुळातच आपल्याकडे पर्यावरणाची जाणीव खूप उशिरा आली. आणि पर्यावरण या संकल्पनेचा आवाका प्रचंड आहे याची जाणीव नसल्यामुळे जगभरात पाणथळ जागांबद्दल जागरूकता असली तरी आपल्याकडे मात्र त्याबाबत जाग आ��ी ती २०१० साली. तेव्हा केंद्र सरकारने पाणथळ जागा व्यवस्थापनाबाबत सर्वप्रथम स्वतंत्र नियमावली तयार केली. या नियमावलीत पाणथळ जागांची व्याख्या करताना नदी, तळी, खाडी, धरणाचे जलाशय, खार जमीन, पॅडी फिल्ड्स, मिठागरं अशा अनेक बाबींचा समावेश केला. त्याचबरोबर देशभरातील पाणथळ जमिनींचे उपग्रहीय सर्वेक्षण हाती घेऊन ‘वेटलॅण्ड अ‍ॅटलास’ २०११ साली प्रकाशित करण्यात आला. स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, इस्रो, अहमदाबाद या संस्थेने हे काम केले आहे.\nभारतात ज्या ज्या ठिकाणी जमिनीवर पाणी आहे, त्याची नोंद या अ‍ॅटलासमध्ये करण्यात आली. ही संख्या सात लाख ५७ हजार ६० इतकी महाप्रचंड अशी आहे. यामध्ये मानवनिर्मित पाणथळ जागांचा देखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही संख्या ४४ हजार इतकी आहे. २०१० सालचे पाणथळ जागांचे नियम आणि अ‍ॅटलास या दोहोंमुळे पाणथळ जागांच्या संरक्षण-संवर्धनास खरे तर जोर येणे अपेक्षित होते. पण आपल्याकडे नियमांना बगल देऊन काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे एकूणच या विषयावर अनेक तक्रारी येऊ लागल्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातदेखील एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. परिणामी देशभरातील २.२५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या पाणथळ जागा या संरक्षित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये दिला. ही संख्या दोन लाख एक हजार ५०३ इतकी आहे. पाणथळ जागांच्या अंतर्गत येणारी मिठागरे, धरणाचे जलाशय, पॅडी फिल्ड्स अशा जागा तथाकथित विकासकांना अडचणीच्या ठरू लागल्या. परिणामी पाणथळ जागांच्या नियमांमध्ये सुधारणा करणे घाटू लागले. पाणथळ जागांच्या नियमावलीचा सुधारित मसुदा २०१६ साली जाहीर करण्यात आला. त्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. कारण मानवनिर्मित जलाशय, सिंचनासाठी निर्माण केलेले जलाशय, पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच मनोरंजनासाठी तयार केलेले जलाशय, नद्यांची पात्रे, खार जमिनी, मिठागरे, पॅडी फिल्ड्स अशांना पाणथळ जमिनीच्या व्याख्येतूनच थेट वगळण्यात आले होते. पुढे हीच सुधारित नियमावली अंतिम करून सप्टेंबर २०१७ मध्ये लागू करण्यात आली. थोडक्यात काय तर राजकीय पक्षांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या तथाकथित विकासकांची धनच करण्यात आली.\nया नवीन नियमावलीनुसार केंद्रीय स्तराबरोबरच प्रत्येक राज्यात पर्यावरण/वन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे. सप्टेंबर २०१७ चे नियम लागू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत हे प्राधिकरण स्थापन करून राज्यातील पाणथळ जागांची यादी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २०१७ च्या नियमावलीच्या प्रकाशनानंतर वर्षभरात राज्यभरातील पाणथळ जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात एक सविस्तर अहवाल तयार करणे बंधनकारक केले आहे. या अहवालाचा आढावा दर दहा वर्षांतून घेण्यात येणार आहे. राज्यातील पाणथळ जागांचे संरक्षण-संवर्धन करण्याचे अधिकार व जबाबदारी यापुढे या प्राधिकरणावर असेल.\nया नियमांच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हा सध्याच्या खरा प्रश्न आहे. नकाशानुसार राज्यातील एकूण पाणथळ जागांपकी वनखात्याच्या अख्यत्यारीतील जागांना या समितीच्या कार्यक्षेत्रातून वगळले जाणार आहे. तर उर्वरितांपकी २.५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या पाणथळ जागांची संख्या सुमारे १७ हजारांच्या आसपास आहे. त्यातही नव्या नियमांनुसार आपण पाणथळ जागांच्या व्याख्येत बदल करून निम्म्याहून अधिक जागा वगळल्या आहेत आणि जे काही अस्तित्वात आहे त्यावर आपण घाला घालत आहोत. अशा परिस्थितीत आपल्या राज्याने अशा प्रकारचे प्राधिकरण अजून स्थापनच केलेले नाही हे येथे लक्षात घ्यायला हवे. या संदर्भात राज्याचे पर्यावरण सचिव सतीश गवई यांनी सांगितले, ‘‘पर्यावरण खात्याने या संदर्भातील सर्व कागदपत्राचे काम पूर्ण करून मुख्य सचिवांना प्राधिकरणाचा प्रस्ताव सूपर्द केला आहे. पण त्यांची मंजुरी बाकी असून त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी जाईल.’’ म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय हे प्राधिकरण आज फक्त कागदावरच आहे. तीन महिन्यांची मुदत तर केव्हाच उलटून गेली आहेच.\nदरम्यान राज्यातील २.६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या पाणथळ जागांची यादी करून त्याचे अक्षांश-रेखांशांनुसार नोंद असलेले अ‍ॅप पर्यावरण खात्याने तयार केले आहे. ते अ‍ॅप प्रत्येक तलाठय़ांना देऊन त्यांच्यामार्फत या पाणथळ जागांचे प्रत्यक्ष (फिजिकल) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पण ना हे अ‍ॅप रिलिज झाले ना राज्यस्तरीय समितीची स्थापना झाली.\nया सर्व घटनाक्रमाकडे पाहिले असता एक लक्षात येते की हा सर्व सोयीस्कर कारभार सुरू आहे. एकीकडे झपाटय़ाने आपण पाणथळ ��ागांवर घाला घालत आहोत, तर दुसरीकडे त्यांच्या संरक्षण संवर्धनाच्या प्रक्रियेत विलंब लावत आहोत. आज तीन महिने उलटून गेले तरी आपण सर्वेक्षणाला सुरुवात केलेली नाही. पाणथळ जागांच्या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या ‘वनशक्ती’ या संस्थेचे डी. स्टालिन सांगतात की, शक्य तेवढा उशीर करून जास्तीत जास्त पाणथळ जागा बळकावणे हीच सरकारची भूमिका यातून दिसून येते. ‘वनशक्ती’ने यापूर्वी २०१४ मध्ये पाणथळ जागांच्या धोक्यांबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यासाठी एक पाणथळ निवारण समितीची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली आहे. त्यामार्फत आजवर सुमारे ५० तक्रारींची सुनावणी करण्यात आली आहे. पण त्या समितीपर्यंत पर्यावरण प्रेमींनी तक्रार पोहोचवणेदेखील महत्त्वाचे आहे.\nहे कागदी घोडे नाचवले जात असताना आपल्याकडील अ‍ॅटलासमध्ये ज्या नोंदी आहेत त्या २०१० च्या आहेत. म्हणजेच आज सात वर्षांनंतरदेखील आपण याच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणास हात घातलेला नाही. म्हणजेच कागदावर तर सर्व छान दिसतंय पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नाही अशी आपल्या यंत्रणेची अवस्था आहे. या पाणथळ दिनाच्या निमित्ताने परत काही घोषणा होतील, जाहिराती छापून येतील, पण दुसरीकडे पाणथळ जागांचे मरण काही संपणार नाही हेच वास्तव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत राहील.\nविकासाबरोबर पर्यावरण संवर्धन का नाही\nपायाभूत सुविधांची निर्मिती ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असते यावर कोणाचेच दुमत होणार नाही. पण हे करतानाच विकासाबरोबरच चार पसे पर्यावरण संवर्धनाला देखील देता येऊ शकतात याची आपल्याला जाणीव नाही. उरण परिसरात सध्या जे काही सुरू आहे त्यामध्ये अनेक पाणथळ जागांचा बळी जात आहे. त्यासाठी प्रचंड खर्चदेखील होत आहे. पण या खर्चात पर्यावरण संवर्धनासाठी कवडीदेखील खर्च होत नाही याची खंत पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने व्यक्त होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-20T13:09:42Z", "digest": "sha1:NN777XAD5JNKUAJ3KAYBPPV76ATYL6DC", "length": 9201, "nlines": 132, "source_domain": "newsmarathi.in", "title": "क्रिकेट – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nऑस्ट्रेलियन संघ आज हरला तर सिरीज मधून बाहेर\nमुंबई वि. पुणे IPL फायनल गाजली – सोशल मीडियावर फॅन्सचा जोरदार राडा\nमहेंद्र सिंह धोनीचा मोठा निर्णय, वन डे आणि टी-२० टीमच…\nइंग्लंड वि. भारत टेस्ट ५: करुण नायरने केलं शानदार…\nभारताचा न्यूझीलंडवर ६ विकेटने दणदणीत विजय\nधर्मशाळा: न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेंमधील आज पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात आला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि…\nभारत विरुद्ध न्यूझीलंड ५०० वा ऐतिहासिक सामना: १९७ धावांनी भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय\nभारत विरुद्ध न्यूझीलंड ५०० वा ऐतिहासिक सामना भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय भारत विरुद्ध न्यूझीलंड कानपुरयेथे सुरु असलेल्या न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने…\nपहिली टेस्ट न्यूझीलंड संघाचा पहिला डाव २६२ धावांत आटपला, तिसरा दिवस भारत आघाडीवर\nभारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टेस्ट सामना कानपुर येथे सुरु असून भारताने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावात ३१८ धाव केल्या होत्या त्याला प्रतिउत्तर देताना न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी करत…\nभारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचा खेळ, न्यूझीलंडचे वर्चस्व\nकानपुरमध्ये सु���ु असलेल्या न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताची धावसंख्या २९१ वर ९ गडी बाद अशी होती. दुसऱ्या…\nपहिली टेस्ट भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या दिवसा अखेर धावसंख्या २९१ वर ९ गडी बाद\nभारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टेस्ट सामना २०१६ न्यूझीलंडच्या भारत दौरातल्या ३ टेस्ट सामन्यांमधील पहिला टेस्ट सामना कानपुर येथे सुरु असून भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय…\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anil-kumble-tag-virat-kohli-in-his-tweet/", "date_download": "2019-01-20T13:08:50Z", "digest": "sha1:JCURREVKXJLXACHKX2BZDGOWKJBOFCWF", "length": 8233, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग", "raw_content": "\nवाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग\nवाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग\nभारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आज (17 आॅक्टोबर) 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी तसेच अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nत्याला राज्यसभेचे सदस्य आरके सिन्हा यांनीही ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देताना कुंबळेचा एक फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, ब��िता फोगट, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग या खेळाडूंनाही टॅग केले आहे.\nत्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना कुंबळेकडून विराटलाही टॅग करण्यात आले आहे.\nकुंबळे आणि विराटमधील संबंध मागीलवर्षी बिघडले होते. त्यामुळे विराटने कुंबळेला प्रशिक्षकपदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. या प्रकरणामुळे कुंबळेने जून 2017 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.\nकुंबळेनंतर रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.\nया प्रकरणानंतर विराटने मागील वर्षी कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी विराटला सोशल मिडियावर ट्रोल केले होते. पण विराटने यावर्षीही कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहित.\n–मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n–कॅच तर रोहित शर्माने अप्रतिम घेतला परंतु या कारणामुळे झाला मोठा वाद\n–कसोटीपाठोपाठ पृथ्वी शाॅची वनडेतही धमाकेदार खेळी, चौकार- षटकारांची बरसात\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/benjamin-netanyahu-visit-to-india-2-1618572/", "date_download": "2019-01-20T13:56:43Z", "digest": "sha1:25WZ532ZVA2FJLAX4XCIZCJDAFQWFL5G", "length": 14512, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Benjamin Netanyahu visit to India | नेतान्याहू यांच्या नोंदी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सपत्नीक व सव्यापारी व सउद्योजक भारतभेटीवर आले आहेत.\nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सपत्नीक व सव्यापारी व सउद्योजक भारतभेटीवर आले आहेत. या दौऱ्यातील विविध कार्यक्रमांत, भेटीगाठींमध्ये, झालेच तर रोड शो, पतंग उडविणे, भोजन आदी द्विपक्षीय सहकार्य व सौहार्दाच्या दृष्टीने व परस्परविश्वास वाढविण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमांत ते कमालीचे व्यग्र आहेत; पण या सर्व राजनैतिक व्यापातून वेळ काढून ते रोजच्या रोज दैनंदिनी लिहीतच असतात. अतिशय उद्बोधक अशा काही नोंदी त्यांनी या डायरीत केल्या आहेत. त्या भारतातील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना अतिशय उपयुक्त ठरू शकतील. उदाहरणार्थ ही नोंद पाहा – ‘काल दुपारी आग्र्यातील ताजमहाल पाहिला. इमारत जुनी व चांगली आहे. ती प्रेमाचे प्रतीक आहे. सकाळी तिकडे जाण्यापूर्वी साराबरोबर (पक्षी : श्री. नेतान्याहू यांच्या सुविद्य पत्नी) थोडा वाद झाला. तिला म्हणालो की, लाल रंगाचा वेश घालू नकोस. ते संकेतांस धरून होणार नाही. आपल्याबरोबर तिकडे योगी आदित्यनाथही असतील. त्यांच्या व तुझ्या वेशाचा रंग सारखाच होईल. ते बरे दिसणार नाही, पण तिने ऐकले नाही. तेथे गेल्यावर ताजमहालच्या बाकडय़ावर चढून दोघांना फोटो काढून घेण्याचा आग्रह योगी आदित्यनाथ यांनी धरला. म्हटले, या वयात आता कुठे असे फोटो काढा���चे, तर ते म्हटले, तुमच्या आल्बममध्ये तसा फोटो नसेल, तर ताजमहाल पाहिल्याचे पुण्य लाभत नाही. शेवटी चढलो बाकडय़ावर. पण या भेटीत मजा आली नाही. कारण आमचे परममित्र नरेंद्रभाई आमच्याबरोबर नव्हते. सोबत मित्र नसला की अशा पर्यटनाला मजा येत नाही.’ यानंतरची दुसऱ्या पानावरील नोंदही अशीच आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आहे. ‘भारतातील पहिले जागतिक वारसा शहर पाहण्यास मिळणार म्हणून सारा खूप खूश होती. सतत विचारत होती, की कुठे आहे हे शहर त्याची चौकशी करेपर्यंत आमचे विमान एका विमानतळावर उतरले. समोर बोर्ड होता – अहमदाबाद. एवढी शहरे पाहिली मी जगात, परंतु हे नाव एकाही शहराचे नाही. तेव्हा हे शहर जगात एकमेवाद्वितीय आहे, असे नरेंद्रभाई म्हणाले होते. हे शहर नरेंद्रभाईंनी वसविले आहे का, असे सारा विचारत होती. गुगलवर पाहून तिला नाही, असे सांगितले. स्वागताला खुद्द नरेंद्रभाई होते. त्यांनी मग आमची मिरवणूक काढली. अशी मिरवणूक आमच्या लग्नातही निघाली नव्हती. थँक्स नरेंद्रभाई. तुम्ही आमचे खरे मित्र आहात. तेथे पतंग उडवताना अगदी लहान मुलासारखे वाटले व नरेंदरभाई हे आपले लहानपणापासूनचे मित्र असल्यासारखे वाटले. ते स्वत: गांधीवादी असल्यामुळे त्यांनी आम्हांला गांधी आश्रमात नेले. तेथे खूप शांतता व स्वच्छता होती. आपल्याकडेही असे गांधी असते, तर स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मिटला असता, असे मनाला वाटले. मोदीजींनी तेथे आम्हांस चरखा चालवायला सांगितला. त्यावर सूत कातल्याने आम्हांला खूप आत्मिक समाधान वाटले, असे वाटले. त्या सर्व वातावरणाने मनावर फार प्रभाव पडला. वाटले की, जगातील सर्व प्रश्न शांततेने सुटू शकतात व पॅलेस्टिनी हे आपले बांधवच आहेत. नरेंद्रभाईंना तसे म्हणालो, तर ते गालातल्या गालात हसले. त्या वेळी तेही महात्माच वाटले..’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nवर्षातील पहिले चंद्रग्रहण २१ जानेवारी रोजी\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nकर्नाटक: रिसॉर्टमध्ये दोन काँग्रेस आमदारांमध्ये हाणामारी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावत��य 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-76-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81/", "date_download": "2019-01-20T12:49:22Z", "digest": "sha1:LHBH62Q4RKIC6WSTENN4KBPIBLWBBBNY", "length": 8088, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एअर इंडियात 76 टक्के निर्गुंतवणूक करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएअर इंडियात 76 टक्के निर्गुंतवणूक करणार\nनवी दिल्ली – एअर इंडियामधील 76 टक्के समभागांची विक्री करण्याचे सरकारने ठरवले आहे. याबबतची प्राथमिक माहिती आज जाहीर करण्यात आली. सातत्याने तोट्यात असलेल्या एअर इंडिया आणि अन्य दोन संबंधित कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेण्याच्या निर्णयावर नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने अभिप्राय मागवले आहेत.\nएअर इंडियातील 76 टक्के समभागांची विक्री आणि व्यवस्थापकीय नियंत्रणामध्ये बदल करण्याचा ठराव मंत्राल्याने केल्याचे म्हटले आहे. या निर्गुंतवणूक प्रक्रियेतील सल्लागार म्हणून एम्स्ट ऍन्ड यंग एलएलपी इंडिया या कंपनीची नियुक्‍ती करण्यात आली आहे.\nएअर इंडियावर सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्यास तत्वतः मंजूरी दिली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिल्लीत आरोग्यावर प्रदूषणाचा परिणाम\nखलिस्तानवाद्याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक दिल्लीत\nएअर इंडियाचे पायलट असमाधानी\nएअर इंडियाच्या अध्यक्षांचे कर्मचाऱ्यांना साकडे\nआयसिसच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा : उत्तरप्रदेश-दिल्लीत एनआयएची छापेमारी\nचांदणी चौक उड्डाणपुलासाठी दि��्लीत बैठक\n64 लाखांचे 452 बिटकॉइन्स जप्त\nएअर इंडियाच्या निर्णयाविरुद्ध आज एजंटांचे आंदोलन\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/03/ch-63.html", "date_download": "2019-01-20T12:51:01Z", "digest": "sha1:MNDVDPWNH2XMETZHDH7C3TQPYBHL3UJ4", "length": 10223, "nlines": 93, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-63: रेकॉर्ड डिटेल्स (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-63: रेकॉर्ड डिटेल्स (शून्य- कादंबरी )\nसॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या गुन्हेगारांच्या डाटाबेसमध्ये पडताळून पाहत होते. डाटाबेसमध्ये गुन्हेगारांचे लाखो किंबहुना करोडो हातांचे ठसे साठवून ठेवलेले असतील. त्या प्रत्येकासोबत त्यांच्याजवळ असलेल्या हाताच्या ठश्यांची तुलना करणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम होते. पण आजकाल ते काम्प्यूटरमुळं अगदी सोपं झालेलं होतं. कॉम्प्यूटर एका सेकंदाला कमीतकमी हजारो ठश्यांची तुलना करीत होता. आणि तीही अगदी बारकाईने, एक छोटीशी महत्वाची माहितीही न सोडता. म्हणजे सगळ्या ठश्यांसोबत तुलना करायची झाल्यास काही मिनिटांचाच अवधी लागणार होता. ते दोघंही अधीर होऊन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पाहू लागले. मॉनिटरवर किती जणांचे ठसे तपासून झाले हे दाखविणारा एक काऊंटर वेगाने पुढे पुढे सरकत होता. तो काऊंटर शून्यपासून सुरू होऊन एव्हाना सात लाखाच्या वर पोहोचला होता. शेवटी अचानक तो काऊंटर 757092 वर थांबला.\nमॉनिटरवर एक मेसेज झळकला \" मॅच फाऊंन्ड\".\nदोघांचे चेहरे आनंदाने चमकू लागले. त्यांनी एकमेकांकडे पाहून एक विजयी स्मित केले आणि पुन्हा मॉनिटरकडे कुणाचा रेकॉर्ड आहे ते बघू लागले.\nना��व - विनय जोशी\nवय - 30 वर्ष\nजन्मखूण - डाव्या हातला सहा बोटं\nदोघंही गुन्हेगाराची संपूर्ण माहिती वाचू लागले. त्यात गुन्हेगाराचे तीन फोटोसुध्दा होते. एक उजव्या बाजूने घेतलेला, दुसरा डाव्या बाजूने घेतलेला आणि तिसरा समोरून घेतलेला.\n\" ही संपूर्ण माहिती आपल्याला शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर ताबडतोब पाठवायला पाहिजे.\" सॅम म्हणाला.\n\" हो बरोबर ...पण मला एक भीती वाटते \" जॉन म्हणाला.\nसॅमने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.\n\" की यावेळीसुध्दा ही माहिती खुन्यापर्यंंत पोहोचली तर \" जॉनने आपली शंका व्यक्त केली.\n\" यावेळी नाही पोहोचणार. त्या डॅनला त्याच्या करणीची शिक्षा मिळालेली आहे.\" सॅम म्हणाला.\nमग त्यांनी त्या गुन्हेगाराची फोटोसहित सगळी माहिती शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर पाठविली आणि तसा कोणी इसम नजरेस पडताच त्यावर फक्त वॉच ठेवून सॅमला कळविण्यास सांगितले. कारण तो फक्त एक दुवा असू शकतो. तो त्यांच्या हातातले फक्त एक खेळणं असू शकतो. खरा गुन्हेगार दुसराच कोणी असू शकतो. सगळ्या प्रकरणाच्या तळाशी पोहोचून खऱ्या गुन्हेगारापर्यंंत पोहोचणे सगळ्यात महत्वाचे होते.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/30-crores-fund-for-ashti-patoda-shirur-nagar-panchayat/", "date_download": "2019-01-20T14:09:54Z", "digest": "sha1:SKFM4N3SMTTEQCVBJZCNNZ5HJB4ZHBV7", "length": 6447, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आष्टी-पाटोदा-शिरूर नगरपंचायतीसाठी तीस कोटींचा निधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआष्टी-पाटोदा-शिरूर नगरपंचायतीसाठी तीस कोटींचा निधी\nसुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश\nआष्टी :माजी मंत्री सुरेश धस यांच्या मागणीला दाद देत तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे आष्टी, पाटोदा, शिरुर या नगरपंचायतीसाठी तब्बल तीस कोटी रूपयांच्या विकासकामाचा निधी मंजूर केला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nया तीस कोटीच्या कामाचे अंदाजपत्र सादर करण्याचे पत्र सरकारकडून माजी मंत्री सुरेश धस यांना प्राप्त झाले आहे. या निधीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायत ���द्दीतील विकासकामे मार्गी लागणार आहेत. या तिन्ही नगरपंचायती माजी मंत्री सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. वर्गवारीनुसार आष्टी साठी बारा कोटी, पाटोदा नगरपंचायतसाठी दहा कोटी तर शिरूर साठी आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमासाठी इतर चित्रपटांनी आपली प्रदर्शन तारीख…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-20T13:25:16Z", "digest": "sha1:EZKNEDUUHZQKX7XCJHMYA6GMOH4OOWQJ", "length": 11107, "nlines": 141, "source_domain": "newsmarathi.in", "title": "रायगड – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा…\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या…\nमाणगांव तालुक्यामधील घडामोडींचा आढावा\nमहत्वाचे दूरध्वनी क्रमांक माणगांव तालुक्याबद्दल माहिती\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nरायगड (माणगांव): माणगांव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आणि शहराचा विकास करणे दु���च राहिले; शर्यत ईथे आधी लागली स्वतःसाठी पद मिळविण्याची, खोटी प्रतिष्ठा जपायची आणि निवडणुकीसाठी खर्ची केलेल्या…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी माणगांवमध्ये अभिवादन व कैंडल मार्च रैली\nमाणगांव (६ डिसेंबर २०१८): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आज ६२ वर्ष पुर्ण झाली. बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता आज लाखो आंबेडकरी अनुयायी दादरला चैत्यभुमीवर दर्शनासाठी जातात.…\nमोफत कॉम्प्युटर कोर्स आजच लाभ घ्या – संगणक साक्षरता अभियान २०१९\nमाणगांव: रायगड इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी माणगांवमध्ये गुरुवार दिनांक ०३ जानेवारी २०१९ रोजी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्ती दिनाचे अवचित्त साधुन खास…\nगणिताचा जादुगार – ईंडीयाज गॉट टँलेंट रिएलीटी शोमध्ये सहभागी होऊन रायगडच नाव उंचावनारा…\nमाणगांव (१९ नोव्हेंबर २०१८) : गणित विषय म्हटल कि काही विद्यार्थ्यांना खुप भिती वाटते. गणित कधी कळतच नाहीत. पण आज आपला लेख आहे गणित समजुन घेऊन अगदी सहजरित्या वर्ग, गुणाकार, पाढे बोलुन…\nया गद्दारांना शिवसेनेचा एकटा वाघचं पुरून उरेल – नगरसेवक सचिन बोंबले\nमाणगांव (१८ नोव्हेंबर २०१८): माणगांव नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या ५ पैकी ४ नगरसेवकांच्या पतींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेचा एकच नगरसेवक सेनेत राहिला. त्यामुळे शिवसेनेची ताकद माणगांव…\nसुनील तटकरेंनी उडवला दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या नेत्यांचा धुव्वा\nमाणगांव (१७ नोव्हेंबर २०१८): माणगांव नगरपंचायतीच्या नगरसेवक उमेदवारांचे पक्ष प्रवेशांचे कार्यक्रम अजुन थांबले नाही आहेत. आज शिवसेनेचे युवा नेत्रुत्व शशीकांत मोहीतेंचा पक्ष प्रवेश…\nतटकरे होणार बाहुबली – माणगांवमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार – १७ तारखेला जाहीर…\nमाणगांव (१३ नोव्हेंबर २०१८): माणगांवमध्ये पक्ष बदलाच वारं एवढ जोरात सुरु झाल आहे कि कोणता माणुस कोणत्या पक्षात कधी ऊडी घेतोय सांगणे कठीण झाले आहे. याआधी राष्ट्रवादीच्या तीन नगरसेविकांनी…\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाक���रांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-amit-shah-criticizes-congress-one-day-fast-109417", "date_download": "2019-01-20T14:22:01Z", "digest": "sha1:RTVBFZB6YWFIXOWQUAPOFWIEZWV5UMYU", "length": 13737, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP Amit Shah Criticizes Congress One Day Fast काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा : अमित शहा | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा : अमित शहा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले.\nनवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज झालेच नाही. काँग्रेसने विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. त्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक खासदारांनी एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणादरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा, असे शहा म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले. यादरम्यान अमित शहा म्हणाले, काँग्रेसला सभागृहात कोणतीही चर्चा नको. तर काँग्रेसला वाद हवा आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील खासदार आणि आमदारांसह उपोषण ठिकाणी उपस्थिती लावली. पूनम महाजन, प्रकाश रावल, आमदार पराग अलावनी, अमित साटम, आशिष शेलार यांनीदेखील या उपोषणावेळी मुंबईत उपस्थिती लावली. ''मोदींना कोणताही पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nसंसदेचे 23 दिवसांचे कामकाजच न झाल्याने भाजपच्या सर्व खासदारांनी त्या काळातील वेतन न घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 79, 752 रूपये वेतन घेणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.\nदरम्यान, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि 'लंच' केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या उपोषण कार्यक्रमाचे पत्रक जारी करत पंतप्रधानांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\n‘उत्तरे’च्या कुरुक्षेत्रावर विरोधकांचा शंखनाद (शरद प्रधान)\nउत्तर प्रदेशाच्या कुरुक्षेत्रावर विरोधक झपाट्यानं एकत्र येऊ लागल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे. समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज...\nपंतप्रधान मोदीच विचारतायत... Hows the Josh\nमुंबई : 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील एक संवाद सध्या कमालीचा लोकप्रिय झाला आहे.. Hows the Josh खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आज (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kumaraswamy-says-makers-rajinikanth-kaala-should-avoid-releasing-movie-karnataka-121837", "date_download": "2019-01-20T13:53:24Z", "digest": "sha1:K4QKXUIVZNTEDC6FQO5TDJ3C32UIGHLK", "length": 12898, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kumaraswamy says makers of Rajinikanth Kaala should avoid releasing movie in Karnataka निर्मात्यांनी 'काला' कर्नाटकात प्रदर्शित करु नये : कुमारस्वामी | eSakal", "raw_content": "\nनिर्मात्यांनी 'काला' कर्नाटकात प्रदर्शित करु नये : कुमारस्वामी\nबुधवार, 6 जून 2018\n''सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती पावले उचलणार आहोत. काही संघटना याचा विरोध करत आहेत. कारण काही परिस्थिती आणि त्यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी पावले उचलली आहेत. जर त्यांना वाटले तर त्यांच्याकडून चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो''.\n- कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक\nबंगळुरु : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'काला' चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करण्याबाबत अडचणी येत आहेत. असे असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रजनीकांत यांचा काला चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करू नये, असे निर्मात्यांना सांगितले.\nकुमारस्वामी यांनी चित्रपट निर्माते यांना सांगितले, की कर्नाटकात काला प्रदर्शित करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारकडून काला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सुरक्षा पुरविण्याचे सांगितल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. कुमारस्वामी यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यावर माझे वैयक्तिक मत आहे, की कन्नाडिगा येथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती परिस्थिती विरोधकांमुळे निर्माण झाली आहे. जर त्यांनी चित्रपट प्रदर्शित करू नये, असे केल्यास ते एक आदर्श असे आहे.\n''सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती पावले उचलणार आहोत. काही संघटना याचा विरोध करत आहेत. कारण काही परिस्थिती आणि त्यांनी चित्रपट प्रदर��शित होऊ नये, यासाठी पावले उचलली आहेत. जर त्यांना वाटले तर त्यांच्याकडून चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो'', असेही कुमारस्वामी म्हणाले.\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/start-the-day-with-cold-water-almonds-118102900008_1.html", "date_download": "2019-01-20T13:16:03Z", "digest": "sha1:OVSON4IZR5P66BO3MD4OYMHLTX2IFASD", "length": 10696, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवसाची सुरुवात करा थंड पाणी, बदाम खाऊन | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवसाची सुरुवात करा थंड पाणी, बदाम खाऊन\nआरोग्यपूर्ण राहण्यासाठी दिवसाची सुरूवात थंड पाणी, बदाम आणि व्यायामानं करावी. दिवसभर आपण ताजेतवाने राहाल. एका तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे. एका फिटनेस सल्ला कंपनीनुसार, चांगल्या आरोग्यासाठी काही खास टिप्स..\nसकाळी उठल्याबरोबर अर्धा लिटर थंड पाणी प्या. रिकाम्यापोटी थंड पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझम वाढण्यात मदत होते.\nरिकाम्या पोटी सहा ते दहा बदाम आणि अक्रोड खावेत, त्यानं इन्झाइम्स तयार होतात आणि पचनक्रिया चांगली होते.\nसकाळचा नाश्ता जरा हेवी घ्यावा म्हणजे दिवसभर आपली ऊर्जा टिकून राहते. यात काबरेहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर असले पाहिजे.\nसकाळी थोडा व्यायामही आवश्यक आहे. यामुळं स्नायूंमध्ये लवचिकता राहते. जितकं शक्य असेल तितकं चालावं, यामुळं अधिकच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते.\nबदाम आणि अक्रोड ऊर्जेचा भंडार आहेत. दिवसभरात थोडे शेंगदाणे खात राहावे. ध्यान आणि विश्रंतीवर लक्ष केंद्रित करावं. यामुळं मानसिक शांती मिळते आणि विचार करण्याची वृत्तीही वाढते.\nलाँचिंगपूर्वीच लीक झाले वनप्लस 6टी चे फीचर, काय विशेष जाणून घ्या\nअंडरवर्ल्ड डॉनच्या भावाला मिळत होती VIP वागणूक, पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन\n95 किलोमीटर मायलेज देणारी स्वस्त स्पोर्ट्स बाइक, विश्वासच बसणार नाही..\nमायक्रोमॅक्स स्पार्क गो: यात आहे अँड्रॉइड ओरियो\nआता चेहरा बघूनच उघडेल व्हॉट्सअॅप, कोणीही पाहू शकणार नाही आपले चॅट\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची ��यारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%82/", "date_download": "2019-01-20T13:36:43Z", "digest": "sha1:2U3KF2I4LUQINZW3QFPP77J42VL2LF6F", "length": 8567, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिषेक बच्चनच्या नवीन लूकवर बीग बींचे ट्विट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअभिषेक बच्चनच्या नवीन लूकवर बीग बींचे ट्विट\nअनुराग कश्‍यप यांच्या मनमर्जियॉं चित्रपटातून अभिनेता अभिषेक बच्चन मोठ्या विश्रांतीनंतर कलाविश्वात पुनरागमन करतोय. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांना नव्या लूकमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. खुद्द बिग बींनासुद्धा अभिषेकचा हा लूक आवडल्याचे दिसतेय. एवढेच नव्हे तर त्यांनी लेकाच्या फोटोवर ट्विटही केले आहे. अभिषेकचा आपल्या पूर्ण कुटुंबाला फारच अभिमान वाटत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.\nमनमर्जियॉंमध्ये अभिषेक पगडी धारी पंजाबी व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. तर, तापसी आणि विकी यामध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका प्रेमी युगुलाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाची स्टारकास्ट पाहता चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांस���ठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्याला 6 फेब्रुवारीपर्यंत दिलासा\nजान्हवी आणि खुशी पडद्यावर एकत्र दिसणार\n“कलंक’मधील आलिया भट्टचा व्हिडिओ लीक\n“अंदाज अपना अपना’च्या रीमेकमध्ये रणवीर-वरुण\nमलायका आणि अर्जुनच्या लग्नाला सोनमचा विरोध\nMovieReview :”व्हाय चीट इंडीया’- भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर ओरखडा\nमी देखील एक राजपूत – कंगना राणावत\nतापसीच्या जागी अनन्या पांडेची वर्णी\nअक्षय कुमारच्या सुपरहिट गाण्यावर थिरकणार कार्तिक आर्यन\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T13:01:17Z", "digest": "sha1:J56VL5U6KGRYRL4MXVHSFXI2VG56W5B7", "length": 8265, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खर्डाबसस्थानकाचेकाम सुरु न झाल्यास आंदोलन : राळेभात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखर्डाबसस्थानकाचेकाम सुरु न झाल्यास आंदोलन : राळेभात\nखर्डा – खर्डाबसस्थानकात स्वच्छतागृह नाहीत. पिण्याचेपाणी येथेमिळत नाही. बसण्यास बाकडेनाहीत. इतकी वाईट अवस्था असताना या बाबीकडेप्रशासन दुर्लक्ष करत आहे. बसस्थानकाचेकाम पंधरा दिवसांच्या आत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचेमधुकर राळेभात यांनी दिला.\nश्रीराम नवमीनिमित्त रविवारी सकाळी खर्डाबसस्थानकात श्रीराम महाआरतीचे आयोजन करण्यात आलेहोते. पंचायत समिती माजी सदस्य विजयसिंह गोलेकर, महिला कॉंग्रेस अ ध्यक्षा ज्योती गोलेकर, महालिंग कोरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, चंद्रकांत गोलेकर, श्रीकांत लोखंडे, अमित जाधव, भास्कर गोपाळघरे, विशाल गोलेकर, धनसिंग साळुंखेयावेळी उपस्थित होते.\nकाम सुरू होण्यापूर्वीच इशारा देतो. कामाचा दर्ज��� तपासला जाईल. काम चांगलेहोणेगरजेचेआहे, असे विजयसिंह गोलेकर म्हणाले.\nमहालिंग कोरे म्हणाले, गावाच्या विकासासाठी झटलेपाहिजे. कोणाच्या घरावर नांगर फिरवा असेमाझेमत नाही. कोणी व्यापारी व इतरांनी गैरसमज करून घेऊ नये. ही बाब सर्वांच्या फायद्याची आहे. भाजपचेजामखेड तालुकाध्यक्ष रवि सुरवसेम्हणाले, बसस्थानकाच्या कामाची वर्कऑर्डर झालेली आहे. नगररचना मार्फत मोजणी देखील झालेली आहे. अति क्रमणे काढून टाकून प्रशासन पूर्ण 41 गुंठेबसस्थानकाची जागा ताब्यात घेईल. यानंतर कामाला त्वरीत सुरूवात होईल. सूत्रसंचालन सुनील गोलेकर यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/abhijeet-katke-and-kiran-bhagat-to-fight-it-out-for-the-prestigious-maharashtra-kesari-title-at-pune/", "date_download": "2019-01-20T13:28:19Z", "digest": "sha1:NLY3TBTIVTFMSHNRYQ6QJ6SGFC5F5OTC", "length": 10943, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार", "raw_content": "\nपुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार\nपुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार\nपुणे : पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. अभिजित गादी विभागात विजयी ठरला, तर माती विभागात किरणने बाजी मारली. अंतिम लढत रविवारी संध्याकाळी रंगणार आहे.\nसमस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच��या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे.\nगादी विभागाच्या अंतिम फेरीत अभिजितने बीडच्या अक्षय शिंदेला नमविले. अतिशय रंगलेल्या या कुस्तीत सुरुवातीपासूनच अभिजित आक्रमक होता. त्याने अक्षयला चाल करण्याची संधीच दिली नाही.\nसुरुवातीलाच अक्षयचा ताबा घेत आणि त्यानंतर एकेरी पट काढून पाठीवर जाऊन एका मिनिटातच ४ गुणांची कमाई केली. अक्षयला कुस्ती खेळू न देता अतिशय चपळाईने हाफ्ते काढून पुन्हा २ गुण त्याने मिळविले. हाफ्ते डावाची बांधणी करुन २ आणि भारंदाज डावावर २ अशी एकूण १० गुणांची कमाई करीत बीडच्या अक्षय शिंदेचा त्याने पराभव केला.\n* बुलढाण्याचा बालारफीक चितपट\nमाती विभागातील अंतिम फेरीत किरणने बुलढाण्याच्या बालारफीक शेखला नमविले. या कुस्तीमध्ये तिस-याच मिनिटाला किरण भगतने बालारफीक शेखला चितपट केले. उपांत्य फेरीत बालारफीक शेखने पुण्याच्या तानाजी झुंजुरकेला नमविले, तर किरण भगतने १०-० ने सूरज निकमचा पराभव केला.\n* कुस्ती ही कटके घराण्याची परंपरा – अभिजीतची पाचवी पिढी\nपुण्याचा अभिजीत कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळविली आहे.\nकटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. भरत म्हस्के, हणमंत गायकवाड आणि तालमीचे वस्ताद गुलाब पटेल यांचे देखील त्याला मार्गदर्शन मिळते. त्याचे प्रशिक्षक अमर निंबाळकर यांच्या मते, ताकद हे अभिजीतचे मुख्य वैशिष्टय आहे.\nप्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य खेळी तो करतो. पुढील सरावातून तो आॅलिंपीकसाठी देखील पात्र होईल. सकाळी ४,३० वाजता त्याचा दिवस सुरु होतो. ज्युस, बदाम, थंडाई, तूप, आठवडयातून चार वेळा मांसाहार असा त्याचा आहार आहे.\nप्रतिदिन २ ते ३ हजार आणि महिन्याचा ६० ते ७० हजार रुपये त्याचा खर्च आहे. इयत्ता १२ वीची बहिस्थ परीक्षा तो देत आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी व यावर्षी झालेल्या स्पर्धेत उपहिंद केसरीचा किताब त्याने पटकाविला आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दु���्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-pair-getting-run-out-most-often-in-odis/", "date_download": "2019-01-20T13:19:10Z", "digest": "sha1:BRRJTGGHZMXKTJ2432MJMTRR6GOL62VN", "length": 8176, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "काय आहे विराट-रोहित जोडीचा धावबादचा इतिहास ?", "raw_content": "\nकाय आहे विराट-रोहित जोडीचा धावबादचा इतिहास \nकाय आहे विराट-रोहित जोडीचा धावबादचा इतिहास \n भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.\nया विजयात रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली. संपूर्ण दौरा अतिशय खराब फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला अखेर या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.\nपरंतु या सामन्यात आधी रोहित आणि विरारमधील तर नंतर त्याच्यात आणि अजिंक्य रहाणेमध्ये झालेल्या संवादातील गोंधळामुळे विराट आणि रहाणेला आपली विकेट गमवावी लागली. परंतु यातून संघाला सहीसलामत रोहितने बाहेर काढले. एवढेच नाही तर चांगली धावसंख्या उभारून दिली.\nरोहित फलंदाजीला मैदानावर असताना आजपर्यंत २७ वेळा तो किंवा त्याचा जोडीदार धावबाद झाला आहे. त्यात स्वतः रोहित १२ तर जोडीदार १५वेळा बाद झाला आहे. विराटकडून ही नकोशी अशी कामगिरी २६वेळा झाली असून विराट मैदानावर असताना स्वतः १२ तर जोडीदार १४वेळा धावबाद झाला आहे.\nकोहली आणि विराट मैदानावर असताना ७ वेळा दोघातील एक खेळाडू धावबाद झाला आहे. त्यात विराट ५ तर रोहित २ वेळा धावबाद झाला आहे. जेव्हा विराट ५ वेळा धावबाद झाला आहे तेव्हा रोहितने ५७, २०९, २६४, १२४ आणि ११५ अशा मोठ्या खेळी केल्या आहेत.\nभारतीय जोडीमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद व्हायचा विक्रम सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. १७६ वेळा एकत्र खेळताना ९ वेळा त्यांच्यातील कुणीतरी धावबाद झाला आहे. तर गांगुली आणि द्रविडमध्ये अशी नकोशी कामगिरी ८७पैकी ७वेळा झाली आहे.\nरोहित आणि विराटने ६२ पैकी वनडेत एकत्र खेळताना ७ वेळा अशी कामगिरी केली आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6578", "date_download": "2019-01-20T14:12:25Z", "digest": "sha1:ZFG5DGN57QF7CVKHAHSRGGIN3LP6H3OD", "length": 3084, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "तुकाराम बिडकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतुकाराम बिडकर यांचे एम ए एम पी एड शिक्षण झाले आहे. ते जय बजरंग मंडळाचे, (कुंभारी) संस्थापक आहेत. बिडकर हे राष्ट्रवादीचे मूर्तिजापूर येथील माजी आमदार आहेत. त्यांना शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड ‘दलीत मित्र’ पुरस्कार, अमरावती विद्यापीठाचा ‘संत गाडगे बाबा सामाजिक कार्य’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. ते स्वतः चित्रपट निर्माते आणि अभिनेतेही आहेत. त्यांनी डेबू आणि झरी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/fake-Twitter-ID-making-of-Sachin-daughter-sara/", "date_download": "2019-01-20T13:47:50Z", "digest": "sha1:6F4DK7RZTTQX3CNIPE26AWNBHZDUK76Y", "length": 4796, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › साराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक\nसाराच्या नावे खोटे ट्विटर खाते काढणाऱ्याला अटक\nसचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर हिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून शरद पवारांच्या विरोधात आक्षेपाहार्य ट्विट करणाऱ्या व्यक्तिला अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. नितीन शिसोदे असे त्याचे नाव असून तो सॉप्टवेअर इंजिनियर आहे.\nकाही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका तरूणाने साराला कॉल करत त्रास दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता तिच्या नावे खोटे ट्विटर खाते काढून थेट शरद पवार यांच्याविषयीच आक्षेपाहार्य कमेंट करण्यात आल्या आहेत.\nदोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्या ट्विटवर हँडेलवर आय लव्ह पाकिस्तान, आय सपोर्ट तुर्की असे भलेतेच मॅसेज दिसत होते. त्यांचे खातेही हॅक करण्यात आले होते, राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुपने हॅक केले असल्याची माहिती पुढे आली होती.\nजेष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि पत्रकार स्वप्नदास गुप्ता यांचे ट्विटर अकांऊट देखील हॅक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जणांची ट्विटर खाती हॅक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Slab-piece-of-gallery-of-new-building-collapsed/", "date_download": "2019-01-20T13:37:18Z", "digest": "sha1:XICE6R4ZYC7A5O5X3UR4NBKBUCQI7ETV", "length": 6877, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवीन इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा तुटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नवीन इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा तुटला\nनवीन इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा तुटला\nउद्घाटन समारंभातच गळतीचे ग्रहण लागलेल्या महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सायंकाळी तुटून खाली पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत एक महिला कर्मचार्‍याला दुखापत झाली. मात्र, अशी घटना घडलीच नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू होता.\nमहापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे गत आठवड्यात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, या समारंभातच नवीन सभागृहात गळती झाल्याने सत्ताधार्‍यांवर आणि प्रशासनावर नामुष्की ओढावली. मात्र, आता उद्घाटनानंतर या इमारती मागील शुल्ककाष्ट संपण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर सभागृहातील तसेच लिफ्ट आणि त्यामधील आतील डक्टचे काम सुरू होते.\nयावेळी मशीनच्या हादरा बसून इमारतीच्या मनपा बसस्थानकाच्या बाजुच्या प्रवेशद्वाराकडील डाव्या बाजूला असलेल्या तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीचा खालच्या बाजूचा स्लॅबच्या प्लास्टरचा सिमेंटचा मोठा तुकडा तुटला आणि तो खालील बाजूस राडारोडा उचलणार्‍या एका महिला कामगाराच्या अंगावरच पडला. त्यामुळे या महिलेच्या खांद्याला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाल्याचे याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, या घटनेनंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनी असे काहीच घडले नसल्याचे दावा केला. दरम्यान सभागृहाच्या गळतीमुळे महापालिकेची ही इमारत सर्वेत्र चर्चेचा विषय बनली होती. त्यावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी वेगवेगळी कारणे देत वेळ मारुन नेली होती. आता त्यात पुन्हा गॅलरीचा स्लॅब कोसळल्याने या इमारतीच्या निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे.\nस्ट्रक्‍चरल ऑडिटमधून वस्तुस्थिती कळणार\nउद्घाटन समारंभातील गळती प्रकरणानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इमारतीचे काम नक्की कसे झाले आहे, हे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-fake-liquor-sales/", "date_download": "2019-01-20T12:54:26Z", "digest": "sha1:MIVXGMQ7G55DDHTCROMK7ZXRG3VQ2D7U", "length": 7438, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’\n‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’\nसांगली : सुनील कदम\nमुळातच ‘तळीराम’ म्हणजे सदासर्वदा विमानात बसून हवेत तरंगणारी जमात. त्यांना असली काय आणि नकली काय, ‘कीक’ बसल्याशी मतलब असतो. तळीरामांच्या या ‘बेसावधपणाचा’ नेमका फायदा उचलून आज जिल्ह्यात हुबळी मेड आणि बनावट देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याचे त्याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. अनेक दारू दुकानांमध्ये आणि बारमध्ये नामवंत कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाखाली हुबळी मेड आणि बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. नामवंत कंपन्यांची साधारणत: 150 रुपयांची बाटली 160 रुपयांना विकून बाटलीमागे केवळ 10 रूपये मिळवण्याऐवजी 40 रूपयांची बनावट दारू 150 रूपयांना विकून एका बाटलीमागे जवळपास शंभर रूपये कमावण्याचा फंडा अनेक दारू दुकानांमध्ये राबविला जात आहे.\nप्रामुख्याने ग्रामीण भागातील काही बार आणि देशी दारू दुकानांमध्ये हा उद्योग सुरू असल्याचे दिसते. शहरी भागातील काही बारमध्येही या बनावट दारूची विक्री होताना दिसत आहे. ही बनावट दारू बाह्य रूपावरून किंवा बाटलीच्या आकारावरूनसुध्दा सहजासहजी ओळखू येत नाही. दररोज एकाच ब्रँडची दारू पिणार्‍याला मात्र ही दारू पिल्यानंतर लगेचच त्यातील बनावटगिरी ओळखता येते. मात्र मिळेल ती पिणारे किंवा कधीतरी पिणार्‍यांच्या गळ्यात ही बनावट दारू नेमकी मारली जाते. अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या बनावट दारूचा रतीब घातला जात असल्याचे दिसत आहे.\nपूर्वी बनावट किंवा हुबळीमेड दारू ही प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून आणि गोव्यातून येत होती. मात्र अशी बनावट दारू बनविण्याचे तंत्र अवगत करून काहीजणांनी या जिल्ह्यातच ठिकठिकाणी हा ‘लघुउद्योग’ सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील या बनावट दारूची आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ‘निर्यात’ केली जाताना दिसत आहे.\nया प्रकारांना वेळीच अटकाव केला नाही तर बनावट दारूच्या बाबतीत अल्पावधीतच जिल्हा पूर्णपणे ‘स्वावलंबी’ झालेला दिसेल.\nअनिकेतच्या अस्थी पोलिस मुख्यालयातच\nसांगलीत मोटारसायकल चोरट्यास अटक\nकडेगावात दारूबंदी चळवळीतील म���िलांना धमकावण्याचा प्रयत्न\nपेठ-सांगलीच्या कंत्राटदाराला नोटीस काढा\nकुपवाड एमआयडीसीतील सांडपाणी प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होणार\nसी.एं.च्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Confusion-over-the-absence-of-the-officials/", "date_download": "2019-01-20T13:47:28Z", "digest": "sha1:VCBWE6U6XSJVHKUOQBE232RS6TPUPTG2", "length": 9773, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ\nसातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारीच मासिक सभांचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहतात, यावरून सभेत सदस्यांनी गोंधळ घातला. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात, यावी याबाबतचा ठराव मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर सदस्यांनी ताशेरे ओढले.\nसातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आढाव्यादरम्यान बांधकामचे उपअभियंता गेले चार महिन्याच्या मासिक सभांना उपस्थित नाहीत. आजच्या मासिक सभेसही सभापतींना पूर्वकल्पना न देताच गैरहजर आहेत. या विषयावरून सभेत बराच काळ सदस्यांनी गोंधळ घातला. जोपर्यंत ते सभागृहात उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत त्या विभागाचा आढावा सभेत मांडण्यात येवू नये. संबंधीत उपअभियंत्यांना सभेस गैरहजर राहिल्याबाबत व सभेचा प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. यापुढे मासिक सभेचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा ठराव उपसभापती जितेंद्र सावंत यांनी मांडला. त्यास सदस्य ��शुतोष चव्हाण, रामदास साळुंखे यांनी अनुमोदन देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.\nदरम्यान, याच विषयाचा धागा पकडून अनेक अधिकारी शासनाकडून आलेली योजनांची परिपत्रके, जिल्हा परिषदेकडील सूचना सभागृहापुढे मांडत नाहीत. सभापती बी.डी.ओ.यांचा अधिकार्‍यांवर अंकुश राहिला नाही. अधिकार्‍यांचे आओ जाओ चाललेले असते. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. अशा अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल शिंदे, अरविंद जाधव यांच्यासह काही महिला सदस्यांनी केली.शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान बाल आनंद मेळावे जानेवारी महिन्यापर्यंत घेण्यात यावेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत घेण्यात येवू नयेत. तसेच शिक्षक प्रशिक्षणेही सुट्टीच्या कालावधीत घेण्यात येवू नये जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, अशी मागणी सदस्य अरविंद जाधव यांनी केली.\nग्रामीण पाणी पुरवठा आढाव्यादरम्यान कास तलावाच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवरुन परळी खोर्‍यातील 10 ते 15 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या कास तलावाचे उंची वाढवण्याचे काम सुरू असून पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमधून तेथील जनतेला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप सदस्या सौ. देवरे यांनी केला. वीज वितरणावरील चर्चेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कण्हेरचे वीज बिल थकल्याबद्दल पूर्वकल्पना न देता वीज तोडल्याने गेले सहा दिवस रुग्णांचे हाल झाले. तसेच संबंधित विभागाने धनादेशाने पैसे दिले असता धनादेश न स्विकारता रोख कॅशची मागणी केली ही गंभीर बाब आहे. शासकीय आरोग्य केंद्रांची वीज बंद करता येत नसताना वीज बंद केली तसेच थकीत बील चेकने भरत असताना रोख कॅशची मागणी केली तरी संबंधित विभागाची चौकशी करुन तातडीने वीज जोडणी करावी, अशी मागणी जितेंद्र सावंत यांच्यासह सर्वच सदस्यांनी केली. वनीकरण विभागाच्या आढाव्यादरम्यान औद्योगिक वसाहतीमधील 4 कि.मी. रस्त्याच्या कडेला लावलेल्या 2 हजार झाडांपैकी किती झाडे जगली याची प्रत्यक्ष पाहणी संबंधित अधिकार्‍याने करुन पुढील मिटींगला माहिती द्यावी. नुसते कागदी घोडे नाचवून सदस्यांची दिशाभूल करु नका, असे सदस्य रामदास साळुंखे, अशुतोष चव्हाण यांनी सांगितले.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-morcha-strike-starts-in-pandharpur-for-maratha-reservation/", "date_download": "2019-01-20T13:21:10Z", "digest": "sha1:6HGPJ4ALV76QQZMEMITSWHS6GYJ6V6NS", "length": 5076, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ\nपंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, गुरुवार पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा सहभाग असून शेकडो आंदोलक तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान पंढरपूर शहरातील मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मशाल रॅली काढून या आंदोलनास उपस्थिती दर्शवली.\nसकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात करताना मराठा आरक्षण आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या सर्व समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान भजन सुरू करण्यात आले असून यावेळी भाळवणी जिल्‍हा परषिद गटातील समाजातील ज्येष्ठ, युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन स्थळी, तहसील कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nउद्या दि. ३ ऑगस्ट रोजी वाखरी जिल्‍हा परिषद गटातील सर्व गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असणार आहे.\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\n��साच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cancel-mega-recruitment-till-reservation-issue-becomes-inconclusive/", "date_download": "2019-01-20T13:18:24Z", "digest": "sha1:3ISJTI4C5HF7HBKTL2GJTZSSORVLVM74", "length": 7044, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ‘मेगा भरती रद्द करा’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ‘मेगा भरती रद्द करा’\nटीम महाराष्ट्र देशा : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.\nदरम्यान ,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.\nआरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने त्यावेळी दिला होता.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n१५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- चंद्रकांत पाटील\n‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी…\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/the-heir-first/articleshow/67435043.cms", "date_download": "2019-01-20T14:15:59Z", "digest": "sha1:W7NCZGMVIBT4C5SLNQ33K5ZEOMEIF3EX", "length": 13500, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: the 'heir' first - ‘वारसदार’ प्रथम | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nसुरज कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टरराज्य मराठी विकास संस्था आयोजित 'रंगवैखरी पर्व-२ची महाअंतिम फेरी नुकतीच मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरमध्ये ...\nसुरज कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टर\nराज्य मराठी विकास संस्था आयोजित 'रंगवैखरी पर्व-२ची महाअंतिम फेरी नुकतीच मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरमध्ये उत्साहात आणि प्रेक्षकांच्या गर्दीत पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रांतून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांच्या नाट्याविष्कारांमध्ये चुरस रंगली होती. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत 'वारसदार' या नाट्याविष्कारानं प्रथम क्रमांक पटकावला. दीड लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. फर्ग्युसन कॉलेजनं हा नाट्याविष्कार सादर केला होता. द्वितिय क्रमांक गोगटे-जोगळेकरच्या 'अधिक देखणे तरी' या नाट्याविष्काराला मिळाला. तर रुईया कॉलेजच्या 'द्रोणायन' या नाट्याविष्कारानं तृतीय क्रमांक पटकावत सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसांची कमाईसुद्धा केली. बेळगावच्या ज्योती कॉलेजच्या 'द्रोण' आणि अहमदनगरच्या न्यू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजनं सादर केलेल्या 'वैजयंता' या नाट्याविष्कारांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.\nया महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून नंदेश उमप, परेश मोकाशी, शशांक शेंडे, शर्वरी जेमिनीस, रेखा इनामदार साने यांनी काम पाहिलं. 'रंगवैखरी २' पर्वात 'नव्या वाटा' हा विषय देण्यात आला होता. मराठी साहित्यातील नव्या वाटा शोधणारे सतरा बंडखोर कवी व कादंबरीकार यांची निवड करण्यात येऊन त्यांच्या साहित्यावर आधारित नाट्याविष्कारांचं सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केलं. यात ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, आरती प्रभू, अरूण कोलटकर, ह. ना. आपटे, र. वा. दिघे, श्री. ना. पेंडसे, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, भाऊ पाध्ये, कमल देसाई, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचा समावेश होता.\nसर्वोत्कृष्ट अभिनय - पुरुष (प्रथम) श्रीनाथ म्हत्रे (द्रोणायन)\nसर्वोत्कृष्ट अभिनय- पुरुष (द्वितीय)- हृषिकेश वैद्य (अधिक देखणे तरी)\nसर्वोत्कृष्ट अभिनय- स्त्री (प्रथम)- श्वेता (वैजयंता)\nसर्वोत्कृष्ट अभिनय- स्त्री (द्वितीय)- श्रेया जोशी (अधिक देखणे तरी)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रथम)-मयूर सरकाळे, किशोर गराड (वारसदार)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय)- जयेश वाव्हळ (द्रोणायन)\nसर्वोत्कृष्ट लेखक (प्रथम)- प्रणाली पेडणेकर (द्रोण)\nसर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय)-प्रसन्न नरेंद्र खानविलकर (अधिक देखणे तरी)\nसर्वोत्कृष्ट चित्र (प्रथम)- स्वप्नील धारणे (वैजयंता)\nसर्वोत्कृष्ट चित्र (द्वितीय)-निरंजन सागवेकर (अधिक देखणे तरी)\nसर्वोत्कृष्ट शिल्प (प्रथम)-विनायक पांचाळ (अधिक देखणे तरी)\nसर्वोत्कृष्ट शिल्प (द्वितीय)- सुदेश पगार (वारसदार)\nमिळवा कॉलेज क्लब बातम्या(college club News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncollege club News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची टीका\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दिनासाठी जोरदार तयारी\nकॉलेज क्लब याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/puneri_paltan-will-look-to-dominate-and-seal-their-third-victory-in-pro-kabaddi-season-5/", "date_download": "2019-01-20T13:21:30Z", "digest": "sha1:JDFHIN3DQ22KOBSNXESUJOZJYGGJGAZ6", "length": 8214, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जयपुर संघासमोर आज पुणेरी पलटणचे आव्हान", "raw_content": "\nजयपुर संघासमोर आज पुणेरी पलटणचे आव्हान\nजयपुर संघासमोर आज पुणेरी पलटणचे आव्हान\nआज प्रो कबड्डीमधील दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण भिडणार आहे जयपुर पिंक पँथर्स बरोबर. जयपुरने या मोसमामध्ये फक्त एक सामना खेळला असून त्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. तर पुणेरी पलटण संघाने या मोसमाध्ये दोन सामने खेळले असून ते दोन्ही सामने जिंकण्यात पुणेरी संघाला यश आले आहे.\nजयपुर संघाचा कर्णधार मंजीत चिल्लर मागील दोन मोसमामध्ये पुणेरी संघाचा कर्णधार होता. या वर्षी त्याला पुणेरी पलटणने संघात कायम केले नाही आणि त्या ऐवजी दीपक निवास हुड्डाला रिटेन करण्यात आले. जयपुरचा पहिला सामना दिल्ली संघासोबत झाला होता आणि त्यात दबंग दिल्ली संघाने जयपुरला मात देत पहिल्याच सामन्यात उलटफेर केला होता.\nजयपुरला या सामन्यातील पराजयावर विचार करायला खूप वेळ मिळाला असून आजचा सामना जिंकून गुणांचे खाते उघडण्यास जयपुरचा संघ उत्सुक असेल. या संघाची मदार प्रामुख्याने मंजीत चिल्लर, जसवीर सिंग, के.सिल्वमणी या खेळाडूंवर असून पवन कुमार यांच्याकडूनही चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.\nपुणेरी संघ या मोसमातील सर्वात संतुलित संघ आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी यु मुंबाला हरवले होते, तर दुसऱ्या सामन्यात दबंग दि��्लीवर मात केली होती. पुणेरी पलटण ‘झोन ए’ मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पुणेरी पलटणकडे चांगल्या ऑलराऊंडर खेळाडूंचा ताफा असून हा संघ डिफेन्समध्ये खूप मजबूत आहे.\nहा सामना जिंकण्यासाठी जयपुरला त्यांचा खेळ खूप उंचवावा लागेल तर मागील दोन्ही सामन्यासारखा खेळ केला तरी हा सामना पुणेरी पलटणला जिंकता येईल. पुणेरी पलटण संघाचे सर्व खेळाडू चांगल्या लयीत असले तरी संघाची पूर्ण जबाबदारी दीपक निवास हुड्डा, संदीप नरवाल, धर्मराज चेरलाथन, राजेश मंडल यांच्यावर असणार आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/cheap-camcorders-price-list.html", "date_download": "2019-01-20T13:03:32Z", "digest": "sha1:DWBPEE2B3L4OYW4G7KTPFPB2CAGAOU2W", "length": 20678, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कंकॉर्डर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कंकॉर्डर्स India मध्ये Rs.1,499 येथे सुरू म्हणून 20 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पॅनासॉनिक हवं व्७५०क मॉस कंकॉर्डर्स ब्लॅक Rs. 78,900 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कंकॉर्डर आहे.\nकिंमत श्रेणी कंकॉर्डर्स < / strong>\n228 कंकॉर्डर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 87,487. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,499 येथे आपल्याला वेस्प्रे ड्व१३८ सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 250 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\nरस 25000 10 000 अँड बेलॉव\n5 पं अँड बेलॉव\n5 पं तो 10\n10 पं अँड दाबावे\n2 इंचेस अँड बेलॉव\n2 इंचेस तो 3\n3 इंचेस तो 5\n5 इंचेस अँड दाबावे\nवेस्प्रे ड्व१३८ सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 3 MP\n- विडिओ रेकॉर्डिंग VGA\nवोक्स १२म्प सोलर डिजिटल विडिओ कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.0MP interpolated\n- विडिओ रेकॉर्डिंग VGA\nवेस्प्रे ५म्प डिजिटल कंकॉर्डर ड्व५२८ विथ चार्जेर सेट अँड कॅमेरा पाउच\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\n- डिस्प्ले सिझे 2 .4 inch\nवेस्प्रे न्यूलिंक कंकॉर्डर कॅमेरा\n- स्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\n- सेन्सर तुपे CMOS\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\n- विडिओ रेकॉर्डिंग VGA\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5.0 MP\n- ऑप्टिकल झूम No\nवेस्प्रे ५म्प डिजिटल कंकॉर्डर ड्वक्स५९५ विथ कॅमेरा पाउच\nवेस्प्रे नव लिंक १४म्प डिजिटल कंकॉर्डर क्लासिक गोल्ड प्लेटेड ज्वेलरी\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Megapixels\n- डिस्प्ले सिझे 2.4 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Megapixels\n- डिस्प्ले सिझे 1.8 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\n- डिस्प्ले सिझे 3 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 Megapixels\n- डिस्प्ले सिझे 2.4 Inch\nअबब हिंग डेफिनिशन H 264 दव हँड व्हिडिओचं ह्द९० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक रेड\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4\n- लेन्स तुपे HD\nबिक्सतुफ सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 6 MP Below\n- ऑप्टिकल झूम 10x Below\n- विडिओ रेकॉर्डिंग High Definition\nऐपतक दव टँ२२० 5 मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा कंकॉर्डर\nअंकाई डिजिटल कंकॉर्डर विथ 5 पं स्टील इमेजेस\nपोर्ट्रॉनिकस हँड रेकॉर्डिंग कंकॉर्डर\nअंकाई डिजिटल कंकॉर्डर विथ ५म्प स्टील इमेजेस ड्युअल बॅटरी ओप्टिव\nहँड रेकॉर्डिंग कंकॉर्डर विथ 6 ९कॅम 2 7 तफत स्क्रीन ली आयन बॅटरी फ्रॉम पोर्ट्रॉनिकस\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP Camera\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 11.9\n- ऑप्टिकल झूम 5x\nऑप्टेक स्टॅद्यविद प्रो विडिओ स्टॅबिलिझेर सिस्टिम फॉर डिजिटल कॅमेरास कंकॉर्डर्स अँड दसलर s\nओडेम स्जचं स्पोर्ट्सड्वविफी कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.1 MP Above\n- ऑप्टिकल झूम 10x Below\n- विडिओ रेकॉर्डिंग High Definition\nऐपतक दव 4500 कंकॉर्डर कॅमेरा सिल्वर\n- स्क्रीन सिझे Below 2 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 4 Megapixels\n- सेन्सर तुपे CMOS\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T13:46:30Z", "digest": "sha1:L37IJOA5EZGRKHIOOPKWMBN3Z7M5RFYY", "length": 11181, "nlines": 141, "source_domain": "newsmarathi.in", "title": "मराठी – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा…\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या…\nबॉलीवूड साऊथ इंडियन हॉलिवूड\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nरायगड (माणगांव): माणगांव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आणि शहराचा विकास करणे दुरच राहिले; शर्यत ईथे आधी लागली स्वतःसाठी पद मिळविण्याची, खोटी प्रतिष्ठा जपायची आणि निवडणुकीसाठी खर्ची केलेल्या…\nशिवाजी महाराजांना आक्षेपार्ह बोलणारा महाराष्ट्रात जिंकूच कसा शकतो श्रीपाद छिंदम याच्या विजयाने…\nअहमदनगर: भाजपातून हकालपट्टी झालेला शिवाजी महाराजांना आक्षेपार्ह शब्द वापरणारा वादग्रस्त उमेदवार श्रीपाद छिंदम यानी महिला कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी यांचा निवडणुकीच्या रिंगणात २०००…\nगणिताचा जादुगार – ईंडीयाज गॉट टँलेंट रिएलीटी शोमध्ये सहभागी होऊन रायगडच नाव उंचावनारा…\nमाणगांव (१९ नोव्हेंबर २०१८) : गणित विषय म्हटल कि काही विद्यार्थ्यांना खुप भिती वाटते. गणित कधी कळतच नाहीत. पण आज आपला लेख आहे गणित समजुन घेऊन अगदी सहजरित्या वर्ग, गुणाकार, पाढे बोलुन…\nमाणगांवमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेतील नगरसेविकांचे पती व नगराध्यक्षांचे पती राष्ट्रवादीत\nमाणगांव (१२ नोव्हेंबर २०१८): माणगांव नगरपंचायत आणि सत्तेचे गणित हा विषय माणगांवकरांसाठी आता जणू रोजचाच होऊन बसला आहे. शिवसेनच्या ४ नगरसेविकांच्या पतींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुनील…\nमाणगांवमध्ये काजल डान्स ऍकॅडमीच दुसर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न\nमाणगांव (०४ नोव्हेंबर २०१८): रविवारी माणगांव येथे काजल डान्स ऍकॅडमी दुसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुण्या - सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर पाहुण्या कलाकार म्हणुन हजेरी…\nरायगडमधील कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी -रायगड ऑडिशन ३ नोव्हेंबर २०१८\nरायगड (माणगांव): अष्टविनायक फिल्म क्रिएशन्स् व मोरे प्रोडक्शन्स् निर्मित ४ मित्रांच्या जीवनावर आधारित नवीन मराठी सिनेमाचे शुटींग लवकरच चालु होणार आहे. या चित्रपटाचे फोर जी (4G) नाव असणार…\nमराठी सिनेमात काम करण्याची सुवर्ण संधी ऑडिशनमध्ये कलाकारांची डायरेक्ट निवड | पहा आपल्या शहरात कधी…\nअष्टविनायक फिल्म क्रिएशन्स व मोरे प्रोडक्शन्स प्रस्तुत नवीन मराठी सिनेमाचे शुट��ंग लवकरच चालु होणार आहे. या चित्रपटाचे फोर जी (4G) नाव असणार आहे. सिनेमाचे कथानक डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी…\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/32", "date_download": "2019-01-20T13:59:16Z", "digest": "sha1:JJ3XPIWGV3VM6PBB5HZSXL3NIQYL3C2I", "length": 37810, "nlines": 95, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " अवधूत परळकर - प्रश्नोत्तरे | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nअवधूत परळकर - प्रश्नोत्तरे\nअवधूत परळकर यांच्याशी गप्पा\nललितलेखन-अक्षर, सत्यकथा, ललित, दीपलक्ष्मी, मिळून साऱ्याजणी, शब्द, अमृत, स्त्री,अनुभव... सदरलेखन- महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, मेनका, साधना, अंतर्नाद... कथा- आवाज, अक्षर, लोकसत्ता, अनुभव (इत्यादी दिवाळी अंक) किर्लोस्कर ललित लेख संग्रह- चौकस आणि तिरकस उपसंपादक - दै मुंबई सकाळ, दै मराठा निर्माता- मुंबई दूरदर्शन वृत्तविभाग, माहितीपट आणि वृत्तविषयक कार्यक्रम निर्माता २००७ महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार -बिननावाचा माणूस- कथा संग्रह - जयवंत दळवी पुरस्कार- अवाक्षर (विनोदी साहित्य) वि मा दि पटवर्धन विनोदी साहित्यलेखन पुरस्कार- अवाक्षर\nबिननावाचा माणूस या तुमच्या कथा संग्रहाला महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार मिळाला. त्या कथासंग्रहाविषयी सांगाल का\nबिननावाचा माणूस ’ मध्ये त्याच नावाची एक कथा आहे. मी स्वत: अनुभवलेल्या प्रसंगातून त्या कथेचा जन्म झाला. निरूद्देश भटकायची मला आवड आहे. एक दिवस अ���ंच शहरात भटकत असता मी अचानक शून्यावस्थेला गेलो. माझी संपूर्ण स्मृतीच गेली. मी कोण, माझं नाव काय, मी कुठं आहे, कुठं चाललोय.. मला काहीच लक्षात येईना, आठवेना. नाव माहीत नसल्यानं मी किती शिकलोय कुठे काम करतोय वगैरे आठवायचा प्रश्नच नव्हता. मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सुदैवानं ही अवस्था पाच सहा मिनिटं टिकली. या अनुभवाचं आणि त्यातून निर्माण झालेल्या गुंत्यांचं मी नंतर कथेत रूपांतर केलं. वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांचं पुस्तकरूपात संकलन करण्याचा उपक्रम तेव्हा चालू होता. आवाज दिवाळी अंकासाठी मी ती कथा पाठवून दिली. आणि संग्रहातही समाविष्ट करण्यासाठी प्रकाशकालाही पाठवून दिली. गेली दहा-बारा वर्षे मी आवाज आणि इतर काही अंकात लिहितो आहे. पण माझ्या एकाही कथेला अशा प्रकारची सत्यघटनेची पार्श्वभूमी नव्हती. संग्रहाला आकर्षक नाव देण्यासाठी पण मला ही कथा उपयोगी पडली. या कथासंग्रहाचा फायदा म्हणजे त्यातल्या दोनतीन कथांचं एकांकिकेत रूपांतर करण्याची परवानगी विचारणारे दोन-तीन फोन आले. आणखी एका दोघांनी दोन जणांनी काही कथासूत्रांचा आधार घेऊन सिनेमा काढण्याची इच्छा दर्शवली. पण त्यांनी सुचवलेले बदल मला कथेच्या आशयाला धक्का पोचवणारे वाटल्यानं आमची बोलणी फिसकटली.\nआज संकेतस्थळे, अनुदिनी, सोशल मिडिया या सर्वांचा वापर करून जगभरातून मराठी माणसे व्यक्त होत आहेत. अशा संकेतस्थळांवर तुमचा सहभाग असतो का तुम्ही तेथे वाचन करता का तुम्ही तेथे वाचन करता का तुमच्या लेखनावर तिथे प्रतिसाद कसा असतो तुमच्या लेखनावर तिथे प्रतिसाद कसा असतोत्यावर तुमची काय प्रतिक्रिया असतेत्यावर तुमची काय प्रतिक्रिया असते या सर्व ठिकाणी मुद्रितमाध्यमापेक्षा काय वेगळेपणा तुम्हाला जाणवला आहे\nसंकेतस्थळावर लिहायला मी फारसा उत्सुक नसतो. पण माझे सारे मित्र तो उद्योग करत असल्यानं त्यांच्या आग्रहाखातर मी लिहीत आलो आहे. पण त्या माध्यमाविषयी अनास्था आणि निरक्षरता इतकी की मी ती स्थळं उघडून पाहण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्याचा वेगळेपणा जाणवतो का या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. पण संकेतस्थळावरल्या वाचकात तरुणांचा समावेश अधिक असतो. या आजच्या पिढीपर्यंत आपलं लिखाण पोचावं असं मला निश्चित वाटतं. तेव्हा एकीकडे या माध्यमाबद्दल आक��्षणही आहे. चांगल्या गुणवत्तेचं लिखाण तिथं होते; ते ललित असते, वैचारिक असते आणि साहित्यिकद्दष्टया उंचीचं असतं याची मला जाणीव आहे. आणि असं चांगलं वाईट दर्जाचं लेखन सर्व प्रकारच्या माध्यमात होतं. गेले दोन चार महिने मी फेसबुकवर बराच रमलोय. खूप गुंगवणारं माध्यम आहे ते. फेसबुकचं व्यसन का आणि कसं लागतं याचा मला आता अंदाज येऊ लागला आहे. तरीपण या माध्यमात जी क्षमता आहे त्याचा प्रभावी वापर आपण लोक, खास करून तरुण वर्ग करत नाही अशी माझी तक्रार आहे. संकेतस्थळांच्या वापराबद्दलही अशीच काहीशी तक्रार आहे. संकेतस्थळांकरता लेखन करण्याचा तुमचा विचार आहे का संकेतस्थळावरचा वावर वाढवायची माझी इच्छा आहेच. पण त्यावरलं लिखाण कोण वाचतं याबद्दल मी साशंक आहे. हा सर्व्हे एकदा घेतला पाहिजे. तुम्हा मंडळींनी तो घेतलाही असेल. पण नवनवी माध्यमं वापरली पाहिजेत. निदान प्रयोगादाखल तरी वापरली पाहिजेत . प्रॉब्लेम असा की माझं बरचसं लिखाण मुख्य प्रवाहाच्या विरोधात आहे आणि ते वाचकांना काहीसं प्रक्षोभक वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत:हून त्यासाठी कोणाला ऍप्रोच करत नाही.\nभाषा प्रवाही असते, ती बदलते. पण जास्तीत जास्त मराठी शब्द लेखनात /व्यवहारात वापरणे याचा फायदा होईल असे आपल्याला वाटते का\nभाषा प्रवाही असते हे खरं आहे. पण हा प्रवाह संथ असतो. काळाच्या ओघात दुसऱ्या भाषेतले शब्द भाषेत येऊन दाखल होतात. त्या भाषेशी ते एकजीव होतात. इंग्रजीनं भारतीय भाषांतले शब्द घेतलेत, इटालियन, प्रेंच्च शब्दही घेतलेत. आपण हे उदाहरण नेहमी देत असतो. पण इंग्रजी भाषेत एकूण शब्दभांडार किती; त्यांच्या शब्दकोशात परक्या शब्दाचं प्रमाण किती या तपशिलात आपण शिरत नाही. ते दहा टक्केही नसेल. मराठी भाषिकांत इंग्रजी, हिंदी शब्द अकारण वापरायचा जो प्रकार चालू आहे तो मात्र वेडपटपणाचा आहे. तरुण पिढी इंग्रजी माध्यमात वाढली आहे (म्हणजे आपणच वाढवली आहे ) त्यामुळे हे घडतं. त्यांनी धेडगुजरी भाषा बोलण्याऐवजी इंग्रजीत बोललेलं मला अधिक आवडेल. अर्थात इंग्रजी शब्दानं काही सोयीदेखील केल्या आहेत. उदाहरणार्थ: मुतारी, संडास याला टॉयलेट हा इंग्रजी शब्द सर्रास वापरला जातो.तो शब्द सर्वांनाच संडास या शब्दापेक्षा सॉफिस्टकेटेड वाटतो. स्त्रियादेखील अनोळखी पुरुषाला इथं टॉयलेट कुठं आहे म्हणून विनासंकोच विचारू शकतात. आभारी आहे बोलण्यासाठी प्रयास पडतात. थॅक्स सहज बोलून मोकळं होता येतं. सकारण आणि अकारण वापरल्या जाणाऱ्या परकी शब्दांची यादी आपण तयार केली पाहिजे. आणि याबद्दल काय करायचं विचार केला पाहिजे. पण जिथं मराठी शब्द चांगल्यापैकी रूढ आहेत तिथं परके शब्द वापरू नयेत हे सांगायची गरज का भासावी मला समजत नाही.\nही संकेतस्थळे, ऑनलाईन प्रकाशने मुद्रितमाध्यमाच्या बरोबरीने काम करतील असे संकेतस्थळांवर लेखन करणाऱ्या वाटते. समांतर व्यक्त होत राहण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असे तुम्हाला वाटते का\nमुद्रित माध्यमाच्या बरोबरीनं हे माध्यम काम करील असं तुम्हाला वाटतं हे चांगलं आहे, पण यात मला तुमची अल्पसंतुष्टता दिसते. कारण आधीच मुद्रित माध्यमाचा वाचकवर्ग रोडावत चालला आहे. मी चांगल्या अर्थपूर्ण साहित्याबद्दल म्हणतोय. मजेत कस्ये जगावे. कोट्यधीश कसे बनाल या सारख्या वाङ्मयाबद्दल नाही. गंभीर लेखन म्हणजे वैचारिक आणि समीक्षात्मक असं मी मानत नाही. मला विनोदी लेखनही गंभीर वाटतं. तेव्हा मुद्रित माध्यमाशी बरोबरी करणं हे काही मी चांगलं लक्षण मानत नाही. तुमची झेप पलीकडली हवी. तेव्हा नवं माध्यम मुद्रित वाङ्मयाला समांतर वगैरे हवं दळभद्री आकांक्षा बाळगू नका. या माध्यमाची समाज शिरकाव शक्ती प्रचंड आहे असं मी ऐकून आहे. त्यामुळे तुमची स्वप्नं थोडी मोठी असायला हरकत नाही. नवे प्रयोग करताना विचाराऐवजी अविचार करणं अधिक फायद्याचं असतं असं मी म्हणेन. शिलालेख जाऊन धूळपाट्या आल्या, नंतर पाटी-पेन्सिल आली कागद पेन आलं, टाईपरायटर आला आणि आता संगणक आणि नेट आला. हे सर्व चालूच राहणार. एक सत्य नजरेआड करून चालणार नाही. ही सर्व साधनं आहेत. त्यांचा वापर करणाऱ्यापाशी मुळात सांगण्यासारखं काही तरी हवं आणि ते सांगण्याची ऊर्मी हवी. आपल्या समाजात असे किती आहेत व्यक्त होण्याची गरज वाढली आहे. व्यक्त होताना कविता हा फॉर्म जास्त हाताळला जातो.\nमुद्रित माध्यमात आणि संकेतस्थळावरची आजची ही कविता किती सशक्त आहे\nव्यक्त होण्याची गरज वाढली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर गेल्या पंधरा वर्षात लोकसंख्याही वाढली आहे. म्हणजे व्यक्त होण्यास उत्सुक असलेले पंधरा वर्षापूर्वी शंभर असतील तर आता हजार झाले असतील म्हणून खूश होण्यात काही मतलब नाही. व्यक्त व्हायला उत्सुक नसलेले पूर्वी पाचशे हो��े ते आता वीस हजार झाले आहेत त्याचं काय तरीपण व्यक्त होऊ पाहणाऱ्यांना एकत्रित आणायचे प्रयत्न तुम्ही किंवा इतर कोणी करत असतील तर त्याला माझा पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य राहील. समाजात एखाद्या विषयावर मत व्यक्त करू पाहणारे किती आहेत याचा अंदाज घ्यायचा असेल तर लग्न वा वाढदिवस समारंभासाठी जमलेल्या लोकांशी बोलून पहा. माझा याबाबतचा अनुभव निराशाजनक आहे. कविता हा फॉर्म मला देखील आवडतो. पण संकेतस्थळावरल्या कवितेचा दर्जा खूपच बाळबोध वाटतो. शाळा कॉलेजानंतर या कविलोकांनी हातात कवितेचं पुस्तक घेतलेलं नाही असं त्यांच्या कविता वाचून वाटतं. विशिष्ट वयात सगळेच कविता करतात. वय वाढल्यानंतर जे कविता करणं चालू ठेवतात ते कवी. मग त्यांच्या कवितांचा दर्जा कसा का असेना. संकेतमाध्यमावरची आजची कविता अशक्त असण्याचं कारण कविता लिहिणाऱ्या सगळ्यांनाच आपण कवी म्हणतो. ते जे लिहितात त्याला आपण कविता म्हणतो. कविता करणं ही इतकी सोपी गोष्ट आहे का तरीपण व्यक्त होऊ पाहणाऱ्यांना एकत्रित आणायचे प्रयत्न तुम्ही किंवा इतर कोणी करत असतील तर त्याला माझा पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य राहील. समाजात एखाद्या विषयावर मत व्यक्त करू पाहणारे किती आहेत याचा अंदाज घ्यायचा असेल तर लग्न वा वाढदिवस समारंभासाठी जमलेल्या लोकांशी बोलून पहा. माझा याबाबतचा अनुभव निराशाजनक आहे. कविता हा फॉर्म मला देखील आवडतो. पण संकेतस्थळावरल्या कवितेचा दर्जा खूपच बाळबोध वाटतो. शाळा कॉलेजानंतर या कविलोकांनी हातात कवितेचं पुस्तक घेतलेलं नाही असं त्यांच्या कविता वाचून वाटतं. विशिष्ट वयात सगळेच कविता करतात. वय वाढल्यानंतर जे कविता करणं चालू ठेवतात ते कवी. मग त्यांच्या कवितांचा दर्जा कसा का असेना. संकेतमाध्यमावरची आजची कविता अशक्त असण्याचं कारण कविता लिहिणाऱ्या सगळ्यांनाच आपण कवी म्हणतो. ते जे लिहितात त्याला आपण कविता म्हणतो. कविता करणं ही इतकी सोपी गोष्ट आहे का संकेतस्थळावर मी वाचलेल्या कवितांपैकी बऱ्याच प्रेमकविता आहेत. प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी कवितालेखन करू नये असं मला म्हणायचं नाही. पण कवितेतून त्या पलीकडील बरंच काही व्यक्त करता येते. कविता हा एक अवघड वाङ्मय प्रकार आहे आणि त्याकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.\nआज छंदबद्ध कविता कालबाह्य होते आहे असे तुम्हाला वा��ते का\nआशय आणि लय असणारी कविता किती प्रमाणात लिहिली जातेकवितेत काळानुसार बदल होत गेले. आणि प्रत्येक बदलानं हे माध्यम अधिकाधिक विकसित होत गेलं. छंदोबद्ध कवितेकडून छंदमुक्त कविता हा उत्क्रांतीचा प्रवास आहे. काव्याच्या प्रकटीकरणात छंदाचा अडथळा वाटू लागला त्यातून मुक्तछंद अस्तित्वात आला हे जाणून घेतलं पाहिजे. मुक्तछंदानं कवीच्या प्रतिभेला मुबलक स्वातंत्र्य उपलब्ध करून दिलं. मीटरसाठी शब्दयोजना करायचे, ओढून ताणून यमक जुळवायचे प्रकार त्यामुळे थांबले. छंदबद्ध कविता गौण दर्जाची आणि मुक्तछंदात लिहिलेली कविता श्रेष्ठ असा अर्थ यातून काढू नये. चांगली-वाईट कविता दोन्ही प्रकारात आढळते. छंदमुक्त कवितेच्या पुरस्कर्त्यांनी छंदबद्ध कवितेकडे तुच्छतेनं बघणं बरोबर नाही. आणि छंदबद्ध कवितेच्या पुरस्कर्त्यांनी छंदमुक्त कवितेकडे तुच्छतेनं बघणं योग्य नाही. मला छंदमुक्त कविता अधिक जवळची वाटत असली तरी छंदबद्ध कविता वाचत मी लहानाचा मोठा झालो आहे हे लक्षात घ्या. त्या कवितेचे संस्कार मी विसरू शकत नाही. तेव्हा छंदोबद्ध कविता तुमच्या संकेतस्थळाची परंपरा असेल तर त्यात गैर काहीच नाही. शेक्सपिअरचं नाटक आजही मोलाचं आहे. पण एखादी नाटक कंपनी शेक्सपिअरचीच नाटकं जन्मभर करत राहिली तर ते काही बरोबर नाही. यात त्यांचं नुकसान आहे. तेव्हा तुमची परंपरा चालू ठेवा. पण त्या परंपरेबाहेर असलेल्या कवितांना वेशीबाहेर ठेवू नका. छंदमुक्त कवितेत फसवी आणि दर्जाहीन कविता लिहिली जाते असं तुमचं निरीक्षण असेल तर ते पटण्यासारखं आहे. छंदाचं बंधन नसल्यानं छंदमुक्त कवितेच्या नावाखाली काहीबाही रचना केल्या जातात याची मला कल्पना आहे. पण त्या श्रेष्ठ म्हणून उचलून धरल्या जात नाहीत. उत्तम कविता छापण्याचं धोरण अवलंबलं तर दोन्ही गटातील कविता संकेतस्थळावर टाकता येतील. छंदात लिहिलेल्या कवितेची काही बलस्थानं निश्चित आहेत, नव्या पिढीला तिचा परिचय घडवून देण्यासाठी तुम्ही तशा कविता अवश्य प्रसिद्ध करा. पण केवळ छंदबद्ध कविता छापायचा हट्ट धरू नका एवढंच मला सांगायचं आहे. आजकाल संस्मरणीय अशी काव्यरचना क्वचित आढळते. चांगले संगीत कमी कानावर येते, चांगले सिनेमे, नाटकंही कमी असतात. मला विचाराल तर चांगल्या कलाकृती कमीच असाव्यात असं मला वाटतं. अनेकदा दर्जाहीन कलाकृतांठ्ठमुळेच दर्जेदार कलाकृतींचं आणि कलाकारांचं मोल आपल्याला कळतं. सगळेच कालिदास जन्मले तर कठीणच होऊन बसेल. साहित्यिकक्षेत्रात जातीयता टाळून आपण सर्वसमावेशक राहूया असं मी तुमच्याबरोबर मला स्वत:लाही सांगतोय.\nअधिकाधिक मराठी व्यक्तींनी एकमेकांशी मराठीत संवाद साधावा याकरता कोणते उपाय करता येतील\nमराठी व्यक्तींनी एकमेकांशी मराठीतून संवाद साधावा यासाठी काही करता येईल असे मला खरंच वाटत नाही. माणसांनी एकमेकांशी आपणहून संवाद साधावा याची देखील सक्ती तर करता येत नाही. मग तो मराठीतून साधावा अशी सक्ती कशी करता येईल. मला हे कठीण वाटतं. संवादासाठी कोणत्या भाषेचं पर्यावरण निवडावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. आपण एकमेकांसाठी मराठी भाषेतून व्यवहार करतो तो आपल्या आनंदाचा भाग असतो. मराठी भाषेचं संवर्धन व्हावं म्हणून काही आपण हे करत नाही. आता तुम्ही लोक जे संकेतस्थळ चालवण्याचं काम करता त्यातही तुमचा आनंद दडलेला आहे. अप्रत्यक्षरीत्या त्यातून भाषेचं भलं होतं ही गोष्ट निराळी. मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारे लोक आज विखुरलेले आहेत. त्यांचं संघटन करणं गरजेचं आहे. काम तुमच्यासारखी माणसं हे काम करत आहेत. ज्यांना या भाषेविषयी आस्था आहे त्यांची आस्था टिकवून धरणं एवढं आणि एवढंच काम आपण करू शकतो. आणि हे काम सोपं नाही. मला हाच चांगला उपाय वाटतो. मराठी जनांव्यतिरिक्त कितीतरी अमराठी लोक आहेत ज्यांना मराठी भाषा शिकायची इच्छा आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय करणं हे दुसरं काम. अशा संस्था सुरू करता येतील का हे पाहिलं पाहिजे. मुंबईत जपानी भाषेचे वर्ग आहेत, बंगाली, कन्नड, प्रेंच्च भाषेचे आहेत. मी स्वत: बंगाली क्लासला जाऊन थोडंफार बंगाली शिकलो आहे. मराठी भाषा शिक्षणाची काही सोय करता येईल का हे पाहिलं पाहिजे. मातृभाषेइतकंच लोकांना इतर भाषेविषयी प्रेम असतं. आपण लक्षात घ्यायला तयार नाही. संवाद साधायचा नुसता आग्रह उपयोगाचा नाही. ज्यांची मनापासून असा संवाद साधायची इच्छा आहे त्याच्यापर्यंत पोचायसाठी काय करता येईल याचा विचार करूया. मराठीच्या वापराबरोबर लेखकाकडून, वाचकांकडून , प्रतिसाद देणाऱ्याकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणे आज किती प्रमाणात शक्य आहे असा आपला अनुभव आहे शुद्धलेखनाची दहशत निर्माण करण्याला माझा विरोध आहे. शुद्धलेखनाला घाबरून मराठी लिहिण्यापासून कोणी परावृत्त होत असेल तर शुद्धलेखनाचा आग्रह धरणं मला क्रिमिनल वाटते. भाषा आपले विचार व्यक्त करण्यासाठी आहे. व्याकरणामुळे अभिव्यक्तीवर दडपण येत असेल तर व्याकरण सोपे करायचे प्रयत्न झाले पाहिजेत. शुद्धलेखनाचे नियम पाळण्याची अपेक्षा धरावी. पण ते कुणी पाळले नाहीत तर त्याला तुच्छ लेखू नये. त्याची अडचण समजून घ्यावी. क्रीडांगण मधला क्री अनेकजण ऱ्हस्व काढतात. गल्लोगल्लीतल्या क्रीडा मंडळांच्या बोर्डावर क्री ऱ्हस्वच लिहिलेला असतो. पण म्हणून त्या मंडळाच्या कार्याकडे, कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. मराठी भाषा बहुजनांपर्यंत न्यायची असेल तर व्याकरणाच्या बाबतीत कठोर धोरण स्वीकारून चालणार नाही. भाषा टिकवायची आहे की व्याकरण हे एकदा ठरवावं.\nएक लेखक घडवण्यामध्ये मासिकाच्या/ प्रकाशनाच्या संपादकांचा सहभाग असतो हे आपल्याला मान्य आहे का आपण अनेक नियतकालिके, अनियतकालिके आणि मासिके यात लेखन केले आहे.कोणत्या संपादकांबरोबर काम करायला आपल्याला आवडेल आपण अनेक नियतकालिके, अनियतकालिके आणि मासिके यात लेखन केले आहे.कोणत्या संपादकांबरोबर काम करायला आपल्याला आवडेल\nलेखक घडवण्यामागे प्रकाशनांच्या संपादकांचा, प्रकाशकांचा सहभाग असतो हे नाकारता येणार नाही. पण केवळ त्यांचाच सहभाग नसतो इतरही अनेक घटक आहेत जे लेखकाच्या जडणघडणीला हातभार लावतात. लेखकाचं बौद्धिक पर्यावरण, त्याचा मित्रपरिवार, शाळा महाविद्यालयात त्याला लाभलेले शिक्षक, त्याचा स्वत:चा वाचन व्यासंग, लेखनाची ऊर्मी आणि लेखनमेहनत असे इतरही घटक आहेत हे या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे. लेखकाला संपादकांपर्यंत पोचवायचं काम हे घटक करतात. उमाकांत ठोमरे, चंद्रकांत खोत, निखिल वागळे, विनायक पडवळ, मधुकर पाटकर, सुहास कुलकर्णी-आनंद अवधानी, भानू काळे, दिनकर गांगल, विद्या बाळ अशा मंडळीबरोबर मी काम केलं आहे. सर्वांनीच आपआपल्या परीनं माझं लेखन घडवण्यात मोलाचा हातभार लावला आहे. अनुभवचे सुहास कुलकर्णी, महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीचे दिनकर गांगल आणि अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांच्याबरोबर काम करताना मला विशेष आनंद मिळाला हे मला मुद्दाम नमूद करायला आवडेल. माझ्या लेखन-विचारांमध्ये अजिबात हस्तक्षेप न करता त्यांनी मला वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं ते मी विसरू शकत नाही.\nसविस्तर उत्तर�� पाठवल्याबद्दल अवधूर परळकर यांचे आभार.\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/chikki-issue-supriya-sule-110741", "date_download": "2019-01-20T13:59:12Z", "digest": "sha1:6KY3DI7B7VMXMJQWPRG54EXOYMUDGSBQ", "length": 13002, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "chikki issue supriya sule चिक्कीचे तुकडे करणे ताईंनाही झाले अशक्‍य | eSakal", "raw_content": "\nचिक्कीचे तुकडे करणे ताईंनाही झाले अशक्‍य\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nदौंड - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १७) गावभेट दौऱ्यासाठी लिंगाळी (ता. दौंड) येथे आल्या होत्या. या वेळी अंगणवाडीतील बालकांना पुरविल्या जाणाऱ्या दगडासारख्या कडक अशा चिक्कीचे नमुने जिरेगाव येथील निर्मला राऊत यांनी सुळे यांच्याकडे देत त्यांना ‘ताई, चिक्कीचं काही तरी करा’, अशी विनंती केली. सदर चिक्की उपस्थितांपैकी कोणालाही दाताने तोडता आली नाही. सुळे यांनी याबाबत चिमुरड्यांविषयी चिंता व्यक्त करीत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.\nदौंड - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १७) गावभेट दौऱ्यासाठी लिंगाळी (ता. दौंड) येथे आल्या होत्या. या वेळी अंगणवाडीतील बालकांना पुरविल्या जाणाऱ्या दगडासारख्या कडक अशा चिक्कीचे नमुने जिरेगाव येथील निर्मला राऊत यांनी सुळे यांच्याकडे देत त्यांना ‘ताई, चिक्कीचं काही तरी करा’, अशी विनंती केली. सदर चिक्की उपस्थितांपैकी कोणालाही दाताने तोडता आली नाही. सुळे यांनी याबाबत चिमुरड्यांविषयी चिंता व्यक्त करीत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.\nजिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्र्यांकडे उद्योजकांसाठी वेळ नाही. ते फक्त गोड बोलतात. मात्र काम करीत नाहीत. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नसून, बलात्कारासारख्या निंदनीय घटनांना भगवा-हिरवा रंग देण्याचे पाप सरकार करीत आहे. ती लाजीरवाणी गोष्ट आहे. दौंड तालुक्‍याने नेहमीच शरद पवार यांच्यावर प्रेम करीत त्यांना साथ दिल्याने तालुक्‍याच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध आहे.’’\nराज्यातील उद्योजक आपल्या अडचणी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे चकरा मारत आहेत. परंतु मुख्यमंत्री त्यांना वेळ देत नसल्याने उद्योग राज्याबाहेर जात आहेत.\n- सुप्रिया सुळे, खासदार\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nगांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे...\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\nसुप्रिया सुळे, बारणे यांना संसदररत्न पुरस्कार प्रदान\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे...\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत धावणाऱ्या पहिल्या ‘राजधानी एक्‍स्प्रेस’च्या श्रेयवादावरून...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/five-civilians-killed-in-naxal-attack-in-dantewada-1786533/", "date_download": "2019-01-20T13:44:24Z", "digest": "sha1:D62XWNEWLT67BXMOMBQV2JUJC6SB3HKK", "length": 12980, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Five civilians killed in Naxal attack in Dantewada | दंतेवाडय़ात नक्षल हल्ल्यात एका जवानासह पाच नागरिक ठार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छ��याचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nदंतेवाडय़ात नक्षल हल्ल्यात एका जवानासह पाच नागरिक ठार\nदंतेवाडय़ात नक्षल हल्ल्यात एका जवानासह पाच नागरिक ठार\nविधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असतानाच बस्तर भागात नक्षलवादी सक्रिय झाले आहेत.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घातपात\nनक्षलवाद्यांनी आज बुधवारी दंतेवाडय़ाच्या बचेली येथे भयंकर स्फोट घडवून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ)ची बस उडवून दिली. यात एका जवानासह चार स्थानिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एकूण सात जवान जखमी झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी जगदलपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. अशातच झालेल्या या हल्ल्यामुळे छत्तीसगड राज्य हादरले आहे.\nछत्तीसगड येथे १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर १८ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असतानाच बस्तर भागात नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सात दिवसात दुसरा हल्ला केला आहे. आज सकाळच्या सुमारास सीआयएसएफची एक टीम मिनी बसद्वारे नियमित गस्तीकरिता आकाशनगर येथे जात होती. त्यांना परत येताना सहकाऱ्यांसाठी भाजीपाला आणण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. आकाशनगरच्या ६ व्या क्रमांकाच्या वळणावरून बस वळत असतानाच नक्षलवाद्यांनी तिथे पूर्वीच पेरून ठेवलेल्या आयडी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात हेड कॉस्टेबल डी. मुखोपाध्याय यांच्यासह सामान्य नागरिक असलेले बस चालक रमेश पाटकर, मदतनीस रोशन कुमार साहू, ट्रक चालक सुशील वंजारे, मदतनीस जोहन नायक या पाच जणांचा मृत्यू झाला, तर सतीश पठारे, विशाल सुरेश यांच्यासह सात जण गंभीर जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, जखमींना बचेली येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बस्तर विभागातील जगदलपूर येथे पहिल्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा उद्या शुक्रवारी आयोजित केली आहे. जगदलपूरपासून दंतेवाडा जवळच आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.\nहा स्फोट इतका प्रचंड होता की बस ८ ते १० फूट उंच उडाली आणि पुन्हा जमिनीवर आदळली. बस खाली कोसळताच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी बसच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. जवळपास अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. त्यानंतर नक्षलवादी माओवाद जिंदाबादच्या घोषणा देत तिथून निघून गेले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-forest-ministry-has-formed-an-inquiry-committee-to-look-into-the-killing-of-tigress-avni-1786832/", "date_download": "2019-01-20T13:26:53Z", "digest": "sha1:EHTOCTDOZRUVERHRAWSA6E4PTCKSQO45", "length": 13506, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Forest Ministry has formed an inquiry committee to look into the killing of tigress Avni |अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार; वनमंत्रालयाकडून चौकशी समिती स्थापन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nअवनी वाघिणीच्या मृत्��ूची चौकशी होणार; वनमंत्रालयाकडून स्वतंत्र समिती स्थापन\nअवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार; वनमंत्रालयाकडून स्वतंत्र समिती स्थापन\nही समिती T1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल\nराज्याच्या वन खात्याकडून अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर राज्यासह देशभरात मोठा गदारोळ माजला होता. प्राणीप्रेमींसह अनेक राजकीय पक्षांनी यावरुन सरकारवर टीकेचा भडिमार केला. या टीकेला उत्तर देताना सरकाची अक्षरशः दमछाक होत होती. त्यामुळे अखेर या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापण्याची घोषणाही शुक्रवारी करण्यात आली.\nT1 वाघीणीच्या मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे या समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती T1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.\nदरम्यान, ठार करण्यात आलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. मात्र, या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे अवनी आठवडाभर उपाशी होती. दरम्यान, तिच्या दोन बछड्यांचा सध्या वनखात्याचे कर्मचारी अद्यापही शोध घेत आहेत. मात्र, त्यांचाही कदाचित भुकेने मृत्यू झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nनरभक्षक झालेल्या या T1 वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी यवतमाळच्या पांढरकवडा भागात बंदुकीची गोळी घालून ठार करण्यात आले होते. त्यानंतर सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. प्राणिमित्र, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अवनी वाघिणीला ठार करण्यावर नाराजी व्यक्त करीत सरकारवर निशाणा साधला होता. यवतमाळमधील अनिल अंबानी यांचा प्रस्तावित प्रकल्प वाचवण्यासाठी या वाघिणीला ठार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला होता. मात्र, याला उत्तर देताना अनिल अंबानींच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंबानींचा कोणताही प्रकल्प यवतमाळ येथे नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85/", "date_download": "2019-01-20T12:45:45Z", "digest": "sha1:HR7VRS4IH4FSQRLNSYYF5QG4WUVPWFKK", "length": 11861, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नफेखोरी बळावल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकांत घट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनफेखोरी बळावल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकांत घट\nव्यापार युद्ध चिघळण्याची शक्‍यता वाढली\nमुंबई -बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर या वर्षात आणखी तीन वेळा व्याजदरात वाढ करण्याच्या पूर्वी जाहीर झालेल्या धोरणात कसलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सकाळी शेअरबाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली होती. नंतर मात्र नफेखोरीने उचल खाल्ल्यानंर निर्देशांकांत घट झाली. अमेरिकेच्या निर्णयामुळे केवळ शेअरबाजारावरच नाही तर चलन, कर्जरोखे आणि इतर बाजारावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आगामी काही काळात कोणत्या बाजारावर कसा परिणाम होईल याचा अंदाज गुंतवणूकदारांना येण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. काही विश्‍लेषकांनी अमेरिकेचा निर्णय वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या भांडवलावर परिणाम करणारा असेल असे सांगितले आहे.\nगुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 129 अंकांनी म्हणजे 0.39 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 33006 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी म्हणजे 0.39 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 10114 अंकावर बंद झाला. या अगोदरच्या दोन दिवसात थोड्या फार निवडक खरेदीमुळे सेन्सेक्‍स 213 अंकांनी वाढला होता. काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 98 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 197 कोटी रुपयांच्या शेअरची खरोदी केल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला होता.\nआज झालेल्या नफेखारीमुळे रिऍल्टी, भांडवली वस्तू, वाहन, तंत्रज्ञान कंपन्या, सरकारी कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच बॅंकांच्या शेअरवर परिणाम झाल्याचे दिसून आले.\nअमेरिका, युरोप आणि आशियायी शेअरबाजारातही आज कमी अधिक प्रमाणात विक्रीचे वातावरण होते. अमेरिकेच्या व्याजदर वाढीचे आणि व्यापार धोरणाचे काय परिणाम होतात याचा अंदाज गुंतवणूकदार घेत आहेत. तोपर्यंत गुंतवणूकदार कुंपनावर बसून राहण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेने चीन बौद्धिक मालमत्ता कायद्याचा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण नियमाचा भंग करीत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे अमेरिका चीनवर या आठवड्यात काही निर्बंध आणण्याची शक्‍यता आहे. जर अमेरीकेने तसे केले त चीनही जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचे चीनने सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेने अनेक देशाविरोधात व्यापारयुद्ध पुकारले आहे. यामुळे गुंतवणूकदार फारशा खरेदीच्या मनस्थितीत नसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यां��ा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sugarcane-cutter-labors-boy-get-91-percent-mark-122883", "date_download": "2019-01-20T13:49:33Z", "digest": "sha1:U7C6ICE34JKGWSUUDMNULQJ6SYYGNWJM", "length": 17188, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane cutter labors boy get 91 percent mark ऊस तोडणाऱ्या सोमनाथला दहावीला ९१.२० % | eSakal", "raw_content": "\nऊस तोडणाऱ्या सोमनाथला दहावीला ९१.२० %\nरविवार, 10 जून 2018\nसोमेश्वर कारखाना (ता. बारामती) येथील ऊसतोडणी कामगारांच्या तळावर सहा बाय सहाच्या पाचटाच्या झोपडीत राहणाऱ्या रावसाहेब व सुशिला रंधवे या स्थलांतरीत ऊसतोड मजूर दांपत्याचा मुलगा सोमनाथ याने दहावीला तब्बल 91.20 टक्के गुण मिळवले आहेत. उसतोड करून, केटरर्सकडे व शेतात मजुरी करूनही तो सोमेश्वर विद्यालयात अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये चौथा आला आहे. कुठल्याही सोयीसुविधा नसताना, डोक्यावर कुणाचा हात नसताना 'अभ्यासाशिवाय पर्यायच नाही' हे समजलेल्या सोमनाथचे यश सोयीसुविधांची खैरात करणाऱ्या आणि मुलांना केवळ अभ्यासासाठी वेठीस धरणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे.\nसोमेश्वरनगर : \"पहाटं तीनला उठून पोरगं ऊस तोडायला यायचं. सकाळी आठला कोपीवर येऊन शिळंपाकं खाऊन शाळेत जायचं. दुपारी शाळेच्या खिचडीवर दिवस काढायचं. कधी कट्टाळा नाही केला. हट्ट नाही केला. उलट रोज रातच्याला चिमणीच्या उजेडात न्हायतर साध्या मोबाईलच्या बॅटरीवर अभ्यास करायचं. तरीबी लई मार्क पडली आता तुमीच पुढचं बघा..\" हे बोलताना सुशिला रावसाहेब रंधवे या माऊलीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते.\nसोमेश्वर कारखाना (ता. बारामती) येथील ऊसतोडणी कामगारांच्या तळावर सहा बाय सहाच्या पाचटाच्या झोपडीत राहणाऱ्या रावसाहेब व सुशिला रंधवे या स्थलांतरीत ऊसतोड मजूर दांपत्याचा मुलगा सोमनाथ याने दहावीला तब्बल 91.20 टक्के गुण मिळवले आहेत. उसतोड करून, केटरर्सकडे व शेतात मजुरी करूनही तो सोमेश्वर विद्यालयात अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये चौथा आला आहे. कुठल्याही सोयीसुविधा नसताना, डोक्यावर कुणाचा हात नसताना 'अभ्यासाशिवाय पर्यायच नाही' हे समजलेल्या सोमनाथचे यश सोयीसुविधांची खैरात करणाऱ्या आणि मुलांना केवळ अभ्यासासाठी वेठीस धरणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे.\nरंधवे दांपत्य डोंगरकिणी (ता. पाटोदा जि. बीड) गावचे. चार एकर जिराईत जमीनही पोटाला घालू शकत नसल्याने सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले. या परिसरात शिक्षण चांगले असल्याने कारखान्याच्याच जागेत पाचटाची झोपडी बांधून स्थायिक झाले. त्यांचा थोरला मुलगा सचिन ऊस तोडून, मजूरी करून डिप्लोमा झाला असून पंधरा दिवसांपूर्वीच चाकण येथील कंपनीने निकाल येण्याआधी त्यास कामावर घेतले आहे.\nसोमनाथ हा पहिली-दुसरी सोमेश्वरनगर जिल्हा परिषद शाळेत शिकला आणि तिसरी-चौथी पाटोद्याला शिकून पुन्हा पाचवीला सोमेश्वर विद्यालयात आला. दहावीचे वर्ष सुरू होण्याआधी उन्हाळी सुट्टीत केटरर्सकडे आणि शेतात काम करून पैसे जमविले. त्या फीमधून दिवाळीपर्यंत खासगी क्लासेसही केले. दिवाळीनंतर पहाटे तीनला उठून आई-वडिलांसोबत ऊस तोडायला जायचा. आठला कोपीवर येऊन आंघोळ करून, शिळे खाऊन शाळेत जायचा. पुन्हा दुपारी कोपीवर येऊन गुरांना खाणे-पिणे करून पुन्हा शाळेत जाऊन शालेय पोषण आहार खायचा. रात्री आल्यानंतर कोपीवर रॅाकेलच्या चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचा. अनेकदा ऊसतोडीसाठी शाळा बुडायची. पण परिक्षेआधी शेवटचे दोन महिने त्याने ऊसतोड बंद केली आणि विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला. रात्री वीजकंपनीच्या कार्यालयाबाहेरील उजेडात अभ्यास केला. शिक्षकांनीही त्याच्यावर लक्ष ठेवले. यामुळे त्याला नववीत अठ्ठ्याहत्तर टक्के होते पण दहावीला शेवटच्या दोन महिन्यात 91.20 टक्क्यांपर्यंत त्याने झेप घेत गुणवत्ता सिध्द केली. 'पोरगं लय हुशार हाय. त्याला लय शिकायचंय पण ऐपत उरली नाही' अशी व्यथा सुशिला यांनी मांडली.\n���ोमॅटो वाहताना निकाल कळला\nआठ जूनला दहावीचा निकाल दुपारी एकला लागला तेव्हा तो अशोक लकडे यांच्या शेतात आईसोबत टोमॅटो तोडत होता. त्याचा मित्र अर्जुन सपकाळ याने फोन करून 91.20 टक्के पडल्याचे सांगितले. यावर सोमनाथला आणि त्याच्या आईलाही आनंदाश्रू आवरले नाहीत. तरीही काम पूर्ण करून चार वाजता निकाल पाहिला.\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nपु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग\nपुणे : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/new-year-celebration-around-world/photoshow/67328883.cms", "date_download": "2019-01-20T14:14:57Z", "digest": "sha1:PQDYARR3BKX4TPNTQV45OTRB75RL6YXC", "length": 37867, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "new year celebration in world:new year celebration around world - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nमध्यप्रदेश: बडवानी येथे आढळला भाज..\nया देशांत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत\n1/8या देशांत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत\nभारतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही तासच उरले असून जगातील काही देशांमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाहुयात या देशातील न्यू सेलिब्रेशन...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nऑस्ट्रेलियातील सिडनी येथील हे ऑपेरा हाऊसजवळ नवीन वर्षानिमित्त अशी आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीत ऑपेरा हाउस परिसर उजळून निघाला होता.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून ��ाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसिंगापूर येथील 'मरिना बे'वर आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांची गर्दी होती.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nथायलंडची राजधानी असलेल्या बँकाँकमधील गोल्डन माउंटन मंदिरात नवीन वर्षानिमित्त प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्ल���घन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nहाँगकाँग येथील व्हिक्टोरीया हार्बर येथे करण्यात आलेली नेत्रदीपक आतषबाजी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइ���वर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप य���ग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/even-broken-hearts-can-laugh-these-women-have-started-a-revolution-i-couldnt-be-more-proud-says-akshay-kumar/", "date_download": "2019-01-20T13:45:04Z", "digest": "sha1:LEFL77ZNCHHNICDXXE4C4XJRXYHZQZN5", "length": 6585, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा लॉर्ड्सवर उपस्थित असणारा अक्षय कुमार काय म्हणाला महिला संघाबद्दल ?", "raw_content": "\nवाचा लॉर्ड्सवर उपस्थित असणारा अक्षय कुमार काय म्हणाला महिला संघाबद्दल \nवाचा लॉर्ड्सवर उपस्थित असणारा अक्षय कुमार काय म्हणाला महिला संघाबद्दल \nकाल लॉर्ड्स मैदानावर पार पडलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने ९ धावांनी भारताचा पराभव केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय महिला खेळाडूंच्या चमूत नाराजगी पसरली होती.\nया संघाला पाठिंबा देण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार खास लॉर्ड्स मैदानावर उपस्थित होता. सामना सुरु असताना आणि सुरु होण्यापूर्वी अक्षयने भारतीय संघाला खास शुभेच्छा देणारा विडिओ आणि छायाचित्र प्रसिद्ध केले होते.\nसामना संपल्यावर काही वेळाने अक्षयने खास मैदानावर जाऊन भारतीय खेळाडूंबरोबर चर्चा केली. त्यात अक्षय म्हणतो, ” तुटलेली ह्रदये सुद्धा हसू शकतात. या महिलांनी भारतीय महिला क्रिकेटमध्ये क्रांती सुरु केली आहे. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. ”\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मु���्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/viral-picture-from-ashish-nehra-s-fareweel-match/", "date_download": "2019-01-20T13:53:33Z", "digest": "sha1:PMLGOXQFT3VS25CAKGCC4CX7CNEOZLSD", "length": 7953, "nlines": 101, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल !", "raw_content": "\nपहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल \nपहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल \n भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. यापूर्वी भारतीय संघ ५ सामन्यात न्यूजीलँड संघाविरुद्ध पराभूत झाला होता.\nपरंतु हा सामना खास लक्षात राहिला तो भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरच्या फेअरवेल सामन्यामुळे. दिल्ली क्रिकेट असोशिएशनने यासाठी मोठी तयारी केली होती. भारतातील अनेक क्रिकेटप्रेमी हा सामना कधीही विसरू शकणार नाहीत.\nअशा या सामन्यातील अनेक फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील काही निवडक\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आह�� टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%9E%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:Siddh%C4%81nta_%C5%9Airoma%E1%B9%87i,_Sanskrit.djvu", "date_download": "2019-01-20T13:35:29Z", "digest": "sha1:RWWLHVWQ7DXI32O424PRNXAAIJM57227", "length": 10937, "nlines": 76, "source_domain": "sa.wikisource.org", "title": "सञ्चिका:Siddhānta Śiromaṇi, Sanskrit.djvu - विकिस्रोतः", "raw_content": "\nपूर्वावलोकन JPG का आकार DJVU फ़ाइल: ४२४ × ६०० पिक्सेल् अन्याः प्रस्तावाः: १७० × २४० पिक्सेल् | ३३९ × ४८० पिक्सेल् | ५४३ × ७६८ पिक्सेल् | ७२४ × १,०२४ पिक्सेल् | ४,६८८ × ६,६३० पिक्सेल् \n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १८८ १८९ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९६ १९७ १९८ १९९ २०० २०१ २०२ २०३ २०४ २०५ २०६ २०७ २०८ २०९ २१० २११ २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ २१८ २१९ २२० २२१ २२२ २२३ २२४ २२५ २२६ २२७ २२८ २२९ २३० २३१ २३२ २३३ २३४ २३५ २३६ २३७ २३८ २३९ २४० २४१ २४२ २४३ २४४ २४५ २४६ २४७ २४८ २४९ २५० २५१ २५२ २५३ २५४ २५५ २५६ २५७ २५८ २५९ २६० २६१ २६२ २६३ २६४ २६५ २६६ २६७ २६८ २६९ २७० २७१ २७२ २७३ २७४ २७५ २७६ २७७ २७८ २७९ २८० २८१ २८२ २८३ २८४ २८५ २८६ २८७ २८८ २८९ २९० २९१ २९२ २९३ २९४ २९५ २९६ २९७ २९८ २९९ ३०० ३०१ ३०२ ३०३ ३०४ ३०५ ३०६ ३०७ ३०८ ३०९ ३१० ३११ ३१२ ३१३ ३१४ ३१५ ३१६ ३१७ ३१८ ३१९ ३२० ३२१ ३२२ ३२३ ३२४ ३२५ ३२६ ३२७ ३२८ ३२९ ३३० ३३१ ३३२ ३३३ ३३४ ३३५ ३३६ ३३७ ३३८ ३३९ ३४० ३४१ ३४२ ३४३ ३४४ ३४५ ३४६ ३४७ ३४८ ३४९ ३५० ३५१ ३५२ ३५३ ३५४ ३५५ ३५६ ३५७ ३५८ ३५९ ३६० ३६१ ३६२ ३६३ ३६४ ३६५ ३६६ ३६७ ३६८ ३६९ ३७० ३७१ ३७२ ३७३ ३७४ ३७५ ३७६ ३७७ ३७८ ३७९ ३८० ३८१ ३८२ ३८३ ३८४ ३८५ ३८६ ३८७ ३८८ ३८९ ३९० ३९१ ३९२ ३९३ ३९४ ३९५ ३९६ ३९७ ३९८ ३९९ ४०० ४०१ ४०२ ४०३ ४०४ ४०५ ४०६ ४०७ ४०८ ४०९ ४१० ४११ ४१२ ४१३ ४१४ ४१५ ४१६ ४१७ ४१८ ४१९ ४२० ४२१ ४२२ ४२३ ४२४ ४२५ ४२६ ४२७ ४२८ ४२९ ४३० ४३१ ४३२ ४३३ ४३४ ४३५ ४३६ ४३७ ४३८ ४३९ ४४० ४४१ ४४२ ४४३ ४४४ ४४५ ४४६ ४४७ ४४८ ४४९ ४५० ४५१ ४५२ ४५३ ४५४ ४५५ ४५६ ४५७ ४५८ ४५९ ४६० ४६१ ४६२ ४६३ ४६४ ४६५ ४६६ ४६७ ४६८ ४६९ ४७० ४७१ ४७२ ४७३ ४७४ ४७५ ४७६ ४७७ ४७८ ४७९ ४८० ४८१ ४८२ ४८३ ४८४ ४८५ ४८६ ४८७ ४८८ ४८९ ४९० ४९१ ४९२ ४९३ ४९४ ४९५ ४९६ ४९७ ४९८ ४९९ ५०० ५०१ ५०२ ५०३ ५०४ ५०५ ५०६ ५०७ ५०८ ५०९ ५१० ५११ ५१२ ५१३ ५१४ ५१५ ५१६ ५१७ ५१८ ५१९ ५२० ५२१ ५२२ ५२३ ५२४ ५२५ ५२६ ५२७ ५२८ ५२९ ५३० ५३१ ५३२ ५३३ ५३४ ५३५ ५३६ ५३७ ५३८ ५३९ ५४० ५४१ ५४२ ५४३ ५४४ ५४५ ५४६ ५४७ ५४८ ५४९ ५५० ५५१ ५५२ ५५३ ५५४ ५५५ ५५६ ५५७ ५५८ ५५९ ५६० ५६१ ५६२ ५६३ ५६४ ५६५ ५६६ ५६७ ५६८ ५६९ ५७० ५७१ ५७२ ५७३ ५७४ ५७५ ५७६ ५७७ ५७८ ५७९ ५८० ५८१ ५८२ ५८३ ५८४ ५८५ ५८६ ५८७ ५८८ ५८९ ५९० ५९१ ५९२ ५९३ ५९४ ५९५ पृष्ठं गम्यताम्\nमूलसञ्चिका ‎(४,६८८ × ६,६३० पिक्सेल्, सञ्चिकायाः आकारः : ३५.४२ MB , MIME प्रकारः : image/vnd.djvu , ५९५ पुटानि)\nWikimedia Commons इत्यतः उद्धृता एषा सञ्चिका अन्येषु प्रकल्पेषु उपयोगार्हा अस्याः सञ्चिकायाः सञ्चिकाविवरणपृष्ठम् इत्यत्र उपलभ्यमानं विवरणम् अधोलिखितं वर्तते \nसञ्चिका तत्समये कीदृशी आसीदिति द्रष्टुं दिनाङ्कः/समयः नुद्यताम् \nवर्तमानः २०:४४, ५ दिसम्बर २०१३ ४,६८८ × ६,६३०, ५९५ पुटानि प्रयुक्तानि \nअनया सञ्चिकया सह न किमपि पृष्ठं सल्लग्नम् अस्ति\nWikimedia Commons अत्र दृश्यताम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-20T12:56:03Z", "digest": "sha1:TZJZEKUSMZFOQCH4SYIPKHYAYO727V6A", "length": 8600, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदापूरातील अतिक्रमणांवर आज हातोडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंदापूरातील अतिक्रमणांवर आज हातोडा\nइंदापूर – इंदापूर नगरपालिकेच्या, सरकारी हद्दीत अतिक्रमण करुनर इमराती, टपऱ्या, पत्र्याचे शेड उभी केली आहेत. या अतिक्रमणावर बुधवारी (दि. 28) सकाळी सात वाजता इंदापूर नगरपालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. इंदापूर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलीस खाते यांच्या संयुक्‍त विद्यमाने ही धडक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई कारताना कुणी अडथळा आणू नये म्हणून राज्य राखीव पोलिस बल (एसआरपी) व इंदापूर, बारामती, वालचंदनगर, दौंड येथून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे अनेक बड्या बड्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण काढण्याची करावी अशी फक्त चर्चा सुरू होती. दररोज किमान एकातरी ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण होत होते; परंतु आपले कोणीही अतिक्रमण काढणार नाही, या भवनेतून रोज अतिक्रमणात वाढ होत होती. संपूर्ण शहरालाच अतिक्रमणे वेढा घातला आहे. त्यामुळे ही कारवाई एक किंवा दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आल्याने किमान 15 दिवस तरी कारवाईस लागण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nसिलिंडरच्या ट्रकने घेतला टेम्पो चालकाचा बळी\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षप���ी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/category/health-mantra/", "date_download": "2019-01-20T13:15:58Z", "digest": "sha1:JQMDL4UV5IL2RECRXVFRWF46FWET7WYT", "length": 13613, "nlines": 153, "source_domain": "kalnirnay.com", "title": "Health Mantra Archives - Kalnirnay", "raw_content": "\nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nगर्भवती स्त्री स्वतःबरोबर बाळाचेही पोषण करीत असते. त्यामुळे तिच्यावर दोघांच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्या दृष्टीने ‘ आयुर्वेद ‘ या प्राचीन चिकित्साशास्त्रात सुप्रजननावर विशेष भर देण्यात आला आहे. गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे – वाईट परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होत\nताणतणावांचे जीवन आणि योग\nआजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी\nऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा – उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे. गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल. भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर\nसर्वप्रथम हे लक्षात घेणे जरुरीचे आहे, की डोळ्याचा नंबर हा आजार नसून ते डोळ्याच्या लांबीचे नॉर्मल प्रकार आहेत. जशी माणसांची उंची कमी-जास्त असते आणि माणूस पाच फुटी असो अथवा सहा फुटी तो नॉर्मलच गणला जातो, त्याप्रमाणे मायनस किंवा प्लस नंबरचे डोळे नॉर्मल समजले जातात. डोळ्याला येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर\nआहार म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ खाणे एवढेच नव्हे तर प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ यांचा समतोल तुमच्या आहारातून साधला जातो आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. जर मी खाल्ले तर रात्री खि��डी खाईन म्हणजे मी समतोल आहार घेतला असे नाही. ज्वारी पौष्टिक आहे. म्हणून ज्वारीच्या एका वेळेला चार-पाच भाकऱ्या खाल्ल्या असे चालत नाही. संतुलित आहार हा\nपतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास\n” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील\nहिरव्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व\nहिरव्या पालेभाज्या – आरोग्य सुधारण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या पदार्थांमध्ये अग्रगण्य अशा हिरव्या पालेभाज्या आहेत. रोजच्या आहारामध्ये वापरता येऊ शकणाऱ्या व भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या. या पालेभाज्या आबालवृद्धांसाठी हितकारक व आरोग्यवर्धक ठरतात. सर्वसाधारणपणे हिरव्या पालेभाज्या या कमी कॅलरीज असलेल्या, पण त्यांच्यामध्ये प्रोटीन, तंतुमय पदार्थ, ‘ क ‘ जीवनसत्त्व, फोलिक अॅसिड, कॅल्शियम इ. जीवनसत्त्वे मुबलक\nमन, मनाची शांती, जाणिवा, एकाग्रता या गोष्टींचे मूळ फार जुन्या परंपरांमध्ये हिंदू बौद्ध आणि अगदी प्राचीन चिनी परंपरांमध्येही आढळते. मनावर उठणारे तरंग हा विषय तेव्हापासून हाताळला गेला आहे. मन शांत असणे, जागरूक असणे, सावध असणे याचा अभ्यास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पण हा विषय जेव्हा प्रायोगिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून बघितला जातो तेव्हा त्यात मनाची किंवा\nपावसाळ्याचा विचार मनात आल्याबरोबर एक विशेष प्रकारचे वातावरण डोळ्यांसमोर येते. या वातावरणाने पावसाळा सुरू झ��ल्याची जाणीव होते. असा हा वातावरणाचा फरक होण्याचे कारण पृथ्वी व सूर्य यांची गती. पृथ्वी व सूर्य यांच्या गतीमुळे वातावरणात जे बदल होतात त्यांचा मनुष्यशरीरावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्रज्ञांनी संबंध वर्षाचे दोन भागामध्ये वर्णन केले आहे. आपला\nज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी )\nविज्ञान : विकास की विध्वंस \nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nताणतणावांचे जीवन आणि योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/change-vision-towards-farming-farmers-situation-1594235/", "date_download": "2019-01-20T13:25:42Z", "digest": "sha1:ZD762Q7YTDBQDERYASM2C4TIH77DGBO2", "length": 24201, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Change Vision towards farming, farmers situation | दृष्टी बदला, शेती परवडेल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nदृष्टी बदला, शेती परवडेल\nदृष्टी बदला, शेती परवडेल\nपिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.\nशेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे.\nदिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळ��ाऱ्या एका युवकाची ही कथा आहे.\nशेतीला लाभदायक होण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव होऊन आधुनिक चौकट आखणाऱ्यांचे हे युग आहे. असे काही केले तरच शेती परवडू शकते. शिवाय निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक अनेक व्यवसायांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.\nधुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील सॉफ्टवेअर अभियंता दीपक पाटील यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करताना त्यास शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन ते कुटुंबीयांचा आधारवड बनले आहेत. पाटील यांनी नोकरी सोडून वडिलांसह काकांनी सुरू केलेल्या शेतीपूरक दुग्ध व्यवसायात झोकून दिले. ते केवळ दुग्ध व्यवसायावरच थांबले नाहीत, तर त्यात कुक्कुटपालनाची भर घातली. इतकेच नव्हे, तर भविष्यात शेळीपालन करण्याचाही त्यांचा विचार आहे. म्हणजेच शेतीपूरक जे काही करता येईल ते सर्व करण्याचा त्यांचा ध्यास आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सतत दुष्काळाच्या चक्रात होरपळणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी प्रगतीची नवीन वाट दाखवून दिली आहे.\nबाराही महिने दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांपैकी कलमाडी हे एक गाव. शेकडो एकर शेती असलेले शेतमालकही या तालुक्यात कधी काळी मुबलक प्रमाणात होते. पुरेसे पाणी नाही म्हणून शेती तुकडय़ातुकडय़ांनी सावकारांसह व्यापारी, उद्योजकांना देण्याशिवाय अनेकांकडे पर्याय उरला नाही. असे व्यवहार करून अनेकांनी शक्य तेवढी रोकड मिळविली, पण वडिलोपार्जित शेती कसणाऱ्या प्रकाश पाटील आणि राजेंद्र पाटील या भावंडांनी कलमाडीकरांसमोर एक नवा आदर्श घालून देण्याचा संकल्प केला. आधुनिक पद्धतीने शेती करून याच जमिनीचा उपयोग त्यांनी चारा निर्माण करण्यासाठी केला. दुभत्या जनावरांना हा मुबलक चारा चारून आपल्याच एके काळच्या कोरडवाहू जमिनीतून दुधाची गंगाजळी कशी उगम पाऊ शकते, याचे उदाहरण उभे केले. जनावरांना पुरेल एवढे पाणी या शेतीत उपलब्ध होत नसेल, तर प्रसंगी टँकर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी आणले जाते.\nविशिष्ट जातीच्या गाई या दूधगंगेला वाहती ठेवण्यात मोलाच्या ठरल्या आहेत.\nपाटील कुटुंबीयांना पावसाचा अभाव आणि सतत पडणारे शेतमालाचे भाव यामुळे शेती करणे परवडतच नव्हते. यामुळे दोन वर्षांपूर्वी शेती व्यवसाया��ा पूरक असा दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी म्हशीऐवजी अधिक दूध देणारी गाय पाळावी असे ठरले. एक, दोन गाई या कुटुंबीयांचा आधार ठरू लागल्या. त्याला कारण स्वमालकीची शेती आणि या शेतीतून पिकाऐवजी उत्पादित होणारा मुबलक चारा. यामुळे दुभत्या जनावरांच्या उदरभरणासह पाटील कुटुंबीयांचेही प्रश्न सुटले आहेत. सुरुवातीला लहान प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या दूध व्यवसायात आर्थिक सुबत्ता आल्याने दुभती जनावरे वाढविण्याचा विचार अमलात आला. दुग्ध व्यवसायाला मिळालेली चालना या कुटुंबीयांचा उत्साह वाढविणारी ठरली आणि आधुनिकतेच्या स्पर्शाने दुधाची अनपेक्षित वाढ झाली. सततच्या दुष्काळामुळे न परवडणारी शेतीच दुग्धोत्पादनामुळे परवडू लागली आहे.\nअभियंता असलेल्या दीपक पाटील यांनाही कलमाडी येथील आपल्या गोठय़ात राबण्याचा मोह आवरता आला नाही. दीपक हा प्रकाश पाटील यांचा मुलगा. त्याने नोकरी सोडून दुग्धोत्पादनाच्या व्यवसायात झोकून दिले आहे. त्याने गोठय़ात केलेले बदल दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीसाठी पूरक ठरले आहेत. पाटील कुटुंबीयांनी केलेले गाईंचे पालन बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आता इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी येथे भेट देऊ लागले आहेत. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना पाटील बांधवांचे मार्गदर्शन लाभत आहे.\nशिंदखेडा तालुका दुष्काळी आहे. सुलवाडे, वाडी, शेवाडी, अमरावती, जामफळ ही धरणे या भागातील शेतीला वरदान ठरायला हवी होती, पण धरणांतील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाअभावी शेतीला धरणातील पाणी मिळणे कठीण झाले आहे. विविध योजनांच्या घोषणा केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या ठरल्याचे आरोप होतात. कलमाडी आणि माळीच या गावांना दुष्काळाची अधिकच झळ बसत आहे. विहिरी साधारणपणे ९० तर कूपनलिका ५०० ते ७०० फूट खोल गेल्यानंतरही पाण्याचा लवलेश दिसत नाही. यामुळे पाटील बंधूंनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय हा आदर्श मानून परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहेत.\nदुष्काळाचा शाप असला तरी शेती मुबलक उत्पादन देऊ शकते याची खात्री असल्याचे दीपक पाटील सांगतात. दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक अनेक व्यवसाय डोळ्यासमोर आले. घरच्या शेतीमुळे त्यातील दुग्ध व्यवसाय निवडला. या व्यवसायातून आर्थिक बळ मिळाले. आता शेळीपालन सुरू\nकरण्याचा विचार असल्याच�� त्यांनी नमूद केले. शहरांमध्ये जाऊन कित्येक वर्षे केवळ पाच ते १० हजार रुपयांची नोकरी करणारे अनेक जण आहेत. घरी शेती असतानाही शेतीत बदल न करता ही मंडळी शहरांमध्ये काम करताना दिसतात. अशा युवकांनी पुन्हा शेतीकडे वळावे, शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा, हेच पाटील कुटुंबीयांकडून शिकावयास मिळते.\nपाटील कुटुंब ४० वर्षांपासून शेती कसत आहे; परंतु पाऊस आणि पडलेले भाव यांमुळे शेती परवडत नसल्याने ते हताश झाले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाटील बंधूंनी राज्यात विविध ठिकाणी भेट दिली. त्यातून मिळालेल्या माहितीला त्यांनी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड दिली. आज या कुटुंबीयांच्या शेतात पिकाऐवजी देशी आणि होस्टेन गाई दिसतात. पाटील यांच्या गोठय़ात आता १७ गाई आहेत. या गाई दररोज साधारणपणे ५०० लिटर दूध देतात. गाईंचे दूध डबल बकेट या आधुनिक यंत्राने काढले जाते. गाईंचे संभाव्य आजार टाळण्यासाठी सुसज्ज शेड तर आहेच, शिवाय आजार पसरविणाऱ्या माश्या, गोचीड किंवा कीटक होऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे.\nप्रकाश पाटील हे ३५ एकरांच्या शेतीत इतर मोठी पिके घेण्यापेक्षा दूधवाढीला पोषक ठरणारी चारापिकेच अधिक घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने घास, मका आणि ऊस या पिकांचा समावेश आहे. गाईंना दररोजचा नियमित आहार किलोग्रॅममध्ये मोजूनच दिला जातो. दुग्धोत्पादनाबरोबर त्यांनी देशी आणि चिनी कोंबडय़ांचे पालनही सुरू केले आहे. प्रामुख्याने गिरिराज, गावरान, कडकनाथ, व्हाइट लेव्हन अशा कोंबडय़ा येथे पाहायला मिळतात. कडकनाथ या जातीच्या कोंबडीला मागणी अधिक असल्याने दीपक पाटील यांनी कडकनाथ कोंबडीची अंडी आपल्या गावरान कोंबडीखाली ठेवून उबविण्याचा प्रयोग केला आहे. कोंबडय़ांना खुराडय़ात न कोंडता शेतात मोकळेच सोडलेले असते. शेतातील उकिरडय़ांवरच या विविध जातीच्या कोंबडय़ांना खाद्य उपलब्ध होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/strong-field-for-kpit-mslta-atp-challenger-2017/", "date_download": "2019-01-20T13:45:07Z", "digest": "sha1:DGB46YP4LRM4ZCGUZOGIQAMCEMNYVENP", "length": 14519, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत अव्वल खेळाडूंचा सहभाग", "raw_content": "\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत अव्वल खेळाडूंचा सहभाग\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत अव्वल खेळाडूंचा सहभाग\nपुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत 16 देशांमधून सहभागी होणार्‍या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अनेक नामवंत भारतीय खेळाडूंमुळे ही स्पर्धा अतिशय चुरशीची होणार आहे. पुण्यांतील म्हाळुंगे बालेवाडी संकुलात येत्या 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.\nतसेच,या स्पर्धेत अनेक अव्वल मानांकित भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल 150 खेळाडूंच्या यादीत असलेले डेव्हिस कप स्टार युकी भांब्री(2014मधील विजेता), रामकुमार रामनाथन यांसह साकेत मायनेनी आणि प्रजनेश गुन्नेस्वरण या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.\nपीएमडीटीएचे अध्यक्ष, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, आम्ही सलग चौथ्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आपल्या मानांकनात प्रगती करता येते. तसेच टेनिसमधील त्यांची कारर्किद घडविण्यास या स्पर्धेचा उपयोग होतो, याचा मला विशेष आनंद आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय आणि आशियाई खेळाडूंना पुरस्कृत करण्याचे आमचे लक्ष यशस्वी हो�� असल्याचाही मला आनंद वाटतो.\nते पुढे म्हणाले की, 2014मध्ये ही स्पर्धा जिंकणारा जपानचा युईचा सुगिता याने पुढे जाऊन 2015मध्ये जागतिक क‘मवारीत अव्वल 100खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे आणि सध्या तो जगात 39व्या क्रमांकावर आहे. तसेच, आपल्या युकी भांब्री यानेही ही स्पर्धा जिंकल्यानंतर अव्वल 100खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. गतवर्षीचा उपविजेता प्रजनेश गुन्नेस्वरण यानेही अव्वल 200खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आणि डेव्हिस कप संघातही त्याची निवड झाली. 2016मधील विजेता स्टॅडिओ डंबिया याने अव्वल 125खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. यंदाच्या वर्षीचा विजेताही अव्वल खेळाडूंमध्ये झेप घेईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.\nएमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा जगभरात लोकप्रिय होत चालली असून ही अधिक भव्य आणि दर्जेदार खेळाडूंचा सहभाग यामुळे या स्पर्धेचा स्तर दरवर्षी उंचावत आहे. यंदाचा कट ऑफ 303असा असून त्यामुळे ही स्पर्धा या स्तरावर अतिशय चुरशीची होणार आहे. आम्हांला किमान 8 ते 10 भारतीय खेळाडू मु‘य ड्रॉ आणि पात्रता फेरीत खेळणे अपेक्षित आहे आणि या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी घरच्या मैदानावर लढण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.\nकेपीआयटी समुहाशी आमचे नाते अतिशय निकटते असून या आमच्या सहयोगातून खेळाडूंसाठी आश्चर्यजनक गोष्टी घडल्या आहेत. एटीपी व्यवस्थापनाने सुध्दा या स्पर्धेचे अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून चॅलेंजर स्तरावरील स्पर्धेला प्रथमच थेट प्रक्षेपणाचा मान दिला आहे.\nपोर्तुगालचे रॉजिरिओ सांतोस यांची एटीपी सुपरवायझर असणार असून शितल अय्यर यांची मुख्य रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 11 व 12 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस 13नोव्हेंबर रोजी होणार आहेत. स्पर्धेचे उपांत्य व दुहेरीचा अंतिम फेरीचा सामना शुक्रवार, दि.17 नोव्हेंबर रोजी होणार असून शनिवार, दि.18 नोव्हेंबर रोजी एकेरीच्या अंतिम फेरीचा सामना होणार आहे.\nस्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 7200डॉलर(4,80,000रूपये) व 80एटीपी गुण, तर उपविजेत्याला 4053डॉलर(2,70,000रूपये)व 48 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय या स्पर्धेबरोबरच विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून जिल्हस्तरीय कुमार टेनिस स्पर���धा, हौशी वरिष्ठ गटातील लीग स्पर्धा, प्रशिक्षक व कॉर्पोरेट टेनिस यांसाठी डेली कॉटेस्ट यांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.\nस्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये कौस्तुभ शहा, जयंत कढे, अश्विन गिरमे, मिहिर दिवेकर, हिमांशु गोसावी, शेखर सोनसाळे, उमेश माने यांचा समावेश आहे.\nकेपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेः\n2016ः सादिओ डंबिया(फ्रांस)वि.वि.प्रजनेश गुन्नेस्वरण 4-6, 6-4, 6-3;\n2015ः युकी भांब्री(भारत)वि.वि.एव्हेग्नी डॉंस्काय(रशिया)6-2, 7-6(7-4);\n2014ः युईची सुगिता(जपान)वि.वि.एड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)6-7(1-7), 6-4, 6-4;\n2016ः पुरव राजा/दिविज शरण(भारत)वि.वि.लुका मार्गोली/हुगो न्यास(फ्रांस)3-6, 6-3, 11-9;\n2015ः गेरार्ड ग्रॅनोलर्स/ऍड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)वि.वि.मॅक्सिलीअन न्युक्रिस्ट(ऑस्ट्रिया)/दिविज शरण(भारत)1-6, 6-3, 10-6;\n2014ः साकेत मायनेनी/सनम सिंग(भारत)वि.वि.सँचाय/सोंचात रतीवत्ना(थायलंड)6-3, 6-2.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध��ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ten-things-about-rishank-devadiga-that-kabaddi-fans-must-definitely-know/", "date_download": "2019-01-20T13:51:47Z", "digest": "sha1:Q42LUOHT53PGOJV7DEQOGQL4MNPLFH74", "length": 13807, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रिशांक देवाडिगाबद्दल या १० गोष्टी आपल्याला माहित आहेत का ?", "raw_content": "\nरिशांक देवाडिगाबद्दल या १० गोष्टी आपल्याला माहित आहेत का \nरिशांक देवाडिगाबद्दल या १० गोष्टी आपल्याला माहित आहेत का \nयु पी योध्दाचा स्टार खेळाडू रिशांक याला कबड्डीचे चाहते त्याच्या डू ऑर आय रेडसाठी ओळखतात. परंतु त्याने युपीचा नियमित कर्णधार नितीन तोमर याच्या अनुपस्थितीत युपी संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. जयपूर विरुद्धच्या सामन्यात त्याने २८ रेडींग गुण मिळवून आपले नाव प्रो कबड्डीच्या इतिहासात कायमचे नोंदवले आहे.\nत्याच्याबद्दलच्या काही अश्या गोष्टी ज्या सर्वांना माहित हव्यात:\n#१० प्रो कबड्डीमधील रिशांकचा पहिला संघ यु मुंबा-\nरिशांक प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात यु मुंबा संघासाठी करारबद्ध केला गेला होता. त्याला पहिल्या मोसमामध्ये ५ लाख रुपये इतकी किंमत मिळाली होती. रिशांक यु मुंबासोबत पहिले चार मोसम जोडलेला राहिला. मुंबासाठी खेळताना त्याने ५९ सामन्यात ३२० गुण मिळवले. त्यात २८४ गुण रेडींगमधील होते तर ३६ गुण त्याने डिफेन्समध्ये कमवले होते.\nरिशांकचा जन्म मुंबई सांताक्रूझ येथील आहे. तो सध्या कर्नाटक मधील गंगोली येथे राहतो. त्याचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले. रिशांक लहान असतानाचे त्याच्या वडिलांचे निधन झाले. तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहतो. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईने स्वीकारली, त्या एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करत असत.\nरिशांकचे शालेय शिक्षण अँथोनी हाय स्कूल येथून पूर्ण झाले. त्याने पुढे चेतना हजारीमल सोमानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून त्याने कॉमर्समधील पदवी घेतली.\n#८ कबड्डी खेळाची सुरुवात-\nरिशांकने वयाच्या ६-७व्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा त्याला समजले की आपण बाकीच्या खेळाडूंपेक्षा मजबूत आहोत आणि आपले कौशल्ये उत्तम आहेत तेव्हा त्याने कब���्डीकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. त्याच्या आईला त्याचे खेळणे जास्त आवडत नसे. कारण त्यांना असे वाटायचे की या खेळामुळे त्याला दुखापत होऊ शकते त्याचबरोबर त्याचे शैक्षणीक नुकसान देखील होऊ शकते.\n#७ सुरुवातीच्या काळातील संघर्ष-\nकुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यानंतर त्याने ‘लीला हॉटेल’ येथे वेटर म्हणून त्याने काम केले. काम आणि खेळ यांच्या वेळाची सांगड त्याने आपले कबड्डीवर लक्ष पुरवले.\nरिशांकला मुंबई जिल्हा संघात स्थान मिळाले. त्यानंतर त्याला देना बँक प्रायोजक म्हणून लाभले आणि त्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी करत त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांशी चर्चा करून काम सोडले आणि व्यावसायिक कबड्डी प्लेयर बनण्यासाठी प्रयन्त चालू केले.\n#५ खेळाचा प्रवास –\nदेना बँकसाठी खेळण्यासोबतच तो भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र संघासाठी देखील खेळात होता. या दोन्ही संघातही खेळत असल्याने त्याला प्रो कबड्डीमध्ये स्थान मिळाले आणि त्याला यु मुंबा संघाने ५ लाख रुपये देऊन करारबद्ध केले.\n#४ भारतीय संघात संधी-\nप्रो कबड्डीमधील उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याला २०१५ साली भारतीय संघात निवडले गेले. तो त्या मोसमात सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. त्याची भारतीय संघाप्रती असलेली निष्ठा आणि परिश्रम याच्या जोरावर त्याने भारतीय संघात आपले स्थान मजबूत केले.\n#३ युपी योद्धाकडून मिळालेली भरघोस रक्कम-\nप्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात त्याला ५ लाख रुपये मिळाले होते तर पाचव्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये पुन्हा पूर्ण लिलाव झाला. या लिलावात त्याला युपी योद्धा संघाने ४५.५० लाख रुपये किंमत देऊन करारबद्ध केले.\n#२ एका सामन्यात सर्वाधिक गुणांचा विक्रम –\nप्रो कबड्डी जयपूर लेगमध्ये १२ ऑक्टोबर रोजी घरेलू संघ जयपूर विरुद्ध खेळताना त्याने एका सामन्यात २८ रेडींग गुण मिळवत त्याने विक्रम केला. त्याअगोदर तो विक्रम काशीलिंग अडकेच्या नावावर होता.\n#१ यु मुंबाची तिकडी-\nयु मुंबा साठी खेळताना रिशांकने खूप जबरदस्त कामगिरी केली. मुंबाचा संघ पहिले तीन मोसम सलग तीन वेळा अंतिमफेरीमध्ये पोहचला होता. दुसऱ्या मोसमात मुंबाने स्पर्धा जिंकली होती. तिसऱ्या मोसमात अनुप कुमार, राकेश कुमार आणि रिशांक यांची खूप जबरदस्त सांघिक कामगिरी होत होती. रिशांकला घडवण्यात अनुप कुमार आणि राकेश कुमार यांचा खूप मोठा हात राहिला आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3135", "date_download": "2019-01-20T14:04:48Z", "digest": "sha1:H6PUODTQHVHEYFGL3BU35TT3H7DSFSKZ", "length": 24380, "nlines": 146, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबा���चा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nवामनरावांचे लग्न विसाव्या वर्षी अनसुया नावाच्या मुलीबरोबर झाले. त्यांना मीरा नावाची मुलगी झाली. त्यांचे जीवन सुखात गेले नाही. त्यांना त्यांची पत्नी अनसुया सोडून गेली. त्यांची मुलगी आजारपणात वारली. पुढे ते पोटापाण्यासाठी त्यांच्या आईसोबत मुंबईत आले. त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला, चिक्कीविक्रीचा-आईसफ्रुटविक्रीचा व्यवसाय केला. नंतर, त्यांना टाटा कंपनीत नोकरी लागली. ते शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत. तेथेच त्यांनी ‘समता सैनिक दला’त प्रवेश केला. त्यांनी देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी शिकली. ते जोडाक्षरे दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळुहळू, त्यांचे वाचनलेखन वाढू लागले. ते विविध खेळ खेळत असत व ते कसरतही करत असत. त्याच दरम्यान, आंबेडकरी चळवळीला वेग आला होता. दलित मानवसमूह बाबासाहेबांच्या विचारांनी मानवमुक्तीच्या लढ्यात उतरला होता. वामनदादापण बाबासाहेबांच्या सभेला जात. त्यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा 1943 साली नायगाव येथे पाहिले.\nवामनदादांना चित्रपटाचे आकर्षण होते. त्यांना कथाकार, अभिनेता व्हावेसे वाटे. ते अनेक चित्रपट कंपन्यांत गेले. त्यांना एक्स्ट्रा म्हणून ‘मिनर्व्हा फिल्म कंपनी’त कामही मिळाले होते. त्यांना काम नसे तेव्हा ते राणीच्या बागेत जाऊन तासन् तास बसत. त्यांनी राणीच्या बागेत जाऊन बसू�� एक विडंबन गीत 1943 साली लिहिले व रात्री चाळीतील लोकांसमोर सादर केले. लोकांना ते आवडले. त्यांनी वामनची प्रशंसा केली आणि तेथेच वामन कर्डक यांचा कवी म्हणून जन्म झाला.\nतो कालखंड आंबेडकरी जलसाकारांचा होता. भीमराव कर्डक, रामचंद्र सोनवणे, उद्धवराव रामटेके, एस.के. गायकवाड आदी जलसाकार आणि समाजसुधारक यांनी त्यांच्या जलशांनी उभा महाराष्ट्र ढवळून काढला. वामनदादांनी अनेक गायन पाट् र्या स्थापन केल्या. त्यांतील पहिली गायन पार्टी शिवडी येथे होती. ते स्वतः गीते लिहून त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर कार्यक्रम करू लागले. त्याच दरम्यान, त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या पत्नी शांताबाई आल्या. शांताबाईंनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. शांताबाई यांना दमा होता. वामनदादा शांताबाईंना आवडीने ‘दमाकी’ म्हणत. त्यांनी मेहुण्याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला मानसपुत्र मानले. शांताबाईंनी वामनदादांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. वामनदादा महाराष्ट्रभर भ्रमण करून बाबासाहेबांचे विचार गायनाच्या माध्यमातून सांगत असत. उपाशीपोटी मिळेल ते खाऊन दौऱ्यामध्ये दिवस काढत.\nवामनदादा कर्डक यांनी लिहिलेली गीते ही आंबेडकरी समाजाची सामूहिक अभिव्यक्तीच आहे त्यांनी विपुल गीतलेखन केले आहे. त्यांची लेखणी आंबेडकरी चळवळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अचूक वेध घेते. वामनदादांनी सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले. त्यांनी साध्या सोप्या शब्दांतून ‘भीमा’चे कार्य जनसामान्यांपर्यंत पोचवले. वामनदादा लिहितात :\nभीमा विचार तुझा पिंपळापार आहे\nसुखाचे द्वार आहे, शीलाचे भांडार आहे\nफुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनीच लोकांचा उत्कर्ष होऊ शकतो; त्यांनी त्या महामानवांच्या विचारानेच जावे हे सांगताना वामनदादा म्हणतात :\nचालताच इयाचं नाय अरे\nतुला चालताच इयाचं नाय\nशूद्र-वंचित, उपेक्षित समाजाला बाबसाहेबांसारखा उद्धारकर्ता मिळाला. त्या उद्धारकर्त्या बापाविषयी वामनदादा म्हणतात :\nबाबासाहेबांच्या गुणांविषयी वामनदादा म्हणतात :\nपाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यांमधी...\nबाबासाहेबांनी बुद्धाला गुरू मानले आणि त्यांच्या धम्माचा स्वीकार करून त्यांच्या समाजाचा उद्धार केला. त्याविषयी वामनदादा लिहितात :\nथोर चेला गुरू गौतमाचा एक भीमराव होऊनी गेला\nगुरू आणि चेल्याच्या बळाने, कोटी कोटीचा उद्धार केला \nवामनदादांनी त्यांच्या साध्यासोप्या शब्दांत तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडले. बुद्धाबद्दल ते म्हणतात :\nसागर मनाचा जिथे शुद्ध आहे \nतिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे \nबाबासाहेबांनी दलित जनतेला धम्म दिला. त्या धम्माचे पालन करायचे आहे; त्याअनुषंगाने वामनदादा म्हणतात :\nभीमाने जो दिला धम्म मला तो पाळणे आहे\nतयासाठीच रे आता जीवन जाळणे आहे\nझरा निर्मळ वाहे तसे मन शुद्ध ठेवण्यासाठी\nमला या पंचशिलेला कवटाळणे आहे \nत्यांनी आंबेडकरी समाजातील बेकी आणि स्वार्थी नेतृत्वाला खडे बोल सुनावून एकतेने राहण्याचा उपदेश केला. ते समाजाला प्रश्न विचारतात :\nभीमा गेल्यापाठी काय काय केले काय काय लावलंय पणाला\nकाय काय लावलंय पणाला, विचार आपुल्या मनाला\nकोण राखील आता हा भीमाचा मळा\nवाळून चालला हा उभा जोंधळा\nकोण राखील आता भीमाचा मळा...\nबाबासाहेब गेल्यानंतर समाज गटागटांत विभागला, त्याबद्दल खंत व्यक्त करताना ते लिहितात :\nजिथे तिथे दारी आता गटाच्या गटारी\nजाताच कैवारी जनता, दुभंगली सारी\nआंबेडकरी चळवळीला जरी फाटाफुटीचे ग्रहण लागले असले तरी सर्वांनी एक झाले पाहिजे असा आर्जव करताना वामनदादा लिहितात :\nविहार आपुले बांधा रे, विहार आपुले बांधा\nविहीर बांधा एक दिलाने, एके ठिकाणी नांदा \nतसेच, उठून सारा देश उभा आज तुझा तू करशील का\nआज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का \nअसे हे वामनदादा कर्डक आंबेडकरी कव्वालांचा, कलावंतांचा गुरू होऊन गेले. त्यांचे छोटेसे घर नाशिक शहरात नागसेन नगरात होते. पण तो कलावंत घरात फारसा रमला नाही. त्यांनी पोटापाण्याची काळजी कधी केली नाही. आज या गावी तर उद्या त्या गावी, काखेत शबनम बॅग, तीत जरुरीपुरते कपडे अन् खिशात वाटखर्चापुरते पैसे असले, की त्यांना पुरे होत. अशा कायमच्या जागरणामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. ते आजारी पडले.\nकर्डकांनी विविध प्रकारची हजारो गीते लिहिली. साधीसोपी सहज अशी अलंकृत भाषा त्यातून ग्राम्य जीवनाचे, निसर्गाचे प्रत्ययकारी चित्र दिग्दर्शित होते. बहुतेक सर्व गीते लोकप्रिय झाली. अशी लोकप्रियता एखाद्या गीतकाराच्या वाट्याला क्वचितच येते. कर्डकांचे एक जुन्या काळातील गीत अजूनही रसिकांना आठवत असेल –\n‘अहो सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला\nहिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला… अहो सांगा या वेडीला ||’\n‘सांगते ऐका’ या चित्रप��ातील गीताने एके काळी उभा महाराष्ट्र वेडावून गेला होता. कर्डक त्या गीतातून मराठमोळ्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवतात.\nलोककवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक समतेच्या आंबेडकरी चळवळीसाठी अनन्यसाधारण असे कार्य केले. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवूनच ‘अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी’ने त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’ देऊन त्यांचा गौरव केला, तर महाराष्ट्रात त्यांना ‘मानव मित्र पुरस्कार’, ‘संत नामदेव पुरस्कार’ सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार आणि 1996 साली कर्डक यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात शाहिरी जगतात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘शाहीर अमरशेख’ पुरस्कार असे सन्मान त्यांना मिळाले.\nत्यांनी बाबासाहेबांचे हिमालयाच्या उंचीचे कार्य शब्दबद्ध, लयबद्ध करून समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन करताना शब्दही अपुरे पडतात.\nवामनदादा कर्डक यांची वृद्धापकाळाने प्रकृती क्षीण झाली होती. त्यांची दृष्टीही अधू झाली होती. ते अंथरुणाला खिळून राहिले होते. त्यांची पत्नी त्यांची सेवा करायची. वामनदादा आजारी आहेत ही बातमी महाराष्ट्रात सर्वदूर पसरली. त्यांना रोज लोक भेटण्यासाठी येत असत. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. त्यांचे अशा आजारी अवस्थेत 15 मे 2004 रोजी निधन झाले.\n(बबन लोंढे यांनी लेखात भर घातली आहे)\n(16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2018, ‘युगांतर’वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nदहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर\nसंदर्भ: कवी, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, कलाकार\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nरांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील\nसंदर्भ: रांगोळी, कलाकार, रांगोळी कलाकार, नृत्‍यदिग्‍दर्शक, जूचंद्र गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन कर�� ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/educational-institution/", "date_download": "2019-01-20T13:09:57Z", "digest": "sha1:APKWX6EN7GHI5LC3OWPGN3WNRWY7X2CO", "length": 9192, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Educational Institution- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nशैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षणाचा निर्णय लागू होणार - जावडेकर\nसातव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांनाही मिळणार आहे.\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nमुलाने केला घोटाळा, वडिलांनी केला आरोप\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/pimpri-chinchwad-job-fair/", "date_download": "2019-01-20T13:58:16Z", "digest": "sha1:R2ZFUVPPHYNNS5ODLOJNH5CHJDA6FEHH", "length": 11580, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Pimpri Chinchwad Job Fair 2018 - Pimpri Chinchwad Rojgar Melava 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगाम���र्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपिंपरी चिंचवड रोजगार मेळावा-2018 [8445 जागा]\nपदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:\nमेळाव्याची तारीख: 06 मार्च 2018 (10:00 AM ते 02:00 PM)\nमेळाव्याचे ठिकाण: ऑटो क्लस्टर सायन्स पार्कजवळ ,चिंचवड,पुणे -411019\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा ���िकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3136", "date_download": "2019-01-20T14:08:42Z", "digest": "sha1:XFBVB5OFCXVYEK7U3GVA2UZFIOMUN6XX", "length": 19236, "nlines": 95, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अनिताबाईंचे भाषादालन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनिता जावळे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम गेली पंधरा वर्षें करतात. त्यांनी शिक्षणसेवक म्हणून मार्च 2002 पासून कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. तेथे जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काही व्यवस्था नव्हती. म्हणून स्त्री कर्मचारी ती शाळा नाकारत. अनिताने हिंमतीने ते आव्हान स्वीकारले. बाकी सात सहकारी पुरुष होते. सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. अनिता यांनी पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचे फळ म्हणून त्या धनगर वस्तीतील मुली दहावीपर्यंत पोचल्या त्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.\nअनिता यांची बदली तेथून झाली ती लातूर तालुक्यातील साखरा शाळेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना माटेफळ या शाळेमध्ये बढतीवरील बदली देण्यात आली. अनिता सांगतात, “तेथे आल्यावर रडूच कोसळले कारण तेथे सगळ्या गोष्टींची कमी होती. असे वाटले, काय म्हणून ही शाळा घेतली कारण तेथे सगळ्या गोष्टींची कमी होती. असे वाटले, काय म्हणून ही शाळा घेतली पाचवीच्या वर्गात नऊ मुले होती, पण उपस्थित केवळ दोन-तीन. तेच बाकी वर्गाचे.’’ अनिता यांनी विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यांनी निरनिराळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवले. विद्यार्थ्यांच्या पालकांशी ओळख होण्यासाठी पाककृतीच्या स्पर्धा घेतल्या, गृहभेटी आखल्या. त्यांनी घेतलेला ‘मन की बात’ हा उपक्रम मोठा म���ेदार आणि तितकाच महत्त्वाचाही होती. त्या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थ्यांनी ‘कुण्णालाच’ न सांगितलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या. मुलेही हुशार, त्यांनी आधी बाईंनाच त्यांची ‘मन की बात’ सांगायला लावली. अनिता यांनीही त्यांच्या लहानपणातील काही खोड्या सांगितल्या. त्या त्यांनी आईलाही कळू दिल्या नव्हत्या. हळुहळू, मुले बोलती होऊ लागली. अभिषेकने सांगितले, की त्याने त्याच्या वडिलांच्या खिशातून गुपचूप शंभर रुपये घेतले होते. खरे तर, ती चोरीच होती. पण त्याला तितके कळत नव्हते. परंतु कधी ना कधी वडील त्याबद्दल विचारतील, म्हणून घाबरून तो वडिलांशी फारसा बोलायचाच बंद झाला होता. अनिता यांनी त्याला नीट समजावले आणि ती गोष्ट वडिलांना स्वत: सांगायला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बाबांनी ते नीट ऐकून घेतले आणि अभिषेकच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीसही दिले. वडिलांबद्दलची अनाठायी भीती त्या घटनेने कोठच्या कोठे पळून गेली. शाळेतील एका उपक्रमाने घरातला बाप-लेकाचा संवाद वाढला होता.\nइम्रान नावाचा मुलगा दोन वर्षें फक्त शाळेच्या आवाराजवळ यायचा, पण वर्गात कधी येत नसे. त्याला बोलावले तर पळून जाई. घरचेही त्याच्यासमोर थकले होते. इम्रानने त्यांना तर धमकीच दिली होती, ‘साळंत पाटवलं तर फाशीच लाऊन घ्येतो.’ अनिता यांनी ठरवले, की त्याला शाळेत आणायचेच. त्याची आई अंगणवाडीत येत असे. तेथे त्यालाही घेऊन यायला सांगितले. अनिता यांनी इम्रान अंगणवाडीत आला तेव्हा त्याच्याशी काही न बोलता त्याला त्यांचा मोबाइल दाखवला. त्यावरील गाणी, कविता, चित्रे दाखवली. इम्रानला शाळा म्हणजे केवळ कठोर अभ्यास नव्हे तर अशीही गंमत असते हे हळुहळू पटू लागले. अनिता यांनी त्याच्या मनातील शाळेची भीती मोबाइलच्या माध्यमातून घालवली. इम्रान शाळेत रुळला. तो पहिल्यांदा केवळ अनिता यांच्या वर्गात बसण्याचा हट्ट धरी पण तो हळूहळू शाळेमध्ये रमला. विद्यार्थ्यांची अशी प्रगती पाहून पालकांना शाळेबद्दल आस्था वाटू लागली. ज्या शाळेत वर्गखोल्याही व्यवस्थित नव्हत्या. त्या शाळेच्या इमारतीची डागडुजी लोकांच्या सहकार्याने झाली. मैदानाच्या बाजूला खड्डे खणून झाडे लावली गेली. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात आली. अनिता यांनी माटेफळ शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषादालन हा महत्त्वाचा उपक्रम ���ेतला. भाषाशिक्षणात अनुभव आणि अभिव्यक्ती या दोन्हींना फार महत्त्व असते. अनिता यांनी तो उपक्रम मुलांची अभिव्यक्ती सुधारावी या प्रेरणेने घेतला. भाषादालनामध्ये भाषा विषयावर अनेक प्रकारचे साहित्य आहे, पुस्तके आहेत, अक्षरांचे खेळ आहेत. विद्यार्थी भाषेचा तास असताना त्या दालनात येतात आणि शिकतात. मनसोक्त पुस्तके वाचतात. अनिता यांनी विद्यार्थ्यांना त्यातूनच लिहिण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेला अनुभव लिहून काढणे या एका साध्याशा स्वाध्यायातून विद्यार्थ्यांची लेखन मुशाफिरी सुरू झाली. विद्यार्थ्यांनी सुंदर कथा लिहिल्या. त्याची पुस्तकेही प्रकाशित झाली. पालकांचा त्यांच्या मुलांच्याच त्या कामगिरीवर विश्वास बसेना, महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांनी कोणाची कॉपी केली नव्हती\nअनिता यांची पुन्हा बदली झाली, जिल्हा परिषद शाळा, बोरगाव काळे येथे. त्या शाळेमध्येसुद्धा भाषादालनाचा उपक्रम आहेच. परंतु महत्त्वाचे म्हणजे त्या भाषादालनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: रंगवलेली चित्रे आहेत. शाळेतील इतर भिंतींवरही विद्यार्थ्यांनी चित्रे काढली आहेत. परंतु अनिता यांनी एक अट घातली होती, ती म्हणजे प्रत्येक चित्राची काही तरी गोष्ट हवी. त्यामुळे चित्रातील झाडे बोलतात, ढग हसतात. फुले नाचतात. पाने डोलतात... आणि शाळेच्या भिंती बोलू लागतात. विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या अनुभवाचे सुंदर शब्दचित्रणही केले आहे. विद्यार्थी भाषादालनातील उपक्रमाअंतर्गत बातम्या लिहितात, लेखकांना भेटतात. वार्ताहरांना भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्या मुलाखती घेतात. अनिता यांनी तेथे भित्तिपत्रक म्हणून उपक्रम घेतला आहे. त्या एक विषय प्रत्येक महिन्याच्या भित्तिचित्रासाठी देतात. विद्यार्थी त्यावर कथा, कविता, संवाद, बातमी, स्फुट, चारोळी असे काहीही साहित्य देऊ शकतात. त्या उपक्रमालाही जोरदार प्रतिसाद लाभत आहे. अनिता महिन्यातून दोन शनिवारी खाऊचा उपक्रम घेतात. स्वयंपाकासारखे काम फक्त बाईचे नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवणे हा त्यामागील हेतू आहे. विद्यार्थीच त्याचा त्या दिवशी खाऊ तयार करतात. अगदी भाज्या चिरण्यापासून ते तो पदार्थ तयार करून वाढेपर्यंत सगळे मिळून करतात. त्यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे गट केले जातात. अशा उपक्रमातून स्त्री-पुरुष स���ानतेचे धडे नकळत मिळतात अशी अनिता यांची धारणा आहे.\nअनिता यांनी माटेफळ शाळेतील अनुभवांच्या आधारे ‘लखलखणारी शाळा’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची आणखी काही लहान मुलांसाठीची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\n(लोकसत्ता, २४ ऑक्टोबर २०१८ वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, लातूर तालुका, शिक्षणातील प्रयोग, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nअनिल चाचर - शाळाबाह्य मुलांचा वाटसखा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शाळा, Nasik, Nasik Tehsil, नाशिक तालुका\nमुलांनी मला घडवले आहे\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, कविता\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3946883/", "date_download": "2019-01-20T12:52:08Z", "digest": "sha1:JUB3735M7E22AZGJN2ZE72YAAICTWGXC", "length": 1937, "nlines": 45, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील फोटोग्राफर Santosh's Photography चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mns-activists-protesting-against-nawar-project-111060", "date_download": "2019-01-20T13:54:42Z", "digest": "sha1:KFO74O2GB2NMTWUWRSNY3GHFXZ3VBSEN", "length": 12264, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "MNS activists protesting against the Nawar project नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका | eSakal", "raw_content": "\nनाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमुंबई ताडदेव एसी मार्केट येथील नानार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या पोलिस कस्टडित ठेवल्यानंतर सोडण्यात आले.\nमुंबादेवी - मुलुंड येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला विरोध केला. मुंबई ताडदेव एसी मार्केट येथील नानार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या सचिन गोळे, राकेश जाधव, योगेश चीले, चेतन लब्दे आणि चेतन जगताप या कार्यकर्त्यांना सोमवार दिनांक 16 ला ताडदेव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना अटक केल्यानंतर सातरस्ता येथील पोलिस कस्टडित ठेवण्यात आले होते. आज दिनांक 19 रोजी सायंकाळी गिरगाव कोर्टात प्रत्येकी 15 हजार रूपयांच्या रोख जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली.\nवरिष्ठ वकील राजेन्द्र शिरोडकर, एडवोकेट शरद राऊत, एडवोकेट मुकेश भालेराव आणि एडवोकेट अर्चित साखरकर यांनी अटकेतील आरोपींची जामीन मिळण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, पदाधिकारी संतोष धुरी, धनराज नाईक, अखिल चित्रे, केशव मुळे, शशांक नागवेकर, विनोद अरगिले, प्रशांत गांधी, दयानंद नागवेकर यांचे सोबत असंख्य महाराष्ट्र सैनिक कोर्टाच्या आवारात उपस्थित होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'मोदी म्हणतात, म्हणून मी तुला छळतोय\nमुंबई : आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या निर्णयानंतर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nराजीनाम्याची प्रेरणा राज ठाकरेंपासून\nनागपूर - ‘एका सामान्य कार्यकर्त्याने दिलेल्या धमकीचे समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवत त्याच्या चुका पोटात घालणारा माफीनामा राज...\n'या ��र्माजी बसा'; राज ठाकरेंचा मोदींवर वार\nमुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...\nसेहगल यांना विरोध नाही - राज ठाकरे\nमुंबई - \"\"नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची...\nसहगल यांचे 'मनसे'स्वागत करतो : राज ठाकरे\nमुंबई : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखिल भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/04/ch-11-marathi-literature-ad-bhut.html", "date_download": "2019-01-20T13:08:24Z", "digest": "sha1:PQPP2HJADBCDRI5YGTPXW7DAWEDXIJYV", "length": 13448, "nlines": 143, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-11: डांबरट ( Marathi literature - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nक्लास सुरु होता. क्लासमध्ये जॉन आणि त्याचे दोन दोस्त साथीदार जवळ जवळ बसले होते. जॉन सारखी चूळबूळ चालली होती आणि तो बेचैन वाटत होता. त्याचं लक्ष क्लासमध्ये नव्हतं. त्याने एकदा क्लासमध्ये सभोवार नजर फिरवली, आणि विषेशत: नॅन्सीकडे बघितलं. पण तिचं लक्ष त्याच्याकडे कुठं होतं. ती आपली नोट्स घेण्यात मग्न होती. काल रात्रीचा प्रसंग आठवून जॉनला पुन्हा अपराध्यासारखं वाटलं.\nतिला बिचारीला काय वाटलं असेल...\nएवढ्या सगळ्या मित्रांच्या समोर आणि मेरीच्या समोर आपण ...\nनाही आपण असं करायला नको होतं...\nपण आपण तर चुकीने असं केलं...\nआपल्याला काय माहित की तो चोर नसून नॅन्सी आहे...\nनाही आपल्याला तिची माफी मागायला हवी...\nपण काल तर आपण तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला...\nतर तिने धाडकण रागाने दार बंद केलं होतं...\nनाही आपल्याला त�� जोपर्यंत माफ करणार नाही तोपर्यंत माफी मागतच राहावं लागणार...\nत्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. तेवढ्यात तासाची घंटा झाली. मधला ब्रेक होता.\nचला हा चांगला चान्स आहे...\nतो उठून तिच्याजवळ जाणार इतक्यात ती मुलींच्या घोळक्यात नाहीशी झाली होती.\nब्रेकमुळे कॉलेजच्या व्हरंड्यात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. छोटे छोटे समूह करुन गप्पा मारत विद्यार्थी सगळीकडे विखूरलेले होते. आणि त्या समुहातून रस्ता काढत जॉन आणि त्याचे दोन मित्र त्या गर्दीत नॅन्सीला शोधत होते.\nआता तर पोरींच्या घोळक्यात वर्गाच्या बाहेर जातांना आपल्याला दिसली होती...\nते तिघे जण इकडे तिकडे पाहत तिला शोधायला लागले. शेवटी त्यांना एकाजागी कोपऱ्यात एका समुहात आपल्या मित्रांसोबत गप्पा करतांना ती दिसली.\n''चला रे...'' जॉन आपल्या मित्रांना म्हणाला.\n'' आम्ही कशाला ... आम्ही इथेच थांबतो... तुच जा'' त्याच्या मित्रापैकी एकजण म्हणाला.\n'' अबे... सोबत तर चला'' जॉनने त्यांना जवळ जवळ पकडूनच नॅन्सीजवळ नेले.\nजेव्हा जॉन आणि त्याचे मित्र तिच्या जवळ गेले तेव्हा तीचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. ती आपली गप्पांत रंगून गेली होती. नॅन्सीने गप्पा करता करता एक नजर त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जॉनने तिच्या अजून जवळ जावून तिचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला. पण ती वारंवार दुर्लक्ष करीत होती. दुरुन व्हरंड्यातून जाता जात ऍन्थोनी जॉनकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि अंगठा दाखवून त्याने त्याला बेस्ट लक विश केलं.\n'' नॅन्सी ... आय ऍम सॉरी'' जॉनला एवढ्या मुला मुलींच्या गर्दीत लाजही वाटत होती पण तो हिम्मत करुन म्हणाला.\nनॅन्सीने एक कॅजूअल नजर त्याच्यावर टाकली.\nजॉनचा उडालेला गोंधळ पाहून त्याच्या मित्राने पुढची सुत्र हाती घेतली.\n'' ऍक्च्यूअली आम्ही एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो'' तो म्हणाला.\n'' हो ना ... तो रोज होस्टेलमध्ये चोऱ्या करत होता..'' दुसरा मित्र म्हणाला.\nजॉन आता कसाबसा सावरला होता. त्याने पुन्हा हिम्मत करुन आपले पालूपद सुरु केले, '' नॅन्सी ... आय ऍम सॉरी ... आय रियली डीडन्ट मीन इट... मी तर त्या चोराला पकडण्याचा ...''\nजॉन वेगवेगळे हावभाव करुन तिला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. तो काय बोलत होता आणि काय हावभाव करीत होता त्याचे त्याला कळत नव्हते. शेवटी एका हावभावाच्य��� पोजीशनमध्ये तो थांबला. जेव्हा तो थांबला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जरी स्पर्ष करीत नसले तरी त्याचे दोन्ही हात पुन्हा तिच्या उरोजांच्या वर होते. नॅन्सीच्याही ते लक्षात आले. त्याने पटकन आपले हात मागे घेतले. तिने रागाने एक दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला आणि पुन्हा एक जोरात त्याच्या कानाखाली लगावली.\n'' डांबरट'' ती चिडून म्हणाली.\nजॉन पुन्हा सावरुन काही बोलण्याच्या आत ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली होती. जेव्हा तो भानावर आला ती दूर निघून गेली होती आणि जॉन आपला गाल चोळीत उभा होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/parbhani-i-supporting-maratha-morcha-muslim-youth-did-mundan-297123.html", "date_download": "2019-01-20T12:48:04Z", "digest": "sha1:CXK4W3AJ7OAYKWTRH7HGHLRBIIGEMEIF", "length": 19391, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण���यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nVIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन\nमराठा क्रांती ठोक मोर्चा ला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून आज पाथरीतील धरणं आंदोलनात एका मुस्लीम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समिती 24 सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.\nपरभणी, 24 जुलै : मराठा क्रांती ठोक मोर्चा ला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून आज पाथरीतील धरणं आंदोलनात एका मुस्लीम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समिती 24 सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. पाथरी शहरात गेल्या सहा दिवसापासून मराठा क्रांती मोर्चा ला पाठिंबा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून पाथरीत वकील संघाने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर शेख मोईनोद्दीन या मुस्लीम युवकाने राष्ट्रीय महामार्गावर बसून भाजप सरकारचा निषेध करत मुंडन करून घेतले.\nमराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील\nयाच वेळी शिवसेनेचे पाथरी पंचायत समितीचे सदस्य यांनी ही भाजपा सरकारचा निषेध करत मुंडन केले. यावेळी अनिल काळे, कृष्णा शिंदे, तुकाराम शिंदे, भागवत कोल्हे, तुकाराम पैळ, विष्णू काळे, संदिप टेंगसे, सोमेश गरड, अमोल टाकळकर यांनी धरणे आंदोलनाच्या तहसील कार्यालयासमोर स्वत:चे मुंडन करून घेतले.\nमुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. अंत्यसंस्कारच्या ठिकाणावरून खैरे यांना पिटाळण्यात आलं.\nMaharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं' व्यंकय्या नायडूंचा सवाल\nकार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्त्यांवनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली आणि तिथून पिटाळून लावलं. या सगळ्या प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी आणखीनच आक्रमक होत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही.\nऔरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमहाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. तसेच आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.\nमराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार\nदरम्यान मराठा आंदोलनात काही समाज कंटक घुसलेत त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातच होणार आहे. आंदोलनं करून बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन चंद्रकांत दादांनी केलंय. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nVIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/virat-kohli-shares-picture-with-wife-anuska-sharma-on-his-instagram-account-virushka-297963.html", "date_download": "2019-01-20T13:34:28Z", "digest": "sha1:FRQU23T7OYJGM77NVCFRVEWZE6YS4B6B", "length": 14922, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Relationship Goals: 'विरुष्का'चा हा नवा फोटो पाहिलात का?", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nRelationship Goals: 'विरुष्का'चा हा नवा फोटो पाहिलात का\nसेलिब्रि���ी जोडपं कसं असावं याचा दाखला देण्यासाठी विरुष्का हे सर्वोत्तम उदाहरण आहे.\nनवी दिल्ली, ३० जुलैः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अनेकदा सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मासोबतचे फोटो शेअर करत असतो. सध्या विराट कोहली आणि टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडदरम्यान ५ कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. विराटने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनुष्का शर्मासोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर केला. त्याच्या या फोटोला अल्पावधीतच लाखो लाइक्स आणि शेअरही आले. नेहमीप्रमाणे विरुष्काची ही जोडी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. एकीकडे क्रिकेट दौऱ्यांमध्ये व्यग्र असलेला विराट अनुष्कालाही वेळ देतो. विराट जेवढा क्रिकेट दौऱ्यांमध्ये व्यग्र असतो तेवढीच अनुष्काही तिच्या सिनेमांच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र असते. पण तरीही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हे जोडपं एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करतात. सेलिब्रिटी जोडपं कसं असावं याचा दाखला देण्यासाठी विरुष्का हे सर्वोत्तम उदाहरण आहे.\nया फोटोमध्ये विराटने जीन्सचं शर्ट घातलं असून टोपीही घातली आहे. तर अनुष्काने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. या फोटोला कॅप्शन देताना विराटने लिहिले की, ‘तुझ्यासोबत काही क्षण चालायला जरी मिळालं तरी तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो.’ कोहलीसाठी याआधीचा इंग्लंड दौरा फार खराब गेला होता. पण प्रशिक्षण रवी शास्त्री यांच्या मते, गेल्या ४ वर्षांपासूनचा विराटचा परफॉर्मन्सने त्याच्यातील आत्मविश्वास वाढवला आहे. त्यामुळे विराटसाठी हा कसोटी दौरा फार महत्त्वपूर्ण असणार आहे यात काही शंका नाही.\nVIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी\nशोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार\n'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B0/all/page-5/", "date_download": "2019-01-20T12:50:32Z", "digest": "sha1:LVW23GLXXXEB7DDZE3PKLRALRPTOWJPP", "length": 11323, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दर- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हा��रल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nदेशाच्या विकास दरात घट, GDP 7.1 वर घसरला\nआर्थिक विकासाच्या बाबतील भारत अजूनही चीनच्या पुढे आहे. भारताची अर्थव्यस्था 2.3 ट्रिलियन डॉलरवर गेली असून आशियात तीसऱ्या क्रमांकांची मोठी अर्थव्यवस्था आहे.\nवांग्याचेही दर कोसळले; हताश झालेल्या शेतकऱ्याने उपटून फेकलं उभं पिक\nघरगुती गॅस सिलिंडर 150 रुपयांनी होणार स्वस्त\nVideo- Bigg boss 12 मध्ये श्रीशांतने मॅच फिक्सिंगचा केला खुलासा, रडत रडत सांगितला किस्सा\nमहाराष्ट्र Nov 24, 2018\nदूध ५ रुपयांनी महागण्याची शक्यता\nदुष्काळामुळे होरपळ, त्यात 'पाढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दाम\nमहाराष्ट्र Nov 19, 2018\nडाळींच्या भावाने पार केली शंभरी, दरात आणखी वाढ होणार\nमहाराष्ट्र Nov 16, 2018\nसाईच्या दरबारातील प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nब्लॉग स्पेस Nov 16, 2018\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nसुसाट... इलेक्ट्रिक बाईकमुळं या खेड्यानं संपवली पेट्रोलची गरज\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T12:55:53Z", "digest": "sha1:ZIXZFAY7DS7EF5XNOXANUO5LOTLBRNBZ", "length": 11432, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समाजकंटकांनी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पा���िला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nमराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काही वेळापूर्वी एका तरुणानं न्यायालयाबाहेर हल्ला केला आहे.\nकचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू\nकचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू\nसमाजकंटकांनी विहिरीत कालवले विष, शेतकऱ्याने जनावरांसाठी केली होती उपलब्ध\nगणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यात समाजकंटकांचा धुडगूस\n'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'\nमराठा आरक्षण : समाजकंटकांमुळेच हिंसाचार, यापुढचं आंदोलन शांततेनेच होणार\nकोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडे खून प्रकरणातील संशयितांचे फोटो प्रसिद्ध\nराहुल फटांगळे हत्येप्रकरणी 3 जणांना अटक\nभीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडलं - शरद पवार\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत 'फ्लेक्स वॉर'\nजातीय मोर्चे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार\nगुलबर्ग हत्याकांड प्रकरणाचा 14 वर्षांनंतर फैसला, 11 जणांना जन्मठेप\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.tanishkafoundation.org/Article.aspx?NewsId=4993206251571277269&SiteType=1", "date_download": "2019-01-20T13:28:56Z", "digest": "sha1:5UQIMNGXTQCTESRSVLIHBFPVOC374EJV", "length": 3322, "nlines": 67, "source_domain": "marathi.tanishkafoundation.org", "title": "तनिष्का सभासद व्हा | Tanishka Women's Dignity Forum", "raw_content": "\nउत्कंठापूर्ण वातावरणात तनिष्का निवडणुकीची मतमोजणी\nपुणे - मतमोजणीचे वातावरण होते.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती... सविस्तर वाचा\nशहर, शेतवस्तीतून गावाकडे मतदानासाठी\nऔरंगाबाद - औरंगाबाद, बीड, जालन्याच्या ग्रामीण भागात \"तनिष्कां'साठी अतिशय... सविस्तर वाचा\nशितलबाग, भोसरी ः येथे सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या बैठकीत गटप्रमुख वेदश्री काले यांनी मार्गदर्शन केले.\nमुंबई: 'तनिष्का'तर्फे स्वसंरक्षणाचे धडे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड\n५९५, बुधवार पेठ, पुणे\nफोन: +९१ ९२२५ ८०० ८००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%98/", "date_download": "2019-01-20T12:33:01Z", "digest": "sha1:SUJHMA3YRREQMA2VT5IXHDCDNQMNGVMP", "length": 8881, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पास भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पास भीषण आग\nगोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात भीषण आग लागली असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर वन्य प्राण्यांनाही या आगीचा फटका बसत आहे. तेंदूपत्ता व्यापाऱ्यांकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय आहे.\nतेंदूची लहान झाडं जळली की 15 दिवसात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटते, असा व्यापाऱ्यांचा समज आहे. त्यामुळेच मजुरांच्या सहाय्याने अवैधरित्या जंगलात आग लावली जाते. दुर्दैवाची बाब म्हणजे तेंदूपत्ता व्यापाऱ्यांनीच ही आग लावल्याचे सिद्ध झाले तरी विभागनिहाय 15 हजार रुपयांचा नाममात्र दंड आकारला जातो. तर एखाद्या वेळेस त्याचा करार रद्द केला जातो.\nनवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्र समजला जाणाऱ्या मुरदोली, दोडके, पुतळी, डूगीपार, शेंडा, कोयलारी, आलेबेदर या 15 कंपार्टमेंटमध्ये आग लागली असून याच परीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर असतो. या आगीची झळ वन्य प्राण्यांना बसल्याची शक्यता नाकारता येत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-20T13:01:20Z", "digest": "sha1:RBJM7ZRP2I4TW6IOG7KEWZAV2PQK5BO7", "length": 11523, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्ह्यातील पोलिसांसाठी 750 घरे मंजुर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यातील पोलिसांसाठी 750 घरे मंजुर\n55 गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव\nआता 55 गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव आहेत. यापूर्वी भारतीय दंड विधान 57 प्रमाणे काही प्रस्ताव मंजूर झाले असून प्रांताधिकाऱ्यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी नमूद केले.\nइंदापूर येथे ग्रामीण पोलीस अधीक्ष सुवेझ हक यांची माहिती\nइंदापूर – पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकरीता नव्याने 750 घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्यापैकी 50 घरे इंदापूर येथे बांध���्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज (गुरुवारी) इंदापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nइंदापूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सजन हंकारे, फौजदार दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. सुवेझ हक म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकरीता नव्याने वसाहत उभारण्यासाठी प्रस्तावित असलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी 750 घरे बांधण्यात येणार आहे. इंदापूर येथे 50 घरांचे तीन टॉंवर्स उभारण्यात येणार असून पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकरिता बंगला व फौजदार ते पोलीस कर्मचाऱ्यांच्यासाठी टू बीएचके अशा सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच प्रशस्त असे पोलीस ठाणे व पोलीस वेल्फेअरमधून पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे. याबाबी मंजूर झाल्या असून याचा निधी पोलीस हौसिंगकडे आला आहे.\nइंदापूर तालुक्‍यातील 40 पोलीस पाटलांची सुवेझ हक यांनी बैठक घेतली. बैठकीत पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून दिली.तसेच एक गाव एक सीसीटिव्ही ही योजना राबविण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून किंवा तंटामुक्‍तच्या निधीतून गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.त्याप्रमाणे प्रत्येक गावात 25 तरुणांना ग्रामसुरक्षा दलात नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहेत. ग्रामसुरक्षा दलातील संख्या बळ वाढविण्यात येणार आहे. ग्रामसुरक्षा दलातील जवानांना बॅंचेस व काठी देण्यात येणार आहे असे त्यांनी नमूद केले. पोलीस पाटलांनी महिलांची दारू बंदी समिती स्थापन करायची आहे. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करायचे आहे. ते शासनाचे कर्मचारी असल्याने त्यांना परवाने द्यायचे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nसिलिंडरच्या ट्रकने घेतला टेम्पो चालकाचा बळी\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T13:17:29Z", "digest": "sha1:Z75YQQLFHG7K5VG6PTLDRGQQ2U2LOVK7", "length": 9391, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी; ग्राहकांना संरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – देशमुख | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी; ग्राहकांना संरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – देशमुख\nमुंबई – शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून ग्राहकांचे संरक्षण करण्याचे काम शासन करीत आहे. राज्य शासनाने २५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. विल्हेवाट लावण्यासंदर्भात तुरीची डाळ विकण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ग्राहकांनाही माफक दरात तूरडाळ देण्याचा शासनाने प्रयत्न केला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nविरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना विधानसभेत देशमुख बोलत होते.देशमुख म्हणाले, तुरीचे गाळप करून डाळीत रूपांतर करून ते विकण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दोन हजार टन रोज तुरीचे गाळप व्हावे अशी अट निविदेत होती. या अटींचे पालन होत नसल्याने फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या.\nतूर आणि डाळीचे गाळप करताना गैरप्रकार झाला नसून शासन कुणालाही पाठिशी घालत नाही. ६९ टक्केवारी दराने निविदा काढण्यात आली होती. मार्केटींग फेडरेशनमध्ये पारदर्शक कारभार झाला आहे. शेतकऱ्याने उत्पादन केलेली तूर पूर्णपणे खरेदी करण्याचा हेतू साध्य करण्यात आला आहे. ग्राहकांनाही मा���क दरात तूरडाळ मिळावी यासाठी ५५ रूपये किलो दराने तूरडाळ देण्यात आली आहे, असेही देशमुख म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुभाष देशमुखांच्या संस्थेने 24 कोटींचे अनुदान लाटले\nपतसंस्थांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण\nकिसनवीर कारखान्याला पैसे द्यायला लावणारच\nसूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने व बँकांनी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसाखर आयुक्तालयाची उद्या आढावा बैठक\nराणे समितीचा अहवाल घाईगडबडीतला\nप्रत्येक कर्जदाराला दीड लाखाची कर्जमाफी\nराज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही- सुभाष देशमुख\nआतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Three-trucks-seized-by-sandmafine/", "date_download": "2019-01-20T13:43:42Z", "digest": "sha1:L4PYNUYOKA2FVOZCOWNECXDGS55SSU5U", "length": 7848, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाळूमाफियांनीच पळविले जप्त केलेले तिन्ही ट्रक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वाळूमाफियांनीच पळविले जप्त केलेले तिन्ही ट्रक\nवाळूमाफियांनीच पळविले जप्त केलेले तिन्ही ट्रक\nअधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करणार्‍या वाळूमाफियांची मजल आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेली वाहने पळवून नेण्यापर्यंत पोहोचली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 16) रात्री घडला आहे. जप्त केलेली तिन्हीही वाहने माफियांनी पळवून नेली आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयातच हा प्रकार घडल्याने तहसिल प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.\nशहरात अवैधरित्या वाळू आणणारी तीन वाहने तलाठ्यांनी जप्‍त करत ती जिल्हाध��कारी कार्यालयातील नाशिक तहसिल कार्यालयाच्या आवारात उभी केली. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाने दंडाच्या नोटीसा बजावल्या होत्या. दरम्यान, तीनपैकी एका वाहनाच्या मालकाने पहिल्या टप्प्यात 13 हजार रूपयांचा भरणाही केला. मात्र, उर्वरित दोन वाहनांच्या मालकांनी शुक्रवारी (दि.16) रात्री दंड भरला नव्हता. दरम्यान, ही तिन्ही वाहने कार्यालयाच्या परिसरातून पळवून नेली. कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही व रात्रीचे सुरक्षारक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षितेतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nमार्च एन्डजवळ आल्याने जिल्हा प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार तत्कालीन नाशिक प्रातंधिकारी अमोल येडगे यांनी वाळूमाफियांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून येडगे यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. कार्यालयातील तसेच सेतूमधील बेबंदशाहीला लगाम घालणे हा त्यामागील मुळ उद्देश होता. परंतु, येडगेंची बदली होताचा संबंधित कॅमेर्‍यांची दिशाही बदलण्यात आली आहे. ही दिशा कोणी व का बदलली याबाबत गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी माफियांनी थेट जप्त केलेली वाहनेच पळविल्याने त्यांना कोणाची फुस आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे समजते. याबाबत चौकशीचेही संकेत मिळत आहेत.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील यापूर्वी दोन ते तीन वेळेस चोरीच्या घटना घडल्या होेत्या. यामध्ये संगणक तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच रात्रीच्या सुमारास प्रशासनाने चार सुरक्षारक्षक नेमले आहे. मात्र, अशा परिस्थितीत वाहने पळवून नेल्याने कार्यालयाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेल��� इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/975", "date_download": "2019-01-20T14:03:39Z", "digest": "sha1:KHLGBRAKOKZRNDXDM4M557LJYEZ2WEDF", "length": 7020, "nlines": 49, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सायकलपटू | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले ती रविकांत व रंजिता शिंदे यांची कन्या. तिने प्रगतीची पावले टाकण्यास आठवीपासूनच सुरुवात केली व ती सायकलमुळे-वेगवान गतीमुळे ध्येयमंदिराकडे जात राहिली. प्रिताली सध्या बालेवाडी(पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे फर्स्ट इयर बी.कॉम. करत आहे. तिचे पहिले ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण निडी येथे झाले. ती पाचवीपासून मेढे या गावी शाळेत येत असे. निडीपासून मेढे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून वडिलांनी तिला सायकल घेऊन दिली. तिचे सायकलने येणे-जाणे रोज सुरू झाले. ती नववीपर्यंत हायस्कूलमध्ये होती. चार वर्षांत सायकलची गरज हा तिचा हळुहळू छंद व मग ध्येय बनले.\nमेढा हायस्कूलच्या शिक्षकांनी तसेच प्रकाश पानसरे या तिच्या मार्गदर्शकांनी तिच्यातले गुण ओळखून तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. शाळेत जाताना उशीर होऊ नये यासाठी प्रिताली वेगाने सायकल चालवत असे. ते पाहून ही मुलगी सायकलिंगमध्‍ये प्राविण्‍य मिळवू शकेल असा विश्‍वास पानसरेसरांना वाटला. त्‍यांनी त्याबाबत तिच्‍या आईवडिलांशी चर्चा केली आणि पानसरेसरांकडे प्रितालीचे प्रशिक्षण सुरू झाले. ध्येय ही जीवनाची गरज आहे हे आकलन झाल्यावर तिने ध्येयाची अर्धी मजल मारली असे पानसरे म्हणतात.\nआशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती\nसायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू\nजुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री सायकलपटू\nमुंबई-पुणे रस्ता न थांबता पाच तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार करणा��ी एकमेव स्त्री खेळाडू\nपाच फूट दोन इंच उंची, नीटनेटके बसावेत असे, कोणतीही फॅशनेबल स्टाईल न करता कापलेले करड्या रंगाचे केस, समोरच्याला दरारा वाटावा असे चेहर्‍यावरचे भाव, स्कर्ट व वर कॉलरचा शर्ट असा वेश आणि तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असावा अशी ‘हिरो’ची जुन्या स्टाईलची लेडीज सायकल सतत तिच्या बरोबर\nशिरपेचामध्ये अनेक उपाधी धारण केलेली, तळेगाव-दाभाडे येथील आशा पाटील\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-accident-death-109584", "date_download": "2019-01-20T14:24:21Z", "digest": "sha1:N33B7YDEXFWEN6HVUZTP4GEBDIW5BQ3O", "length": 10730, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon accident death नगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nनगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू\nजळगाव ः नगरदेवळा (ता.पाचोरा) रेल्वे स्टेशन रोड लगत पेट्रोल पंप जवळ आज रात्री साडे आठ दरम्यान नगरदेवळा येथिल भरत बापू सुर्यवंशी (वय 19) याचा अपघातात मृत्यू झाला. भरत हा मित्रा सोबत (एमएच 19पीआर 2516) या दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेने पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ भडगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेतांना वाटेतच मृत्यू झाला.\nनगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू\nजळगाव ः नगरदेवळा (ता.पाचोरा) रेल्वे स्टेशन रोड लगत पेट्रोल पंप जवळ आज रात्री साडे आठ दरम्यान नगरदेवळा येथिल भरत बापू सुर्यवंशी (वय 19) याचा अपघातात मृत्यू झाला. भरत हा मित्रा सोबत (एमएच 19पीआर 2516) या दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेने पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ भडगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेतांना वाटेतच मृत्यू झाला.\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nविजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त\nपुणे - कोंढवा खुर्द येथील सवेरा ग्रीन पार्क परिसरात सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सलग चार दिवस वीजपुरवठा मधूनच खंडित होत असल्याने नागरिक...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remedies-118101800008_1.html", "date_download": "2019-01-20T12:52:28Z", "digest": "sha1:MXYQG77WOR4PZYZMWNMLN7R6THE774LH", "length": 9771, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रत्येक आजारांवर सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम पडतो.\nकॉलरा रोगात जेव्हा शरीर अकडून जातो तेव्हा अक्रोडाच्या तेलाने मालीश केल्याने आराम मिळतो.\nपेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागात तो लेप लावल्याने आराम मिळतो.\nहिरड्यांहून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या वाळलेल्या फुलांची पूड तयार करून घ्यावी. याने दात घासल्यास हिरड्यांहून पाणी येणे थांबते.\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन केल्याने हा रोग बरा होण्यास मदत मिळतो.\nबहेडे आणि साखर सम मात्रेत घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांचा आजार दूर होतो.\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bob-ross/", "date_download": "2019-01-20T13:31:48Z", "digest": "sha1:K6QYE6HHH74W6UU4X644BPYP2GLPJLC7", "length": 3484, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Bob Ross", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-water-problem-117474", "date_download": "2019-01-20T14:08:34Z", "digest": "sha1:PB2BFUDOUL3YF6HUTLCUHQ3C4MCFBEGK", "length": 11967, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news water problem पालखेडचे आवर्तन सोडले,गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी | eSakal", "raw_content": "\nपालखेडचे आवर्तन सोडले,गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी\nशुक्रवार, 18 मे 2018\nनाशिकः निफाड येवला मनमाड विविध तालुक्‍यातील गावांना पिण्यासाठीचे सुमारे 800 दशलक्ष घनफूटाचे आवर्तन आज सायंकाळी सोडण्यात आले. उद्या (ता.19) पालखेड नदीतून कालव्यात पाणी पोहोचण्याची शक्‍यता आहे.\nउन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून पाण्याचे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तनाची लगबग सुरु झाली आहे. तीन दिवसांपासून पालखेड आवर्तनसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी\nनाशिकः निफाड येवला मनमाड विविध तालुक्‍यातील गावांना पिण्यासाठीचे सुमारे 800 दशलक्ष घनफूटाचे आवर्तन आज सायंकाळी सोडण्यात आले. उद्या (ता.19) पालखेड नदीतून कालव्यात पाणी पोहोचण्याची शक्‍यता आहे.\nउन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून पाण्याचे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तनाची लगबग सुरु झाली आहे. तीन दिवसांपासून पालखेड आवर्तनसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी\nसुरु होती. दोन दिवसांत आतापर्यत या मार्गावरील सुमारे 2 हजाराहून आधिक डोंगळे काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा करीत, कारवाई करतांनाच या मार्गावर विविध पोलिस यंत्रणांना पाणी सोडले जाणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सगळी तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सायंकाळी पालखेडसाठी पाणी सोडण्यात आले.\nमनमाड सह येवल्यातील 38 गावांसाठीच्या पाण्यासाठी मागणी सुरु होती. मनमाड रेल्वेचे यात आरक्षण आहे. पालखेडचे पाणी रात्रीतून नदीत पोहोचेल. त्यानंतर शनिवारी\nदुपारी कालव्यात पोहोचणार आहे.\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफ��केशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://scsssadas.org/LocalManagementMara.aspx", "date_download": "2019-01-20T13:46:25Z", "digest": "sha1:OGZEAAYHMTX3AJNB6XJFJP3DGJVY2N54", "length": 3354, "nlines": 36, "source_domain": "scsssadas.org", "title": "-: श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था :-", "raw_content": "\nआमच्या बद्दल श्री. छ.शि.शि. संस्था व्यवस्थापन\nकमल नर्सिंग वसंत विज्ञान,वाणिज्य,कला वसंत तंत्रविद्यानिकेतन\nलालबहादूर शास्त्री विद्यालय माउली विद्यालय शंकर विद्यालय यशवंतराव चव्हाण विद्यालय आसरादेवी विद्यालय छत्रपती विद्यालय आडस दयानंद विद्यालय जय भवानी विद्यालय जोगेश्वरी विद्यालय\nमहाराष्ट्र परिचर्या परिषद महाराष्ट्र परिचर्या परिषद १ अनिवार्यता प्रमाणपत्र हमीपत्र शपथपत्र १ शपथपत्र २\nस्थानीय व्यवस्थापन समिति प्रवेश प्रक्रिया\nआमच्या बद्दल सवलती परितोशके महाविध्यालय समेति संपर्क चित्र फळक प्रतिक्रिया\nइतिहास व्यवस्थापना ध्येय आणि उदेष\nसंकेत स्थळावरील काम चालू आहे.\nचित्र सफर एन. एस. एस. औरंगाबाद विद्यापीठ एम. पी. यस. सी. यू. पी. एस. सी.\n१ श्री. बाबुराव नरसिंगराव देशमुख अध्यक्ष\n२ श्री. रमेशराव बाबूरावजी देशमुख सचिव\nमुख्य पान |आमच्या बद्दल |प्रतिक्रिया | संपर्क | स्थानीय व्यवस्था समिति | कार्यरत महाविद्यालय समीती|प्रवेश प्रक्रिया\n© श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था - सर्व अधिकार आरक्षित संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस | तपासा ई-मेल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T12:49:47Z", "digest": "sha1:LJCTRMXMRC2464Y3BAULDVYJVEPNXPMR", "length": 12432, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर\nअजित पवार : सत्ताधारी भाजपवर घणाघात\nपिंपरी – गुजरातमध्ये घोड्यावर का फिरतो म्हणून एका मागासवर्गीय मुलाला मारहाण करण्यात आली. त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या गुजरातमध्ये कायद्याचे धिंदवडे काढले जात आहेत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अवमान आहे. पिंपरीतील आत्महत्तेच्या घटनेत भाजपची नगरसेविका आणि तिच्या पतीचे नाव असल्याची चिट्टी पोलि���ांना मिळाली आहे. त्यातील संबंधितांवर तातडीने कारवाई का केली जात नाही म्हणून एका मागासवर्गीय मुलाला मारहाण करण्यात आली. त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या गुजरातमध्ये कायद्याचे धिंदवडे काढले जात आहेत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अवमान आहे. पिंपरीतील आत्महत्तेच्या घटनेत भाजपची नगरसेविका आणि तिच्या पतीचे नाव असल्याची चिट्टी पोलिसांना मिळाली आहे. त्यातील संबंधितांवर तातडीने कारवाई का केली जात नाही असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.\nभोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, वैशाली घोडेकर, भाऊसाहेब भोईर, वसंत लोढे, अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.\nपवार म्हणाले की, देशात भाजप आणि शिवसेनेचं जातीयवादी सरकार आहे. त्यामुळे देशासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली आहे. अल्पसंख्याक समाज भयभीत झाला आहे. गुजरातमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. घाईघाईत शपथविधी उरकणा-या येडियुरप्पांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रगीत होताना भाजपचे नेते सभागृहात थांबले सुध्दा नाहीत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी रामनाथ कोविंद हे देखील राष्ट्रगीत सुरू असताना एका व्यासपीठावर स्थानापन्न होतानाची क्‍लीप व्हायरल झाली आहे. देशाच्या राष्ट्रपतीने असे करणे म्हणजे बाबासाहेबांच्या घटनेचा अवमान केल्यासारखेच आहे, अशी टीका पवार यांनी केली.\nव्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले…\nतत्कालीन मंत्र्यांनी परदेशातील बॅंकेत ठेवलेला काळा पैसा देशात आणून प्रत्येक नागरिकांच्या बॅंक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाली. अद्याप एक रुपया सुध्दा मोदींनी परदेशातून काळा पैसा भारतात आणला नाही. काळा पैसा नक्षलवाद्यांच्या उपयोगाकरिता वापरला जात असल्याचे सांगून नोटबंदीचा निर्णय घेतला. तोही फसला. कारण, तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात 500 रुपयांच्या 15 लाख नोटा व्यवहारात होत्या. नोटबंदीनंतर पाचशेच्या 17 लाख नोटा व्यवहारात आल्या आहेत. तरीही, आज सर्वसामान्य नागरिकाला “एटीएम’मधून पैसे मिळत नाहीत. एवढे पैसे नेमके काढले कोणी याचे उत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्यावे. दररोज पेट्रोल, डिजेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे टॅंकरची टाकी फुल करण्यासाठी पाच हजार रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. त्यामुळे व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/andheri-bridge-to-be-close-for-some-days-news-update/", "date_download": "2019-01-20T13:27:14Z", "digest": "sha1:F53O3LNGFWDRCEHSLOHISF6K5FAUVLOD", "length": 6730, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अंधेरीचा 'तो' पूल काही दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअंधेरीचा ‘तो’ पूल काही दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद\nमुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ असलेला पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना काल मुंबईत घडली होती. या घटनेत २ जण जखमी झाले होते. पूल अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता.\nदरम्यान दुरुस��तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आता पुढील काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.\nवाहन चालकांनी जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल , सांताक्रुज येथील मिलन सब वे उड्डाणपूल, मालाड गोरेगावसाठी मृणालताई गोरे उड्डाणपूल, विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी-खार-मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी मुंबई पोलिसांनी सूचना केली आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nपुणे शहरातील वाहतुकीत बदल\nरिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची निवडणूक 8 जुलै ला होणार\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-and-sharad-pawar-one-dias-akhil-bhartiya-marathi-natyasammelan/", "date_download": "2019-01-20T13:22:32Z", "digest": "sha1:VA2XFAVSURMTUAPDAOFQGSTH5UCEBSWX", "length": 7390, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुन्हा एकदा राज ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर\nटीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महामुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. यावेळेस निमित्त आहे ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे. १३ जूनपासून ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होईल. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८ व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nपुणे : 'खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ मतदारसंघाचा नकाशा तरी माहिती आहे का त्यांचे कार्यक्षेत्र हे ३० गावापुरते…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मु��्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-20T13:46:50Z", "digest": "sha1:MJIVOOWPCPA3BJWAKCMLSTWY5J6TRPOL", "length": 6692, "nlines": 123, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "कनागावा", "raw_content": "\nकनागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २,४१५.८ चौ. किमी (९३२.७ चौ. मैल)\nघनता ३,७४० /चौ. किमी (९,७०० /चौ. मैल)\nकनागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. कनागावा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.\nयोकोहामा हे जपानमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर कनागावा प्रभागाची राजधानी आहे.\nकोमोडोर मॅथ्यू पेरी कनागावामध्ये १८५३ आणि परत १८५४मध्ये आला होता. त्यावेळी त्याने कनागावाचा तह मांडून जपानी बंदरांमध्ये अमेरिकन व्यापारी जहाजांना ये-जा करण्याची मुभा मिळवली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/05/online-entertainment-novel-aghast-ch-37.html", "date_download": "2019-01-20T12:57:48Z", "digest": "sha1:LIHBBRF45B4DNNCGH7TTOROKHSFR32JP", "length": 10633, "nlines": 88, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Online Entertainment - Novel - अद-भूत / Aghast : CH-37 ऑपरेशन पार्ट 2 / Operation Part-II", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nरिचर्ड, इरिक आणि डिटेक्टीव्ह सॅम समोर ठेवलेल्या सर्कीट टिव्हीवर बघत होते. त्या टिव्हीवर मांजरीच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या.\nरिचर्ड काही दाखविण्याच्या आधीच इरिकने मधे घुसून कॉम्प्यूटरचा त��बा घेतला. रिचर्डला त्याच्या या वागण्याचा राग आला होता. पण काय करणार. चेहऱ्यावर काहीही भाव न येवू देता तो नुसता त्याच्याकडे पाहत राहाला.\nकॉम्प्यूटरच्या मॉनीटरवर आता शहराचा नकाशा दिसू लागला. त्या नकाशात एका जागी एक लाल ठिपका सारखा चमकतांना दिसत होता.\nइरिक त्या ठिपक्याकडे निर्देश करीत म्हणाला, '' त्या मांजरीला सगळे सिंग्नल्स आणि निर्देश हे इथून येत आहेत \"\"\n'' जिथून सिग्नल येत आहेत ती जागा इथून किती दूर असेल.'' सॅमने विचारले.\nइरिकने कॉम्प्यूटरवर इकडे तिकडे क्लिक करुन उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत रिचर्डजवळ उत्तर तयार होते.\nतो म्हणाला, '' सर, ती जागा आपल्या जागेपासून पुर्वेकडे साधारणत: पाच किलोमिटर असेल''\n'' हो एखादा मिटर इकडे किंवा एखादा मिटर तिकडे '' मधेच इरिकने चोमड्यासारखे वाक्य जोडले.\nरिचर्डने पुन्हा इरिककडे पाहाले. त्याला त्याच्या चोमडेपणाचा आणि पुढे पुढे करण्याचा अजुनच राग येत होता.\nडिटेक्टीव्ह सॅम क्रिस्तोफरच्या घराच्या समोर उभा राहून वायरलेसवर आपल्या संपूर्ण टीमला आदेश आणि निर्देश देत होता,\n'' मला वाटते सगळ्यांना आपापल्या पोजीशन्स समजलेल्या आहेत. आपल्याजवळ आता फक्त हाच एक मौका आहे. आता कोणत्याही परीस्थितीत खुनी आपल्या तावडीतून सुटता कामा नये... तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या जागेवर तैनात केले आहे ते त्या जागा सोडू नका. आणि उगीच आतबाहेर करण्याची गरज नाही. म्हणूनच आतली आणि बाहेरची जबाबदारी वेगवेगळी वाटून दिली आहे... आणि बाकीचे उरलेले ताबडतोब इथे घराच्या समोर जिपजवळ येवून जमा व्हा...''\nसाधारणत: पंधरा विस टीम मेंबर्स जिपजवळ जमले. गाड्यांमधून निघण्याच्या आधी सॅमने त्यांना थोडक्यात ब्रिफ केले.\n'' जिथून खुनी ऑपरेट करीत आहे ती जागा आपल्याला मिळाली आहे.. म्हणून मी आपल्या टीमला दोन भागात विभागले आहे... सात जण आधीच आपण इथे क्रिस्तोफरचं रक्षण करण्यास तैनात केले आहेत... आणि उरलेले अठरा.. म्हणजे तुम्ही आणि मी .. आपल्याला पुर्ण ऑपरेशनचा दुसरा भाग म्हणजे खुन्याला पकडण्याचे काम करायचे आहे.''\nसॅम आता घाई घाई आपल्या गाडीकडे जायला लागला. गाडीकडे जाता जाता त्याने सगळ्यांना आदेश दिला, '' आता चला लवकरात लवकर आपापल्या गाडीत बसा ... आपण पोहोचेपर्यंत तो खुनी तिथून सटकता कामा नये. ''\nसगळेजण भराभर आपापल्या गाडीत बसले. आणि सगळ्या गाड्या धुळ उडवित वेगात निघाल्या - खुनी ज्या जागेवरुन ऑपरेट करीत होता तिकडे. सगळ्या गाड्या जेव्हा निघून गेल्या तेव्हा कुठे उडालेल्या धुळीचा ढग हळू हळू खाली बसला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-donapavala-jetty-road-closed-issue/", "date_download": "2019-01-20T13:33:52Z", "digest": "sha1:YK2AC5I4VRT5DQT2D2VJORVMJ43NBP52", "length": 6941, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › दोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद\nदोनापावला जेटी एकाबाजूने होणार बंद\nगोव्याला भेट देणार्‍या जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेली दोनापावला जेटी आता एका बाजूने बंद करण्यात येणार आहे. सदर जेटीचे बांधकाम जीर्ण झाले असून ते पर्यटकांना धोकादायक ठरण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत जेटीकडे जाणारा रस्ता बंद करण्यास मान्यता दिली असून तसा आदेश गुरुवारी(आज) जारी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. राजधानीपासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या दोनापावला जेटीवर दिवस-रात्र पर्यटकांची गर्दी असते. खार्‍या पाण्याच्या सततच्या मार्‍याने या जेटीखालील लोखंडी सळ्या गंजल्या असून अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडलेले आहेत. जेटीवरील लोखंडी कठडे आणि विजेचे शोभिवंत दिवेही कोसळले असून\nबाकडीही मोडकळीस आलेली आहेत.\nया जेटीच्या सक्षमतेबद्दल 2015 साली गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात जेटीची एक बाजू पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून ते बांधकाम मोडून नव्याने बांधण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. पणजीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लि.’ कडे हा अहवाल पोहचला असून आता या जेटीचे काम केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले. मोहनन म्हणाल्या, की ‘जीएसआयडीसी’ ने जेटीसंदर्भात दिलेल्या अहवालावर बैठकीत चर्चा करण्यात आली. जेटीकडे जाणार्‍या एका बाजूचा पूल आणि काही भाग हा कमकुवत झाला असून तो पर्यटकांना तसेच स्थानिकांसाठी धोकाद��यक आहे. यासाठी या भागात जाणारा रस्ता फेब्रुवारी महिन्यात कधीही बंद केला जाऊ शकतो. याबाबत गुरुवारीच आदेश काढला जाणार आहे.\nफेरीवाल्यांना 7 दिवसांची मुदत\nजेटीचा भाग बंद करण्यापूर्वी या आदेशाचा परिणाम होणार्‍या सर्व फेरीवाल्यांना 7 दिवसांची तात्पुरत्या स्थलांतरासाठी मुदत दिली जाणार आहे. मनपाकडून या फेरी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. या भागाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू होणार आहे. जलक्रीडांवर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे जिल्हाधिकारी मोहनन यांनी सांगितले.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sarpanch-Not-In-grampanchayat-for-work/", "date_download": "2019-01-20T13:49:12Z", "digest": "sha1:T4H6YC4PFDCYJFVGQNRSRMFFZW4JHBYB", "length": 6891, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरपंच सहीसाठी उपलब्ध व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सरपंच सहीसाठी उपलब्ध व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा\nसरपंच सहीसाठी उपलब्ध व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सरपंच ग्रामस्थांना विविध दाखल्यांवर व इतर कागदपत्रांवर सही करण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. परंतु काही गावांमध्ये सरपंच सहीसाठी नेहमीच उपलब्ध होतातच असे नाही.त्यांच्या घरी जावे लागते.काही वेळा ऑफिसमध्येही मिळत नाहीत.त्यामुळे प्रत्येक गावचा सरपंच सह्यांसाठी उपलब्ध व्हावा,अशी ग्रामस्थांची सर्वसाधारण अपेक्षा आहे.\nगावचा सरंपच ग्रामपंचायतीमध्ये किती वेळ,किती तास बसतोगावाच्या हितासाठी,लोकांच्या भल्यासाठी निवडून दिलेला सरपंच दररोज ग्रामपंचायतीमध्ये हजर असतो कागावाच्या हितासाठी,लोकांच्या भल्यासाठी निवडून दिलेला सरपंच दररोज ग्रामपंचायतीमध्ये ह���र असतो काआपली दररोज हजेरी लावतो काआपली दररोज हजेरी लावतो का लोकांच्या समस्या समजावून घेतो का लोकांच्या समस्या समजावून घेतो कासरंपचाच्या सही- शिक्क्यासाठी येणार्‍या लोकांना वेळच्या वेळी ग्रामपंचायतीमध्ये सही -शिक्का देतो कासरंपचाच्या सही- शिक्क्यासाठी येणार्‍या लोकांना वेळच्या वेळी ग्रामपंचायतीमध्ये सही -शिक्का देतो काअसे प्रश्‍न अनेक गावांमध्ये विचारले जातात.\nपूर्वीच्या काळी गावचा कारभारी मुखीया असायचा. तोच गावचा कारभार चालवत असे.आता गावचा कारभार गावचा प्रथम नागरिक सरंपच चालवतो.गावच्या विकासावर,समस्यावर लक्ष देतो,समस्या सोडवतो.गावचा विकास करतो.नवनवीन योजना आणणे,राबविणे,गावावर लक्ष केंद्रित करणे,लोकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवितो.अलिकडच्या काही महिन्यापूर्वी गावपातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.प्रत्येक गावातील मतदाराने आपला मूलभूत मतदानाचा हक्क बजावून मतदान केले.आणि आपल्या गावचा प्रथम नागरिक निवडून दिला.काही ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येते गावातील एखादी व्यक्‍ती सरंपचाच्या सहिसाठी ग्रामपंचायतीमध्ये गेली तर त्या ठिकाणी सरपंच हजर नसतात अशी स्थिती अनेकदा दिसून येते.विचारणा केली असता कर्मचारी सागतात सरपंच घरी आहेत, त्याच्या घरी जावून सही-शिक्का घ्यावा लागतो.\nसरपंचाच्या घरी जावून सरपंचाची सही घेणे योग्य की अयोग्य.कायद्याच्या बाजूने विचार केला तर अयोग्य.अशा प्रश्नाना वाचा तरी कधी फुटणारअशा प्रश्नाकडे लक्ष तरी कोण देणारअशा प्रश्नाकडे लक्ष तरी कोण देणारअसे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्‍नांकडे शासनाने,जि.प.ने व वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी काही गावातील ग्रामस्थांमधून होत आहे.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, ह��रवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/international-school-issue-in-state-vinod-tawade/", "date_download": "2019-01-20T13:19:06Z", "digest": "sha1:WQVEGQX4G4W66DM4RUAKXUALLRHKLQCG", "length": 12175, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\nराज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\nशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रगत महाराष्ट्रासह सेमी इंग्रजी, कंपनी शाळा सारखे अनेक शासन निर्णयातून प्रयोग केले. त्यात प्रगत महाराष्ट्र उपक्रमात राज्य सोळाव्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहे. राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करण्यशा बरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शंभर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सोळावे त्रैवार्षिक महाअधिवेशन सिंधुदुर्गनगरी येथे झाले. या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, राजाध्यक्ष काळ बोरसे पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री हादाजी भुसे, आ. वैभव नाईक, जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, कणकवली पं. स. सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आ. राजन तेली, अतुल रावराणे, संदेश पारकर, अतुल काळसेकर, राज्यसरचिटणीस उदय शिंदे, विजय कोंडे, पृथ्वाराज देशमुख, ओरोस सरपंच प्रिती देसाई, नागेंद्र परब, नाना जोशी, विश्‍वनाथ मिरजकर, चंद्रकांत अणावकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कोकण विभाग प्रमुख नामदेव जांभवडेकर, माजी अध्यक्ष राजन कोरगांवकर, सुरेखा कदम, आबा शिंपी, सावळाराम अणावकर यांसह सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक, महिला प्रतिनिधी लाखो संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत राजाध्यक्ष काळू बोरसे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम, सचिन मदने यांनी केले तर प्रास्ताविक राजाध्यक्ष काळू बोरसे पाटील यांनी केले.\nना. विनोद तावडे म्हणाले, शिक्��ण विषयक धोरणात्मक निर्णय बदलाने प्रत्येक शाळेत शिक्षणमंत्री समजले. विद्यार्थी रोज शाळेत यावा यासाठी विविध शैक्षणिक प्रयोग करताना व चुका पुसताना त्रास होतोच. इलर्निंगमध्ये राज्यातील 25 हजार जि. प. मराठी शाळा आल्या. हे आपले यश आहे. राज्यातील 1400 शाळा बंद झाल्या, 12 हजार शाळा 20 पट संख्येच्या आहेत. आम्ही 10 पट संख्येचे 5 हजार 600 होत्या, त्याचे सर्व्हेक्षण केले. बुलढाणा- तांदुळवाडी शाळेत एकही विद्यार्थी नसलेल्या शाळेत शिक्षिका ठेवून प्रयोग केल्याचे सांगत तीन -चार मुलांना मोठ्या शाळेत शिक्षकांसह पाठवून शाळाचे नुकसान होणार नाही. कंपनी शाळाचा निर्णयाबाबत बोलताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था म्हणून काम करणार्‍या संस्थांना विनाअनुदान तत्वावर ना नफा ना तोटा तत्वावर अशा शाळा चालवाव्यात , असे आवाहन त्यांनी केले.\nशिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्‍त करणार ः ना. पंकजा मुंडे\nपंकजा मुंडे म्हणाल्या, शिक्षण आणि शिक्षण यातील शिक्षकांचे प्रमुख प्रश्‍न काय असतात हे मी जवळून पाहिले आहे. विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदानाचे पवित्र कार्य घडवितात. त्यांना आई, वडिलांसारखे मानाचे स्थान आहे. मी जि. प. शाळेतच शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अवगुण समजतात. त्यांना दिशा देण्याचे काम करतात. आपण शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे, ज्ञानदानाचे काम करावे, विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शैक्षणिक दर्जा सुधारण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. डिजीटल शाळा होताना शिक्षकांना एमएससीआयटी शिक्षण महत्त्वाचे आहे. यापुढे शौचालय, जनावरे व अन्य राष्ट्रीय कामे वगळून अन्य कामातून शिक्षकांना मुक्‍त करण्याच्या व पूर्ण ज्ञानदानातून विद्यार्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेत आहे.\nजिल्ह्यातील सर्व शाळे डिजिटल करणार ः दीपक केसरकर\nपालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन, साक्षर, स्वच्छ, गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. बदलत्या संगणकीकरण करताना ज्ञानाजनामध्ये वाढ झाली. राज्यातील 55 हजार पेक्षा जास्त शाळा प्रगत तर 29 हजार शाळा राज्यात डिजीटल झाल्या. यात शिक्षकाचा महत्त्वाचा वाटा आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत 813 शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरीत शंभर टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत.\n‘गोमेकॉ’त ��िंधुदुर्गातील ‘इमर्जन्सी’ रूग्णांसाठी शुल्क नाही\nराज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\nराज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे\nअन्यथा गोवा- महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Sterilization-The-men-also-came/", "date_download": "2019-01-20T12:54:04Z", "digest": "sha1:52UNWV753PHCFUMZRTA56MARB7C2LD2H", "length": 7981, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नसबंदीसाठी पुरुषही सरसावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नसबंदीसाठी पुरुषही सरसावले\nकुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटले की, कुटुंबातील पुरुष महिलांना समोर करतात. स्वतः मात्र तेही शस्त्रक्रिया करण्याचे टाळतात त्यामुळे कुटुंब नियोजनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग 95 % राहिलेला आहे. मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष सरसावले आहेत असे चित्र येथे बघायला मिळत आहे.\nआता पुरुष शस्त्रक्रियेची आधुनिक पद्धत याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे व सहकारी डॉक्टरांनी पुरुषांमध्ये जनजागृती करून त्यांचे मन परिवर्तन केल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात पाच पुरुषांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कुटुंबनियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा या उद्देशाने सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक संजय हरबडे यांनी मार्गदर्शन करताना पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धत अतिशय चांगली असून कमी त्रासाची व केवळ 10 मिनीटाची ही शस्त्रक्रिया आहे. यामध्ये कुठलाही टाका दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबातील पुरुषांनी या शस्रक्रियासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन डॉ.हरबडे यांनी केले\nडॉ. हरबडे यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाची सुत्रे घेतल्यापासून उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणली आहे. बाह्यरूग्न विभाग त्याचबरोबर आंतररुग्ण विभाग, महिलांची प्रसूती व सिजर असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून राज्यपातळीवर उपजिल्हा रुग्णायाचा एक वेगळा ठसा उमटवीला आहे .आता पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी या उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या टिमने प्रयत्न सुरू केले असून त्याला यश म्हणुन पाच पुरूषांवर नसबंदीची यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली आहे.\nवैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी सांगितले की, बिनटाक्याची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही केवळ दहा मिनिटांत होते. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना पोहणे, व्यायाम करणे, सायकल चालविणे, वजनदार वस्तू उचलणे याचा कुठलाही त्रास होत नाही. त्याचबरोबर वैवाहिक जीवनाचा आनंद त्यांना घेता येतो. त्यामुळे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल गैरसमज करून न घेता या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांनी पुढे आले पाहिजे.\nउपजिल्हा रुग्णालयाचा पुरस्काराने सन्मान\nसेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज हे अतिशय प्रभावीपणे असल्या कारणाने 2016-17 व 2017-18 या दोन्ही वर्षाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट असा शासनाचा आनंदीबाई जोशी हा पुरस्कार या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. शासनाच्या कायाकल्प पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.संजय हरबडे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे हे यश आहे.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Bhujbals-bail-Discussion/", "date_download": "2019-01-20T13:33:18Z", "digest": "sha1:TPEGF55OJ2BMZY6EQJXFOWVABO3OFLVU", "length": 7141, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा\nछगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा\nबेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुतण्या समीर यांच्यासह अटक करण्याच्या घटनेला बुधवारी (दि.14) दोन वर्षे पूर्ण होत असून, या काळात भुजबळांच्या जामिनाचीच चर्चा सुरू आहे.\nगेल्या 14 मार्च 2016 रोजी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून आधी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यावेळी छगन भुजबळ परदेशात होते. भुजबळ भारतात येताच त्यांनाही अटक करण्यात आली. भुजबळांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर पाठीत खंजीर खुपासल्याचा झळकलेला डीपी त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यानच्या काळात भुजबळांनी चौकशीला सहकार्य करीत जामिनासाठी वारंवार अर्ज केला. पण, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे सूडबुद्धीने त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये बळावली. त्यातून त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला.\nभुजबळांना मानणार्‍या परपक्षातील समर्थकांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात पक्षांतर्गत भुजबळ विरोधकांनीही पुढाकार घेतला. केवळ जिल्ह्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता राज्यभर विस्तारित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भुजबळ समर्थकांनी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी खासदार शरद पवार यांनी ठरविले तर भुजबळ बाहेर येतील, असे सांगत भुजबळांनी राबविलेली सत्ता व कार्यशैली यावर ठाकरी भाषेत प्रहार केल्याने ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम गुंडाळून ठेवण्यात आला. त्यामुळे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणे टळले. या कार्यक्रमाच्या आधी समता परिषदेच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढून भुजबळांना जोरदार पाठिंबा दर्शविण्यात आला होता.\nभुजबळांचे वाढते वय आणि वारंवार खालावणारी प्रकृती त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारी ठरली. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप नाशिकमध्ये करून जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भुजबळांप्रति कळवळाही दाखविला. भुजबळांवर घोटाळ्याचा आरोप असला, तरी दरम्यानच्या काळात चर्चा रंगली ती केवळ आणि केवळ त्यांना नाकारल्या गेलेल्या जामिनाचीच, हे विशेष\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sasson-s-attendance-strike-patient-service-coachman/", "date_download": "2019-01-20T13:08:47Z", "digest": "sha1:P22OVDLM3UNI22EBZU6UJEXUKMYSDSWS", "length": 8066, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ससूनच्या परिचारिकांचा संप स्‍थगित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ससूनच्या परिचारिकांचा संप स्‍थगित\nससूनच्या परिचारिकांचा संप स्‍थगित\nससूनमधील दहा परिचरिकांच्या केलेल्या बदलीच्या विरोधात ४५० परिचरिकांनी सुरू केलेला संप आज सकाळी अकरा वाजता आठ दिवसांसाठी स्थगित केला आहे. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शासनाकडे बदल्या रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आला.\nजर येत्या आठ दिवसात बदल्या रद्द झाल्या नाहीत तर पुन्‍हा संप करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नर्स फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी दिला आहे. आज सकाळपासून ससूनमधील सर्व ४५० परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णसेवा खोळंबली होती. पण प्रशासनाने तातडीने पावले उचलत हा संप स्थगित करण्यासाठी पाऊले उचलली\nप्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर असतानाच आता ससूनमधील सर्वच ४५० परिचारिकांनी आजपासून (दि. १८) संपामध्ये उडी घेतली आहे. दहा परिचारिकांची आकसातून बदली केली असून ती रद्‌द करावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपामुळे आगोदरच कोलमडलेली रुग्णसेवा आज अधिकच बिकट होणार आहे.\nप्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन हे सहा हजारावरुन १७ हजार करावे या मागणीसाठी ससूनमधील दोनशे डॉक्टरांसह राज्यातील अडीच हजार डॉक्टर १३ जूनपासून संपावर आहेत. हा संप मिटला नसताना तीन���ी पाळ्यांमधील काम करणार्‍या परिचारिकांनी संपाची घोषणा केल्याने ससूनचे प्रशासन कात्रीत सापडले आहे.\nरुग्णांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये सुश्रृशा करण्याचा परिचारिकांचा महत्वाची भूमिका असते. मात्र संपामुळे रुग्णांचे अधिकच हाल होणार आहेत. येथील दहा परिचारिकांची बदली ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी केली. यामध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांना लक्ष्य केले आहे. याबाबत प्रशानापासून मंत्र्यांपर्यंत बदली रद्‌द करण्यासाठी विनंत्याही केल्या, परंतु बदली रद्द झाली नाही. सध्या ससूनमध्ये ६०० परिचारिकांच्या जागा आहेत त्यापैकी काही रिक्त तर काही सुट्टीवर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.\nपरिचारिका संघटनेच्या कार्यकर्त्या असलेल्या परिचारिकांची ससून प्रशासनाने आकसाने बदल्या केल्या आहेत. हे कामगार कायद्यानुसार चुकीचे आहे. त्यामुळे ससूनमधील अगदी तातडीच्या ठिकाणांवरील परिचारिका आजपासून संपावर आहेत. बदल्या रद्‌द करण्यासाठी संघटना विभागाचे मंत्री, सचिव यांच्या संपर्कात असल्याचे महाराष्ट्र राज्य नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितले. तसेचे ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी परिचारिका संघटनेसोबत बैठक झाली असून त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. आज सकाळीच ते संप मागे घेण्याची घोषणा करतील. जर तसे नाही झाले तर पोलिसांची मदत घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50597", "date_download": "2019-01-20T13:33:41Z", "digest": "sha1:RD3RJG3FF677RRPVVWSK47SR6BOZ3DGR", "length": 29209, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ठो उपमा - प्रसंग क्र. ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ठो उपमा - प्��संग क्र. ३\nठो उपमा - प्रसंग क्र. ३\nया उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546\nतर अशा या चतुरस्त्र अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच पुण्याला नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे सामान्य आणि डाएट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता सोनेरी चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा गर्व होता. डॅडींनी अंजूसाठी उच्चवर्गीय, रुबाबदार, राजबिंडा अस्खलित इंग्लिश बोलणार्‍या, बंगला गाडी असलेल्या डॉक्टर किंवा इंजिनियर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. डोळ्यात तेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल हुशार अंजूला अर्थातच पुण्याला नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे सामान्य आणि डाएट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता सोनेरी चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा गर्व होता. डॅडींनी अंजूसाठी उच्चवर्गीय, रुबाबदार, राजबिंडा अस्खलित इंग्लिश बोलणार्‍या, बंगला गाडी असलेल्या डॉक्टर किंवा इंजिनियर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. डोळ्यात तेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ रेतीसारखा झरझर सरकला. कळीचे फूल झाले आणि सुगंध दशदिशात पसरला.\nएक नम्र विनंती - कृपया बोल्ड\nएक नम्र विनंती -\nकृपया बोल्ड न केलेल्या ५ पेक्षा अधिक शब्दांमध्ये बदल करु नयेत किंवा नवीन वाक्ये लिहू नयेत.एकाच विशिष्ट परिच्छेदाचे वेगवेगळे रुप पाहण्याची गंमत पाहूया\nतर अशा या भैताड अंजूला\nतर अशा या भैताड अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच न्युजर्सी मध्ये प्रॉजेक्ट बिघडवायची नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ग्रीनकार्डच्या प्रतीक्षेत आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या वॉटसॅप न्युजर्सी नूबीज फोरम वर प्रसिध्द केले असल्याने आईच्या फोनची ब्याटरी चार्ज होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने अवाढव्य साइजची शॉर्ट व टीशर्ट वर बीअरचा टंपाळ ब्यालन्स करून मांडी घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता सोनेरी चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा अमेरिकेचा व्हिसा होता. डॅडींनी अंजू साठी ग्रीनकार्ड धारक, अमेरिकेतच रूटस असलेला नेनेसदृश्य सुपरमोरॉन शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला अम्मेरिक्केचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवून जपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. डोळ्यात कोकाकोला घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर लावले ला ब्लू रेड व्हाइट झेंडाच. अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ गेला एकदाचा. कळी ला ग्रीन कार्ड मिळाले आणि फेसबुकवर आई बा बांचे नाक उंच झाले.\nहा हा, मस्त अमा\nहा हा, मस्त अमा\nतर अशा या अवलंडर अंजूला\nतर अशा या अवलंडर अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल वक्तशीर अंजूला अर्थातच पुण्याला बाकरवडीच्या दुकानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे टप्परवेअर आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन कामाला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक मुक्तपीठ वर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने नवसाच्या राजासारखे गळ्यात मोत्यांचे हार व सोन्याचा मुकुट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता ईकॉनॉमिक टाईम्स ऑफ श्रीरंगपूर वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा सलमान होता. डॅडींनी अंजूसाठी घरकाम जमणारा आयटी ईंजिनीअर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीने दिलेल्या कमांडवरच चालावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. चितळ्यांचे दूध पाजून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल वक्तशीर अंजूला अर्थातच पुण्याला बाकरवडीच्या दुकानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे टप्परवेअर आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन कामाला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक मुक्तपीठ वर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने नवसाच्या राजासारखे गळ्यात मोत्यांचे हार व सोन्याचा मुकुट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता ईकॉनॉमिक टाईम्स ऑफ श्रीरंगपूर वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा सलमान होता. डॅडींनी अंजूसाठी घरकाम जमणारा आयटी ईंजिनीअर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीने दिलेल्या कमांडवरच चालावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. चितळ्यांचे दूध पाजून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ क्रिकेटचे चार वर्ल्डकप बघितल्यासारखा सरकला आणि अंजूची अ‍ॅंजेलिना ज्योली झाली.\n१) चतुरस्त्र - अवलंडर -- मी लहानपणी ऑलराऊंडरला अवलंडर म्हणायचो.\n२) गर्व - सलमान -- गर्व मध्ये सलमान होता.\n३) आईच्या काळजाची घालमेल - जशास तसे -- आईच्या काळजाला दुसरी उपमा नाही, ते घालमेल होण्यासाठीच बनवलेय. आणि इथे बातमी मुक्तपीठवर प्रसिद्ध झाल्याने जरा जास्तच.\n४) गुलबकावलीचे फूल हि ठोकळेबाज उपमा मी तरी म्हणू शकत नाही, आणि हि त्याच्या कारणाची रिक्षा -- http://www.maayboli.com/node/50455\nतर अशा या सात्विक कु. अंजूला\nतर अशा या सात्विक कु. अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच पुण्याला 'दैनिक टणाटण पिठलंभात' मध्ये नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी ए���ात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ७६% पातळीवरचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक ट.पि. च्या श्रीरंगपूर (बुद्रुक) पुरवणीत प्रसिध्द केले असल्याने आईच्या साबुदाण्याच्या खिचडीत वाटेकरी आल्यामुळे तिची चिडचिड होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पवित्र असा पांढराशुभ्र किरणोत्सर्गी सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आत्मचक्षूंनी वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचं तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान होती. डॅडींनी अंजूसाठी गोब्राह्मणप्रतिपालक, ईश्वरी चैतन्य लाभलेला, सदैव सूक्ष्म-कोशात राहून व्यक्ती आणि समष्टीचा विचार करणारा आणि ८०% पातळीवाला त्रिपुंड्रधारी नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला अखंड वज्रचुडेमंडित ठेऊन तिला अष्ट्पुत्रासौभाग्यवती होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. कपाळावर शक्तीवलय निर्माण करणारा तिलक लावून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेली अध्यात्मिक साधना हुशार अंजूला अर्थातच पुण्याला 'दैनिक टणाटण पिठलंभात' मध्ये नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ७६% पातळीवरचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक ट.पि. च्या श्रीरंगपूर (बुद्रुक) पुरवणीत प्रसिध्द केले असल्याने आईच्या साबुदाण्याच्या खिचडीत वाटेकरी आल्यामुळे तिची चिडचिड होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पवित्र असा पांढराशुभ्र किरणोत्सर्गी सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आत्मचक्षूंनी वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचं तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान होती. डॅडींनी अंजूसाठी गोब्राह्मणप्रतिपालक, ईश्वरी चैतन्य लाभलेला, सदैव सूक्ष्म-कोशात राहून व्यक्ती आणि समष्टीचा विचार करणारा आणि ८०% पातळीवाला त्रिपुंड्रधारी नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला अखंड वज्रचुडेमंडित ठेऊन तिला अष्ट्पुत्रासौभाग्यवती होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. कपाळावर शक्तीवलय निर्माण करणारा तिलक लावून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेली अध्यात्मिक साधना अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ पप्पू रेक्टरांना बघून जशी हृदयस्पंदने जलद होतात तसा गेला. साधिकेची माँ झाली आणि तिच्या अंगातून येणारा दैवी सुगंध दशदिशात पसरला.\nतर अशा या भडकू, भांडकुदळ व\nतर अशा या भडकू, भांडकुदळ व खंडणीखोर अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच पंचक्रोशीत कोणीच आपले म्हणत नसल्यामुळे तिने फरारपूर येथे आपला मुक्काम हलवला आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे पाणचट आणि फुळकावणी आयुष्य जगण्याची मनस्वी चीड असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या काळूप्रसाद महाटवळे यांच्या दैनिक चुगलीखोर या चटोर सायंपत्रिकेत प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने सोन्याचा हिरेजडित मुकुट, सोन्याचांदीची लुंगी व हिरेमाणकांनी सजवलेला बनियन घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आसमंतातील सर्व जीवित व्यक्तींना यथेच्छ शिव्या देत आपल्या बटबटीत डोळ्यांना प्लॅटिनमच्या चष्माफ्रेमच्या आडून ताणत वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा पोटशूळ, माथेशूळ, साक्षात पदरी पडलेला नरकाचा प्रसाद होता. डॅडींनी अंजूसाठी तिला कधीही बाहेर न पडता येणारा, तोंड उघडायचीही बंदी असलेला, तिच्या लाथाबुक्क्यांनी व किंकाळ्यांनी न हादरणारा भूगर्भीय किल्ला शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला पाहता क्षणी प्राणत्याग करू नये एवढीच अपेक्षा होती त्यांची. त्यासाठीच एखाद्या जंगली श्वापदाला चुचकारावे तसे गोंजारले होते त्यांनी अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या काळस्वप्नातून भयानक आक्रस्ताळा आकार घेत त्यांची वास्तवात उतरलेली भूल हुशार अंजूला अर्थातच पंचक्रोशीत कोणीच आपले म्हणत नसल्यामुळे तिने फरारपूर येथे आपला मुक्काम हलवला आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे पाणचट आणि फुळकावणी आयुष्य जगण्याची मनस्वी चीड असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या काळूप्रसाद महाटवळे यांच्या दैनिक चुगलीखोर या चटोर सायंपत्रिकेत प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने सोन्याचा हिरेजडित मुकुट, सोन्याचांदीची लुंगी व हिरेमाणकांनी सजवलेला बनियन घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आसमंतातील सर्व जीवित व्यक्तींना यथेच्छ शिव्या देत आपल्या बटबटीत डोळ्यांना प्लॅटिनमच्या चष्माफ्रेमच्या आडून ताणत वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा पोटशूळ, माथेशूळ, साक्षात पदरी पडलेला नरकाचा प्रसाद होता. डॅडींनी अंजूसाठी तिला कधीही बाहेर न पडता येणारा, तोंड उघडायचीही बंदी असलेला, तिच्या लाथाबुक्क्यांनी व किंकाळ्यांनी न हादरणारा भूगर्भीय किल्ला शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला पाहता क्षणी प्राणत्याग करू नये एवढीच अपेक्षा होती त्यांची. त्यासाठीच एखाद्या जंगली श्वापदाला चुचकारावे तसे गोंजारले होते त्यांनी अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या काळस्वप्नातून भयानक आक्रस्ताळा आकार घेत त्यांची वास्तवात उतरलेली भूल अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा त्यांचा जीवितहानी न करण्याचा निग्रह कधी गळून पडला आणि त्याची जागा ध्यानी-मनी-स्वप्नी अंजूच्या तडाख्यातून स्वतःला व घरा-दाराला काहीही करून कसे वाचवावे या करूण विचारांनी घेतली हे त्यांचे त्यांनाच समजले नाही\nसगळ्या ष्टोर्‍या अँजेलिना जोशी बाईंकरता लिवल्यात जनू..\nअभिषेक, मामी, अकु, काय अंजू\nअभिषेक, मामी, अकु, काय अंजू रंगवली आहे सार्‍यांनी, लयी भारी\nतर अशा या खेडवळ अंजूला\nतर अशा या खेडवळ अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच कशीबशी खेड्यातच नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे खोडकरपणा सोडुन समजदारपणाचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक कटकट प्रसिध्द केले असल्याने आई निश्चिंत होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने बरमुडा घालुन आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजत�� नोकराक्डुन ढेरी शेकत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा अभिमान होता. डॅडींनी अंजूसाठी खोडकरच नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला खुपच खोडकर अशी दाद द्यावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. रक्त, सलाईन लावुन वाढविले होते बारक्या अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या नकळत त्यांच्या डोक्यावर बसलेली पोर हुशार अंजूला अर्थातच कशीबशी खेड्यातच नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे खोडकरपणा सोडुन समजदारपणाचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक कटकट प्रसिध्द केले असल्याने आई निश्चिंत होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने बरमुडा घालुन आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता नोकराक्डुन ढेरी शेकत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा अभिमान होता. डॅडींनी अंजूसाठी खोडकरच नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला खुपच खोडकर अशी दाद द्यावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. रक्त, सलाईन लावुन वाढविले होते बारक्या अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या नकळत त्यांच्या डोक्यावर बसलेली पोर अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा त्यांचा संसार सरला\nबिचारी अंजू.. किती ते बदडताय\nबिचारी अंजू.. किती ते बदडताय तिला\nतर अशा या भटकभवानी अंजूला\nतर अशा या भटकभवानी अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल हुशार अंजूला अर्थातच रानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या स्काईप फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या टॉकटाईमची घालमेल मिटली होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा रेनकोट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता वायपर लावलेल्या चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा छोटा रिचार्ज होता. डॅडींनी अंजूसाठी उष्णवर्गीय, उभयचर, आडदांड, अस्खलित इंग्लिश पिणार्‍या, बंगलाच्या खाडी वर प्रॅक्टीस करत असलेला डॉक्टर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला गाला वरच्या फोडाप्रमाणे टिपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. गोळ्यात जेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या लाईट गेल्यावर उडालेल्या क्लोरोफॉर्मची भूल हुशार अंजूला अर्थातच रानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या स्काईप फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या टॉकटाईमची घालमेल मिटली होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा रेनकोट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता वायपर लावलेल्या चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा छोटा रिचार्ज होता. डॅडींनी अंजूसाठी उष्णवर्गीय, उभयचर, आडदांड, अस्खलित इंग्लिश पिणार्‍या, बंगलाच्या खाडी वर प्रॅक्टीस करत असलेला डॉक्टर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला गाला वरच्या फोडाप्रमाणे टिपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. गोळ्यात जेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या लाईट गेल्यावर उडालेल्या क्लोरोफॉर्मची भूल अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ चित्रपटा सारखा झरझर सरकला. मुनमुनची टुनटुन झाली आणि कुणकुण दशदिशात पसरली .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63665", "date_download": "2019-01-20T13:05:08Z", "digest": "sha1:E44DDX24NFTIK64FAZLTE73SS6GCJKVM", "length": 16700, "nlines": 309, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nकविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nकविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे\nतर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.\nसंकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.\nआम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.\nथोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'\n\"तुझे ते खळखळून हसणे\"\nतुझे ते खळखळून हसणे, कातिल\nतुझे ते खळखळून हसणे, कातिल कट्यार झाली आहे\nशिकारीस आल्या शिकाऱ्यांची शिकार झाली आहे\nमाझ तुझ्यावर प्रेम आहे म्हटल\nमाझ तुझ्यावर प्रेम आहे म्हटल\nतर ती खळखळुन हसते\nहो किंवा नाही काहीही सांगत नाही\nफक्त्त् थोडी अबोल होते\nती अबोल झाली की\nमाझ्या जीवाची तगमग होते\nमाझी होणारी तगमग पाहुन\nती पुन्हा खळखळुन हसते.\nव्वा स्वरूप मस्तच>>>> +\nव्वा स्वरूप मस्तच>>>> + ११११११\nकेस तुझे सखे जणू\nकेस तुझे सखे जणू\nबट त्यातली हळुच डोळ्यावर पडे\nजणू गव्हाला सोन्याची झळाळी\nअशी नखरेल तुझी अदा\nज्यावर आहे मी फिदा\nनको पाहूस तू अशी\nनको करू असा नजरेचा वार\nनको तुझे ते खळखळून हसणे\nहाल मनाचे माझ्या होतात फार\nखळीच्या खळाळ हास्याला पुरेसे\nखळीच्या खळाळ हास्याला पुरेसे रेंगाळू दे ना जरा\nतुझे ते मधाळ माधुर्य जिभेवर सांडू दे ना जरा\nखट्याळ लटक्या रागाला चिडू दे; भांडू दे ना जरा\nबघुनि ना बघण्याचा खेळ मांडू दे ना जरा\nघडले आणि बिघडले जे जे\nघडले आणि बिघडले जे जे त्यावेळी दोघांत\nविखरुन गेले कधीच सारे काळाच्या ओघात\nबेसावध क्षणि नजर शोधते तरिही तुझेच डोळे\nकोलाहल भवतीचा विझवत तुझेच हास्य खळाळे\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nतुझे खळखळुन हसणे अन..\nपाहिले जेव्हा तुला, होतो मी\nपाहिले जेव्हा तुला, होतो मी एकटा\nनीटस बांधा, मंदशी चाल, लांबसडक शेपटा\nसामसूम रस्ता, झाडांची कमान\nसोबत विचारायला निमित्त छान\nवाटलं, भराभर गाठू, एकत्र चालू\nगाडी पुढे न्यायला, थोडसं बोलू\nकाय होईल, काय नाही, कोणाला अंदाज \nधाडस तर करू, पहिल्यांदा आज \nवेग वाढवला पण गाठता येईना\nठरल्या बेताला सोडावंही वाटेना\nकसंबसं एकदाचं गाठलं मी तुला\nधडधडत्या काळजाला दिलासा दिला\nचेहरा नीट पुसला, दडपण मनात\nमोबाईल केला मुका, खिशात गेले हात\nहळूच म्हटलं, 'मिस', आणि तू वळलीस\nकाय सांगू का���जाचा ठोका चुकवलीस\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>> एक नंबर जमलय हे ...\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>>>\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nहिरवेशार डोळे नि चमकते सुळे\nभीतीने गारठून पाय पडले लुळे\nशक्यच नाही मी जन्मात विसरणे\nतेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे>>>\nओह... अगदी हसणे भिडले\nत्याचं वेड हे लावणं\nतिचं समर्पित हे होणं\nकविता माझी खळखळून हसावी\nकविता माझी खळखळून हसावी\nवाचताना हलकेच गालांत लाजावी\nकविता माझी खळखळून हसावी\nकविता माझी खळखळून हसावी\nवाचताना हलकेच गालांत लाजावी >> व्वा क्या बात है राहुल\nती माझ्या कडे बघून खळखळून\nती माझ्या कडे बघून खळखळून हसली ×२\nहसली रे हसली एक पोरगी फसली\nसाठवलेले आठवले म्हणून पाठवले\nतिची आहे एकच मागणी\nतिची आहे एकच मागणी\nहवीय तिला सुंदर वहिनी\nसांगती दादा, दे आणोनी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/a-girl-with-a-sneeze-tenth-of-a-minute-118102400012_1.html", "date_download": "2019-01-20T12:49:46Z", "digest": "sha1:5IB6EHMPRFGUABUI2DJAFRBYR2MNSJSD", "length": 10014, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मिनिटाला दहा वेळा शिंकणारी मुलगी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमिनिटाला दहा वेळा शिंकणारी मुलगी\nकाही लोकांना थंडीमुळे किंवा अ‍ॅलर्जीमुळेही शिंका येत असतात. मात्र, कोलचेस्टरमधील ही अकरा वर्षांची मुलगी मिनिटाला दहा वेळा शिंकते. इरा सक्सेना नावाची ही भारतीय वंशाची मुलगी विचित्र प्रकाराने त्रस्त आहे. केवळ झोपेत असतानाच तिला शिंका येत नाहीत.\nगेल्या दोन वर्षांपासून तिला ही समस्या आहे. तिची आई प्रियाने तिला या समस्येतून मुक्त करण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे नेले. तिला कोणत्याही वस्तूची अ‍ॅलर्जी नाही, हे तपासणीत स्पष्ट झाले. तसेच तिला कोणता आजारही नाही हेही दिसून आले.\nप्रिया यांनी एकदा तिच्यावर सांमोहन उपचारही केले. त्यावेळी तासभर तिला शिंक आली नाही. मात्र, तेथून परतल्यावर पुन्हा शिंका सुरू त्यानंतर सुरू केलेल्या होमियोपॅथी उपचाराने तिला थोडा आराम मिळालेला आहे.\nवास्तु टिप्स: या दिवाळी फर्निचर घरी आणण्यापूर्वी हे 5 गोष्टी लक्षात ठेवा\nकोजागिरी पौर्णिमा: आरोग्य आणि आर्थिक लाभासाठी 5 उपाय\nही औषधे घेता का\nवास्तू टिप्स: जर घरात अशी घड्याळ असेल तर दुर्दैवी सुरू होईल, जाणून घ्या कसे\nचिनी लोक घरात हे 5 उपाय करतात, म्हणून एवढे श्रीमंत असतात\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/all/page-7/", "date_download": "2019-01-20T12:47:35Z", "digest": "sha1:XIEM2BENHBTVMD3SZJJWANC5IWIIBZ5L", "length": 12170, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nसुप्रिया सुळेंची तलवारबाजी, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अचंबित\nगोविंद वाकडे, पुणे, 27 नोव्हेंबर : पुण्यातील हडपसर परिसरातील एस एम जोशी कॉलेज आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वत:च तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस चालणा-या या शिबिरात मुलींना कराटे आणि शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.\nपवारांच्या चेंडूवर पृथ्वीराज चव्हाणांचा षटकार की विकेट\nपुण्यात गुंडांचा हौदोस, कुटुंबाला मारहाण करत फोडल्या 7 गाड्या\nमुंबई ही परप्रांतीयांना आंदण दिली का\nपिंपरीत गुंडागर्दीचा कहर, टोळक्याने लहान मुलींसह दिसेल त्याला केली मारहाण\n पुण्यात छाजेड विरुद्ध बापट कुस्ती रंगणार\nअयोध्येत पोहचला बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा फॅन\nमुळशी पॅटर्न सुरू होण्याआधी पोलिसांची तंबी, VIDEO व्हायरल\nबॅटरी चोरांनी ट्रकचालकाच्या छातीत स्क्रू ड्राइवर भोसकून केली हत्या\nमहाराष्ट्र Nov 21, 2018\nकर्नाटकात भीषण कार अपघातात पुण्यातील ५ कामगार जागीच ठार\nPHOTOS : हे फोटो पाहिलेत तर तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत\nहर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO\nकोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता; चक्रीवादळानं बदलली दिशा\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/tech/this-apps-close-in-the-year-2018-2019/photoshow/67319054.cms", "date_download": "2019-01-20T14:30:22Z", "digest": "sha1:NX5MAY4YFL5B3IKPU3TSAWQKHBZ46I3Y", "length": 39743, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "this apps close in the year 2018-2019- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nटेक्नॉलॉजी म्हटलं की त्यात सतत होणारे बदल हेसुद्धा आलेच. काळानुरुप नवनवीन अॅप्स विकसित केले जातात. पण हे सर्वच अॅप्स लोकांना आवडतात असं नाही. मग तुलनेत अपयशी ठरलेले अॅप्स बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला जातो. सरत्या वर्षी अशाच काही अॅप्सचा घेतलेला हा आढावा...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात ���लेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nहे अॅप्लिकेशन सुरुवातीपासूनच लोकांच्या विशेष पसंतीस पडलं नव्हतं. त्यात असलेली नवीन फीचर्स कालांतरानं जीमेलमध्ये समाविष्ट केल्यानं त्याचं नावीन्यसुद्धा कमी झालं. मार्च २०१९पर्यंत हे अॅप्लिकेशन बंद करण्याची घोषणा गुगलनं केली आहे. पण या मागचं ठोस कारण काही त्यांनी सांगितलेलं नाही.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्��ाच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या मेसेंजरमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. चॅट रुम्स आणि ग्रुप टॉक्स हे त्याचं वैशिष्ट्य होतं. पण आधुनिक काळात आलेल्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम अशा विविध सोशल अॅप्सच्या शर्यतीत हे अॅप मागे पडलं. अखेरीस हे अॅप्लिकेशन १७ जुलै, २०१८ रोजी कायमचं बंद करण्यात आलं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसोशल मीडियाशी कनेक्टेड अकाऊंट्स जसे की फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम, युट्यूब यावर आधारीत स्कोअरकार्ड बघण्यासाठी २००८पासून असलेली ही सुविधा नंतर अॅप्समार्फत सुद्धा उपलब्ध झाली. अॅक्टिव्ह अकाऊंट आणि त्यावर आलेला रिस्पॉन्स यावर स्कोअर ठरवला जायचा. अखेर २५ मे, २०१८ला क्लाऊटला पूर्णविराम देण्यात आला.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसाधारण ५ लाख गुगल प्लस युजर्सचा पर्सनल डेटा उघड झाल्याच्या घटनेनंतर ऑक्टोबर २०१८मध्ये गुगलनं येत्या काही महिन्यात गुगल प्लस बंद होईल अशी घोषणा केली. सतत कमी होत गेलेला वापर आणि एंगेजमेंट हेसुद्धा ही सेवा बंद करण्यामागचं कारण आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या ���िंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Avoid-grains-because-they-do-not-get-grains/", "date_download": "2019-01-20T13:46:36Z", "digest": "sha1:JXBR57MIZ3SIERHN577LVZH3F33UYR44", "length": 6875, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धान्य न मिळाल्याने ठोकले टाळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › धान्य न मिळाल्याने ठोकले टाळे\nधान्य न मिळाल्याने ठोकले टाळे\nयेथील कर्जत अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी या संस्थेचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानामधून दारिद्—य रेषेखालील नागरीकांना धान्य मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी दुकानास टाळे ठोकले.\nसरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिकांची ऑनलाईन नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याची सक्ती केली आहे. येथील अर्बन सेवा संस्थेंतर्गत असलेल्या अनेक शिधापत्रिकांची नोंद ऑनलाईन झालेली नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना ते धान्य देत नाहीत. नावे आले की नाही याची विचारणा नागरिक करतात आणि पुन्हा कागदपत्रेही देतात. मात्र नावे काही यादीत येत नाहीत. मागील काही महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. हे सर्व नागरीक दारिद्—य रेषेखालील आहेत. अनेकांची चूल हे धान्य घरी नेल्यावर पेटणार आहे. पूर्वी धान्य मिळत होते आणि आता मिळत नाही. त्यामुळे अखेर क��ल (दि. 26) सकाळी महिला व पुरूष सगळेच संतप्त झाले. त्यांनी दुकानदारास बाहेर काढून दुकानाला टाळे ठोकले. जो पर्यंत आम्हाला धान्य मिळत नाही तोपर्यंत धान्य दुकान उघडू देणार नाही, असे सांगितले आहे.\nया संदर्भात दुकानातील कर्मचारी शिंदे व नेवसे यांनी सांगितले की, आम्ही तालुका पुरवठा कार्यालयाकडे सर्व नागरिकांची माहिती व कागदपत्रे दिली आहेत. यामध्ये अनेक नागरिकांची नावे आलेली नाहीत. ज्यांची नावे नाहीत, त्यांना धान्य देता येत नाही. दिले तर आमच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी कारवाई करीत आहेत. आम्ही तरी काय करणार या बाबत तालुका पुरवठा अधिकारी शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही.\nयानंतर शिवसना तालुकाप्रमुख व सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक शहाणे, महावीर बोरा घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. या प्रकरणी तहसीलदारांना संस्थेचे अध्यक्ष कदिर सय्यद यांच्यासमवेत भेटू व निर्णय करून धान्य देऊ, असे नागरीकांना सांगितले.\nधान्य देता येईल : सावंत\nया प्रकरणी तहसीलदार किरण सावंत यांनी सांगितले की, ज्या नागरिकांची नोंद नवीन नियमाप्रमाणे आहेत, त्यांचे नाव ऑनलाईनला आले नसले तरी त्यांना धान्य देता येईल. तशी सूचना तालुका पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात येईल.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-thane-toll-issue/", "date_download": "2019-01-20T13:31:55Z", "digest": "sha1:4V3LMJD56KCQA7L47CUFPI4S6T722MJM", "length": 7993, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम\nमुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम\nनागपूर : दिलीप सपाटे\n30 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या 10 हजार कि.मी लांबीच्या राज्य महामार्गांवर कोणताही टोल आकारला जाणार नाही. सर्व वाहनांना टोलमाफी असेल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या सरकारला परवडणारा नसल्याने तेथे टोल कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने मुंबई आणि ठाणेकरांवरील टोलचा भार कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे. ‘उत्कर्ष महामार्ग’अंतर्गत राज्यातील 10 हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेलला मान्यता दिली आहे. या कामांवर 30 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. किमान पन्नास ते शंभर किमी रस्त्याचा एक प्रकल्प अशा सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लंड आदी सात देशांतून आणि 18 राज्यांतील कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.\nविधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेतेअजित पवार यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय झाले की हे आश्‍वासन विसरले का की हे आश्‍वासन विसरले का असा सवाल केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची आमची भूमिका कायम आहे. उत्कर्ष महामार्ग योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणार्‍या 10 हजार किमी लांबीच्या रस्त्यांवर कोणताही टोल नसेल.\nदरम्यान राज्यात टोलमुक्ती साकार होत असतांना मुंबईच्या पाच प्रवेशद्वारावर हलक्या वहानांना कधी टोलमाफी देणार, असा सवाल, भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला. मुंबईच्या प्रवेशव्दारावरही हलक्या वाहनांना टोलमाफी मिळावी ही सरकारची भूमिका असली तरी त्यासाठी सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. याआधी राज्यातील अन्य टोल नाक्यावर हलक्या वाहनाना टोलमधून सवलत देण्यासाठी सरकारवर 400 कोटींचा बोजा पडला. तो सहन करण्यासारखा होता. मुंबईच्या प्रवेशव्दारावरील टोलमाफीचा भार न पेलवणारा असल्याने वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याचे पाटील म्हणाले.\nमुंबई, ठाणेकरांवरील टोलभार मात्र कायम\nठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली\nबिंद्रे प्रकरण : कुरूंदकर, राजेश पाटील यांना १९पर्यंत कोठडी\nझवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nशेतकर्‍यांची फसवणूक, कापसाची ४४०० क्विंटल दराने विक्री\nठाणे झेडपीत भगवा इतिहास\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Child-death-in-Niphad-taluka/", "date_download": "2019-01-20T13:42:31Z", "digest": "sha1:KSIX7NLIZ2JPRMT352E4YHHBV44PAG2C", "length": 6275, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निफाड तालुक्यात बालकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › निफाड तालुक्यात बालकाचा मृत्यू\nनिफाड तालुक्यात बालकाचा मृत्यू\nनिफाड तालुक्यातील बोकडदरे येथे पालखेड डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या सात वर्षाच्या मुलाचा बुडून अंत झाला. अरुण बबन माळी असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी (दि.26) दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी बालकाला नैताळे आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तेथे उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.\nबोकडदरे शिवारातून जाणार्‍या पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी पाण्यात डुबकी मारायला, पोहायला जाणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. दुपारी अरुण हा सुद्धा पोहण्यासाठी कालव्यावर आला होता. इतर मुलांसोबत पालखेड कालव्यात पोहण्यासाठी त्याने उडी घेतली. मात्र, प्रवाहात बुडाला. त्याला बाहेर निघता येईना. त्यामुळे इतर मुलांनी जोरजोरात आरडा-ओरडा केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून पालखेड कालव्यावर बाळू सानप, मोतीराम मोरे, बाजीराव ससाणे, शंकर बोडके, अनंता नागरे, नारायण सानप, मच्छिंद्र सूर्यवंशी, भाऊराव दराडे, सोमनाथ बच्छाव आदींनी धाव घेतली. कालव्यात बुडालेल्या मुलाचा शोध घेतला. पण, एक तासाने घटनास्थळापासून दोनशे फुटावर सोमनाथ बच्छाव यांना अरुण पाण्यात आढळला. त्यास प्राथमिक उपचारासाठी नैताळे येथे आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने अधिक उपचारासाठी निफाड येथेे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलीसपाटील सदाशिव सानप यांनी या घटनेची खबर निफाड पोलिसांना दिली. दरम्यान, नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, नैताळेचे माजी सरपंच नवनाथ बोरगुडे, राष्ट्रवादी युवक काँगेसचे शिवाजी बोरगुडे, सोपान बोरगुडे यांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/khatav-sevagiri-yatra-start/", "date_download": "2019-01-20T13:49:28Z", "digest": "sha1:QLXJCN4LVYHD64WZT37TQT7TZYVPABS2", "length": 7437, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेवागिरी यात्रेस झेंडा मिरवणुकीने प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सेवागिरी यात्रेस झेंडा मिरवणुकीने प्रारंभ\nसेवागिरी यात्रेस झेंडा मिरवणुकीने प्रारंभ\nलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेची सुरुवात श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंड्याच्या मिरवणूकीने झाली. श्री सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणाच्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, झांजपथक व बॅण्डपथकाच्या निनादात भक्तिमय व उत्साही वातावरणात यात्रेस प्रारंभ झाला.\nश्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर ���ाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच दीपाली मुळे, माजी उपसरपंच संतोष जाधव यांच्याहस्ते मंगळवारी सकाळी 9 वा. श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका, पालखी व मानाच्या झेंडाचे विधीवत पूजन केल्यानंतर झेंडा मिरवणूकीस प्रारंभ झाला.\nया मिरवणूकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल, श्री सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, शासकीय विद्या निकेतन या शाळांचे विद्यार्थी झांजपथक व लेझीम पथके सहभागी झाली होती. यावेळी काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून श्री सेवागिरी मंदिर व छत्रपती शिवाजी चौकात आकर्षक पध्दतीने लेझीम व झांजपथकाचे प्रकार सादर केले.\nडॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऐरोबिक्सचे सादरीकरण केले. श्री सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकसारखे पोशाख परिधान करुन ढोल व ताशांच्या तालावर झांजपथक लेझीमचे सादर केलेले कार्यक्रम लक्षवेधक ठरले. श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीचे मोठ्या श्रध्देने भाविक दर्शन घेत होते. यात्रास्थळावर श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंड्याची प्रतिष्ठापना मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.ही मिरवणूक सुमारे तीन तास सुरु होती. श्री सेवागिरी महाराजांच्या झेंडा मिरवणूकीदरम्यान वाहतूककोंडी होवू नये, यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nशिरवळच्या चंदर टोळीला मोक्का\nमहावितरणचा मीटर वितरणात महाघोटाळा\nसेवागिरी यात्रेस झेंडा मिरवणुकीने प्रारंभ\nपुसेगावमध्ये सेवागिरी यात्रेस प्रारंभ (व्‍हिडिओ)\nजुना आरटीओ ऑफिस चौक ‘डेंजरझोन’\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-20T13:37:57Z", "digest": "sha1:UMEKRDAWHG5VYFJROEEPE3VJ4AI3V7WM", "length": 8485, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये", "raw_content": "\nकोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये\nकोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली असली तरी त्याचा समावेश का करण्यात आला नाही याच कारण पुढे आलं आहे.\nDNA वृत्तपत्रातील रिपोर्ट्नुसार भारताचा कर्णधार विराट कोहली अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्कॉडमध्ये घेण्यात विशेष इच्छूक नव्हता. त्याऐवजी त्याला संघात युजवेंद्र चहल किंवा शहाबाद नदीम यापैकी एकाला संघात घेण्यात इच्छुक होता.\nवृत्तानुसार नदीमच्या नावावर जरी निवड समितीमध्ये चर्चा झाली नसली नसली तरी चहलला इंग्लडला जाण्याची काही संधी आहे का यावर उहापोह झाला. १०५ एकदिवसीय सामन्यात १४५ बळी घेणाऱ्या अश्विनला निवड समितीने संधी देत इंग्लडला रवाना होणाऱ्या स्कॉडमध्ये त्याचा समावेश केला.\nअश्विनचा समावेश न करण्याचं कारण देताना कोहलीने असं म्हटलं , ” अश्विन एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्याला गेल्या सामन्यात संघ निवड करताना का घेतले नाही हे माहित आहे. त्याने मला याबद्दल पाठिंबाच दिला. हेच माझं आणि त्याच नातं आहे. ”\nकोहलीने याबद्दल विस्ताराने बोलताना म्हटले होते की आमच्यात मैदानावरील काही तांत्रिक गोष्टींबद्दल मतभेद आहेत परंतु संघात त्याची निवड होण्याबद्दल ते अजिबात नाहीत.\nDNA वृत्तपत्रातीलच एका बातमी नुसार संघातील १० खेळाडू हे कुंबळे प्रशिक्षक नसावा ह्या मताचे होते तर अश्विन एकटा कुंबळे प्रशिक्षक असावा म्हणून त्याच्या बाजूने उभा राहिला.\nअश्विनबद्दलच ही चर्चा नसून गोलंदाजीमध्ये अचूकता असणाऱ्या मोहमंद शमीच्या जागी उमेश यादवला संधी दिल्याचीही मोठी चर्चा आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृत�� शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T13:47:14Z", "digest": "sha1:XDCYYGIDVTUIOW7YCLNL77OSA7FBETFD", "length": 10506, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुंभार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुंभार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा\nसंगमनेर : कुंभार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आणि महसूल खात्याने दिलेल्या नोटीसांविरोधात मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. संगमनेर-अकोले तालुक्यातील समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. नायब तहसिलदार कुलथ�� यांनी निवेदन स्विकारले.\n५०० ब्रास माती विनाअट मिळावी. वीटभट्टी व्यवसाय पारंपारिक की औद्योगिक याचा खुलासा करावा. प्रदुषणाची जाचक अट रद्द करावी. वीट व्यवसायाला अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा योजना लागू करावी. सरकारी बांधकामाला मातीच्या विटा सक्तीच्या कराव्यात. थर्मल पॉवर हाऊसमधील जळालेल्या कोळश्याची राख (प्लॉश) प्रदुषण होऊ नये यासाठी सरकारी खर्चाने वीटभट्टीला पुरविली जावी. वीटभट्टीसाठी बिगर शेती अट रद्द करावी. वीटभट्टी व्यवसायाला जीएसटीमधून वगळावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.\nमहसूल खात्याने वीटभट्टी मालकांना काही दिवसांपुर्वी पंचवीस लाखापासुन ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या नोटीसा बजावत रॉयल्टी भरण्याचे आदेश दिले आहेत. कुंभार समाजातील वीटभट्टी व्यावसायिकांना मातीवर रॉयल्टी माफ असतांनादेखील महसूल खाते रॉयल्टी आकारत आहे. पाचशे ब्रास मातीचे परवाने न देता प्रत्येकी शंभर ब्रासचे अठरा हजार रुपये महसूल खात्याने घेतले. तसेच मातीच्या भट्टीचे खोट पंचनामे दाखवत कार्यालयात बसून नोटीसा तयार केल्या गेल्या. लाखो रुपये रॉयल्टीच्या नोटीसा संबंधित वीट भट्टी मालकांना बजावण्यात आल्या.\nमोर्चात समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, रमेश जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, गणपत जोर्वेकर, राहुल जोर्वेकर, सोमनाथ जोर्वेकर, नंदा जोर्वेकर, पुजा जोर्वेकर आदींसह शेकडो वीटभट्टी मालक व कुंभार समाजाचे नागरिक सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.livepro-beauty.com/mr/best-effective-garlic-buttock-enhancement-lift-cellulite-removal-natural-butt-hip-enlargement-cream-massage-essential-oil.html", "date_download": "2019-01-20T13:35:07Z", "digest": "sha1:XGERUHWOXTD2ZY7ZUTZNVUE66KCR2UBT", "length": 11737, "nlines": 270, "source_domain": "www.livepro-beauty.com", "title": "", "raw_content": "सर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट आयसीसीनं यावर शिक्कामोर्तब काढण्याची नैसर्गिक थट्टेचा विषय हिप वाढ मलई मालिश आवश्यक तेल - चीन ग्वंगज़्यू Livepro सौंदर्य प्रसाधने\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशरीर केस काढून टाकणे\nकृशता प्राप्त करून देणारे क्रिम\nताणून गुण काढणे क्रिम\nसौंदर्य वैयक्तिक काळजी जगप्रसिद्ध Aichun त्वचा शरीर क ...\nAichun सौंदर्य व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय armpi ...\nDisaar व्यावसायिक 3-मिनीटांच्या जलद पाय काख priva ...\nAichun कारखाना किंमत मुरूम काढा मास्क काढून ...\nDisaar चीन कारखाना कमी किंमत तेल नियंत्रण रंग कला ...\nसर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट cellu ...\nAichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय परिणाम ...\nकमी MOQ Aichun सौंदर्य गरम विक्री शुद्ध पोषक regrow ...\nसर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट आयसीसीनं यावर शिक्कामोर्तब काढण्याची नैसर्गिक थट्टेचा विषय हिप वाढ मलई मालिश आवश्यक तेल\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nOBM (मूळ ब्रँड उत्पादन)\nGuangdong, चीन (मुख्य भूप्रदेश)\n100% शुद्ध नैसर्गिक अत्यावश्यक तेल\nआयसीसीनं यावर शिक्कामोर्तब काढण्याची, हिप वर, नितंब लिफ्ट\nसर्वोत्तम प्रभावी लसूण नितंब वाढ लिफ्ट आयसीसीनं यावर शिक्कामोर्तब काढण्याची नैसर्गिक थट्टेचा विषय हिप वाढ मलई मालिश आवश्यक तेल\nहिप अप आवश्यक तेल एक प्रभावी तेल, नितंब वर घट्ट, काळा खोटे आणि नैसर्गिक त्वचा शिल्लक ठेवून कमी करण्यास मदत, लसूण अर्क आहे.\nप्रकार: हिप नितंब राखत मालिश आवश्यक तेल\nशेल्फ जीवन: 3 वर्षे\nमुख्य घटक: एका जातीची बडीशेप तेल, Salvia miltiorrhiza पाने तेल, हायड्रोजनेटेड गोड बदामाचा तेल, triglycerides octanoate, Pomelo बी तेल\nएक गरम टॉवेल 1-2 मिनीटे हिप लागू करण्यासाठी 1.Use.\nनितंब वर समान रीतीने उत्पादन 2.Apply.\nहिप (आलटून दोन्ही हात, सुमारे 10 वेळा) वाढविण्यासाठी 3.One हाताच्या मालिश.\n4.Both हात आलटून तळापासून (सुमारे 10 वेळा)) पासून हिप उचलला.\n5.Two हाताने थंब मालिश लागोपाठ मालिश (सुमारे 10 वेळा).\nआकार हिप करण्यासाठी 6.Two हात मालिश लागोपाठ (सुमारे 10 वेळा).\n7.Two हात एकाच वेळी आवक व त्याहून अधिक हिप उचलने (सुमारे 10 वेळा).\nमागील: Aichun सौंदर्य सेंद्रीय हर्बल साहित्य थट्टेचा विषय प्रभावी मालिश हिप वाढ मलई\nपुढे: निर्माता पुरवठा चरबी कारखाना किंमत aichun सौंदर्य घरी वापर जळत पोट सर्वोत्तम 3 दिवस बारीक मलई\nस्वस्त हिप क्रिम उत्पादक\nस्वस्त हिप क्रिम उत्पादक OEM\nस्वस्त हिप क्रिम OEM\nस्वस्त हिप अप क्रिम\nस्वस्त हिप अप क्रिम उत्पादक\nस्वस्त हिप अप क्रिम उत्पादक OEM\nस्वस्त हिप अप क्रिम OEM\nहिप क्रिम उत्पादक OEM\nहिप अप क्रिम उत्पादक\nहिप अप क्रिम उत्पादक OEM\nहिप अप क्रिम OEM\n2018 चीन कारखाना किंमत नवीन उत्पादन खाजगी ला ...\nनिर्माता पुरवठा कारखाना किंमत aichun सौंदर्य ...\nकारखाना किंमत Disaar SPF 90 त्वचा काळजी sunblock ...\nहॉट विक्री चीनी निर्माता सानुकूल खाजगी ला ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nक्रमांक 5, Gongye Ave., Donghua उद्योग क्षेत्र, Renhe टाउन, Baiyun जिल्हा\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/asian-games-2018-india-grab-three-medals-in-rowing-including-one-gold-and-two-bronze/", "date_download": "2019-01-20T13:39:37Z", "digest": "sha1:GXKMQF27D6YEARLWDCCIO7DC7334YJE5", "length": 9840, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक", "raw_content": "\nएशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक\nएशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक\nइंडोनेशिया येथील पालेमबर्ग आणि जकार्ता येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये सहाव्या दिवशी रोइंगच्या भारतीय संघाने 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर रोइंगमध्येच भारताला 2 कांस्यपदकेही मिळाली आहेत.\nसवर्ण सिंग, दत्तू भोकनाळ, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने पुरुषांच्या क्वाट्रुपल स्कल प्रकारात 6 मिनिटे आणि 17.13 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले.\nतसेच यजमान इंडोनेशिया आणि थायलंडला या प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळाले आहे.\nहे सुवर्णपदक मिळवण्याआधी भारताला 2 कांस्यपदक मिळाले आहे. यात रोहित कुमार आणि भगवंत सिंग यांना लाइटवेट डबल्स स्कल्स प्रकारात आणि दुष्यंत चौधरीला लाइटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळाले आहे.\nरोहित आणि भगवंत या भारतीय जोडीने जेएससी लेक येथे झालेल्या लाइटवेट डबल्स स्कल्स स्पर्धेत 7 मिनिटे आणि 4.61 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.\nयाच स्पर्धेत जपानच्या मियायूरा मासायूकी आणि तकेडा मासाहिरोला सुवर्णपदक आणि कोरियाच्या किम ब्यूंगहून आणि ली मिनह्यूक यांनी रौप्यपदकाची कमाई केली.\nजपानच्या जोडीने 7 मिनिटे आणि 1.70 सेकंदाची तर कोरियाच्या जोडीने 7 मिनिटे आणि 3.22 सेकंदाची वेळ नोंदवली आहे.\nत्याचबरोबर भारताला रोइंगमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या दुष्यंतने लाइटवेट सिंगल स्कल्स प्रकारात 7मिनिटे आणि 18.76 सेंकदाची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.\nया स्पर्धेत कोरियाच्या ह्यूंसूक पार्क आणि हाँगकाँगच्या चुन गुन चीउ यांना अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळाले.\nदुष्यंतला 2013च्या नॅशनल चॅम्पियशिपमध्ये सर्वोत्तम रोअर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याने 2012 मध्ये आर्मी ट्रेनिंगकॅम्पमध्ये रोइंग करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याला 2014 च्या एशियन गेम्समध्येही याच प्रकारात कांस्यपदक मिळाले होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–स्टीव स्मिथच्या त्या दोन जबरदस्त विकेट्स पाहिल्यात का\n–पृथ्वी शाॅ ८ वर्षांचा असतानाच सचिनने केली होती मोठी भविष्यवाणी\n–फक्त १ गुण आणि विराट करणार शतकातील सर्वात मोठा पराक्रम…\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/fastest-to-4000-test-runs-as-captain-65-kohli-71-lara-75-ponting-80-chappell-83-border/", "date_download": "2019-01-20T13:19:30Z", "digest": "sha1:SI3SNAFJK33X23TDZSDR43OIBTYKBHQC", "length": 9076, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही", "raw_content": "\nकोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही\nकोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही\nसाउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे.\n१३० चेंडूत ५८ धावा करत विराट तंबुत परतला. वरच्या फळीतील तीनही फलंदाज सपशेल फेल ठरले असताना विराट आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेने चांगला लढवुन भारताला सुस्थितीत आणले होते.\nया सामन्यात आजच्या दुसऱ्या सत्रात विराटने अनेक पराक्रमही केले आहेत. त्यातील काही निवडक पराक्रम-\n-कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान ४००० धावा करणारा विराट जगातील पहिला कर्णधार. विराटने ६५ कसोटी डावात ४ हजार धावा केल्या आहेत तर ब्रायन लाराने ७१ डावात हा पराक्रम केला होता.\n– कसोटीत कर्णधार असताना ४ हजार धावा करताना विराटची सरासरी ६५च्या पुढे राहिली आहे. जगातील ही सर्वोत्तम सरासरी आहे.\n-कसोटी मालिकेत इंग्लंडमध्ये ५०० किंवा अधिक धावा करणारा विराट केवळ तिसरा भारतीय. यापुर्वी राहुल द्रविड (६०२) आणि सुनिल गावसकर (५४२ ) यांनी हा पराक्रम केला आहे. विराटने या मालिकेत आतापर्यंत ५४४ धावा केल्या आहेत.\n-इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट आशिया खंडातील पहिलाच कर्णधार.तर जगातील केवळ ६वा कर्णधार\n-विराटने याचवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ८०० धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ या दौऱ्यातही त्याने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटीत ५४४, वनडेत १९१ आणि टी२०मध्ये ११० अशा त्याने ८४३ धावा केल्या आहेत.\n-विराटने तिसऱ्यांदा कसोटी मालिकेत कर्णधार असताना ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापुर्वी असा पराक्रम सर डाॅन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांनी ४ वेळा तर सर गॅरी सोबर्स यांनी ३ वेळा केला आहे.\n-विराटने खेळाडू म्हणुन चौथ्यांदा कसोटी मालिकेत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.\n-परदेशात चौथ्या डावात विराटने ६व्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापुर्वी भारताकडून सुनिल गावसकर (९) आणि राहुल द्रविड(६) यांनी हा विक्रम केला आहे.\n-परदेशात विराटचे हे ५० वे अांतरराष्ट्रीय अर्धशतक आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महारा���्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/privatization-school-are-still-hold-kolhapur-122550", "date_download": "2019-01-20T14:08:09Z", "digest": "sha1:AE7XADWHGNW7SYSEEMQAWOMKTQ57TAAJ", "length": 13562, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "privatization of school are still on hold in kolhapur कोल्हापूर - जिल्ह्यात शाळांचे 'तुर्तास' कंपनीकरण टळले | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर - जिल्ह्यात शाळांचे 'तुर्तास' कंपनीकरण टळले\nशनिवार, 9 जून 2018\nकोल्हापूर : शिक्षण बचाओ कृती समिती व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज कोल्हापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे बैठक झाली. जिल्ह्यातील 13 शाळा ज्या कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बाबत विशेष समिती नेमून त्या शाळांच्या मुख्य परिस्तिथीचा आढावा घेऊन मगच निर्णय घेतला जाणार आहे. ज्या गावातल्या शाळांची पटसंख्या कमी आहे तेथील पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे देखील सांगितले या साठी कोल्हापूर पॅटर्न तयार केलं असून तो राज्यात इतरत्र देखील राबवला जाईल असे देखील सांगितले.\nकोल्हापूर : शिक्षण बचाओ कृती समिती व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज कोल्हापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे बैठक झाली. जिल्ह्यातील 13 शाळा ज्या कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बाबत विशेष समिती नेमून त्या शाळांच्या मुख्य परिस्तिथीचा आढावा घेऊन मगच निर्णय घेतला जाणार आहे. ज्या गावातल्या शाळांची पटसंख्या कमी आहे तेथील पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे देखील सांगितले या साठी कोल्हापूर पॅटर्न तयार केलं असून तो राज्यात इतरत्र देखील राबवला जाईल ���से देखील सांगितले.\nशाळांचे खासगीकरण होणार नसून ना नफा ना तोटा या धर्तीवर ते राबवण्यात येणार आहे. या मुळे शाळा बंद नाही पडणार. जिल्हापरिषद शाळा असणाऱ्या ठिकाणी हा प्रयोग होणार नाही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचे बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.\nशाळांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी कंपनी शाळांचा प्रस्ताव आहे. मात्र अशा शाळांमुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडतील, अशी स्वाभाविक भिती व्यक्‍त होत आहे. मात्र जिथे जिल्हा परिषद शाळा आहेत, तिथे या ठिकाणी कंपनी शाळेला परवानगी तूर्त दिली जाणार नाही.\nजिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. ते राज्यभर आहे. इथे विशेष कोल्हापूर पॅटर्न करणार आहोत, याचाही विचार केला जाईल. मात्र जिल्ह्यात होत असलेला विरोध पाहता हा सीएसआर निधी नाही. ना नफा ना तोटा या तत्वावर कंपन्यांकडून या शाळा चालवल्या जाणार आहेत.\nखाद्यसंस्कृती कोल्हापूरची (विष्णू मनोहर)\nकोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांपुढं सर्वप्रथम येतो तो तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी...\nसांगलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा\nसांगली : येथील शामरावनगरमधील अलिशान बंगल्यातील बनावट नोटांच्या कारखान्यात आज रात्री उशीरा छापा पडला. कोल्हापूरमधील गांधीनगर ठाण्याच्या पोलिसांनी...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nफुकट्यांना ६ कोटींचा दंड\nपुणे - रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख १३ हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवह��र\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-metro-rail-corridor-121980", "date_download": "2019-01-20T14:14:31Z", "digest": "sha1:2QU25MDIR4ZUOUV72BZLOKENI6F23GGV", "length": 13572, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Metro Rail Corridor मेट्रोचे डबे महामेट्रोच करणार | eSakal", "raw_content": "\nमेट्रोचे डबे महामेट्रोच करणार\nगुरुवार, 7 जून 2018\nपुणे - पुणे मेट्रो रेल्वेसाठी डबे तयार करण्याचे काम आता महामेट्रोच करणार आहे. डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंत्राटदार कंपनीने नागपुरातील कारखाना बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.\nपुणे - पुणे मेट्रो रेल्वेसाठी डबे तयार करण्याचे काम आता महामेट्रोच करणार आहे. डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंत्राटदार कंपनीने नागपुरातील कारखाना बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.\nमेट्रोचे डबे तयार करण्याचा कारखाना उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या तीन महिन्यांत ते पूर्ण होईल, असा विश्‍वासही दीक्षित यांनी व्यक्त केला. नागपूर मेट्रोसाठी डबे तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात आली होती. चीनमधील कंपनीने हे कंत्राट मिळविले होते. सरकारकडून कंपनीला कारखाना उभा करण्यासाठी जागा आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. नागपूर मेट्रोप्रमाणेच इतर शहरातील मेट्रोचे डबे तयार करण्याचे काम मिळेल, अशी या कंपनीची अपेक्षा होती. हे काम न मिळाल्याने चीनमधील कंपनीने काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, नागपूर मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर डब्याचे उत्पादन थांबविण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारला माहिती कळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामेट्रो डब्याचे उत्पादन करू शकते, असे कळविल्यानंतर केंद्र सरकारने परवानगी ���िली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे डबे हे महामेट्रोने तयार केलेले असतील.\nकारखाना उभा करण्यासाठी चीनच्या कंपनीला दिलेली परत जागा मिळणार असली, तरी प्रत्यक्षात तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक महामेट्रोला करावी लागणार आहे. डब्यांचा मुख्य भाग हा कारखान्यात तयार केला जाईल. इतर गोष्टी या छोट्या कंपन्यांकडून तयार करून घेतल्या जातील.\nमेट्रोसाठी डबे तयार करणारी देशातील महामेट्रो ही पहिलीच कंपनी ठरेल. आणखी काही शहरांत मेट्रोचे काम सुरू असल्याने त्यांच्यासाठी डबे तयार करण्याचे काम महामेट्रोला मिळू शकेल.\n- विश्‍वास दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2012/03/", "date_download": "2019-01-20T13:26:47Z", "digest": "sha1:W5LL2BEA2L7YWF2YDJZ7FZUFYQMHQROY", "length": 50532, "nlines": 151, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2012", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nयेत्या ३१ ऑक्टोबरला त्या घटनेला २८ वर्षे पुर्ण होतील. ज्या दिवशी इंदिरा गांधींना त्याच्याच अंगरक्षकांनी जवळून गोळ्या घालून ठार मारले, त्या घटनेला. तेव्हा मी त्यावर एक लेख लिहिला होता. त्यात किशोरकुमारच्या ’चिंगारी कोई भडके’ या गाण्याचा उल्लेख केला होता. ते काव्य लिहिणार्‍या आनंद बक्षींचे कौतुकसुद्धा केले होते. मात्र तरी मला त्या क्षणी मरणार्‍या इंदिराजींच्या मनात, त्या अंतिम क्षणी काय भावना असतील त्याचा कधीच थांग लागला नव्हता. ज्यांनी जीव वाचवायचा, त्यांनीच जीव घेतला तर काय वाटत असेल विश्वासघात, दगाबाजी असे शब्द खुप तोकडे असतात.\nतेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडले होते. त्यांना बाहेर काढायच्या सर्व योजना अपयशी ठरल्यावर, इंदिराजींनी तिथे सैन्य पाठवायचा धाडसी निर्णय घेतला होता आणि अंमलात आणला होता. त्यानंतार शिखांच्या भावना भडकल्या होत्या. त्याचा फ़ायदा उठवण्यासाठी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी इंदिराजींना ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. त्यामुळे मग पंतप्रधान असलेल्या इंदिराजींच्या भोवतीची सुरक्षा वाढवण्य़ात आली होती. शिवाय धोका नको म्हणून त्यातले शिख पोलिस व जवान काढून घेण्यात आले होते. पण इंदिराजींनी त्याला साफ़ नकार दिला. विशेषत: त्यांच्या सुरक्षेत दिर्घकाळ असलेल्या बियांतसिंग नावाच्या अधिकार्‍याला त्यांनी हट्ट करून परत तैनात करायला भाग पाडले होते. शेवटी त्यानेच घातलेल्या गोळ्यांनी त्यांची इहलोकीची यात्रा संपली.\nजेव्हा तो त्यांना गोळ्या घालत होता तेव्हा व त्या लागल्यावर, काही क्षण तरी त्या जिवंत नक्कीच असतील. त्यांना काय वाटले असेल ज्या��ा आपण इतक्या विश्वासाने आपल्या सुरक्षेत पुन्हा आणले तो ज्याला आपण इतक्या विश्वासाने आपल्या सुरक्षेत पुन्हा आणले तो यु टू ब्रूटस हे शब्द आपण अनेकदा वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. इंदिराजींनी सुद्धा ऐकलेले असतील. पण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवावे लागले. शेवटचे काही क्षण का असेनात, पण त्यांना ते शब्द नक्की आठवले असणार. बियांतसिंग ज्याने आधीच्या दहा वर्षात त्यांचे संरक्षण करण्यात धन्यता मानली, कर्तव्य मानले, ज्याला सुरक्षेतून बाजूला केल्यावर विश्वास दाखवून त्यांनी परत आणले, त्यानेच बेसावध गाठून त्यांचा जीव घ्यावा ज्याने आधीच्या दहा वर्षात त्यांचे संरक्षण करण्यात धन्यता मानली, कर्तव्य मानले, ज्याला सुरक्षेतून बाजूला केल्यावर विश्वास दाखवून त्यांनी परत आणले, त्यानेच बेसावध गाठून त्यांचा जीव घ्यावा ती शेवटच्या क्षणाची वेदना त्या जीवघेण्या गोळीपेक्षा भयंकर असेल ना ती शेवटच्या क्षणाची वेदना त्या जीवघेण्या गोळीपेक्षा भयंकर असेल ना कदाचीत ती जिव्हारी लागलेली गोळी त्यांना अधिक प्रेमळ वाटली असेल. कारण तिनेच ती मनाची असह्य वेदना संपवली असेल. अशा जगात जगण्यापेक्षा त्यातून सुटका इंदिराजींना अधिक सुरक्षित वाटली असेल. विश्वासघाताने गोळी घालणार्‍या बियांतपेक्षा ती जीवघेणी गोळी जास्त विश्वासू वाटली असेल त्यांना. कारण तिने देहाच्या वेदनांपेक्षा भयावह अशा मानसिक यातनांमधून त्यांना मोक्ष दिला होता.\nखरेच देहाच्या वेदना, यातना खुप सौम्य असतात. त्यापेक्षा मनाला, काळजाला भेदणार्‍या; जखमी जायबंदी करणार्‍या वेदना भयंकर असह्य असतात. त्यापेक्षा मरण मोठे सुखद असू शकेल. त्या यातना सोसत जगणे मरण्यापेक्षा घाणेरडे मरण असते. झाडलेल्या गोळीपेक्षा ती झाडणारा जिव्हारी जखम करून गेला होता. तेव्हा मला ते कळले नव्हते. कित्येक वर्षे कळले नाही. इतक्या वर्षांनी ती वेदना मला आजच का कळावी कोण जाणे पण आज मी इंदिराजींच्या त्या दु:खाने मनसोक्त रडलो. त्या वेदनेसाठी रडलो. कधी कुणासाठी रडलो नसेन, इतका रडलो आज. नियतीच्या मनात काय असेल हीच माझ्या माणुस असण्याची खुण असेल काय हीच माझ्या माणुस असण्याची खुण असेल काय की मला माणुस असण्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी आताच त्या वेदनेचा अर्थ समजला असेल\nमुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती, अठरा रांजण भरून गेले प्���ाले चौदा हत्ती\nलहानपणी ऐकलेली एक छान गोष्ट आठवते. एक वेडसर राजपुत्र असतो. तो राजपुत्र असल्याने त्याला कोणी शहाणपण शिकवू शकत नसतो किंवा सल्ला देऊ शकत नसतो. कारण सत्ता हाती असल्याने आपल्याला सर्व काही कळते अशी त्याची ठाम समजूत असते. मग त्या सर्वज्ञ राजपुत्राने काहीही मुर्खपणा केला तरी त्याचे कौतूक करण्यापलिकडे दरबारी लोकांना दुसरे काही काम नसते. पण आपले पद व सत्ता टिकवायची तर ते त्याची तोंड फ़ाटेस्तोवर स्तुती करतच असतात. एके दिवशी तो वेडा राजपुत्र झाडावर चढतो आणि ज्या फ़ांदीवर बसलेला असतो तीच कुर्‍हाडीने तोडू लागतो. ती तुटली तर त्याचाच कपाळमोक्ष होणार असतो. पण हे त्याला समजवायचे कोणी सगळे एकजात ’निष्ठावान’ असतात ना सगळे एकजात ’निष्ठावान’ असतात ना मग ते त्याला धोका दाखवण्याऐवजी त्याच्या त्या पराक्रमाचे कौतुक करत रहातात, म्हणून व्हायचा तो परिणाम चुकत नाही. ती फ़ांदी कोसळते आणि राजपुत्र जमीनीवर येऊन आदळतो. मात्र आपले काय चुकले ते त्याला कळत नाही की त्याला कोणी सांगू धजत नाही.\nबालपणी ऐकलेली ही कथा तेव्हा मनोरंजक वाटली होती. पुढे अक्कल थोडी आल्यावर त्यात फ़ारसे तथ्य नसल्याचे जाणवले. कारण बुद्धी वा अक्कल तर्कबुद्धीवर चालते, निष्ठेवर चालत नाही. इतक्या वर्षांनी आता लक्षात आले की, अशी गोष्ट खोटी नसते. काळ कितीही बदलला वा परिस्थिती बदलली म्हणून अशा गोष्टी खोट्या नसतात. त्यातला तपशील बदलतो. पण सुत्र खरे असते. पाच राज्यातील विधानसभांचे निकाल लागत गेले तशी ही बालपणीची गोष्ट नव्याने घडताना मला बघायला मिळाली. म्हणजे ती गोष्ट तशी गेली दोनचार वर्षे घडतच होती. माझे किंवा इतर कोणाचे त्याकडे नेमके लक्ष नव्हते इतकेच. ६ मार्चला ती फ़ांदी तुटून पडली, तेव्हा त्यातला वेडसर राजपुत्र मला स्पष्ट दिसला. ती फ़ांदी कुठली\nगेली दोनचार वर्षे युवराज राहुल गांधी उत्तरप्रदेश या आपल्या वडिलार्जित राज्यात आपली सत्ता नव्याने प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते. लोकसभा निवडणूकीत त्यांना थोडेफ़ार यश मिळाले. पण ते त्यांचे कर्तृत्व असण्यापेक्षा त्यांनी मुलायमच्या दुखावलेल्या सहकार्‍यांना सोबत घेतल्याने मिळवलेले यश होते. त्यामुळेच मग ह्या युवराजांना आपल्या थोर कर्तबगारीचा साक्षात्कार घडला होता. त्यांनी दोन अडिच वर्षात उत्तरप्रदेश विधानसभा काबीज करण्याचा मनसुबा रचून मोहिम हाती घेतली. मागल्या चार महिन्यात त्याला वेग आला. मध्यंतरी अण्णा हजारे यांनी लोकपाल मागणीसाठी आंदोलन पुकारून त्या मोहिमेत व्यत्यय आणला होता. पण एकदाचे अण्णांच्या आंदोलनाचे दिवाळे वाजवल्यानंतर युवराजांचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांनी दिग्विजयसिंग नावाची कुर्‍हाड हातात घेतली आणि तोडकाम सुरू केले. उत्तरप्रदेशातून व देशातून भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला. पण ते युवराज ज्या फ़ांदीवर बसले होते तिचे नाव कॉग्रेस असे होते आणि तेच भ्रष्टाचाराचे दुसरे नाव होते. मग जे कुर्‍हाडीचे घाव घातले जात होते, ते कॉग्रेसवरच पडणार ना दोन महिन्यांच्या मेहनतीचे फ़ळ ६ मार्चला आले. राहुल गांधी यांच्या मोहिमेला दाद देत मतदाराने भ्रष्टाचार समुळ नष्ट करून टाकला. त्याने कॉग्रेसला जवळपास सर्वच राज्यात जमिनदोस्त करून टाकले. भ्रष्टाचाराची फ़ांदी तुटली. पण युवराज राहूल त्याच्यावरच बसलेले होते. त्यामुळे फ़ांदी तुटण्याने तेच जंमिनीवर आले आहेत.\nउत्तरप्रदेश असो, की भारतीय जनता असो, ती मुर्ख आहे आणि तिला कुठ्ल्याही थापा मारून आपण जिंकू शकतो असे पिढीजात वाटणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यात गांधी कुटुंबाचा समावेश होतो. त्यामुळेच राहुल यांनी भ्रष्टाच्राराच्या विरोधात कुर्‍हाड चालवण्याचे नाटक करणे स्वाभाविकच होते. ज्यांचे सरकार रोजच्या रोज कोर्टाकडून भ्रष्टा्चाराच्या कुठल्या तरी प्रकरणासाठी जोडे खाते आहे, त्यानेच आवेशात उत्तरप्रदेशात मायावती सरकार विरुद्ध आरोपांची सरबत्ती करावी, हा विनोद म्हणायचे; की क्रुर थट्टा म्हणायची पण युवराज बोलणार आणि भाटगिरी करण्यातच पत्रकारीतेचे इतिकर्तव्य सामावले आहे, असे मानणार्‍यांना त्यांचे ढोल वाजवण्यात धन्यता वाटली असेल तर नवल नाही. हे युवराज कुठल्याही इवल्या खेड्यात पोहोचले, मग त्यांना बघायला किती गर्दी झाली त्याची वर्णने सांगताना वाहिन्या व वृत्तपत्रे थकत नव्हती. राहुल आले, राहुल निघाले, राहुलच्या मदतीला भगिनी प्रियंका आली. तिची दोन बाळे सभास्थानी आली, असे सगळे वर्तमान देशभरच्या लोकांना घरबसल्या ऐकावेच लागत होते. आणि वर्तमान तरी कसले पण युवराज बोलणार आणि भाटगिरी करण्यातच पत्रकारीतेचे इतिकर्तव्य सामावले आहे, असे मानणार्‍यांना त्यांचे ढोल वाजवण्यात धन्यता वाटली असेल तर नवल नाही. हे युवराज कुठल्याही इवल्या खेड्यात पोहोचले, मग त्यांना बघायला किती गर्दी झाली त्याची वर्णने सांगताना वाहिन्या व वृत्तपत्रे थकत नव्हती. राहुल आले, राहुल निघाले, राहुलच्या मदतीला भगिनी प्रियंका आली. तिची दोन बाळे सभास्थानी आली, असे सगळे वर्तमान देशभरच्या लोकांना घरबसल्या ऐकावेच लागत होते. आणि वर्तमान तरी कसले प्रियंका गर्दी खेचते आहे. जाईल तिथे लोक तिला बघायला लोटतात. ती खेडूतांशी सहज संपर्क साधू शकते. गांधी कुटुंबाने लोकांना जिंकले. असे ते वर्तमान. त्यावरून पुन्हा बालपणी ऐकलेल्या एका मजेशीर गाण्याच्या ओळी आठवल्या.\nआम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे \nमुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती\nअठरा रांजण भरून गेले प्याले चौदा हत्ती\nआम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे \nअसले वर्तमान नियमितपणे आपण गेले काही महिने ऐकत नव्हतो का भट्टा परसोल गावातल्या हत्याकांड बलात्कारापासून काय काय वर्तमान आपल्याला वाहिन्या व माध्यमे ऐकवत होत्या भट्टा परसोल गावातल्या हत्याकांड बलात्कारापासून काय काय वर्तमान आपल्याला वाहिन्या व माध्यमे ऐकवत होत्या त्यातले किती व काय खरे होते त्यातले किती व काय खरे होते कारण ज्या भट्टा परसोलच्या गावकर्‍याना मायावतीच्या तावडीतून सोडवायला राहुल थेट पंतप्रधानांच्या निवासात घेऊन आले, तिथे बलात्कार वगैरे काहीच झाले नसल्याचे नंतर उघडकीस आले. आता तर त्याच भट्टा परसोलमधून त्याच ’अत्याचारी’ मायावतींच्या बसपाचा आमदार निवडून आला आहे. कसे वर्तमान आहे कारण ज्या भट्टा परसोलच्या गावकर्‍याना मायावतीच्या तावडीतून सोडवायला राहुल थेट पंतप्रधानांच्या निवासात घेऊन आले, तिथे बलात्कार वगैरे काहीच झाले नसल्याचे नंतर उघडकीस आले. आता तर त्याच भट्टा परसोलमधून त्याच ’अत्याचारी’ मायावतींच्या बसपाचा आमदार निवडून आला आहे. कसे वर्तमान आहे माध्यमांना हाताशी धरून काहीही खोटेनाटे लोकांच्या गळी मारता येते, असे ज्यांना वाटत होते, त्यांचाही या निवडणूकीत युवराजांसोबत कपाळमोक्ष झाला आहे. कारण त्यात युवराज एकटेच तोंडघशी पडलेले नाहीत. त्यांच्या लव्याजम्यात फ़िरताना धन्यता मानणार्‍या माध्यमांचाही या निकालांनी धुव्वा उडवला आहे. कारण त्याच माध्यमांना आता राहुलचे काय व कुठे चुकले ते शोधायची पाळी आली आहे. ��ाहुलची गोष्ट बाजूला ठेवा. माध्यमांचे काय चुकले माध्यमांना हाताशी धरून काहीही खोटेनाटे लोकांच्या गळी मारता येते, असे ज्यांना वाटत होते, त्यांचाही या निवडणूकीत युवराजांसोबत कपाळमोक्ष झाला आहे. कारण त्यात युवराज एकटेच तोंडघशी पडलेले नाहीत. त्यांच्या लव्याजम्यात फ़िरताना धन्यता मानणार्‍या माध्यमांचाही या निकालांनी धुव्वा उडवला आहे. कारण त्याच माध्यमांना आता राहुलचे काय व कुठे चुकले ते शोधायची पाळी आली आहे. राहुलची गोष्ट बाजूला ठेवा. माध्यमांचे काय चुकले त्यांना या होऊ घातलेल्या चमत्काराचा अंदाज आधी का येऊ शकला नाही त्यांना या होऊ घातलेल्या चमत्काराचा अंदाज आधी का येऊ शकला नाही कारण ही माध्यमे ’मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती’ त्याची वर्णने करण्यात रममाण झालेली असताना, मुलायमची समाजवादी म्हैस काय करते आहे, ते बघायला सुद्धा त्यांना सवड मिळत नव्हती ना\nमुलायम या निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षापासून कामाला लागले होते, आपल्या पक्षाची गुंडांची टोळी ही प्रतिमा पुसून काढतानाच त्यांनी मुलाला पुढे करून तरूणांना आपल्याकडे ओढण्याचे पद्धतशीर प्रयास चालविले होते. त्यांचा पुत्र अखिलेश गेले तीन महिने संपुर्ण राज्यात रथयात्रा करत गावोगाव फ़िरत होता. पण युवराज राहुल व राजकन्या प्रियंका यांच्या कौतुकात रमलेल्या माध्यमांना अखिलेशच्या यात्रेचे वृत्त टिपायला व दाखवायला सवड कुठे होती मग त्यांना यादवाची व्यायला आलेली म्हैस दिसणार कशी मग त्यांना यादवाची व्यायला आलेली म्हैस दिसणार कशी तिचे दुध कळणार कसे तिचे दुध कळणार कसे ते बसले शिंगीचे दुध मोजत आणि सांगत. खरे रहिले बाजूला आणि लटिके (म्हणजे शुद्ध खोटे) वर्तमान सांगण्यातच माध्यमे रमलेली होती.\nमग मतदान संपल्यावर चाचण्या झाल्या आणि त्यातूनही काही हाती लागले नाही. मुंगीचे दुध असायचे किती आणि मुंगी सस्तन प्राणीच नसेल तर दुध देणार तरी कुठून आणि मुंगी सस्तन प्राणीच नसेल तर दुध देणार तरी कुठून पण सांगणार्‍यांचे तोंड धरायचे कोणी पण सांगणार्‍यांचे तोंड धरायचे कोणी जेव्हा ते दुध निकालाच्या डेअरीत घालायची वेळ आली, तेव्हा माध्यमांचेही पितळ उघडे पडले. कारण कॉग्रेस उत्तरप्रदेशच नव्हे तर सर्वच राज्यात दणकून आपटली. ती का आपटली जेव्हा ते दुध निकालाच्या डेअरीत घालायची वेळ आली, तेव्���ा माध्यमांचेही पितळ उघडे पडले. कारण कॉग्रेस उत्तरप्रदेशच नव्हे तर सर्वच राज्यात दणकून आपटली. ती का आपटली ज्यांना अण्णा हजारे कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार म्हणून चिंता होती, त्यांनी अण्णा विरुद्ध मोहिम उघडली होती. पण अण्णांनी कॉग्रेसविरुद्ध निवडणुकीत प्रचार करण्याची गरजच नव्हती. तो आधीच झालेला होता. या निवडणुकीत युवराजांना खरा दणका बसला आहे तो अण्णांच्या आंदोलनाचाच आहे. मात्र तो माध्यमांना कळणारसुद्धा नाही. कारण अण्णा प्रचारात उतरले नाहीत तर त्यांचा प्रभाव कसा असेल ज्यांना अण्णा हजारे कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार म्हणून चिंता होती, त्यांनी अण्णा विरुद्ध मोहिम उघडली होती. पण अण्णांनी कॉग्रेसविरुद्ध निवडणुकीत प्रचार करण्याची गरजच नव्हती. तो आधीच झालेला होता. या निवडणुकीत युवराजांना खरा दणका बसला आहे तो अण्णांच्या आंदोलनाचाच आहे. मात्र तो माध्यमांना कळणारसुद्धा नाही. कारण अण्णा प्रचारात उतरले नाहीत तर त्यांचा प्रभाव कसा असेल बघायचे असेल तर दिसते. बघायचे नसेल तर तो दिसणार नाही.\nअण्णांचे आंदोलन संपल्यासंपल्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. अण्णांनी या निवडणुकीत कॉग्रेसला पाडावे असे लोकांना आधीच आवाहन केले होते. त्याचा परिणाम होणार नव्हता, तर त्यांच्याविरुद्ध माध्यमांनी काहुर कशाला माजवले होते म्हणजे प्रचार केल्यास कॉग्रेसाला धोका असल्याच्या भितीनेच ओरडा चालू झाला होता. अण्णा प्रचाराला बाहेर पडले नाहीत. पण त्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी आपले आवाहन आधीच करून टाकले होते. कॉग्रेस लोकपाल विधेयक अडवून बसली आहे. त्यांच्या मनात असेल तर विधेयक संमत होऊ शकेल. सरकार कॉग्रेसचेच आहे. पण कॉग्रेस भ्रष्टाचाराला वाचवते आहे, तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या नियमानुसार कॉग्रेसला पाडा असे अण्णांनी आधीच सांगितले होते. आणि तसेच झाले आहे. कोणाला निवडून आणा असे अण्णांनी सांगितले नव्हते. कॉग्रेस पाडण्यापुरते हे आवाहन होते. तसेच तर झाले आहे. अगदी उत्तरप्रदेशात अजितसिंग यांना सोबत घेऊनही कॉग्रेस आपली अब्रु वाचवू शकलेली नाही. अण्णांवर संघाशी संबंध असल्याचा आरोप केला, म्हणून त्याचा लाभ भाजपाला मिळू शकला नाही. कारण माध्यमे काय म्हणतात वा दिग्विजय काय आरोप करतात, यावर लोक आपले मत बनवत नाहीत. कॉग्रेस पाडा म्हणजे भाजपा निवडा ���सा सोपा अर्थ काढायला मतदार पत्रकार थोडाच असतो म्हणजे प्रचार केल्यास कॉग्रेसाला धोका असल्याच्या भितीनेच ओरडा चालू झाला होता. अण्णा प्रचाराला बाहेर पडले नाहीत. पण त्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी आपले आवाहन आधीच करून टाकले होते. कॉग्रेस लोकपाल विधेयक अडवून बसली आहे. त्यांच्या मनात असेल तर विधेयक संमत होऊ शकेल. सरकार कॉग्रेसचेच आहे. पण कॉग्रेस भ्रष्टाचाराला वाचवते आहे, तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या नियमानुसार कॉग्रेसला पाडा असे अण्णांनी आधीच सांगितले होते. आणि तसेच झाले आहे. कोणाला निवडून आणा असे अण्णांनी सांगितले नव्हते. कॉग्रेस पाडण्यापुरते हे आवाहन होते. तसेच तर झाले आहे. अगदी उत्तरप्रदेशात अजितसिंग यांना सोबत घेऊनही कॉग्रेस आपली अब्रु वाचवू शकलेली नाही. अण्णांवर संघाशी संबंध असल्याचा आरोप केला, म्हणून त्याचा लाभ भाजपाला मिळू शकला नाही. कारण माध्यमे काय म्हणतात वा दिग्विजय काय आरोप करतात, यावर लोक आपले मत बनवत नाहीत. कॉग्रेस पाडा म्हणजे भाजपा निवडा असा सोपा अर्थ काढायला मतदार पत्रकार थोडाच असतो त्याला कळते, की ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडू शकेल अशाच पक्षाला मत द्यायचे असते. त्याप्रमाणे जिथे जो पर्याय होता त्याप्रमाणे मतदाराने कॉग्रेसला पाडायला तो तो पर्याय निवडला. पंजाबात अकाली, गोव्यात भाजपा, उत्तरप्रदेशात मुलायम. पण जिथे शक्य आहे तिथे कॉग्रेसला मतदाराने अण्णांच्या आवाहनानुसार पाडलेच. अण्णांचा हेतू कॉग्रेसला धडा शिकवायचा होता आणि मतदाराने तो शिकवला. तो धडा आहे ए आता सोनिया व राहुल यांनीही मान्य केले आहे.\nअर्थात तेवढ्यावर या निवडणुकीचे विश्लेषण संपत नाही. या निवडणुकीतुन मतदाराने एक संदेश दिला आहे. तो स्पष्ट असला तरी तो उथळ विश्लेषण करणार्‍यांना कळणे शक्य नाही. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. मायावती व मुलायम या दोघातच विधानसभा वाटली गेली आहे. एका एका राज्यातून राष्ट्रीय पक्षांचा वरचष्मा संपत चालला आहे. स्थानिक व प्रादेशिक पक्ष डोके वर काढत आहेत. याची कारणे राष्ट्रीय पक्षांनी शोधण्याची गरज आहे. दिल्लीत सता राबवणारे प्रादेशिक अस्मितेला पायदळी तु्डवत असल्याचा तो परिणाम आहे. राज्यातल्या मुख्यमंत्र्याला चाकराप्रमाणे वागवण्याच्या दिल्लीश्व���ांच्या उर्मटपणातून ही स्थिती उद्भवली आहे. कॉग्रेसने आधी हे सुरू केले आणि भाजपानेही त्याचेच अनुकरण केल्याचा हा दुष्परिणाम आहे. कल्याणसिंग, उमा भारती, वसुंधा्रा राजे, करिया मुंडा, खंडुरी, अशा आपल्याच राज्यातील प्रभावी नेत्यांना भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीच संपवले ना दोन दशकांपुर्वी कल्याण सिंग यांनीच भाजपाला उत्तरप्रदेशात सत्तेवर आणले होते. त्यांचे खच्चीकरण कोणी केले दोन दशकांपुर्वी कल्याण सिंग यांनीच भाजपाला उत्तरप्रदेशात सत्तेवर आणले होते. त्यांचे खच्चीकरण कोणी केले मध्यप्रदेशात भाजपाला पुन्हा उभारी देणार्‍या उमा भारतीला पक्षातून बाहेर पडायची वेळ कोणी आणली मध्यप्रदेशात भाजपाला पुन्हा उभारी देणार्‍या उमा भारतीला पक्षातून बाहेर पडायची वेळ कोणी आणली शंकरसिंह वाघेला यांची कोंडी गुजरातमध्ये कोणी केली शंकरसिंह वाघेला यांची कोंडी गुजरातमध्ये कोणी केली आजही नरेंद्र मोदी विरोधी डावपेच दिल्लीत बसून कोण खेळत असतात\nकॉग्रेसने त्याची सुरुवात केली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवार यांचे खच्चीकरण दिल्लीश्वरांनीच केले ना आंध्रामध्ये नरसिंहराव, संजीव रेड्डी, उत्तरप्रदेशात हेमवतीनंदन बहुगुणा, राजस्थानात मोहनलाल सुखाडिया, कर्नाटकात देवराज उर्स, मध्यप्रदेशात शुक्ला बंधू, केरळात करुणाकरन, हरयाणात बन्सीलाल अशा एक ना दोन, कित्येक प्रादेशिक नेत्यांचे कॉग्रेस हायकंमांडने शिरकाणच केले आहे. त्यांना संपवण्यासाठी लोकप्रिय नसलेल्या नेत्यांना आशिर्वाद देऊन जे डाव खेळले गेले त्यातून राज्याराज्यातील पक्ष संघटना खिळखिळी होऊन गेली आहे. मग गांधी घराण्यातील वारसाशी निष्ठा, हीच पक्षनिष्ठा होऊन बसली आहे. त्यांच्यावर विसंबून रहाणार्‍यांना पक्षात स्थान आहे. स्वयंभूपणे पक्ष उभारतील, चालवतील, राज्यातील जनतेवर हुकूमत गाजवतील, अशा नेत्यांना कॉग्रेसमध्ये स्थानच उरले नाही. त्यातून माग तृणमूल कॉग्रेस, बिजू जनता दल, राष्ट्रवादी कॉग्रेस असे पक्ष उदयास आले. जिथे ते शक्य नव्हते तिथे समाजवादी, द्रमुक, अण्णा द्रमुक, बसपा, शिवसेना, संयुक्त जनता दल, अशा स्थानिक अस्मिता जपणार्‍या पक्षांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्याचे कारण राष्ट्रीय पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाची प्रादेशिक अस्मितेला लाथाडण्याची मानसिकता हेच आहे. आता हेच प्रादेशिक नेते स्थानिक सत्ता मिळवतात आणि त्याच्याखेरीज संसदेत जागा जिंकून तिथल्या समिकरणात पंतप्रधानाला शरण आणत असतात. भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्याच्या गप्पा मारणार्‍या युवराज राहुल गांधींचा पंतप्रधान मनमोहन सिंग, आपल्याच मंत्रिमंडळातील दुरसंचार मंत्र्याला दम देऊ शकत नव्ह्ता, की त्याचा राजीनामा घेऊ शकला नव्हता. कारण तो द्रमुकच्या १९ खासदारांच्या पाठींब्यासाठी लाचार होता.\nकशी गंमत आहे बघा. इकडे महाराष्ट्राच्या स्वपक्षीय मुख्यमंत्र्याला चाकराप्रमाणे वागवणारे पक्षश्रेष्ठी तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यासमोर मात्र मान खाली घालून उभे होते. हे राजकीय विश्लेषकांना कळत नसेल वा दिसत नसेल तरी सामान्य माणसाल दिसते आणि कळते. ते सेक्युलर प्राध्यापकांना वा भाजपाच्या चाणक्यांना समजत नसले तरी सामान्य मतदाराला जाणवते. त्यातूनच मग पंतप्रधान वा राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान देणारे नितीशकुमार, नरेंद्र मोदी, ममता बानर्जी, नविन पटनाईक, जयललिता, प्रकाशसिंग बादल, येदीयुरप्पा, मुलायम. मायावती उदयास आले आहेत. प्रादेशिक अस्मिता जपायला उत्सूक मतदार त्यांना दाद देऊ लागला आहे. एक एक राज्य राष्ट्रीय मुख्य प्रवाहापासून दुरावत चालले आहे. राष्ट्रीय अस्मितेच्या नावाखाली स्थानिक नेतृताचे खच्चीकरण त्याचे खरे कारण आहे. १९७७ नंतर बंगालमध्ये, १९६७ नंतर तामिळनाडूत, १९९१ नंतर उत्तरप्रदेशात व बिहारमध्ये, १९८० नंतर महाराष्ट्रात, १९९५ नंतर गुजरातमध्ये, २००२ नंतर मध्यप्रदेशात व कर्नाटकात कॉग्रेस पक्षात नव्या पिढीचे नेतृत्वच उभे राहू शकलेले नाही. ज्यांना स्वयंभू कर्तृत्व गाजवायचे आहे त्यांच्यासाठी कॉग्रेस पक्षात स्थानच राहिलेले नाही. पाच सहा वर्षाची दिल्लीतील सत्ता भोगल्यावर भाजपाची अवस्थाही तशीच होऊन गेली आहे. दिल्लीतले मुठभर चाणक्य मैदानात पक्षाची लढाई लढणार्‍या स्वपक्षीयांवर कुरघोडी करणारे दरबारी राजकारण करीत प्रादेशिक नेत्यांना संपवण्याचे खेळ करू लागले, तर दुसरे काय होणार त्यांना मुलायम, मायावती, ममता किंवा नविन पटनाईकप्रमाणे आपापले स्वतंत्र पक्षाचे तंबू थाटूनच राजकारणात आपली छाप पाडावी लागणार ना त्यांना मुलायम, मायावती, ममता किंवा नविन पटनाईकप्रमाणे आपापले स्वतंत्र पक्षाचे तंबू थाटूनच राजकारणात आपली छाप पाडावी लागणार ना गांधी कुटूंबाचे लांगुलचालन एवढ्याच पुंजीवर केंद्रात मंत्रीपद भुषवणारा राजीव शुक्लासारखा उपटसूंभ नेता ’उत्तरप्रदेशात आमचे कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते म्हणुन मते मिळाली नाहीत’ असे मंगळवारी म्हणाला, त्यापेक्षा कॉग्रेसची शोकांतिका काय असू शकते गांधी कुटूंबाचे लांगुलचालन एवढ्याच पुंजीवर केंद्रात मंत्रीपद भुषवणारा राजीव शुक्लासारखा उपटसूंभ नेता ’उत्तरप्रदेशात आमचे कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते म्हणुन मते मिळाली नाहीत’ असे मंगळवारी म्हणाला, त्यापेक्षा कॉग्रेसची शोकांतिका काय असू शकते जेव्हा त्याच्यासारख्यांना खिरापत म्हणुन सत्तापदे वाटली जातात, तेव्हा कार्यकर्ता कुठून तयार होणार जेव्हा त्याच्यासारख्यांना खिरापत म्हणुन सत्तापदे वाटली जातात, तेव्हा कार्यकर्ता कुठून तयार होणार खुशमस्करे, लोचट, भामटे, मतलबी लोकच त्या पक्षात जमा होणार ना\nया निवदणुकीचा प्रचार सुरू झाला तेव्हा राहुल गांधी यांच्या एका विधानाने सनसनाटी माजवली होती. महाराष्ट्रात कशाला भिक मागायला जाता, असा सवाल त्यांनी उत्तरभारतीयांना केला होता. त्यातून वादंग माजले होते. ज्यांचा जनतेशी जनजीवनाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही आणि ज्यांना सतत हाती वाडगा घेतलेलेच दारात व स्वागताला उभे असलेले दिसतात, ते दुसरे काय बोलणार ही आजच्या कॉग्रेस कार्यकर्त्याची दुर्दशा आहे. त्याला नेहरू कुटुंबावर अवलंबून रहाण्याची इतकी अगतिक सवय झाली आहे. की स्वयंभूपणे काही करण्याची इच्छाच तो गमावून बसला आहे. पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्यात नेता व अनुयायी असे नातेच उरलेले नाही. मालक याचक अशा नात्यातून पक्ष उभा रहात नसतो, की देशाला घडवू शकत नसतो. मग माध्यमातुन त्यांच्या नसलेल्या कर्तृत्वाचा कितीही डांगोरा पिटला, म्हणुन सत्य कितीकाळ लपवता येईल ही आजच्या कॉग्रेस कार्यकर्त्याची दुर्दशा आहे. त्याला नेहरू कुटुंबावर अवलंबून रहाण्याची इतकी अगतिक सवय झाली आहे. की स्वयंभूपणे काही करण्याची इच्छाच तो गमावून बसला आहे. पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्यात नेता व अनुयायी असे नातेच उरलेले नाही. मालक याचक अशा नात्यातून पक्ष उभा रहात नसतो, की देशाला घडवू शकत नसतो. मग माध्यमातुन त्यांच्या नसलेल्या कर्तृत्वाचा कितीही डांगोरा पिटला, म्हणुन सत्य कितीकाळ लपवता येईल सोनिया, राहुल व प्रियंका ही कॉग्रेसची ताकद आहे म्हणुनच कॉग्रेस दुबळी बनत गेली आहे. त्यांनी कितीही ’लटिके बोलणारे’ कामाला जुंपले म्हणून मतदारांची डेअरी त्यांच्या मुंगी वा शिंगीचे दुध घ्यायला मुर्ख नाही.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nमुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती, अठरा रांजण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2013/08/", "date_download": "2019-01-20T13:56:37Z", "digest": "sha1:FCKKBTEP7QAX4JZJ3XXRDGELXPWIIERI", "length": 72615, "nlines": 150, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : August 2013", "raw_content": "\nरुपयाची किंमत घसरली, हे केवळ अर्थशास्त्रीय सत्य नसून आमचे आयुष्य कवडीमोल बनले आहे, आणि तेही आज नीट जगू दिले जात नाही, याविषयीची हतबलता आहे. सुट्या पैश्या���ची टंचाई ही अशी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गोंधळाशी जाऊन भिडते, हे समजून घेण्याची गरज आहे.\nपुण्यातील सहासात लाख पीएमपीएमएल म्हणजे शहर बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाश्यांच्या दृष्टीने एक आंनदाची घटना गेल्या बुधवारी घडली आहे. खरे म्हणजे आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात असे तीत काही नाही. मात्र सामान्य माणसाची जेव्हा सर्व बाजूंनी कोंडी होते, तेव्हा अशा छोट्या छोट्या आनंदावरच तो जगत असतो. घटना अगदीच साधी आहे. पीएमपीएमएलने आपल्या तिकीट दरांची पुर्रचना केली आहे. ही भाडेवाढही नाही आणि भाडेकपातही नाही. तरीही ती आनंदाची घटना आहे आता हा प्रवास करणाऱ्यांना सुट्या पैशांची म्हणजे चिल्लरची फार चिंता करावी लागणार नाही. आता त्यांच्याकडून स्टेज किंवा अंतरानुसार पाचच्या पटीत म्हणजे ५, १०, १५, २०, २५ अशा दराने भाडे घेतले जाणार आहे. याचा अर्थ आता ७, ९, १२, १४, १७ असे भाडे असणार नाही. सुट्या पैशांअभावी सारा देश परेशान आहे. त्यावर या महामंडळाने हा स्थानिक मार्ग शोधला आहे.\nसुटे पैसे नसतील तर कंडक्टरने प्रवाश्यांना बसमधून उतरवून दिलेले मी पाहिले आहे. सुटे पैसे असतील तर रिक्षात बसा, असे रिक्षाचालक म्हणत आहेत. बस, रिक्षा, टोलनाके आणि असे व्यवहार असणाऱ्या सर्व ठिकाणी सुट्या पैशांवरून तणाव निर्माण होतो आहे. पैसे सुटे करण्यासाठी आपल्याला त्याक्षणी गरज नसलेल्या वस्तू घेण्याची वेळ अनेकांवर येते आहे. मुद्दा पैसा कमावण्याचा नाही. कमावलेल्या पैशांतून अत्यावश्यक सेवा मिळविण्याचा आहे. सामान्य माणूस सर्व आघाड्यांवर भरडला जातो, हे आता नवे राहिलेले नाही. मात्र चिल्लरअभावी त्याची अशी कोंडी होऊ शकते, ही फारच भयंकर गोष्ट आहे.\nपीएमपीएमएल नोटा छापत नाही आणि चिल्लर टाकसाळीतून काढत नाही. त्यामुळे त्यांना जे करण्यासारखे होते, ते त्यांनी केले. अर्थातच त्यामुळे काही प्रवाश्यांना एक, दोन रुपये जादा द्यावे लागतील आणि बहुतेक प्रवाश्यांना एक, दोन रुपये कमी द्यावे लागतील. महिन्याला त्यामुळे पीएमपीएमएलला अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. म्हणजे म्हटले तर प्रवाश्यांना या बदलाचा फायदाच होणार आहे. मात्र आपल्याकडील काही शहाणी म्हणविणारे आणि स्वयंघोषित समाजसेवक या पुनर्रचनेला विरोध करत आहेत, हे दुर्दैव होय. बदल हवा असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली, ही चांगली गोष��ट आहे, मात्र नेमका काय बदल हवा, हे सांगायला कोणी तयार नाही. एखादा संवेदनशील अधिकारी त्याच्या मर्यादेत स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रोत्साहन देण्याचे सोडून सरकारी किंवा सार्वजनिक संस्थांना सतत बदनाम करण्याचा करंटेपणा केला जात आहे. सुट्या पैशांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्यात सुरु झालेल्या प्रयोगाच्या विरोधातील प्रतिक्रिया, हा असा करंटेपणाच आहे.\nसुट्या पैशांची इतकी मारामार का आहे, हेही आता मुळातून समजून घेतले पाहिजे. साठ कोटी भारतीयांचे दररोजचे उत्पन्न ५० ते ६० रुपयांपेक्षा जास्त नाही, असे सुरेश तेंडूलकर समितीने म्हटले आहे. याचा अर्थ ६० कोटी सर्वसामान्य भारतीयांना ५० आणि त्यापेक्षा कमी मूल्याचे चलन (२०,१०,५,२,१ रुपये) वापरण्यासाठी लागते. मात्र आज १०००,५०० आणि १०० रुपये म्हणजे उच्च मूल्याच्या चलनाचे प्रमाण ९५ टक्क्यांवर गेले आहे त्यामुळेच आज १००,५०० रुपयांची नोट जितक्या सहजपणे दिसते, तितक्या सहजपणे ५० रुपयांची नोट दिसत नाही. सुटे पैसे तर सहजपणे कोठेच मिळत नाही. २५ पैसे म्हणजे चार आणे दोन वर्षांपूर्वी अधिकृतपणे चलनातून बाहेर गेले. आता ५० पैसे बाहेर फेकले गेले आहेत आणि १,२ रुपये कमी जास्त मिळाले तर त्याविषयी फार कोणाची तक्रार राहिलेली नाही.\nरुपयाची किंमत घसरली, हे केवळ अर्थशास्त्रीय सत्य नसून आमचे आयुष्य कवडीमोल बनले आहे, आणि तेही आज नीट जगू दिले जात नाही, याविषयीची हतबलता आहे. सुट्या पैश्यांची टंचाई ही अशी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गोंधळाशी जाऊन भिडते, हे समजून घेण्याची गरज आहे. (सोबतची आकृती पहा,अधिक माहितीसाठी पहा www.arthakranti.org)\nअर्थव्यवस्थेत गेल्या काही दिवसात आलेल्या फुगवट्यामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव गुदमरतो आहे. कारण त्याला या लाटेत तग धरण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. सामाजिक, सांस्कृतिक बदलापासून तो दूर फेकला जातो आहे. त्याचे दैनंदिन जीवन असह्य होत चालले आहे. वाईट याचे वाटते की त्याची करणे माहित असूनही हे कळणारी माणसे मूग गिळून गप्प आहेत. पुण्यातील शहर बससेवेचे दर सुट्या पैशांअभावी बदलावे लागणे ही सामान्य प्रवाश्यांना दिलासा देणारी घटना आहे खरी मात्र सर्व भारतीयांची हतबलता व्यक्त करणारी आहे.\nसर्वांनी अनुभववावा असा एक सुखद बदल\nइतिहासतही माणसाने बदल स्वत:हून स्वीकारले���ेले नाहीत, तंत्रज्ञानानेच त्याला ते स्वीकारायला लावले आहेत. आजच्या बदलातही तंत्रज्ञानाची तीच भूमिका आहे. त्यामुळेच पारदर्शी प्रशासनाचा हा बदल आपण तर स्वीकारलाच पाहिजे आणि १२१ कोटी लोकसंख्या असलेला हा महाकाय देश तो बदल हळूहळू का होईना पण स्वीकारतो आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमानही असला पाहिजे.\nकोल्हापुरातील फौंड्री क्षेत्रातील उद्योजकांनी गेल्या १४ ऑगस्टला वर्धापनदिन साजरा केला. सध्या उद्योगांसमोर ज्या आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अर्थक्रांतीचे अनिल बोकील यांचे व्याख्यान ठेवले होते. देशातील तळाच्या बहुजनांची क्रयशक्ती वाढल्याशिवाय उद्योगांना उर्जीवस्था येवू शकत नाही, याविषयी बहुतेकांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातीलच रुईकर कॉलनीत आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा केला. माझे मित्र आणि कल्पक उद्योजक सुहास बांदल यांनी मला निमंत्रित केले होते. झेंडावंदनानंतर एक सभा झाली. तीत मला बोलायचे होते. आपण आपल्या देशाविषयी दररोज इतके नकारात्मक बोलतो की आज मात्र तसे काही बोलायचे नाही आणि २०१३ वर्ष आणि ६७ (६+७)वा स्वातंत्र्यदिन म्हणून आपल्या देशाबद्दल अभिमान वाटावा, अशा १३ गोष्टींविषयी आपण एकमत करू, अशी सुरवात मी केली. या स्वाभिमानाच्या गोष्टी श्रोत्यांनी सांगायच्या होत्या. आश्चर्य आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते सांगण्याची चढाओढ लागली. त्यात एक मुद्दा पुढे आला तो म्हणजे आपल्या देशातील व्यवहारांत पारदर्शकता वाढत चालली आहे. नागरिकांना असे का वाटायला लागले आहे, याचा मी विचार केला तेव्हा गेल्या दोन वर्षांतील काही घटना समोर आल्या.\nसरकारने आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची नोंद करण्याचा घेतलेला निर्णय, गॅस आणि अशा अनेक सबसिडी बँकेत जमा करण्याची आणि त्यामाध्यमातून बँकिंग वाढविण्याची मोहीम, ऑनलाईन बँकिंग आणि वाढते विमान, रेल्वे, बस, सिनेमा तिकीट ऑनलाईन बुकिंग, काही कर ऑनलाईन भरण्यासाठी करण्यात येत असलेली सक्ती ही पारदर्शी व्यवहार वाढत चालल्याची काही ठळक उदाहरणे. हा मोठा बदल आहे, यात शंकाच नाही आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने आपापल्या परीने त्यात सहभागी झाले पाहिजे.\nमी माझाच प्रवास यानिमित्ताने तपासून पाहिला तर लक्षात आले की हा नवा बदल स्वीकारताना त्रास झाला, मात्र आता आपण त्याला चांगलेच सरावलो आहोत. क्रेडीट कार्ड वापरणे जोखीमेचे ठरू शकते, मात्र आपल्याच खात्यातील पैसे काढण्याची डेबिट कार्डने खूपच मोठी सोय केली आहे, हे लक्षात आले. बऱ्याच अडथळ्यांची शर्यत पार करून रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’ वेबसाईटवर मी नोंदणी केली आणि रेल्वेचे आरक्षण घरबसल्या मिळायला लागले. बस, विमान आणि सिनेमा तिकिटांचेही असेच झाले. आता तर त्या तिकीटाची प्रिंटआउट काढायचीही गरज राहिली नाही. मला आठवते एका वर्षांपूर्वी मी आरक्षणाचा एसएमएस दाखविला तर टीसी ऐकायला तयार नव्हता, मात्र आता प्रिंट काढू नका, अशा सूचनाच वेबसाईटवर वाचायला मिळू लागल्या आहेत.\nलक्षात असे येते की काही गोष्टी आपल्या इतक्या सरावाच्या होतात की त्यापेक्षा सोपा मार्ग आला तरी पुर्वीचाच मार्ग आपण वापरत असतो. बँकेत रोख काढण्यासाठी आणि भरण्यासाठी किंवा वीज बिल भरण्यासाठी रांगा लावण्याची खरे तर आता काही गरज राहिली नाही, मात्र आजूनही त्या रांगा संपलेल्या नाहीत. याचे कारण चेकने व्यवहार करणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे. (बहुतेकांना आपल्याकडे असलेली रोख रक्कम म्हणजे काळा पैसा वापरायचा असतो.) एकेकाळी जो गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता, त्या सिलिंडरची मागणी आता स्मार्ट कार्डवरील नंबरवर मिसकॉल देऊन करता येते आणि दोन दिवसांत सिलिंडर घरी येतो असे सुखद अनुभव आता यायला लागले आहेत. कोणी मध्यस्थ नाही आणि चिरीमिरी नाही. यालाच तर आपण पारदर्शकता आणि चांगले प्रशासन म्हणतो. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांत असे अनुभव भारतीय सामाज प्रथमच घेतो आहे. अर्थात या सोयी अजूनही काही मोजक्या शहरांत आणि काही नवे तंत्रज्ञान वापरू शकणाऱ्या समूहांपुरत्या मर्यादित आहेत. पण म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही, कारण कोणत्याही बदलाचा क्रम हाच असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.\nलोकशाही व्यवस्थेत अतिशय महत्वाचा असलेला हा पारदर्शकतेचा व्यवहार पुढे जाण्यासाठी सरकार गंभीर आहे, अशी एक माहिती समोर आली आहे. ही मोहीम पुढे जावी, यासाठी आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. ‘डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग’ने मार्च २०१४ अखेर ते पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. कारण ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर स्कीम’ आता ��० ऐवजी १२१ जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सबसिडी आणि मदत थेट बँक खात्यात जमा केल्यामुळे निधीची गळती थांबते, आर्थिक समावेशकता म्हणजे बँकिंग वाढते आणि वेगाने व्यवहार होतात, हे आपण जाणतोच.\nइतिहासतही माणसाने बदल स्वत:हून स्वीकारलेलेले नाहीत, तंत्रज्ञानानेच त्याला ते स्वीकारायला लावले आहेत. आजच्या बदलातही तंत्रज्ञानाची तीच भूमिका आहे. त्यामुळेच पारदर्शी प्रशासनाचा हा बदल आपण तर स्वीकारलाच पाहिजे पण १२१ कोटी लोकसंख्या असलेला हा महाकाय देश तो बदल स्वीकारतो आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमानही असला पाहिजे.\nया बदलाकडे लक्ष द्या \nखऱ्या गरजूंना स्वस्तात गॅस मिळावा, सबसिडीचा गैरवापर रोखता यावा म्हणून एलपीजी सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना प्रथम २० जिल्ह्यांत (ग्राहक २.१२ कोटी) सुरु करण्यात आली. आता आणखी ३५ जिल्हे वाढविण्यात आले आहेत. म्हणजे आणखी १.४ कोटी ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. जून २०१३ पासून १५०.६ कोटी रुपयांची सबसिडी बँकांत जमा झाली आहे. ज्यांना सबसिडी लागू आहे, अशांनी सिलिंडर बुक केला की त्या क्षणाला त्याच्या बँकेत सरकार ४३५ रुपये जमा करते. म्हणजे त्याला ८०० रुपयांचा सिलिंडर निम्म्याच दराने मिळतो. पूर्वी सबसिडीचा फायदा दलाल घेत होते आणि ती मिळविण्यासाठी गरजूंना खूपच त्रास होत होता, तो अशा व्यवहारामुळे पूर्ण थांबतो. पारदर्शक व्यवहारांची ही किमया आहे. सरकार यापुढे इतर सर्व सबसिडी याच पद्धतीने देणार असून नागरिकांनी त्याचे स्वागत केले पाहिजे.\nआता दूषित रक्त बदलावेच लागेल \nआपल्या शरीरातील रक्त (पैसा) आता इतके दुषित झाले आहे की शरीरातील पूर्ण रक्तच (दुषित म्हणजे काळा पैसा) बदलण्याची वेळ आली आहे. पूर्ण रक्त बदलायला म्हणजे अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल करायला आपण घाबरत आहोत, मात्र आता वेळच अशी आली आहे की तो रक्त न बदलल्यास म्हणजे बदल न केल्यास मृत्यू अटळ आहे. त्या भीतीने तरी आपण आमुलाग्र बदलास तयार होऊ. रुपयाचे अवमूल्यन ही त्या दृष्टीने इष्टापत्तीच होय.\nगुरुवारी म्हणजे परवा २२ ऑगस्टला मालेगावचे उद्योजक पुरुषोत्तम काबरा यांचा सकाळी सकाळी फोन आला आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करून रुपया सावरण्यासाठी जनतेने काय करायला हवे, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अर्थात केवळ प्रश्न विचारणे हा त्यांचा हेतू नव्हता. पुढे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि काहीतरी केले पाहिजे आणि ते करण्यात आपण काही जण पुढाकार घेऊ, असेही ते म्हणाले. आपण म्हणजे सामान्य माणसाने काय केले पाहिजे, याची चर्चा करण्यासाठी ते पुढील आठवड्यात पुण्याला येणार असून त्यांच्याशी ती चर्चा होणार आहे. या महाकाय देशाला भेडसावणारा हा गहन प्रश्न सोडविणारे आपण खरोखरच आहोत काय, या प्रश्नाचे उत्तर आज देता येत नाही, मात्र तो सोडविण्यासाठी एक भारतीय म्हणून प्रयत्न करण्याची किंवा त्याला चालना जबाबदारी प्रत्येकाची आहे, हे विसरून चालत नाही.\nमुद्दा असा आहे की रुपयाच्या अवमूल्यनाचा विषय हा आपला राष्ट्रीय विषय झाला, याची ही पावती आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि त्याचे चटके बसल्याने पाण्याचे महत्व कळून प्रचंड कामे याकाळात झाली. म्हणून दुष्काळ ही इष्टापत्ती ठरली, असे आपण म्हणतो. मला वाटते रुपयाचे अवमूल्यन ही सुद्धा इष्टापत्तीच आहे. याचा अर्थ असा की आपण डॉक्टरांकडे काही किरकोळ आजार घेऊन उपचारासाठी गेलो आणि पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले, ही जशी इष्टापत्ती ठरू शकते, तशीच ही इष्टापत्ती आहे, असे माझे मत झाले आहे. म्हणजे आपल्या शरीरातील रक्त (पैसा) आता इतके दुषित झाले आहे की शरीरातील पूर्ण रक्तच (दुषित म्हणजे काळा पैसा) बदलण्याची वेळ आली आहे. पूर्ण रक्त बदलायला म्हणजे अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल करायला आपण घाबरत आहोत, मात्र आता वेळच अशी आली आहे की तो रक्त न बदलल्यास म्हणजे बदल न केल्यास मृत्यू अटळ आहे. त्या भीतीने तरी आपण आमुलाग्र बदलास तयार होऊ, ही इष्टापत्ती होय.\nरुपयाच्या अवमूल्यनाची मूळ कारणे शोधली तर आपल्याला नेमके काय करायला हवे, हे लक्षात येते. केवळ सरकारला दोष देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. या प्रकारच्या पडझडीने ज्यांची परवड होते, त्यांनाही आता अर्थसाक्षतेसाठी सक्रीय व्हावे लागणार आहे. रुपयाचे अवमूल्यन थांबविण्यासाठी मुळातून काय करायला हवे, असा प्रश्न आजच्या व्यवस्थेला विचारून पाहिल्यावर मला पुढील अकरा बाबी समोर आल्या.\n१. भारतीय अर्थव्यवस्थेत काळ्या आणि पांढऱ्या पैशांचे प्रमाण अतिशय व्यस्त झाले असून तेथून हे दुष्टचक्र सुरु झाले आहे. त्यासाठी देशाचे आर्थिक चारित्र्य शुद्ध करण्याची मोहीम म्हणजे द��शातील बँकमनी म्हणजे शुद्ध पांढरा पैसा वाढेल, यासाठी १०० टक्के भारतीयांना आर्थिक साक्षरतेच्या मार्गाने बॅंकिंगकडे वेगाने न्यावे लागेल.\n२. सर्व भारतीयांनी बँकिंगकडे जाण्यासाठी रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आणावे लागतील. म्हणजे १०००, ५०० आणि जरूर पडल्यास १०० रुपयांच्याही नोटा व्यवहारातून काढून टाकाव्या लागतील. आज देशात मोठ्या नोटांचे प्रमाण ९२ टक्के इतके प्रचंड आहे\n३. राजकारण स्वच्छ आणि सरकार सक्षम होण्यासाठी निवडणुकीच्या खर्चासाठी सरकारी निधीची तरतूद करावी लागेल.\n४. सेवा क्षेत्राचा विकास केल्यावर परकीय चलन मिळते आणि विशिष्ट प्रमाणात ते मिळालेच पाहिजे, मात्र उत्पादन क्षेत्राचे महत्व अबाधित ठेवले पाहिजे. कारण त्यातूनच अधिक रोजगार आणि संपत्तीचे निर्माण होते तसेच निर्यातही वाढते.\n५. अर्थव्यवस्था ज्या १२२ कोटी जनतेच्या क्रयशक्तीवर उभी आहे, ती क्रयशक्ती वाढण्यासाठी ६० कोटी जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे, याचे भान ठेवून शेतीवरील भांडवली गुंतवणूक वाढवावी लागेल.\n६. सध्या परकीय चलनाचा साठा आपल्याला पुरत नाही, याचे महत्वाचे कारण सोन्याची आणि तेलाची आयात. सोन्याच्या गुंतवणुकीला चांगला पर्याय द्यावा लागेल आणि खासगी गाड्या वापरावर काही निर्बध लावावे लागतील. अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागेल. दीर्घकालीन मार्ग म्हणजे देशातील रेल्वे सेवेसाठी जास्त भांडवल गुंतवणूक करून ती सक्षम करावी लागेल.\n७. सर्व काळ्या पैशांचे मूळ असलेली करपद्धती आमुलाग्र बदलावी लागेल. सध्याची करपद्धती आपल्याला इंग्रजांनी दिलेली असून ती अतिशय गुंतागुंतीची तसेच अन्यायकारक आहे. ती अर्थक्रांतीने (www.arthakranti.org) सुचविल्यानुसार बँक व्यवहार करासारखी सोपी, भेदाभेद न करणारी आणि नागरिक आनंदाने देतील तरीही कर पुरेसा जमा होईल, अशी करावी लागेल.\n८. व्यवस्थेवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास वाढविण्यासाठी त्याला सार्वजनिक व्यवस्था आपल्या वाटल्या पाहिजेत. त्यामुळे अन्न, आरोग्य, शिक्षण, घरबांधणी अशा पायाभूत सुविधांवरील तरतूद वाढवावी लागेल.\n९. शेअरबाजारासारख्या मार्गाने परकीय गुंतवणूकदार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळून संपत्ती बाहेर नेत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी शेअर बाजारात भाग घ्यावा, यासाठी जोमाने प्रयत्न कर���वे लागतील.\n१०. सोन्याचा साठा आणि चलन छापण्याचा संबंध आता राहिलेला नाही आणि जगातील सर्व चलनांचा दर डॉलरशी जोडला गेला. आयात कमी करून, निर्यात वाढवून, अनिवासी भारतीयांना विश्वासात घेवून आणि शक्य तेथे तो वाचवून भारताच्या तिजोरीतील डॉलरचा साठा वाढवावा लागेल.\n११. आर्थिक प्रश्नांनी इतके व्यापक रूप धारण केले आहे की त्याचा मुकाबला आता देश म्हणूनच करावा लागेल. त्यासाठी राजकीय, राज्य, भाषा, जातधर्माचे भेद बाजूला ठेवून भारतीय आणि केवळ भारतीय नागरिक म्हणूनच अभिमानाने जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पहावे लागेल.\nतुमच्या माझ्या अर्थपूर्ण जगण्यासाठी एक भारतीय म्हणून प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्याच्या या चळवळीत भाग घ्यावाच लागेल. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणारी चिंताच पुरुषोत्तम काबरा यांनी व्यक्त केली आहे.\n‘गरजवंत’ भारतीयांना अक्कल नाही \nअर्थचक्र सुरु राहण्यासाठी अपरिहार्य असलेल्या गुंतवणुकीला आपल्या शरीरातील रक्ताची उपमा दिली तर ते रक्त परकीयांनी द्यावे, अशी आपली अपेक्षा आहे. वास्तविक रक्ताचा साठा(प्रचंड पैसा आणि संपत्ती) आपल्याकडे भरपूर आहे, मात्र तो आपण अतिरेकी सोने खरेदी, लाचखोरी, रोखीचे व्यवहार आणि काळ्या पैशांच्या गटारगंगेत सडायला ठेवले आहे. मग परकियांच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्यायच काय उरतो\nगरजवंताला अक्कल नसते, अशी म्हण आहे. आजच्या भारताच्या आर्थिक घसरगुंडीला ती शंभर टक्के लागू पडते. बावीस हजार टन सोने बाळगणाऱ्या, जगाच्या तुलनेत कितीतरी अधिक तरुण कामकऱ्यांची फौज असलेल्या, नैसर्गिक साधन संपतीचे वरदान लाभलेल्या आणि जगात सातव्या क्रमांकाचे क्षेत्रफळ असलेल्या या देशातील १२२ कोटी भारतीय भांडवलासाठी इतके गरजवंत झाले आहेत की जगाकडे भिक मागण्याची वेळ आली आहे. गरजवंतांच्या अटींना काही किमंत नसते, या न्यायाने आपल्या देशात पैसे (भांडवल) टाकणारे परकीय एक एक अटी टाकत आहेत आणि आपल्याला त्या मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. आपल्या देशात काळा पैसा इतका ठासून भरला आहे, मात्र भांडवल उभारणीसाठी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे परकीयांच्या भांडवलावर अवलंबून राहण्याची नामुष्की आपल्यावर आली आहे.\nभारताचे मानांकन जागतिक वित्तीय संस्था खाली आणत आहेत. शेअरबाजार सतत कोसळतो आहे. वार्षिक विकास दराचा अंदा��� कमी कमी होत चालला आहे. रोजगारवाढ आणि उत्पादन थबकले आहे. रुपया सारखा घसरतो आहे. आर्थिक सुधारणा करण्याबाबत राजकीय एकमत होण्याची शक्यता दुरावत चालली आहे. भारताच्या आर्थिक तब्येत कशी आहे, या प्रशांन्च्या उत्तरात नकारघंटा वाढल्या आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असा मान ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ कडून मिळविणाऱ्या अर्थव्यवस्थेला नेमके काय झाले, यावरून देशात रणकंदन सुरु आहे. खरे तर त्याचे कारण जाणकारांना माहीत आहे, मात्र त्याची वाच्यता करण्याचे धाडस त्यांच्यात नाही.\nएका मुद्द्याविषयी मात्र सर्वांचे एकमत आहे. ते म्हणजे परकीयांनी भारतात गुंतवणूक वाढविली तर ही स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. गेले २३ वर्षे कोट्यवधी डॉलर भारतात ओतणारे परकीय भांडवलदार मात्र ‘योग्य धोरणां’ची कुंपणावर बसून प्रतिक्षा करत आहेत. योग्य धोरणे याचा अर्थ त्यांना पायघड्या घालणारी धोरणे. त्यांना अधिकाधिक नफा मिळवून देणारी धोरणे. पेच असा आहे की जर परकियांच्या अटी मान्य करायच्या नसतील तर भारतीयांनी आपल्याकडे असलेली काळ्या संपत्तीची पोतडी भारतीय ‘बँकिंग’ मध्ये ओतावी आणि देशासमोरील भांडवलाचा प्रश्न सोडवून टाकावा. नाहीतर परकीय भांडवलदारांच्या अटी मान्य कराव्यात. कारण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की त्यांच्या गुंतवणुकीवरच आमची आर्थिक तब्येत अवलंबून आहे अर्थचक्र सुरु राहण्यासाठी अपरिहार्य असलेल्या गुंतवणुकीला आपल्या शरीरातील रक्ताची उपमा दिली तर ते रक्त परकीयांनी द्यावे, अशी आपली अपेक्षा आहे. वास्तविक रक्ताचा साठा(प्रचंड पैसा आणि संपत्ती) आपल्याकडे भरपूर आहे, मात्र तो आपण अतिरेकी सोने खरेदी, लाचखोरी, रोखीचे व्यवहार आणि काळ्या पैशांच्या गटारगंगेत सडायला ठेवले आहे. मग परकियांच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्यायच काय उरतो\nपरकीय गुंतवणूक करतात म्हणजे भारतीय कंपन्या आणि संपत्तीमध्ये पैसा गुंतवून त्यांची शक्य तितकी मालकी आपल्या ताब्यात घेत राहतात. एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आणि एफआयआय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनस् इन्वेस्टमेंट. एफआयआयच्या माध्यमातून किती पैसा भारतात आला आणि भारतातून गेला याची आकडेवारी समजून घेतली तर डोके चक्रावते. यावर्षात मे अखेर १५ अब्ज डॉलर (९०० अब्ज रुपये) भारतात आले तर जुलैअखेर दहा अब्ज डॉलर (६०० अब्ज रुपये) भारताबाहेर गेले एफआयआयच्या माध्यमातून येणारा पैसा प्रामुख्याने शेअर बाजारात येतो. आणि त्या त्या देशातील परिस्थिती सुधारली किंवा नफा झाला की तो काढून घेतला जातो. त्यामुळेच आपला शेअरबाजार गेल्या काही महिन्यात प्रचंड अस्थिर झाला आहे. हा सर्व पैसा एफडीआयच्या मार्गाने यावा, असे सर्वांनाच वाटते, कारण त्यातून उद्योगांना भांडवल मिळते, रोजगार वाढतो. मात्र त्यासाठी त्यांना 'पायघड्या' घातल्या पाहिजे.\n१९९१ च्या उदारीकरणानंतर परकीय गुंतवणूकदारांनी भारताला पसंती दिली आणि कोट्यावधींची गुंतवणूक केली. मात्र आता त्यांना इतर देश खुणावू लागल्याने गेल्या आर्थिक वर्षात एफडीआय २१ टक्क्यांनी कमी झाला आहे. एफडीआय अधिक रोडावण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने देशव्यापी चर्चेनंतर सप्टेंबर २०१२ मध्ये रिटेल क्षेत्र खुले केले आणि आता तर टेलिकॉम, संरक्षण, सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्के, मल्टीब्रँडमध्ये ५१ टक्के आणि इन्शुरन्समध्ये ४९ टक्के 'एफडीआय' मान्य केले आहे. खरे तर हे उद्योग भारतीय तेवढेच चांगले करू शकतात, मात्र ते भांडवलाअभावी अडले आहेत. ते भांडवल एफडीआय पुरवितात आणि बदल्यात आपल्या कंपन्यांवर नियंत्रण मिळवितात. नफा अर्थातच ते जास्त घेतात.\nज्या लोकसंख्येला आपण सतत दोष देतो, तिनेच आपल्याला वाचविले, असे म्हणण्याची वेळ आज आली आहे. कारण भारताच्या १२२ कोटी लोकसंख्येमुळे कोणत्याही उत्पादनाला सतत मागणी असते. अशी मागणी असणारे फार कमी देश आज जगात आहेत. त्यामुळे एफआयआय, एफडीआयमार्फत भारतात आज नाहीतर उद्या पुन्हा पैशांचा ओघ सुरु होईलही... पण तोपर्यंत सत्तासंपत्तीचे चाक परकीयांच्या हाती गेलेले असेल. नऊ ऑगस्टला 'क्रांतीदिनी' गांधीजींनी इंग्रजांना 'चाले जाव' असे सुनावले आणि सारा देश पेटून उठला. आज 'एफडीआय' 'एफआयआय' ''आव आव' म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे\nराजकारणच पण व्हाया सुजन व्होट बँक \nभारतीय लोकशाहीच्या शुद्धीकरणाची आज गरज आहे. ते शुद्धीकरण म्हणजे नेमके काय, ते कसे होणार, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्या सर्व मतप्रवाहांचे स्वागत केले पाहिजे. त्यात ‘सुजन व्होट बँक’ हा एक नवा संकल्प आहे. सर्व १२५ कोटी भारतीय आपले बांधव आहेत, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर आपली पूर्ण श्रद्धा आहे, प्रत्येक भारतीयाच्या भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त जीवनासाठी आपण कटिबद्ध आहोत, या साऱ्या भारतवर्षाला कवेत घेणारी तत्व सोबत असतील तर राजकारण करायला कोण आणि का नको म्हणेल\nभारतातील कोणत्याही बदल लोकशाही मार्गाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, याचे भान ज्यांनी ठेवले नाही, त्या सर्वांना एकतर माघार घ्यावी लागली किंवा लोकांनीच त्यांना नाकारले. त्यामुळे आता हुकुमशाहीच हवी, सर्वांना फटक्यांनी मारले पाहिजे, सर्वाना उडवून दिले पाहिजे, समुद्रात बुडविले पाहिजे, अशी भाषा लक्षवेधी वाटते खरी, मात्र पुढे त्यातून काहीच साध्य होत नाही, हे आपण पाहत आलो आहोत. या देशात सर्वव्यापी बदल करायचा असेल तर लोकशाहीशिवाय दुसरा मार्ग नाही, हे अखेरीस मान्यच करावे लागते.\nया महाकाय देशासमोर समस्यांचे ढीग पडले आहेत आणि बदलाचा वेग तर इतका मंद आहे की ज्या बदलांना आज सुरवात केली ते बदल आपल्या आयुष्यात पाहायला मिळाले तरी फार, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. हे केवळ सामाजिक बदलांविषयी खरे नाही तर राजकीय आणि आर्थिक बदलांची तीच स्थिती झाली आहे. संतांनी, त्यांनतर समाजसुधारकांनी सुरु केलेले सामाजिक बदल समाजाने आजतरी स्वीकारले आहेत काय, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आपण देऊ शकत नाही. हा काळ आहे ६०० ते ७०० वर्षांचा अरे बापरे म्हणजे सामाजिक बदलांसाठी एवढा मोठा काळ लागतो आहे तर अर्थात सामाजिक बदलाचा प्रवास येथून सुरु झाला आणि येथे संपला, असा मोजता येत नाही. ते बदल समाजात सातत्याने सुरूच आहेत आणि सुरूच राहणार आहेत. भारतीय समाजात सामजिक बदलांचे महत्व वादातीत असून देश पारतंत्र्यात असतानाही आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद म्हणूनच आगरकर आणि टिळकांमध्ये झाला. कारण सामाजिक सुधारणांशिवाय मिळालेले स्वातंत्र्य काय कामाचे, असा मतप्रवाह आपल्या देशात होता. तो चुकीचा नव्हता, याची प्रचीती आज समाजाला आली आहे. अर्थात देश इंग्रजांच्या जोखडातून सोडवून घेणे, यालाही तेवढेच महत्व होते, हेही विसरून चालणार नाही.\nस्वातंत्र्यानंतर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व बदलांना वेग येईल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र कोणताच बदल गती पकडू शकला नाही. त्याचा रोष आज लोकशाही शासनपद्धतीवर व्यक्त होतो आहे, हे समजून घेतले पाहिजे. मात्र लोकशाहीशिवाय दुसरी आणि लोकशाहीपेक्षा अधिक चांगली ��ाही पद्धत आहे काय, याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल. ते उत्तर ‘नाही’ असे आहे. त्यामुळे आपल्यासमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही; जगातील सर्वात चांगली लोकशाही कशी बनेल, यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठीचे बदल विशिष्ट काळात केले गेले नाहीत म्हणून त्याचे विपरीत परिणाम कोट्यवधी भारतीय आज सहन करत आहेत.\nजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मात्र या लोकशाहीत जी विकृती घुसली आहे, ती त्यासाठी काढावी लागेल. ती कशी निघेल आणि आपल्याला प्रामाणिकपणे, समाधानाने कसे जगता येईल, याचा शोध लाखो सुजन भारतीय सध्या घेत आहेत. या बदलाची अपरिहार्यता ज्याला कळाली आहे, तो तो सुजन अशा समूहांत सहभागी होऊन त्या बदलाला गती देण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या काही वर्षांत अशा बदलाचा पुकारा करणाऱ्या परिषदा, अधिवेशने, कार्यशाळा, संमेलने देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. त्यातून नेमक्या काय आणि किती बदलाला गती मिळते, हे येथे महत्वाचे नाही. महत्वाचे हे आहे की बदलाची गरज मान्य करणारे आणि बदलावर विश्वास असणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि ते एकत्र येत आहेत. त्यामुळे एकत्र येणाऱ्या सुजनांचे आधी स्वागत केले पाहिजे. आज त्यांना आपला समूह जात, धर्म, पक्ष, संघटना, व्यवसाय, नोकरीच्या माध्यमातून सापडला आहे, मात्र अशा समुहात राहून आपण राष्ट्रीय म्हणजे सर्व भारतीयांशी नाळ जोडू शकत नाही, हेही त्यांना लक्षात यायला लागले आहे. बदल हवा आहे मात्र या मार्गाने गेले तर बदलाची आपल्याला अपेक्षित असलेली दिशा सापडत नाही, असाही त्यांचा अनुभव आहे. अशा समूहांच्या नेत्यांनी बदलाचे जे दावे केले होते, ते पूर्ण होत नाही, हेही आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा समूहाचे नेते आणि कार्यकर्ते नवी हत्यारे शोधत फिरताना दिसत आहेत. काहींना त्यातील फोलपणा आता कळून चुकला आहे तर काही कळून वळायला तयार नाहीत. काहींनी स्वत:च्या गुढ्या उभारल्यामुळे दुसरा योग्य मार्ग दिसत असताना तो अनुसरण्याचे धाडस त्यांना होत नाही. एकूणच परिवर्तनाच्या वाटेत नैराश्याने ग्रासलेल्यांचीही संख्या वाढत चालली आहे.\nबदल तर हवा आहे आणि तो लोकशाहीच्या मार्गाने न्यायचा तर निवडणुका अटळ आहेत. ज्याला बदलासाठी सत्ता हवी आहे त्यातील प्रत्येकाने निवडणूकच लढ���िली पाहिजे, अशी मात्र अजिबात गरज नाही. ज्या राजकीय नेत्यांना, त्या व्यवस्थेला आपण सारखा दोष देत आहोत, त्या व्यवस्थेत आपले काहीनाकाही स्थान निर्माण केले पाहिजे, याला मात्र पर्याय नाही. सुजन व्होट बँक हा ‘अर्थपूर्ण’ चा हा अतिशय वेगळा विषय बदलावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. जग बदलले आहे आणि बदलासाठीची आपली हत्यारे आता आपल्यालाही बदलावी लागतील, असे मानणाऱ्या जागरूक, संवेदनशील नागरिकांसाठी, ज्या तरुणांच्या मनात अन्यायाची चीड आहे आणि ज्यांना ताठ मानेने त्याविरोधात उभे राहायचे आहे, त्यांच्यासाठी, ज्यांना निवडणुकीतील जात, धर्माच्या व्होट बँकेने त्रासले आहे, त्यांच्यासाठी, सज्जनांची एक मुठ व्हावी, अशी मनात तीव्र इच्छा बाळगणाऱ्या आणि सज्जन एकत्र का येवू शकत नाही, हे कोडे घेऊन जगणाऱ्यासाठी आणि देशासाठी खरोखरच काही करू इच्छिणाऱ्या अशा प्रत्येकासाठी आहे.\nआपल्या खासदारकीच्या निवडणुकीला आठ कोटी रुपये खर्च झाला, हे गोपीनाथ मुंडे यांनी एक (उघड) गुपित सांगून टाकले, हे फार चांगले केले. आता अर्थसत्ता कशी राजकारणावर कुरघोडी करते आहे, हे वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही. त्या अर्थसत्तेला शिस्त लागल्याशिवाय आपल्या देशाचे सध्याचे प्रश्न सुटू शकत नाही, असे अर्थक्रांती गेले एक तप सांगते आहे. मात्र आता त्यासाठी थेट काही करण्याची वेळ आली आहे. ती थेट कृती म्हणजे ‘सुजन व्होट बँक’. तुल्यबळ उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आणि राहणार. आपणच निवडून येणार यासाठी ते प्रयत्न करणार. त्यामुळे ते भावनिक मुद्दे मांडून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करणार. त्यांना वारेमाप आश्वासने देणार. हे आतापर्यंत होतच आले आहे. आता मात्र निवडणूक ठोस मुद्द्यांवरच झाली पाहिजे, असा आग्रह ‘सुजन व्होट बँक’ धरणार आहे. त्या ठोस मुद्यावर आम्ही ‘सुजन’ एकगठ्ठा मतदान करणार आणि त्यातल्या चांगल्या म्हणजे ठोस मुद्यांवर मतदान मागणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार, असे ‘सुजन’ म्हणणार आहेत. लोकशाहीमध्ये आपले मत पवित्र आणि बहुमोल मानले जाते. त्याचे पावित्र्य आणि मोल अबाधित ठेवून देशात सकारात्मक बदल मतपेटीतून घडवून आणणारी एक क्रांतीकारी चळवळ म्हणजे सुजन व्होट बँक. (ती प्रत्यक्षात कसे काम करेल यासाठी अर्थपूर्णच्या ऑगस्टच्या अंकात वाचा अनिल बोकील यांची मुलाखत आणि प्रसाद ���िरासदार यांचा लेख.)\nभारतीय लोकशाहीच्या शुद्धीकरणाची आज गरज आहे. ते शुद्धीकरण म्हणजे नेमके काय, ते कसे होणार, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्या सर्व मतप्रवाहांचे स्वागत केले पाहिजे. त्यात ‘सुजन व्होट बँक’ हा एक नवा संकल्प आहे. सर्व १२५ कोटी भारतीय आपले बांधव आहेत, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर आपली पूर्ण श्रद्धा आहे, प्रत्येक भारतीयाच्या भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त जीवनासाठी आपण कटिबद्ध आहोत, या साऱ्या भारतवर्षाला कवेत घेणारी तत्व सोबत असतील तर राजकारण करायला कोण आणि का नको म्हणेल\nस्वामी रामदेवबाबा यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या 10 मागण्या केल्या आहेत, त्यातील 1000 आणि 500 रूपयांच्या नोटा रद्द करण्यास...\nजागतिकीकरण आणि सामाजिक परिवर्तनाची ‘सांगड’\nसमाजात सकारात्मक परिवर्तन व्हावे, यासाठी सुजाण कार्यकर्ते, नेते नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे सं...\nयापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी \n(अर्थपूर्ण चे ऑक्टोबर महिन्याचे मुखपृष्ठ आणि भूमिका) भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-five-happy-school-rotary-inner-wheel-122027", "date_download": "2019-01-20T14:27:12Z", "digest": "sha1:QRB3C6AS2VEPSIJIEYD7LXJL7RHY3HF4", "length": 14398, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News five happy school from Rotary inner wheel ‘रोटरी-इनरव्हिल’तर्फे पाच हॅप्पी स्कूल | eSakal", "raw_content": "\n‘रोटरी-इनरव्हिल’तर्फे पाच हॅप्पी स्कूल\nगुरुवार, 7 जून 2018\nकोल्हापूर - रोटरी क्‍लबच्या ‘टीच’ उपक्रमांतर्गत यंदाही जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या किमान पाच शाळा हॅप्पी स्कूल होणार आहेत. इनरव्हील क्‍लबचे या उपक्रमाला सहकार्य मिळत असून गेल्या वर्षी पाच शाळा हॅप्पी स्कूल झाल्या आणि पटसंख्या वाढीसाठ��� त्याची मदत होत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या गरजेनुसार एका शाळेवर पाच लाखांपर्यंतचा खर्च केला जातो.\nकोल्हापूर - रोटरी क्‍लबच्या ‘टीच’ उपक्रमांतर्गत यंदाही जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या किमान पाच शाळा हॅप्पी स्कूल होणार आहेत. इनरव्हील क्‍लबचे या उपक्रमाला सहकार्य मिळत असून गेल्या वर्षी पाच शाळा हॅप्पी स्कूल झाल्या आणि पटसंख्या वाढीसाठी त्याची मदत होत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांच्या गरजेनुसार एका शाळेवर पाच लाखांपर्यंतचा खर्च केला जातो.\n- काय आहे ‘टीच’ \nटीचर ट्रेनिंग (टी), ई-लर्निंग (ई), ॲडल्ट लिटरसी (ए), चाईल्ड डेव्हलपमेंट (सी) आणि हॅप्पी स्कूल (एच) अशा पाच विभागात ‘टीच’ उपक्रमातून काम चालते. सरकारी शाळांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेता यावे, या उद्देशाने हा उपक्रम चालतो. त्यासाठी आवश्‍यक खर्च रोटरी व इनरव्हिल क्‍लब करतात. या उपक्रमांतर्गत यंदा जिल्हा परिषदेच्या दहा हजार शिक्षकांना टेक्‍नोसेव्ही बनवण्याचे तसेच स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण दिले गेले. शाळांना ई-लर्निंगचे एक किट ज्यावेळी शासनाकडून मिळते. त्यावेळी या उपक्रमातून आणखी एक किट संबंधित शाळेला दिले जाते. शाळा ‘हॅप्पी स्कूल’ करताना संबंधित शाळेच्या रंगरंगोटीसह सर्व आवश्‍यक भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध केल्या जातात. त्यातही प्रामुख्याने मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर अधिक भर दिला जातो.\nसरकारी शाळांसाठी आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीचाही आधार मिळाला आहे. सुमारे साडेदहा कोटी इतक्‍या निधीतून जि.प.च्या शाळांत विविध सुविधा दिल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षातही हा निधी अधिक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील.\nभौतिक सुविधांबरोबरच पटसंख्या वाढवण्यात शिक्षकांची स्वयंप्रेरणा महत्त्वाची ठरते आहे. इनोव्हेटीव्ह क्‍लासरूम, डेव्हलपमेंट क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्‍लासरूम गेम असे असंख्य व्हिडिओज्‌ सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्याचा वापर आता शिक्षक अध्यापनासाठी करू लागले आहेत. विविध पाठांचे ‘पीपीटी’ तयार करून ते एकमेकांना शेअरही केले जाऊ लागले आहेत.\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nपुणेकरांना उद्यापासून घडणार ‘वारसा दर्शन’\nपुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या...\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nबेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेकडून परत\nमुंबई - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने 2019-20 या वर्षाचा 796 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प महापालिका...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/participate-rally-shahapur-azad-ground-mumbai-9-may-107972", "date_download": "2019-01-20T13:36:22Z", "digest": "sha1:C56XC3V4KUTI3O3IKCQ2PCRXSGPSUBP2", "length": 15548, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "participate in rally from shahapur to azad ground mumbai on 9 may ९ मेला शहापूर ते आझाद मैदान मुंबई राज्यस्तरीय पायी मोर्चात सहभागी व्हावे | eSakal", "raw_content": "\n९ मेला शहापूर ते आझाद मैदान मुंबई राज्यस्तरीय पायी मोर्चात सहभागी व्हावे\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nसटाणा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रा��्य शासनाने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी येत्या ९ मे रोजी शहापूर ते आझाद मैदान मुंबई या दरम्यान काढण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पायी मोर्चास राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बागलाण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व एनडीएसटी सोसायटीचे संचालक संजय देसले यांनी आज गुरुवारी (ता.५) येथे केले.\nसटाणा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी येत्या ९ मे रोजी शहापूर ते आझाद मैदान मुंबई या दरम्यान काढण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पायी मोर्चास राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बागलाण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व एनडीएसटी सोसायटीचे संचालक संजय देसले यांनी आज गुरुवारी (ता.५) येथे केले.\nयेथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयात बागलाण व देवळा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहविचार सभेत श्री.देसले बोलत होते. अध्यक्षस्थानी मंगेश सूर्यवंशी तर व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह महेंद्र कुवर, मुख्याध्यापक सुनील शिंदे, जनार्दन वाघ आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना मंगेश सूर्यवंशी म्हणाले, शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती मिळालेल्या मात्र त्यानंतर राज्यातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के, ८० टक्के व १०० टक्के अनुदानपात्र अनुदानित, विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित सेवानिवृत्ती वेतन योजना, कुटूंब निवृत्ती वेतन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सन २००५ नंतर शाळा १०० टक्के अनुदानित झालेली असताना शासनाने त्यापूर्वी नियुक्ती मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरु करणे आवश्यक होते. मात्र शासनाने शिक्षकांची पेन्शन बंद केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ मे रोजी आयोजित पायी मोर्चाद्वारे शासनाला आपल्या न्याय्य मागण्या मान्य करायला भाग पाडू, असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. महेंद्र कुवर आदी���ची भाषणे झाली.\nसभेस संजय पवार, डी. बी. ह्याळीज, सचिन शेवाळे, प्रकाश पानपाटील, विनोद सावंत, महेंद्र हिरे, माधव हिरे, एन.के.आहेर, विनोद शिंदे, विलास सावंत, दीपक पवार, पी. बी. देवरे, बी. के. बिरारी, पी. डी. सूर्यवंशी, काकाजी भामरे, पुष्पा सोनवणे, एम.एन. जोंधळे, पी. बी. कदम, मुरलीधर भामरे, राहुल सोनवणे, दिलीप बोरसे, आर. डी.मगर, भारत निकम, जगदीश हिरे आदींसह बागलाण व देवळा तालुक्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते.\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/03/", "date_download": "2019-01-20T13:35:40Z", "digest": "sha1:GEOYHTVNQKALITCLFIOR4OXBJITAW2QW", "length": 18759, "nlines": 132, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. तेव्हा मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. त्यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.\nएकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता खरेदी शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली. पण बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरात दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. पण अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. दोघांचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती.\nशयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात व तिच्या समोर हजर होता. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. पण तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला, लाडके काय झाले तू अशी विचलित का झाली आहेस तू अशी विचलित का झाली आहेस तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का निष्ठा, बांधिलकी आप��्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके.\nती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला मंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत आपली ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिकलीचे आहेत, त्याची आताच घरी खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या.\nअसो. ही अर्थात एक भाकडकथाच आहे. पण त्यातला जो बोध आहे तो अस्सल सेक्युलर आहे. ज्या व्रतवैकल्याची सेक्युलर मंडळी हेटाळणी व टवाळी करण्यात धन्यता मानतात, त्याचे अनुकरण मात्र किती अगत्याने करतात, त्याची ही कहाणी आहे. आठवते दोन महिन्यांपुर्वी लोकसभा व राज्यसभेत एफ़डीआयचा मुद्दा गाजत होता. तेव्हा मुलायम व मायावती यांनी तावातावाने त्या परदेशी गुंतवणूकीच्या प्रस्तावाविरोधात भाषणे केली होती आणि त्या निर्णयामुळे देशाची व जनतेची किती घोर फ़सवणूक होणार यावर पांडित्य सांगितले होते. पण जेव्हा विषय मताला टाकायची वेळ आली; तेव्हा मुलायमचा समाजवादी पक्ष कथेतल्या पतिव्रतेप्रमाणे सभात्याग करून बाहेर पडला होता आणि भाषण विरोधी करूनही मायावतींनी सेक्युलर सरकारला अभय देण्यासाठी राज्यसभेत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. मग त्या भाकडकथेतला गुलछबू नवरा कोण आणि सेक्युलर पतिव्रता किती व त्यांचे वटसावित्रीचे व्रत कुठले; ते आणखी स्पष्ट करून सांगायला हवे का\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-rain-lepto-bacterial-disease-123000", "date_download": "2019-01-20T13:32:20Z", "digest": "sha1:LFUD7PA2CPCTNAWHFPK5QDF6KB6OK3CA", "length": 12595, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news rain Lepto bacterial disease अर्धा तास पावसात राहिल्यास लेप्टो! | eSakal", "raw_content": "\nअर्धा तास पावसात राहिल्यास लेप्टो\nसोमवार, 11 जून 2018\nमुंबई - पावसाचे मुंबईत दमदार आगमन झाले असले, तरी आता साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यात अर्धा तासाहून अधिक वेळ राहिल्यास लेप्टो होऊ शकतो, अशी शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी पालिका रुग्णालयांत प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nमुंबई - पावसाचे मुंबईत दमदार आगमन झाले असले, तरी आता साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यात अर्धा तासाहून अधिक वेळ राहिल्यास लेप्टो होऊ शकतो, अशी शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी पालिका रुग्णालयांत प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nउंदीर किंवा रोगी प्राण्यांचे मलमूत्र पाण्यात मिसळल्यास त्या पाण्यामुळे लेप्टोचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचे जंतू जखमेद्वारे शरीरात जातात. त्यामुळे पावसाच्या पाण्यात अर्ध्या तासाहून अधिक वेळ राहिलेल्या मुंबईकरांनी पालिका रुग्णालयांत प्रतिबंधात्मक औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.\nप्रतिबंधात्मक उपाय (डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार)\nपावसामुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागल्यास २४ ते ७२ तासांच्या आत डॉक्‍सिसायक्‍लीन या गोळीचा २०० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा.\nगरोदर महिलांनी अझिथ्रोमायसिन या गोळीचा ५०० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा.\nआठ वर्षांखालील मुलांनी अझिथ्रोमायसिन या गोळीचा २५० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा.\nपायावर जखम असल्यास पाण्यात जाणे टाळावे. गमबूटचा वापर करावा.\nसाचलेल्या पाण्यातून चालल्यास पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावेत.\nताप आल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. पालिकेच्या दवाखान्यात, रुग्णालयांत औषधोपचार घ्यावेत.\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nठाकरे रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर कधी\nपौड रस्ता - कर्वेनगरमधील महापालिकेच्या बिंदू माधव ठाकरे दवाखान्याची सहा मजली इमारत धूळ खात पडली आहे. यातील पहिल्या मजल्यावर ओपीडी सुरू असून उर्वरित...\nरिफंड आण�� इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/diwali-special-fashion-accessories-1778337/", "date_download": "2019-01-20T13:20:41Z", "digest": "sha1:MBME5YK7RZDAF4OOPE35XW5XGMRNJ2LT", "length": 27349, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diwali special fashion accessories | अ‍ॅक्सेसरिजचा ट्रेण्ड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nकोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं.\nदिवाळी आणि लग्नसमारंभामध्ये मिरवायला सगळ्यांनाच आवडतं.\nकोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं. त्या सगळ्यांनी मिळून तुमचा लूक पूर्ण होतो.\nदिवाळी आणि लग्नसमारंभामध्ये मिरवायला सगळ्यांनाच आवडतं. मिरवणं म्हणजे काहीतरी नवीन, हटके आणि ट्रेण्डमध्ये असलेले कपडे आणि दागिने घालणं. अशा वेळी कपडय़ांसोबत योग्य आणि फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीज फार महत्त्वाच्या असतात. कारण कितीही छान कपडे असले तरी त्यावर घातलेली अ‍ॅक्सेसरी चुकली तर पूर्ण लुक फसतो. आजच्या तरुणाईचा कल स्मार्ट, आरामदायी, वेगवेगळ्या प्रसंगी वापरता येईल अशा अ‍ॅक्सेसरीजकडे आहे. तरुणांना नेहमीच काहीतरी हटके, नवीन हवं असतं. म्हणून दरवर्षी बाजारात अनेक नवीन प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज दाखल होतात. यंदा कोणत्या अ‍ॅक्सेसरीजचा बोलबाला आहेत ते बघूयात.\nकानातले : दोन्ही कानात दागिने घालणे ही अगदी आधीपासून चालत आलेली पद्धत आहे. पण दोन्ही कानात दागिने घातलेच पाहिजेत ही रीत आता मोडीत निघाली आहे. अनेक शोमध्ये फॅशन रॅम्प���र मॉडेलच्या फक्त एकाच कानात इयररिंग्ज घातलेल्या बघायला मिळतात. आता फक्त एका कानात इयरिरग्ज घालायची फॅशन आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्हाला आवडलं तर एकाच कानात दागिने घाला. त्याखेरीज इअरिरग्जच्या फॅशनमध्ये पुन्हा ९०चा काळ परत आल्याचं दिसून येत आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध हूप्स अर्थात मोठय़ा मेटलच्या िरगा पुन्हा फॅशनमध्ये आल्या आहेत. हे हूप्स ट्रेडिशनल ते वेस्टर्न अशा कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही घालू शकता. यंदा असमान आकाराच्या इअरिरग्ज बाजारात आल्याचे दिसत आहे.\nनेकपीस : नेकपीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून चोकरला खूप पसंती आहे. साधे बारीक, काळे चोकर अनेकांनी स्टाइल स्टेटमेंटस म्हणून मिरवले. हेच स्टाइल स्टेटमेंट यंदा अजून एका वरच्या पातळीवर बाजारात आले आहे. सुंदर खडय़ांचे, मेटलचे चोकर फॅशनमध्ये आले आहेत. हे चोकर एकदम क्लासी दिसतात. आणि हे कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटवर सहज जातात. यासोबतच चंकी नेकपीसही ट्रेण्डिंग आहेत. सिल्व्हर रंगाचे हे चंकी नेकपीस साध्याशा ड्रेसला वेगळाच लुक आणतात. आणि ही ज्वेलरी योग्य काळजी घेतली तर लवकर खराबही होत नाही. इयररिंग्जच्या असमान आकारांप्रमाणे नेकपीसच्या आकारामधेही असमान नेकपीस दिसून आले.\nचंकी आणि सिल्वर ज्वेलरी : रोजच्या जीवनात बेसिक ज्वेलरी वापरून आपल्याला फॅशनेबल आणि हटके लुक हवा असतो. आणि म्हणूनच अनेक ब्रॅण्ड्सनी चंकी तसंच आणि सिल्व्हर ज्वेलरी बाजारात आणली आहे. या ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला नोजिरग, खुडी, नेकपीस, कानातले, अंगठी, कंबरपट्टा असं सगळंच तुम्हाला बघायला मिळेल. त्याशिवाय जुने ट्रेडिशनल मोटीफ, डिझाइन नवीन लुकमध्ये मिळतात. यामुळे इंडोवेस्टर्न अशी ही ज्वेलरी तुम्ही ट्रेडिशनल, वेस्टर्न अगदी जीन्स, वनपीस अशा सगळ्याच आऊटफिटवर घालू शकता. याखेरीज लोकल ते ग्लोबल अशा बाजारपेठेमध्ये चंकी ज्वेलरीचा ट्रेण्ड काही महिन्यांपासून खूप आहे. ही चंकी ज्वेलरी लवकर खराब होत नाही. ती सगळ्या प्रकारातही उपलब्ध आहे. आणि तिच्या किमतीही तरुणांना पॉकेटफ्रेंडली आहेत. त्यामुळे तरुणवर्ग रोज या ज्वेलरीचा वापर करतो.\nप्लॅटिनम ज्वेलरी : आताची तरुण पिढी आकाराने लहान असलेली ज्वेलरी वापरते. रोजच्या जीवनात किंवा अगदी मोठय़ा कार्यक्रमालाही तरुण पिढी सोन्याऐवजी इतर धातूंच्या ज्वेलरीला प्राधान्य देते. प्लॅटिनम ज्वेलरीमध्ये बाजारात प्लॅटिनम लव बॅण्डस्, अंगठी, ब्रेसलेट, हेवी, नाजूक असे नेकपीस, कानातले, छोटे डिझायनर पेण्डंट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ही ज्वेलरी कोणत्याही आऊटफिटवर आणि कोणत्याही कार्यक्रमाला सहज घालता येते.\nकापडी ज्वेलरी : कापडापासून बनवलेली ज्वेलरी हा प्रकार तसा नवीन नाही. पण ही ज्वेलरी तशी जास्त ट्रेण्डमध्येही येत नाही. पण हाच ट्रेण्ड बदलण्यासाठी आणि इकोफ्रेंडली ज्वेलरीचा पर्याय म्हणून अनेक ब्रॅण्डस्नी बाजारात कापडी ज्वेलरी आणली आहे. ब्रॅण्डच्या कलेक्शनमध्ये खास खणापासून बनवलेले नेकपीस, चोकर, तर कापडाचे आणि त्यावर हाताने रंगवलेले इयरिरग्ज असं सगळं आहे. ही ज्वेलरी तुम्ही पारंपरिक तसंच इंडो वेस्टर्न आऊटफिटवर घालू शकता. याखेरीज अनेक ऑनलाइन शॉिपग साइटवर तुम्हाला सिल्क धाग्यांचे आणि कापडाचे, वेगवेगळ्या फुलांचे डिझाइन असलेले नेकपीस, बांगडय़ा, कानातले असं उपलब्ध आहे.\nबॅग्ज : बॅग्जमध्ये फनी पॅक्स् हा बॅगचा प्रकार बघायला मिळत आहे. या छोटय़ाशा बॅगा तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. वेगवेगळ्या आकारांतल्या या बॅग्ज तुम्ही तुमच्या आऊटफिटनुसार निवडू शकता. यासोबतच छोटय़ा बॅकपॅक, हॅण्डबॅग, िस्लग बॅगही ट्रेण्डिंग आहेत. आणि या बॅग्जमध्ये जास्तीत जास्त पेस्टल रंगाच्या शेड फॅशनमध्ये आहेत. काही फॅशन डिझायनरच्या शोजमध्ये सुंदर क्लचेसचा वापर दिसला. त्यामुळे सुंदर भरजरी ड्रेसवर वेगवेगळे खडे, सिक्वेन्स, एम्ब्रॉयडरी एम्ब्लिशमेंट केलेले क्लच बाजारात आले आहेत. हे क्लचेस तुम्ही कोणत्यही पारंपरिक, जड अशा आऊटफिटवर कॅरी करू शकता.\nबेल्ट्स : साडीवर आपण नाजूक कंबरपट्टा घालतो. परंतु साडीवर लेदर, फर, कापडाचे असे वेगवेगळे बेल्टही घालू शकतो. कंबरपट्टय़ासारखे असे वेगवेगळे बेल्ट साडीवर घालून बघायला काहीच हरकत नाही. मुलींच्या बेल्टचा आकार हा जास्तीत जास्त लहानच असतो पण आता मोठय़ा आकाराचे बेल्ट्स ट्रेण्डिंग आहेत. बेल्ट्सचा वापर स्कर्ट आणि टॉप, साडी, कुर्ती, गाऊन आणि वनपीस अशा वेस्टर्न कपडय़ांवरही नक्कीच करून बघा.\nस्मार्ट वॉच : खरं तर स्मार्ट वॉच ही काही तशी नवीन संकल्पना नाही. आज बाजारात मिळणारी स्मार्ट वॉच युनिसेक्स अर्थात मुलगे आणि मुली अशा दोघांसाठी डिझाइन केलेली आहेत. काही कंपन्यांनी फक्त मुलींसाठीसुद्धा खास स्मार्ट घडय़ाळं आणल��� आहेत. कारण बाजारातील घडय़ाळं युनिसेक्स असतात त्यामुळे मुलींना ती प्रत्येक आऊटफिटवर घालता येतातच असं नाही. स्नो व्हाइट, रोझ गोल्ड आणि ब्लू सॅफिअर ही घडय़ाळं मुलींच्या हातावर परफेक्ट बसतील आणि कूल लुक दिसेल अशी आहेत. बॉडी गोल्ड मेटॅलिक आणि पट्टा बारीक लेदरचा असा लुक असणारी घडय़ाळं मुली कोणत्याही ड्रेसवर सहज कॅरी करू शकतात. स्मार्ट घडय़ाळामुळे अनेक प्रॉब्लेम सहज सुटले आहेत. स्मार्ट घडय़ाळावर आपण कॉल घेऊ किंवा करू शकतो, त्यावर मेसेज बघायची आणि पाठवायची सोय आहे. त्यामुळे कधीही वेळप्रसंगीही कोणीही घडय़ाळाचा योग्य वापर करू शकतात. याखेरीज अशा स्मार्ट घडय़ाळामध्ये फिटनेसविषयक कॅलरी काऊंटर, स्टेप काऊंटर असं सगळंच आहे. या सगळ्या गोष्टीमुळे अशी स्मार्ट घडय़ाळं स्टायलिश लुकसोबत हव्या त्या वेळी मदतीला येणारी अशी आहेत.\nआय वेअर : आयवेअर म्हणजेड चष्म्यामध्ये टॉरटॉइज शेलची फ्रेम असणारा चष्मा, क्लीअर व्हाइट फ्रेम चष्मा, ब्लॅक रीम्ड फ्रेम चष्मा, गोल्ड मेटल वेअरफ्रेम ग्लास अशा चष्म्याच्या फ्रेम ट्रेण्डिंग आहेत. चष्म्याच्या शेपमध्ये चौकोनी, गोल, अ‍ॅव्हिएटर शेप, ओवर साइज हे ट्रेण्िंडग आहेत. सनग्लासेसमध्ये गोल, चौकोनी, कॅट आय आकाराचे रेट्रो सनग्लासेस, ट्रान्स्परंट सनग्लासेस, लाल, नारंगी, पिवळ्या रंगाची शेड असणाऱ्या सनग्लासेस ट्रेण्डिंग आहेत.\nफुटवेअर : रोजच्या जीवनातही कपडे, मेकअप, वेगवेगळ्या ज्वेलरीसोबतच पायतली चप्पलदेखील तेवढीच महत्त्वाची असते. मुलांसाठी फूटवेअरमध्ये जास्त पर्याय नसले तरी मुलींसाठी भरपूर पर्याय असतात. आता शक्यतो हिल्स जास्त वापरल्या जात नाहीत. हिल्सला फाइट द्यायला मस्त फ्लॅट चप्पल बाजारात आल्या आहेत. आणि त्यातूनही फ्लॅट चप्पलमध्ये कोल्हापुरी चपलेचा बोलबाला आहे. आधी कोल्हापुरी चप्पल टिपिकल तपकिरी (ब्राऊन) रंगामध्ये येत होत्या. पण आता त्या अगदी पिवळ्या, हिरव्या रंगापासून ते काळ्या, जांभळ्या रंगापर्यंत उपलब्ध आहेत. आणि त्यावर लावलेल्या गोंडय़ांची तर शानच वेगळी आहे. या गोंडय़ांमुळे कोल्हापुरी चपलेला हटके लुक मिळतो. या चप्पल कोणत्याही पारंपरिक कपडय़ांवर छान दिसतातच पण या सोबतच त्या वेस्टर्न आऊटफिटवरसुद्धा खुलून दिसतात. एखाद्या जीन्स आणि टॉप किंवा मग वन पीसवर कोल्हापुरी चप्पल घालून बघा, तुम्हाला नक्कीच हटके लुक मि���ेल. या सोबतच प्लॅटफॉर्म हिल्सचाही ट्रेण्ड आहे. ७० आणि ९० सालच्या काळात वापरले जाणारे हे हिल्स पुन्हा ट्रेण्डमध्ये आले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनचे शूज आणि सॅन्डल्स बाजारात आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://samidhach-sakhya.blogspot.com/2007/06/blog-post.html", "date_download": "2019-01-20T12:33:45Z", "digest": "sha1:5YMXAWLH27Z4J4OYQ5XGL5CESYTXWWUY", "length": 3443, "nlines": 80, "source_domain": "samidhach-sakhya.blogspot.com", "title": "समिधाच सख्या या ...: पावसात भिजावं", "raw_content": "\nसमिधाच सख्या या ...\nपावसात चिंब भिजावंसं वाटतंय..\nनको, वारा खूप सुटलाय\nउगीच सर्दी ताप होईल\nएकदा नव्हता का झाला, तसा\nपण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..\nकोणी बघितलं तर हसेल\nहे काय लहान मुलांसारखं वागायचं\nनाचावंसं वाटलं म्हणून नाचत सुटायचं\nपण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..\nखिडकीत बसून मस्त मजा बघावी\nआडोशाला कसे मस्त तुषार येतात झेलता\nत्याची गंमत थोडीच मुसळधार पावसात\nपण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..\nजोर कमीच झालाय बहुतेक आता\nपुन्हा येईलच की अशी मोकळी सर\nतेव्हा मात्र नक्की घेइन भिजून\nपण खरंच पावसात भिजावंसं वाटतंय का\nआजच वाचली ही कविता. छान आहे, आवडली. मर्ढेकरांची ’कितीक दिवस नाही चांदण्यात गेलो’ आठवली.\n\"पण खरंच पावसात भिजावंसं वाटतंय का\nस��ध्या शब्दांत बरंच काही सांगून जाते ही ओळ.\nआमची इतरत्र शाखा आहे\nआपुला संवाद आपणासी ...\nसमिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा\nकोठून फुलापरि वा मकरंद मिळावा\nजात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,\nतव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/01/ch-26.html", "date_download": "2019-01-20T12:48:32Z", "digest": "sha1:7FR24PWKJ3RLXMLJUVTJNL4MTGKZ4RSS", "length": 8738, "nlines": 95, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-26: ऋषी ... (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-26: ऋषी ... (शून्य- कादंबरी )\n... हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नदीच्या काठावर असलेल्या गुहेत अजूनही तो ऋषी ध्यानमग्न अवस्थेत होता. अचानक त्याने आपले डोळे उघडले. त्याचे डोळे एखाद्या ज्वालेप्रमाणे आग ओकीत होते. हळू हळू त्याच्या डोळ्यातली लाली नाहीशी होऊन आपसूकच ते पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या सर्व मर्यादा ओलांडून मुक्त विचरण करू लागल्या.\nएका जंगलात एक पर्णकुटी होती. पर्णकुटीसमोर अंगणात तिघेजण बसलेले होते. ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांनी त्यांच्यासमोर छोट्या छोट्या काड्यांचे छोटे छोटे ढीग केले होते. एका ढिगातल्या काड्या काढून दुसऱ्या ढिगात टाकायच्या किंवा एका ढिगातल्या काड्या काढून त्याचा दुसरा एक छोटा ढीग बनवायचा. असे करीत असतांनाच ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेवरून तरी असे जाणवत होते की ते काहीतरी त्यांच्या अडचणीबाबत बोलत असावेत. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते तिघेही मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.\nऋषीने आपली नजर तिघांवरून फिरवीली.\n\" मला माहित आहे तुम्ही कुठे अडला आहात \" ऋषी गूढपणे त्यांना म्हणाला.\nतिघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याच्या छटा पसरल्या.\nआपण कुठे अडलो आहोत हे या ऋषीला कसे कळले\nते काही बोलणार त्याच्या आधीच तो ऋषी पुन्हा मार्गक्रमण करीत त्यांच्या जवळून पुढे निघून गेला. ते त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागले.\nऋषी एकदम थबकला आणि त्यांच्याकडे वळून म्हणाला, \" काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन \"\nतो ऋषी पुन्हा वळून आपले मार्गक्रमण करू लागला. ते तिघेही आ वासून आश्चर्याने त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीक���े ती नाहीशी होईपर्यंंत पाहत राहिले ...\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/category/festivals/ganeshotsav/", "date_download": "2019-01-20T13:53:31Z", "digest": "sha1:KOFYTMF5WJQN3BITCFKP4IV5XENYFQ4I", "length": 9297, "nlines": 136, "source_domain": "kalnirnay.com", "title": "Ganeshostav - गणेशोत्सव - कालनिर्णय - ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर", "raw_content": "\nमोरया गोसावी गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो\nगणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध\nएखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठागौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी येत\nपूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी\nसुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची कंठी झळके माळ मुक्ताफळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रें मन कामना पुरती दर्शनमात्रें मन कामना पुरती ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ रामदासस्वामींनी\nहरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे\nज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी )\nविज्ञान : विकास की विध्वंस \nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nताणतणावांचे जीवन आणि योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/585", "date_download": "2019-01-20T14:10:45Z", "digest": "sha1:JFMLIDMUGFMFWQ3OYYPMSLYE6CBL4NNC", "length": 13794, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nकर्नाटक आणि आंध्र या प्रांतांमधे एकीकरणाच्या चळवळींनी आधीपासून जोर धरला होता. त्यामानाने महाराष्ट्रात एकीकरणाची चळवळ उशिरा सुरू झाली आणि धिम्या गतीने पुढे सरकत राहिली.\nमहाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीतली शिथिलता त्यावेळच्या ब-याच मंडळींना खटकत होती, पण त्यासाठी धडाडीने पुढे येण्याचा प्रयत्न विशेष असा कोणी केला नाही. फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाल्यावर मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोम धरला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीने 1955 नंतर लढ्याची तीव्रता वाढवली, ती आचार्य अत्रे यांच्यामुळे, पण ती पुढची गोष्ट.\nमहाराष्ट्र एकीकरण चळवळीतली शिथिलता व तिची धिमी गती यावर विचार करण्यासाठी 'ज्योत्स्ना' मासि���ाने निवडक चाळीस पुढा-यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या सारांशावर आधारित अहवाल प्रकाशित केला. हा सगळा उद्योग 'ज्योत्स्ना' मासिकाचे कर्ते ग.वि.पटवर्धन यांच्या कल्पकतेतून घडून आला. ते वर्ष होते 1938 किंवा 1939 त्या अहवालानुसार महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत सर्वप्रथम महाविदर्भाच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे असा सूर मध्य प्रांत-व-हाडतल्या अनेक नेत्यांनी काढला.\nडॉ.ना.भा.खरे हे महात्मा गांधींच्या राजकरणाला बळी पडले आणि त्यांना मध्यप्रांताच्या मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे मध्यप्रांताच्या हिंदी भाषिक नेत्यांच्या वर्चस्वाखाली व-हाड प्रांतातल्या मराठी भाषिकांना राहवे लागले. त्यामुळे अर्थातच गोंधळात वाढ झाली. त्यातून सुटका होण्यासाठी व मराठी भाषिकांना न्याय मिळावा या उद्देशाने डॉ.ना.भा.खरे, अनसुयाबाई काळे, रामराव देशमुख, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू तुकाराम जयराम केदार हे मध्यप्रांत-व-हाडातील मराठी भाषिक नेते एकत्र आले.\nडॉ.ना.भा.खरे, तुकाराम केदार आदी नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण चळवळीची पहिली पायरी म्हणून व-हाड-नागपूरच्या आठ जिल्ह्यांचा महाविदर्भ हा स्वतंत्र उपप्रांत निर्मितीसाठी चळवळ हाती घ्यावी असे वाटत होते. त्यातच खानदेश महाविदर्भाला जोडल्याशिवाय महाविदर्भ आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही असे कुलगुरू केदार यांचे मत होते.\nनागपूर-व-हाड प्रांताच्या एकीकरणाला आपला विरोध नसल्याचे न.चिं.केळकरांनी सांगितले, अर्थातच तो शुभशकून मानायला हवा त्याच सुमारास बॅ.मु.रा.जयकर यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करावा असा आग्रह धरला\nथोडक्यात, मुंबई महाराष्ट्रात आहे. ती महाराष्ट्रात राहवी यासाठी जे प्रचंड मोठे आंदोलन झाले, त्या आंदोलनाचे प्रणेते बॅ.मु.रा.जयकर हे आहेत.\nमहाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत गरज निर्माण झाली होती ती महाराष्ट्राच्या कोकण, मुंबई, देश, विदर्भ, मराठवाडा या भागातल्या लोकांचा परस्परांशी संवाद व स्नेहबंध निर्माण होण्याची त्यासाठी या पाचही प्रांतांचा समावेश असणा-या एखाद्या संस्थेची गरज सर्वाना भासू लागली. त्या दृष्टीने संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा विचार माडखोलकर, नवरे आदी नेत्यांनी मांडला. पाच वर्षांत तीन-चार हजार आजीव सदस्यांची नावनोंदणी करायची आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवायची असा विचार पुढे आला. 'ज्योत्स्ना' मासिकाचे संचालक ग.वि.पटवर्धन हे संयुक्त महाराष्ट्र सभेच्या अस्थायी समितीचे कार्यवाह होते.\nउज्जैन येथील मराठी वाङमय मंडळाचे संमेलन 6 जानेवारी 1940 या दिवशी झाले. संमेलनाचे अध्यक्षस्थान ग.त्र्यं.माडखोलकर यांनी भूषवले होते, माडखोलकर 'संयुक्त महाराष्ट्र' या विषयावर बोलणार हे स्पष्ट होते.\n' महाराष्ट्राचे युध्दोत्तर भवितव्य' या विषयावर बोलताना माडखोलकरांनी 'महाराष्ट्र राज्य' याबद्दलचे विचार मांडले. ते म्हणाले, ''नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेला सारा मुलुख एका राजकीय सत्तेच्या, एका मध्यवर्ती विद्यापीठाच्या आणि एका सर्वव्यापी राष्ट्र संस्थेच्या छत्राखाली आणायचा, महाराष्ट्रातील एका रक्ताच्या आणि एका भाषेच्या लोकांचे मुलताईपासून मडगावपर्यत एकसंघ राष्ट्र निर्माण करायचे हे ध्येय आपण इर्ष्येने वाढीला लावले पाहिजे.''\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये\nसंदर्भ: बाजीराव पेशवे, समाधी, मस्‍तानी\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्रात जातींचे प्रश्न \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1881", "date_download": "2019-01-20T14:01:59Z", "digest": "sha1:FO5E62BATDW5AGBYCOTGGSGOQQZV5DN6", "length": 3522, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "whatsapp | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलेखन आणि संगणक या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एकाच वेळी आल्या. मी पहिली कविता इयत्ता सहावीत असताना लिहिली. संगणक त्याच वर्षी शाळेत आले. ती घटना १९८९-९० सालची. माझा इंटरनेटशी परिचय झाला, ते साल १९९९चे. मला याहू चॅटिंग, हॉटमेल, याहू ग्रूप्स, हिंदी-इंग्रजी साहित्याची काही संकेतस्थळे त्याच वर्षी माहीत झाली. ऑ��्कूट पुढे सुरू झाले, नंतर हायफाइव्ह. त्याच वेळी लिंकडइन आले. मग इतरही सोशल साइट्स येत गेल्या. मी त्यांच्यावर खाती उघडत गेलो - अगदी ट्वीटरपासून इन्स्टाग्रामपर्यंत, पण रमलो ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप या दोन स्थळांवर. मला ती दोन्ही माध्यमे वापरण्यासाठी सोयीची व सोपी वाटली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/03/", "date_download": "2019-01-20T14:02:37Z", "digest": "sha1:ORMMT5RYW3QGVOM7IOX7NLIUDHHYAKON", "length": 179335, "nlines": 225, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2016", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nशेतकरी आत्महत्या थांबणार कशा\nगेल्या आठवड्यात नांदेडच्या एका शेतकर्‍याने मंत्रालयाच्या समोरच विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ माजणे स्वाभाविक आहे. आजवर खेड्यापाड्यात अनेक शेतकर्‍यांनी गुपचुप आत्महत्या केल्या आहेत आणि तरीही त्याचा खुप गाजावाजा झालेला आहे. पण अशा बातम्या येतात आणि रंगवल्या जातात, तेव्हाच त्यावरून गदारोळ होतो. मग आपापले राजकीय हितसंबंध बघून त्यावर कठोर वा सौम्य भूमिका घेतल्या जातात. माध्यमातूनही सोयीनुसार प्रतिक्रीया उमटत असतात. परंतु दोनचार दिवसात त्या आत्महत्येचे मूल्य कमी होते आणि दुसरी बातमी गाजू ला्गते. मग सगळेच आत्महत्येचा विषय विसरून जातात. निवडणूका आल्या मग पुन्हा अशा विषयांना फ़ोडणी दिली जाते. नांदेडचे माधव कदम यांची आत्महत्या तशीच आहे. मंत्रालयासमोर त्यांनी विषप्राशन केले हा नवेपणा असल्याने माध्यमांनी त्यांची आत्महत्या उचलून धरली. विरोधकांनी त्यावरून काहुर माजवल्यास नवल नाही. पण आज आत्महत्यांसाठी आक्रोश करणारेच दिड वर्षापुर्वी सत्तेवर बसले होते आणि अगदी तटस्थपणे त्या आत्महत्या बघत होते. तोंडपाटिलकी करून थातूरमातूर उत्तरे देत होते. उलट तेव्हा विरोधात बसलेले राजकारणी पोटतिडकीने आत्महत्येतून शेतकर्‍यांना बाहेर काढायची भाषा बोलत होते. पण सत्तांतर होऊन दिड वर्ष उलटून गेल्यावरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. या नव्या सरकारच्या सत्ताग्रहणानंतर गेल्या संपुर्ण एका वर्षात बत्तीसशेहून अधिक आत्महत्या झालेल्या आहेत, माधव कदम यांनी मुंबईत विषप्राशन केल्यानंतरही राज्याच्या अन्य ग्रामिण भागात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. सहाजिकच हा राजकीय हेवेदावे करण्याचा विषय नाही, इतके लक्षात घ्यायला हरकत नसावी. किंबहूना केवळ सत्ताधारी नेते व पक्षांपुरता मर्यादित विषय नाही याची दखल घेतली जावी, इतकी तरी अपेक्षा करावी काय\nसरकार म्हणजे सत्ताधारी कोणीही असोत, प्रत्यक्ष सरकार म्हणजे प्रशासन नोकरशाही राबवित असते. त्याचा सरकारशी थेट संबंध येत नाही, आत्महत्या करणार्‍या वा बुडीत शेती गेलेल्या सामान्य शेतकर्‍याचाही सत्ताधार्‍यांशी थेट कुठला संबंध येत नाही. या दोघांमध्ये प्रशासन वा नोकरशाही नावाची एक वेगळी व्यवस्था असते आणि ती कायमस्वरूपी असते. राजकीय सत्ताधारी बदलतात, पण नोकरशाही जागच्या जागी असते. राज्यकर्ते बदलले म्हणून ती नोकरहाही वा तिची कार्यशैली बदलतेच असे नाही. इथेही नेमकी तीच खरी अडचण दिसते. भले राज्यकर्ते बदलले असतील आणि त्यांचि धोरणेही बदलुन गेलेली असतील. पण त्या बदलाने नोकरशाही प्रभावित होत नसेल, तर सत्तातराला काडीमात्र अर्थ उरत नाही. सत्तांतर हे राजकीय असते. पण लोकांची अपेक्षा नुसत्या सत्तांतराची नसते, तर स्थित्यंतराची असते. सामान्य जनतेच्या नित्य जीवनात कुठला व कितीसा फ़रक पडतो, त्यावरून बदल जाणवत असतो. त्यात काडीचाही फ़रक पडणार नसेल, तर राज्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे किंवा सत्तेवर कुठला पक्ष बसलेला आहे, त्याने काहीही फ़रक पडत नाही. माधव कदम यांच्या आत्महत्येने तेच चित्र समोर आणलेले आहे. आपल्याला दुष्काळाची जी भरपाई मिळाली, ती बघूनच या शेतकर्‍याची जगण्याची इच्छा संपून गेली. त्याला आपण भरपाई म्हणून जी रक्कम चेकद्वारे देत आहोत, त्यातून त्याच्या जगण्याच्या इच्छा पल्लवित व्हाव्यात, असेही कुणाला वाटणार नसेल, तर आत्महत्येवर उपाय होऊ शकत नाही. ज्या नोकरशाहीकडून ही कामे राज्यकर्ते करून घेतात, तिच्यामध्ये ती संवेदनशीलता असली पाहिजे. बधीरपणे एक फ़ाईल या टेबलवरून पलिकडल्या टेबलकडे सरकवावी, इतक्या कोरडेपणाने दुष्काळावर मात होऊ शकत नाही, किंवा शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करता येणार नाही.\nतीन वर्षापुर्वी गजानन घोटेकर नावाच्या शेतकर्‍याने एक पत्र लिहून आत्महत्या केलेली होती. त्याने तात्कालीन कॉग्रेस राष्ट्रवादीचे सरकार कसे असंवेदनशील आहे, त्याचा पाढा आपल्या पत्रातून वाचला होता. असे राजकारणी राज्य विकून खातील म्हणून त्यांना निवडणूकीत पाडा, असे आवाहन आपल्या राज्यबांधवांना करून मगच इहलोकीची यात्रा संपवली होती. त्याला ज्या अपेक्षा नव्या सत्तांतरातून होत्या, त्याची पुर्तता नव्या सरकार वा सत्ताधार्‍यांनी केली आहे काय केंद्राकडे हजारो कोटींची पॅकेज मागून किंवा हजारो कोटीची तरतुद अर्थसंकल्पात करून शेतीची दिवाळखोरी संपणारी नाही. जी मदत सरकार देऊ करते, ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर त्यातले दोष दूर करून शासकीय यंत्रणा क्रियाशील करण्याला महत्व देण्याची गरज आहे. दुष्काळ वा त्याचे मूल्यमापन करून मदत दिली जाते आणि त्यासाठीची जागरुकता कितीशी आहे केंद्राकडे हजारो कोटींची पॅकेज मागून किंवा हजारो कोटीची तरतुद अर्थसंकल्पात करून शेतीची दिवाळखोरी संपणारी नाही. जी मदत सरकार देऊ करते, ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर त्यातले दोष दूर करून शासकीय यंत्रणा क्रियाशील करण्याला महत्व देण्याची गरज आहे. दुष्काळ वा त्याचे मूल्यमापन करून मदत दिली जाते आणि त्यासाठीची जागरुकता कितीशी आहे आजही जुन्याच पद्धतीने कारभार होत असेल, तर गजानन घोटेकरचा टाहो कुणाच्याच कानी गेला नाही, असे म्हणावे लागेल. सरकारने आपली यंत्रणा कार्यक्षम बनवण्याची गरज आहे. माधव कदम मदतीचे आश्वासन घेऊन गावी गेलेले होते आणि हाती चेक पडल्यावर मुंबईत माघारी येऊन विषप्राशन करावे, अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. याचा अर्थ काय होतो आजही जुन्याच पद्धतीने कारभार होत असेल, तर गजानन घोटेकरचा टाहो कुणाच्याच कानी गेला नाही, असे म्हणावे लागेल. सरकारने आपली यंत्रणा कार्यक्षम बनवण्याची गरज आहे. माधव कदम मदतीचे आश्वासन घेऊन गावी गेलेले होते आणि हाती चेक पडल्यावर मुंबईत माघारी येऊन विषप्राशन करावे, अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. याचा अर्थ काय होतो जे आश्वासन मिळाले ते असमाधानकारक असते, तर हा शेतकरी माघारी गावी़च गेला नसता. हातात चेक पडायची प्रतिक्षाही त्याने केली नसती. पण हाती पडलेल्या चेकच्या रकमेने त्याचा म��ोभंग झाला असेल, तर त्याला मिळालेल्या आश्वासनातच गफ़लत झालेली आहे. त्याचा अर्थ राज्यकर्ते आणि प्रशासन यांच्यातच दरी आहे. शेतकर्‍याला मदत देणे म्हणजे भीक घालणे आहे, अशाच मनस्थितीत प्रशासन काम करीत असेल, तर यापेक्षा काहीही वेगळे होण्याची शक्यता नाही. शेतकरी जगवायचा आहे. त्याला पैसे देण्याने जबाबदारी संपत नाही. त्याची जगण्याची व संकटाशी झुंजण्याची इच्छा मजबुत करायची आहे, याची कुठली जाणिव नसल्याचे हे द्योतक आहे.\nजीवनात संपुर्ण निराश झालेला माणूस मृत्यूला जवळ करीत असतो. आपल्यावर आलेल्या संकटातून सुटण्यासाठी तो जीवनाकडे पाठ फ़िरवण्यापर्यंत पोहोचलेला असतो. त्या कडेलोटापासून त्याला परत माघारी आणायचे असते. नुसत्या पैशांनी ते साध्य होऊ शकत नाही. पैसे वा साधनांची मदत त्यातला दुय्यम विषय असतो. त्याला धीर देऊन जीवनाच्या धडपडीला प्रवृत्त करण्याला प्राधान्य असायला हवे. त्याची जाणिव प्रशासनात ती कामगिरी सोपवलेल्यांमध्ये असायला हवी. फ़ायली पुढेमागे करण्यातच आयुष्य खर्ची घातलेल्या कारकुनी मानसिकतेने ती जबाबदारी पार पाडली जाऊ शकत नाही. निर्जीव कागदाच्या फ़ायली आणि जीवंत माणूस यातला फ़रक ज्यांना उमजतो, अशाच लोकांच्या हाती, अशा मदत वा योजनांची सुत्रे असायला हवीत. तरच दुष्काळावर किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर मात करता येईल. दुर्दैवाने कारकुनी खाक्याने काम करणार्‍यांच्या हाती जीवंत माणसांची जबाबदारी सोपवली गेली आहे. मग सरकार वा राज्यकर्ता कुठलाही असो आणि त्याने कितीही महत्वाची योजना आखलेली असो, तिचा विचका होणारच. माधव कदम यांची आत्महत्या तेच आपल्याला समजावू पहाते आहे. मुख्यमंत्री वा राज्यकर्ते ही समस्या समजून घेणार आहेत काय शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही समस्या नसून त्यावरची उपाययोजना राबवणार्‍यांची त्रयस्थ मनस्थिती, ही खरी समस्या आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा आता साथीचा एक आजार बनू लागला आहे. त्यावरचा उपाय नुसती साथ रोखणे असा असू शकत नाही. तर साथीच्या रोगाचे निर्मुलन हाच एकमेव जालिम उपाय असतो. जितक्या लौकर राज्यकर्त्यांना त्याचे भान येईल आणि नुसत्या मोठ्या रकमांच्या जंजाळातून बाहेर पडून शेतकर्‍याला जगण्याच्या इच्छेला प्रवृत्त करण्याकडे सरकारी धोरण झुकेल, तो सुदिन शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही समस्या नसून त्या��रची उपाययोजना राबवणार्‍यांची त्रयस्थ मनस्थिती, ही खरी समस्या आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा आता साथीचा एक आजार बनू लागला आहे. त्यावरचा उपाय नुसती साथ रोखणे असा असू शकत नाही. तर साथीच्या रोगाचे निर्मुलन हाच एकमेव जालिम उपाय असतो. जितक्या लौकर राज्यकर्त्यांना त्याचे भान येईल आणि नुसत्या मोठ्या रकमांच्या जंजाळातून बाहेर पडून शेतकर्‍याला जगण्याच्या इच्छेला प्रवृत्त करण्याकडे सरकारी धोरण झुकेल, तो सुदिन अन्यथा अशा जीवांचे तळतळाट सिंहासने डुबवतात हे लक्षात ठेवा.\nरविवारी मोहाली येथे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० स्पर्धेतला निर्णायक सामना झाला. त्यातले दोन्ही संघ अटीतटीची लढाई करीत होते. कारण त्यात बाद होणारा थेट स्पर्धेतूनच बाद व्हायचा होता आणि जिंकणारा बादफ़ेरीत समाविष्ट व्हायचा होता. त्यामुळे दोन्ही संघांवर सारखेच दडपण होते. वास्तविक त्य दोन्ही संघातल्या खेळाडूंपेक्षा त्या सामन्याचे सर्वाधिक दडपण भारतीय क्रिकेटशौकिनांवर आलेले होते. कारण स्पर्धा भारतात खेळवली जाते आहे आणि यापुर्वीची प्रत्येक लढत अटीतटीची झालेली होती. पहिल्याच सामन्यात न्युझिलंडकडून भारताचा पराभव झाला होता आणि पुढला प्रत्येक सामना स्पर्धेत टिकून रहाण्याचा संघर्ष भारताला करावा लागला होता. पण याच दरम्यान देशातली राजकीय सामाजिक स्थिती अशी झाली होती, की क्रिकेटलाही राजकीय सामाजिक रंग चढला होता. ‘भारतमाताकी जय’ ही घोषणाही सेक्युलर पुरोगाम्यांनी प्रतिगामी ठरवल्याने सर्वसामान्य माणूस कमालीचा विचलित होता. त्याचेही प्रतिबिंब या क्रिकेट स्पर्धेवर पडलेले होते. सहाजिकच पाकिस्तानशी होणारा दुसरा सामना अंतिम म्हणावा इतका उधाण आणणारा ठरला. त्यातला विजय स्पर्धा जिंकल्यासारखा साजरा झाला. त्यानंतरचा सामना बांगलादेशाच्या संघाशी होता आणि त्या होतकरू खेळाडूंनी भारताला झुंजवले. परिणामी धावगतीच्या तुलनेत भारत मागे पडला होता. म्हणूनच साखळीतला चौथा सामना ऑस्ट्रेलियाशी असला तरी प्रतिष्ठेचा व उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला. तो अर्थातच भारताने जिंकला. पण त्यानंतरचा देशभरातील जल्लोष थक्क करणारा होता. बहुतेक जागी विजयानंतर लोकांनी जयघोष केला तो, भारतमातेचा आजवर भारताने अनेक क्रिकेट स्पर्धा व सामने जिंकले आहेत. पण त्यानंतर कधी भारतमाताकी ज�� असा जयघोष होत नव्हता. यावेळी क्रिकेटशौकीनांना भारताच्या विजयाने त्या जयघोषापर्यंत कसे व कोणामुळे आणले\nविविध वाहिन्यांवर आणि प्रामुख्याने प्रतिभावंतांचा मेळा समजल्या जाणार्‍या इंग्रजी वाहिन्यांवर जी चर्चा चालते, त्यांना ‘भारतमाताकी जय’ असा जयघोष कशासाठी आवश्यक आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण त्यांना आयुष्यात कशाचीही ददात पडलेली नसते. दुष्काळ असो किंवा घातपात असो, त्यापासून अतिशय सुरक्षित जीवन जगणार्‍या अशा लोकांची मनस्थिती, त्या फ़्रेंच राजकन्येसारखी असते. जिला पाव आणि केक यातला फ़रकच ठाऊक नसतो. तमाम पुरोगामी वा उदारमतवादी राजकीय इतिहासाचा हवाला देताना फ़्रेंच राज्यक्रांतीच्या गप्पा जरूर मारतात. कारण तिथून लोकशाहीचा उदभव झाला, असे त्यांना अक्कल येण्याच्या वयापासून पढवलेले असते. सहाजिकच पढवलेले शब्द पोपटपंची केल्यासारखे बोलण्यापलिकडे त्यांना काडीची स्वयंबुद्धी नसते. म्हणूनच त्यांना फ़्रेंच राज्यक्रांतीचा गाभाही कधी उमजलेला नसतो. पाव हे सर्वात स्वस्त असे गरीबाचे खाणे आणि तेच मिळत नसल्याने राजवाड्यावर चाल करून आलेली गरीबांची भुकेकंगालांची गर्दी काय म्हणते, तेच त्या राजकन्येला उमजले नाही. तिला वाटले पावाची टंचाई आहे. तर मग भुक भागवायला केक खावा असे तिने सांगितले. त्यातून भडकलेल्या जमावाने राजवाड्यावर हल्ला केला. त्यांचा राग त्या राजकन्येवर नव्हता, तर तिच्या तद्दन मुर्खपणावर होता. भुकेची व्याकुळताही जिला समजत नाही, तिच्या शहाणपणाने आगीत तेल ओतले होते. आज भारताची अवस्था त्यापेक्षा तसूभरही वेगळी नाही. अन्यथा तथाकथित पुरोगामी बुद्धीमंतांनी ‘भारतमाताकी जय’ घोषणेची अशी टवाळी केली नसती. जे लोक शहरी जीवनातल्या सर्वोत्तम ऐषारामी सुविधांनी पोसलेले आहेत, त्यांनी लोकशाहीची फ़िकीर रोजच्या रोज करावी आणि एकदही मतदानाला जाऊ नये, याचा अर्थ आपण कधी तरी तपासून बघितला आहे काय\nकिती चमत्कारीक गोष्ट आहे बघा ही मंडळी मुंबईच्या अतिश्रीमंत मानल्या जाणार्‍या दक्षिण मुंबईत प्रामुख्याने वास्तव्य करतात आणि तिथेच शंभर पावलावर मतदान केंद्र असूनही सहसा मतदानाला जात नाहीत. मात्र लोकशाहीच्या चर्चेत त्यांनाच मतस्वातंत्र्याचे उमाळे येत असतात. याच्या उलट आपण दूर विदर्भातल्या वा झारखंड, छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित भागाकडे बघू शकतो. तिथे जंगल परिसरात वसलेल्या खेड्यापाड्यातल्या गरीबांना प्रतिकुल परिस्थितीत काही मैल तुडवून मतदान केंद्रात पोहोचावे लागते. पण तिथे गरीब अर्धपोटी लोक ९० टक्के मतदान करतात. उलट कुलाबा दक्षिण मुंबईतल्या सुखवस्तु श्रीमंत वस्तीमध्ये ३० टक्क्याहून कमी मतदान होते. म्हणजेच लोकशाही वा मतदानाविषयी सर्वात उदासिन असलेला तोच श्रीमंत वर्ग आहे. मात्र त्याच लोकशाहीचे सर्वाधिक लाभ या़च वर्गाने उकळलेले आहेत. दुसरीकडे एकही मतदान न चुकवणारा तो गरीब आदिवासी लोकशाहीच्या सर्व लाभांपासून आजवर वंचित राहिला आहे. तरीही वाहिन्यांवर बघाल, तर तेच तथाकथित श्रीमंत बुद्धीजिवी लोकशाहीची फ़िकीर करताना मगरीचे अश्रू ढाळताना दिसतील. तो नक्षलप्रभावित भागातला मतदार जीवावर उदार होऊन पायपीट करून मतदान करतो, तेव्हा एक लढाईच लढत असतो. कारण त्या भागात नक्षल्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केलेले असते आणि मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला होण्याचा धोका असतो. म्हणजेच एका बाजूला वंचित आदिवासी जीव धोक्यात घालून लोकशाही जगवतो आहे आणि दुसरीकडे सर्व सुविधा असूनही मतदानाकडे पाठ फ़िरवणारा श्रीमंत सुखवस्तु बुद्धीमान लोकशाहीची प्रवचने देत असतो. म्हणूनच त्याला ‘भारतमाताकी जय’ याचा अर्थ वा गरज उमगत नाही. वंचित माणूस जगण्याचे निमीत्त शोधत असतो, ते त्याला अशा जयघोषामध्ये सापडत असते. कारण जगण्याच्या साध्या गरजाही कधी भागत नसतात.\nकिडामुंगीसारखे जीवन कंठणार्‍यांना जगण्याचा मोह असण्यासारखे काही नसतेच. त्यातून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी ओळख-अभिमान त्याला जगायला हिंमत देत असतात. असे अभिमान पोट भरत नाहीत की भूक भागवत नाहीत. पण जगण्याची जिद्द प्रदान करत असतात. सगळीकडुन पराभूत गांजलेल्या माणसाला जगण्याची इच्छाच उरणार नाही. अशावेळी कृत्रीम वा काल्पनिक आशाही त्याला झुंजायला प्रवृत्त करीत असतात. आपणही कोणीतरी दखलपात्र आहोत, असली धारणा माणसाला कृतीसाठी प्रवृत्त करीत असते. साधे मतदान वा मतदार असल्याचे ओळखपत्रही त्या वंचितासाठी एक अभिमानाची गोष्ट होऊन जाते. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो मतदानाला मैलोगणती दूर येतो. पण सुखवस्तु माणसांना पैशाने वा प्रतिष्ठेने मिळालेल्या ओळखीपुढे मतदार म्हणून असलेली ओळख तुच्छ वाटत असते. म्हणूनच मग त्याला ‘भारतमाताकी जय’ यातली चेतना उमजणार नाही. कालपरवा बेल्जमच्या राजधानीत घातपात झाले. काही महिन्यांपुर्वी तसेच फ़्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये घडले होते. एका स्टेडीयममध्ये फ़ुटबॉलचा सामना चालू असताना स्फ़ोट झाले आणि त्यानंतरही शांतपणे बाहेर पडणार्‍या जमावाने काय केले होते कोणीतरी सुरूवात केली आणि सगळाच तो जमाव स्टेडीयममधून बाहेर पडताना राष्ट्रगीत गुणगुणू लागला. कशासाठी कोणीतरी सुरूवात केली आणि सगळाच तो जमाव स्टेडीयममधून बाहेर पडताना राष्ट्रगीत गुणगुणू लागला. कशासाठी त्याक्षणी त्या देशाची फ़ौज, पोलिस व कायदाही पराभूत झाला होता आणि अशावेळी सामुहिक राष्ट्रभावना इतकाच आधार उरला होता. म्हणून एकाने सुरू केलेल्या राष्ट्रगीताला सार्वत्रिक प्रतिसाद मिळत गेला आणि त्या परिसरात स्फ़ोटाच्या आवाजाला उत्तर म्हणून फ़्रेंच राष्ट्रगीत दुमदुमले. तो जयघोष राष्ट्रभावनेचा होता आणि जिथे हत्यारे शस्त्रे तोकडी पडली तिथे नुसत्या जयघोषाने राष्ट्राला सावरून उभे रहायला प्रेरणा दिली.\nभूमीवरच्या सीमारेखांनी कुठला देश आकार घेत नाही, की राष्ट्र जन्माला येत नाही. राष्ट्र ही सामुहिक भावना असते आणि म्हणूनच तिची काही प्रतिके असतात. ती प्रतिके जीवापाड जपण्यातून राष्ट्र समर्थ होते आणि पर्यायाने समाजही राष्ट्र म्हणून एकजिनसी होत जातो. शंभर वर्षाहून अधिक काळ ह्या खंडप्राय देशाला कुठल्याही राजकीय नेत्याने, पक्षाने वा विचारसरणीने एकत्रित एकजीव राखलेले नाही. ती किमया ‘भारतमाताकी जय’ या सात अक्षरांनी केलेली आहे. अशी घोषणा देताना हिंदी असूनही तामिळी माणसाची जीभ अडत नाही की आसामी बंगाली भाषिकाच्या अहंकाराला ठेच लागत नाही. कारण ती घोषणा वा सात अक्षरे कुठल्याही भाषेतली नसतात किंवा कुठल्या प्रांत जात धर्माशी निगडीत नसतात. ती अवघ्या खंडप्राय देशाला एकजुट करून एकजिनसी बनवणारी असतात. अर्थात अशा शब्दांनी प्रेरीत होण्याइतके तुम्ही भारतीय असायला हवे. जसे स्फ़ोटानंतर सामुहिक राष्ट्रगीत गायला पॅरीसच्या त्या क्रिडाशौकीनांना कोणी आदेश देवून सांगितले नव्हते. पण तो सामुहिक उद्गार आपोआप सुरू झाला. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर अमिताभने राष्ट्रगीत म्हटल्यावर ‘भारतामाताकी जय’ हा जयघोष दुमदुमला, त्याला कोणाच्या आदेशाची प्रतिक्षा नव्हती. क��रण राष्ट्र ह्या संकल्पनेची तीच ओळख आहे. देशावर हल्ला झाला, देशाला आव्हान उभे राहिले, किंवा कुठलेही राष्ट्रीय संकट आले, मग आपोआप अंगात प्रतिकाराचे स्फ़ुरण चढण्याची प्रेरणा तीच सात अक्षरे देतात. अशी घोषणा वा जयघोष कुठल्या देशाच्या राज्यघटनेत नमूद करण्याची गरज नसते. कारण ती कुठल्याही भारतीय बालकाला उपजतच प्रदान होत असते. तो जयघोष कशाला करावा असा प्रश्न ज्याला प्रश्न पडतो, त्याचे भारतीयत्व किंवा राष्ट्रीयत्व म्हणूनच संशयास्पद असते. त्याचे माणूस असणेही तितकेच शंकास्पद असू शकते. कारण अशा प्राण्याला आपली अशी ओळखच नसते. माणूस आणि प्राण्यातला हा फ़रक ज्यांना उमजलेला नाही, त्यांना राष्ट्रीय जयघोष कशाला व कुठला ते समजावण्यात अर्थ नसतो. भारतमाताकी जय म्हणारे, असा आग्रह आपण हत्ती, कुत्रा किंवा अन्य प्राण्यांकडे धरतो का ते नुसते सजीव प्राणी असतात. त्यांना राष्ट्र, प्रांत किंवा कुठलीच ओळख नसते ना\nक्रिकेट वा राजकारणातली झिंग\nबुधवारी बंगलुरू येथे भारत बांगलादेश यांच्यातला सामना अतिशय रंगला किंवा अटीतटीचा झाला. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत त्याचा निकाल कोणालाच ताडता आला नाही. आरंभापासून बघितले तर बांगलादेशने भारताला कुठेही वरचढ होऊ दिले नाही. भारताचा संघ फ़टकेबाज आक्रमक फ़लंदाजांसाठी प्रसिद्ध आहे आणि अगदीच मर्यादित षटकांच्या मानल्या गेलेल्या या खेळात फ़टकेबाजीवरच बाजी मारता येते. म्हणूनच भारत पहिल्या दिवसापासून स्पर्धेतला विजेता असे गृहीत धरले जात आहे. मात्र बुधवारी भारतीय फ़टकेबाजांना बांगलादेशी गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी वेसण घालून ठेवली होती. वीस षटकात दिडशे पावणे दोनशे धावा करणे भारतासाठी जड नाही. पण तितकी मजल भारताला मारू दिली नाही तर बाजी मारता येईल, हे बांगलादेशचे गणित होते आणि आपल्या मर्यादा ओळखून खेळताना त्यांनी एकदाही भारताला वरचढ होऊ दिले नाही. धावाच होऊ नयेत याची इतकी का्ळजी घेतली की हाराकिरी केल्यासारखे भारतीय फ़लंदाज घुटमळत राहिले. मग दिडशेहून कमी धावांचे आ्व्हान पेलताना पुन्हा बांगलादेशी फ़लंदाजांनी सावधपणे खेळत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केलेली होती. अखेरच्या षटकात विजय त्यांच्या टप्प्यातही आलेला होता. बांगलादेश विजयाच्या इतक्या जवळ आलेला होता, की भारतीय क्रिडाशौकीनांसह भारतीय संघानेही पराभव मान्य ��ेला होता. पराभवाच्या सुतकाची छाया सामना संपण्यापुर्वीच भारतीय मानसिकतेवर पडलेली होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही आणि अखेरच्या तीन चेंडूंनी खेळाचा सगळा नूरच पालटून टाकला. त्या तीन चेंडूत सहज सामना जिंकण्याची स्थिती असताना आत्मघात कसा करावा, त्याचे प्रात्यक्षिक त्या संघाने घडवले. थोडक्यात बांगलादेशचा संघ त्या सामन्यात पराभूत झाला आणि परिणाम म्हणून विजय भारताच्या पारड्यात पडला.\nखरे तर तो सामना बांगलादेशनेच जिंकायला हवा होता. कारण ४० पैकी ३९ षटके सामन्यावर त्याच संघाची हुकूमत होती. पण विजय हातातोंडाशी आल्यावर बांगला खेळाडूंना काय दुर्बुद्धी सुचली, त्याचे संशोधन करण्याची गरज नाही. त्याचे उत्तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने दिलेले आहे. दबावाखाली कसे खेळावे याचा धडा भारताकडून घ्यावा असे आफ़्रिदी म्हणाला होता. त्याची प्रचिती बंगलुरूच्या अखेरच्या तीन चेंडूत आली. कारण त्या तीन चेंडूत बांगला देशला अवघ्या दोन धावा विजयासाठी करायच्या होत्या आणि एक एक धावूनही त्या सहज करता आल्या असत्या. त्यासाठी कुठल्याही आतषबाजी वा हाणामारीची गरज नव्हती. चौकार वा षटकार मारून काढलेल्या अखेरच्या धावेनेच विजय साजरा होत नाही. कुठल्याही मार्गाने धावांचा पल्ला गाठण्याने होतो, त्याला विजयच म्हणतात, याचे बांगलादेशी फ़लंदाजांना भान उरले नाही. म्हणूनच हाती आलेला विजय त्यांनी लाथाडून पराभव ओढवून आणला. अखेरच्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर उंच फ़टका मारण्याचा धाडसी उतावळेपणा करून मशफ़िकुर बाद झाला आणि एक चेंडू वाया गेला. उरलेल्या दोन चेंडूतही दोन धावा अशक्य नव्हत्या. पण तीच चुक पुढल्या फ़लंदाजाने केली आणि त्याचा बळी जाण्याबरोबरच आणखी एक चेंडू वाया गेला. उरलेल्या एका चेंडूत दोन धावा मग अवघड होऊन बसल्या आणि त्याचा लाभ उठवत धोनीच्या संघाने विजय संपादन केला. पण वास्तवात तो बंगलादेशी आत्महत्येचा भारताला मिळालेला लाभ आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर धोनीच्या संघाने बांगलादेश संघाचा दिल्ली-बिहार करून टाकला. या सामन्यातही आपण राजकीय डावपेचाचे प्रतिबिंब बघू शकतो. जेव्हा तुम्हाला यशाची चालना मिळालेली असते, तेव्हा तुम्ही त्यात सहजगत्या सहभागी व्हायचे असते. आगावूपणे हस्तक्षेप करायची गरज नसते.\nलोकसभा निवडणूकीने भाजपाला व प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांना जनतेचा कौल मिळाला होता. त्याला लोकांच्या सदिच्छा म्हणतात. लोक क्रमाक्रमाने तुमच्याकडे यायला लागलेले असताना राजकीय लबाडी वा भामटेगिरीची गरज नसते. लोक तुम्हाला आजमावत असतात. अशावेळी अन्य पक्षाचे आमदार फ़ोडण्याचे किंवा नेते पळवून आणायची गरज नसते. तीन चेंडूत दोन धावा अतिशय सोपे काम होते. पण बांगला फ़लंदाज नको असलेल्या षटकार चौकाराच्या फ़टकेबाजीच्या मोहात गुरफ़टत गेले. विजय पचवण्यासाठी जो संयम आवश्यक आहे त्याचा पुर्णपणे अभाव बांगलादेशी संघामध्ये शेवटच्या क्षणी जाणवला. विजय दणक्यात साजरा करायच्या नादात त्यांनी सामना गमावला. भाजपाने बिहार व दिल्लीत आपल्याकडे येणार्‍या जनतेला चुचकारण्यापेक्षा अन्य पक्षातल्या बंडखोरांना आमंत्रित करून वा फ़ोडून बहुमतापर्यंत जायचा मोह बाळगला. त्यात झालेल्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागली होती. इथे बांगलादेशी संघाला त्याची फ़ळे भोगावी लागली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपली जेवढी कुवत आहे, त्याच्या मर्यादा ओळखून खेळी करायला हवी. भाजपाला अजून देशव्यापी प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील बहुमत हा आकडा असला तरी देशातल्या अनेक राज्यात अजून भाजपाला बस्तान बसवता आलेले नाही. म्हणूनच खरोखरच आपण देशव्यापी पक्ष असल्याच्या थाटात भाजपाने नको तितके धाडस करण्यात अर्थ नाही. इंदिरा गांधी वा राजीव यांच्याप्रमाणे बहुमताचे पंतप्रधान म्हणून मोदींकडे बघायला हवे. पण पुर्वीच्या दोघांना देशाच्या बहुतांश राज्यातून प्रतिसाद मिळाला, तसा अजून मोदींना मिळालेला नाही. म्हणूनच भाजपाने उतावळेपणाने राजकारण करण्यात धोका आहे. त्याची प्रचिती दिल्ली बिहारमध्ये आली. उतावळेपणाचा तो दुष्परीणाम होता व आहे.\nअर्थात त्याच राजकारणाची दुसरी बाजूही आपण परवाच्या त्या सामन्यात बघू शकतो. दोन वर्षात मोदी लाट ओसरत आली हे कोणी नाकारू शकत नाही. तो काळाचा महिमा असतो. पण सरकारविषयी नाराजीचा राजकीय लाभ उठवताना विरोधकांनीही आपापल्या कुवतीच्या पलिकडे जाऊन उतावळेपणाचे राजकारण करण्यात धोका आहे. दिल्ली व बिहारमधील भाजपाचा पराभव हे त्याच्या मुर्खपणाचे परिणाम असताना, त्याला आपल्या डावपेचांचे यश समजून गेल्या काही महिन्यात मोदी विरोधकांनी चालविलेला अतिरेक, बांगलादेशी फ़लंदाजांचाच नमूना आहे. राहुल गांधी यांची व���्तव्ये किंवा मागल्या दोन महिन्यातील विविध विद्यापीठासह संस्थांमध्ये पेटवण्यात आलेला देशद्रोह देशप्रेमाचा विवाद, हा पुरोगामी राजकारणाचा अतिरेक आहे. मोदी विरोधातले राजकारण करायला काहीही हरकत नाही. पण ते करताना आपल्यावरच ते डाव उलटणार नाहीत, याचेही भान राखायला हवे ना इथेच विरोधकांचे भान सुटलेले दिसते. बिहार दिल्लीतला भाजपाचा पराभव म्हणजे मतदार हिंदूत्वाच्या विरोधात जाऊन पुरोगामी राजकारणाला भुकेला असल्याच्या समजूतीने जी नाटके रंगलेली आहेत, तिचे दुष्परीणाम अखेर मोदींना लाभदायक ठरू शकतात. कारण सातत्याने चालू असलेल्या राष्ट्रप्रेमाच्या हेटाळणीने सामान्य माणसाच्या मनात कुठल्या प्रतिक्रिया उमटतात, त्याचे भान मोदी विरोधकांना राहिलेले नाही. विरोधक इतक्या टोकाला जाऊन देशाला तिलांजली देणार असतील, तर कसाही असला तरी मोदी वा भाजपा बरा; असा एक समज रुढ होऊ शकतो. किंबहूना होत चालला आहे. यालाच बांगलादेशी संघाचा उतावळेपणा म्हणतात. मोदी विरोधात जाऊन देशविरोधी घोषणांचे समर्थन, त्याच घातक चौकार षटकारासारखे आहे. पण कोण कोणाला समजावणार इथेच विरोधकांचे भान सुटलेले दिसते. बिहार दिल्लीतला भाजपाचा पराभव म्हणजे मतदार हिंदूत्वाच्या विरोधात जाऊन पुरोगामी राजकारणाला भुकेला असल्याच्या समजूतीने जी नाटके रंगलेली आहेत, तिचे दुष्परीणाम अखेर मोदींना लाभदायक ठरू शकतात. कारण सातत्याने चालू असलेल्या राष्ट्रप्रेमाच्या हेटाळणीने सामान्य माणसाच्या मनात कुठल्या प्रतिक्रिया उमटतात, त्याचे भान मोदी विरोधकांना राहिलेले नाही. विरोधक इतक्या टोकाला जाऊन देशाला तिलांजली देणार असतील, तर कसाही असला तरी मोदी वा भाजपा बरा; असा एक समज रुढ होऊ शकतो. किंबहूना होत चालला आहे. यालाच बांगलादेशी संघाचा उतावळेपणा म्हणतात. मोदी विरोधात जाऊन देशविरोधी घोषणांचे समर्थन, त्याच घातक चौकार षटकारासारखे आहे. पण कोण कोणाला समजावणार यशाची वा विजयाची चाहुल ही सर्वात भयंकर नशा असते ना\nउत्तराखंड राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचे आधी राजकारण्यांनी घटनात्मक पेचात रुपांतर केलेच होते. पण आता तिथल्या हायकोर्टाच्या ताज्या निकालांनी त्याला न्यायालयीन पेचप्रसंग बनवले आहे. कारण जो निकाल आला आहे, त्याचा कुठलाही सुस्पष्ट अर्थ लागत नाही. केंद्राने तिथल्या राजकारणात हस्तक���षेप करून राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे. अशा वेळी तिथे विधानसभेची बैठक कुठल्या नियम वा कायद्यानुसार होऊ शकणार आहे भले कोर्टाने गुरूवारी तिथे विधानसभेत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण विधानसभा केव्हा बोलवावी, याचा आदेश कोर्ट देऊ शकत नाही. सभागृह चालू असेल, तरची गोष्ट वेगळी भले कोर्टाने गुरूवारी तिथे विधानसभेत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण विधानसभा केव्हा बोलवावी, याचा आदेश कोर्ट देऊ शकत नाही. सभागृह चालू असेल, तरची गोष्ट वेगळी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मूळातच विधानसभा स्थगित झालेली आहे. तिची बैठकच होऊ शकत नाही. मग त्यासाठी कुणाच्या आदेशान्वये विधानसभेची बैठक बोलावली जाऊ शकेल राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मूळातच विधानसभा स्थगित झालेली आहे. तिची बैठकच होऊ शकत नाही. मग त्यासाठी कुणाच्या आदेशान्वये विधानसभेची बैठक बोलावली जाऊ शकेल राज्यपालांच्या संमतीने व आदेशान्वये विधानसभेचे अधिवेशन बोलावले जात असते. पण राज्यपाल हेच राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे आदेश झुगारून काहीही करता येणार नाही. मग विधानसभा बोलावण्याचे उल्लंघन ते कसे करू शकतील राज्यपालांच्या संमतीने व आदेशान्वये विधानसभेचे अधिवेशन बोलावले जात असते. पण राज्यपाल हेच राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे आदेश झुगारून काहीही करता येणार नाही. मग विधानसभा बोलावण्याचे उल्लंघन ते कसे करू शकतील त्यांच्या संमतीखेरीज सत्ताधारी पक्ष वा सभापतीही विधानसभेची बैठक बोलावू शकत नाहीत. मग कुठल्या प्रकारे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होऊ शकेल त्यांच्या संमतीखेरीज सत्ताधारी पक्ष वा सभापतीही विधानसभेची बैठक बोलावू शकत नाहीत. मग कुठल्या प्रकारे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होऊ शकेल आपला आदेश जारी करताना आणि खटल्याचा निकाल देताना, एकसदस्य खंडपीठाने अशा अनेक बाजूंचा कितीसा विचार केलेला आहे आपला आदेश जारी करताना आणि खटल्याचा निकाल देताना, एकसदस्य खंडपीठाने अशा अनेक बाजूंचा कितीसा विचार केलेला आहे तो केला असता, तर अशाही प्रश्नांची उत्तरे दिली असती. पण त्यांचा अभाव असल्याने आदेशाची तामिली कोण व कशी करणार, हा गहन प्रश्न आहे. कारण त्याची अंमलबजावणी क��ली, तरी ती कुठल्याही अर्थाने कायदेशीर वा घटनात्मक ठरू शकणार नाही. म्हणूनच कोर्टाचा ताजा निकाल हा आणखी एक नवा पेचप्रसंग आहे.\nअर्थात आपल्या बाजूने निकाल लागल्याने कॉग्रेस व मुख्यमंत्री हरीष रावत खुश असायला हरकत नाही. पण त्या निकालाची अंमलबजावणीच होऊ शकणात नाही, त्याचे काय अर्थात तशी वेळ कितपत येईल, याचीच शंका आहे. कारण केंद्र सरकारने त्या निकालाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपती राजवट लागू असताना विधानसभेची बैठक होऊ शकत नाही, असा दावा करीत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अरुणाचलचा अनुभव लक्षात घेता, केंद्राच्याच बाजूने तिथे निकाल होईल असे मानायला जागा आहे. काहीसा असाच प्रकार दोन महिन्यापुर्वी अरूणाचल राज्यात झाला होता. कॉग्रेसच्या एका फ़ुटीर गटाने वेगळी चुल मांडून भाजपाच्या मदतीने सत्तांतर घडवण्याची कृती केली होती. तर सभापतींनी विधानसभेलाच टाळे ठोकून बैठकीची सोयच ठेवली नव्हती. तर कोर्टाने अन्यत्र विधानसभेची बैठक घेऊन बहुमताचा निकाल लावण्यास सांगितले होते. त्यावर आरंभी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ताशेरे झाडले व हस्तक्षेप केला होता. कारण तिथेही अशाच प्रकारे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. पण खंडपीठाच्या निकालावर फ़ेरविचार करण्याची याचिका केंद्राने केल्यावर, आधीचा आदेश चुकीचा अ़सल्याचे मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची घटनात्मक कारवाई योग्य ठरवली होती. उत्तराखंडात त्याचीच पुनरावृत्ती होत असेल, तर त्यापेक्षा वेगळा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल अशी अपेक्षा करता येत नाही. शिवाय ३१ मार्चला सिद्ध मुख्यमंत्री बहुमत करणार म्हणजे तरी काय अर्थात तशी वेळ कितपत येईल, याचीच शंका आहे. कारण केंद्र सरकारने त्या निकालाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपती राजवट लागू असताना विधानसभेची बैठक होऊ शकत नाही, असा दावा करीत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अरुणाचलचा अनुभव लक्षात घेता, केंद्राच्याच बाजूने तिथे निकाल होईल असे मानायला जागा आहे. काहीसा असाच प्रकार दोन महिन्यापुर्वी अरूणाचल राज्यात झाला होता. कॉग्रेसच्या एका फ़ुटीर गटाने वेगळी चुल मांडून भाजपाच्या मदतीने सत्तांतर घडवण्याची कृती केली होती. तर सभापतींनी विधानसभेलाच टाळे ठोकून बैठकीची सोयच ठेवली नव्हती. तर कोर्टाने अन्यत्र विधानसभेची बैठक घेऊन बहुमताचा निकाल लावण्यास सांगितले होते. त्यावर आरंभी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ताशेरे झाडले व हस्तक्षेप केला होता. कारण तिथेही अशाच प्रकारे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. पण खंडपीठाच्या निकालावर फ़ेरविचार करण्याची याचिका केंद्राने केल्यावर, आधीचा आदेश चुकीचा अ़सल्याचे मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची घटनात्मक कारवाई योग्य ठरवली होती. उत्तराखंडात त्याचीच पुनरावृत्ती होत असेल, तर त्यापेक्षा वेगळा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल अशी अपेक्षा करता येत नाही. शिवाय ३१ मार्चला सिद्ध मुख्यमंत्री बहुमत करणार म्हणजे तरी काय त्यात बंडखोर आमदारांना सभापतींनी अपात्र ठरवले आहे. त्यांनाही हायकोर्टाने मताचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्याची मोजणी होणार नाही. मग त्याचा उपयोग काय त्यात बंडखोर आमदारांना सभापतींनी अपात्र ठरवले आहे. त्यांनाही हायकोर्टाने मताचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्याची मोजणी होणार नाही. मग त्याचा उपयोग काय मते विरोधात जाऊनही मोजायची नाहीत, तर मुख्यमंत्री बहूमत सिद्ध करू शकतील. पण तेवढ्याने काय होणार\nताजा निकाल म्हणतो, अपात्र आमदारांनी मतदान करावे आणि ती मते एका अन्य याचिकेवर निकाल आल्यानंतर मोजण्यात यावीत. म्हणजे आज आमदारांना अपात्र ठरवून हरीष रावत यांनी आपली सत्ता टिकवायची आणि मग काही महिन्यांनी तेच आमदार पात्र असल्याचे ठरल्यावर बहुमत नाही, म्हणून रावत यांनी मुख्यमंत्रीपद सोडायचे तसे झाल्यास मध्यंतरीच्या काळातला सरकारचा कारभार अवैध ठरतो, त्याचे काय तसे झाल्यास मध्यंतरीच्या काळातला सरकारचा कारभार अवैध ठरतो, त्याचे काय त्याचाही खुलासा मिळत नाही. म्हणूनच उत्तराखंड हायकोर्टाचा ताजा निकाल गुंतागुंत अधिक वाढवणारा आहे. यापुर्वी असेच झारखंड विधानसभेच्या बाबतीत झालेले होते. शिबू सोरेन यांनी कॉग्रेस व अन्य पक्षांच्या मदतीने बहुमताचा दावा केला होता आणि तोच मान्य करून राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्री नेमले व शपथविधी उरकला होता. अधिक त्यांना महिनाभरात बहूमत सिद्ध करण्याची संधी दिली होती. तेव्हा त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली होती. सात दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश कोर्टाने ��िला, म्हणून कायदेमंडळात हस्तक्षेप ठरवून लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. मग विधानसभा बोलावूनही प्रत्यक्ष मतदान होऊच नये, अशी खेळी कॉग्रेस आणि शिबू सोरेन यांनी खेळली होती. त्या रात्रीचे बारा वाजल्यानंतर कोर्टाने दिलेली मुदत संपत असल्याने, मग घटनात्मक पेच निर्माण व्हायची पाळी आली. तेव्हा रात्रीचे पावणेबारा वाजता त्यांचा सक्तीने राजिनामा घेण्यात आला होता. शिवराज पाटील गृहमंत्री होते आणि त्यांनी सोरेन यांना बडतर्फ़ीचा इशारा देऊन राजिनामा घेतला होता. योगायोगाची गोष्ट अशी, की तेव्हा सोरेन व कॉग्रेसच्या विरोधातला तो खटला लढवणारे वकील रोहटगी, आता भारत सरकारचे अटर्नी जनरल म्हणजे मुख्य वकील आहेत. तेच उत्तराखंड हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात दाद मागणार आहेत.\nझारखंड व उत्तराखंड यांच्या परिस्थितीत एक मोठा फ़रक आहे. उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लागलेली असून, विधानाभा स्थगीत करण्यात आलेली आहे. शिबू सोरेन प्रकरण घडले, तेव्हा तिथे राष्ट्रपती राजवट नव्हती आणि विधानसभेचे अधिवेशन बैठक बोलवायला कुठली घटनात्मक अडचण नव्हती. महाराष्ट्रात २००२ सालात असाच प्रसंग आला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि दोन्ही कॉग्रेसच्या त्या संयुक्त सरकारला पाठींबा देणार्‍या काही अपक्ष आमदारांनी पाठींबा काढून घेतला होता, तर शेकाप सत्तेतून बाहेर पडला होता. अशा फ़ुटीरांना सोबत घेऊन विरोधी नेता नारायण राणे व भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांनी सरकार अस्थीर केले होते. तर सभापती अरूण गुजराथी यांनी फ़ुटीर आमदारांना नोटीसा धाडल्या आणि त्यांची बाजू ऐकल्यावर त्यांना अपात्र ठरवले होते. मग ऐनवेळी शेकापने विरोधात मते दिली असती, तर सरकार तेव्हाही कोसळले असते. पण शेकापने पुरोगामीत्व जपण्यासाठी सभात्यागाचा मार्ग पत्करला आणि विलासराव सरकार तगले होते. बहुधा फ़ुटीर आमदारांना अपात्र ठरवून विधानसभेत बहुमत टिकवण्याचा तो देशातील पहिलाच प्रयोग असावा. त्यानंतर त्याची देशभर अनेक विधानसभांमध्ये पुनरावृत्ती होत राहिलॊ. गोव्यात तर याचे अनेक प्रयोग झालेले आहेत. दोन आमदारांनी राजिनामे टाकून बहूमताचे समिकरण फ़िरवण्याचाही खेळ गोव्यात झालेला आहे. दुर्दैव इतकेच की राजकीय जाणते वा विश्लेषक म्हणून जे प्रवचने करीत असतात, त्यांनाच या���ुर्वीचे असले खेळ आठवत नाहीत, किंवा लपवायचे असावेत. म्हणून उत्तराखंडातला खेळ रंगवून सांगितला जातो आहे. पण त्यात तसे नवे काहीच नाही. नवे काही असेल, तर कोर्टातही आता राजकीय पेच डावपेच खेळण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. त्यातली गुंतागुंत कमी करण्यापेक्षा अशा निकालांनी तो गुंता वाढतच चालला आहे.\nकॉग्रेसने आणखी एक राज्यातील सत्ता गमावली आहे आणि कितीही नाटके रंगवली, तरी पुढल्या निवडणूका जिंकल्याखेरीज तिथली सत्ता त्या पक्षाला पुन्हा मिळवता येणार नाही. अर्थात त्याचे खापर कॉग्रेस भाजपाच्या माथी फ़ोडणार याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण अशा उचापती भाजपाही करतो आहे. पण त्यापुर्वी कॉग्रेसनेच अशा उचापती करून पायंडे पाडले आहेत. म्हणून तर विविध घटनात्मक सत्तापदे वापरून विरोधकांना नामोहरम कसे करावे, त्याचे धडे कॉग्रेसनेच गिरवून घेतले आहेत. म्हणूनच जे काही उत्तराखंडात चालले आहे, त्याला गुरूची विद्या गुरूला फ़ळली, इतकेच म्हणता येईल. याची सुरूवात स्थानिक कॉग्रेस नेत्यांपेक्षा पक्षश्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍यांनी केली असे म्हणता येईल. चार वर्षापुर्वी या राज्याच्या निवडणूका झाल्यावर तिथे मुख्यमंत्री होण्यासाठी हरीष रावत टपून बसलेले होते आणि राज्यातला त्यांचा प्रभाव बघता, त्यांनाच मुख्यमंत्री करायला हवे होते. पण त्यांचा दावा फ़ेटाळून विजय बहुगुणा या अननुभवी नवख्या नेत्याला सोनियांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. त्याने पक्षाची व सरकारची यथासांग वाट लावली. तीन वर्षापुर्वी याच राज्यात निसर्गाचा कोप झाला आणि भयंकर त्सुनामी आलेली होती. तर हा मुख्यमंत्रीच गायब होता. सहाजिकच लोकसभेत कॉग्रेसला पाचही जागा गमवाव्या लागल्या आणि मध्यंतरी बहुगुणांना बदलून हरीष रावत यांना मुख्यमंत्रीपदी आणले गेले. त्यातून राज्यातल्या सत्तास्पर्धेला ऊत आला. आज तिथे ज्या बंडखोरीने थैमान घातले आहे, त्याची मुळे अशी सोनियांपर्यंत येऊन पोहोचतात. कारण त्यांनीच नसलेल्या गटबाजीला खतपाणी घालून पक्षाच्या संघटनेचा चुथडा देशभर करून टाकला आहे. अशा वातावरणाचा लाभ विरोधक म्हणून भाजपाने घ्यायचा नाही, तर राजकारण कशाला म्हणतात भाजपानेच तेच राजकारण केले आहे, जे यापुर्वी कॉग्रेस करत आली.\nराज्यात मुख्यमंत्री असतो तसाच राज्यपाल असतो आणि त्याच्यामार्फ़त केंद्रातला सत्ताधारी पक्ष राज्यात हस्तक्षेपही करू शकत असतो. आपला देशव्यापी प्रभाव संपत चालला, तेव्हा राज्यातली सत्ता टिकवायला किंवा विरोधकांची तिथली सत्ता डळमळीत करायला, कॉग्रेसनेच प्रथम राज्यपाल वा राष्ट्रपती राजवट लावण्याच्या उचापती सुरू केल्या होत्या. अकरा वर्षापुर्वी बिहारमध्ये विधानसभा निवडणूका होऊन कुणालाच बहुमत नव्हते. त्यासाठी विधानसभा भरूही शकली नव्हती. अखेरीस एका गटातल्या काही आमदारांनी नितीश-भाजपा यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या आणि कॉग्रेसने काय खेळी केली होती राज्यपाल बुटासिंग यांनी राजभवन परिसरात जमावबंदी लागू करून, ते दिल्लीला निघून गेले. तिथेच त्यांनी केंद्राला अहवाल दिला आणि विनाविलंब नवनिर्वाचित बिहार विधानसभा एकही बैठक न होता बरखास्त झाली होती. त्याबद्दल कोर्टातही दाद मागितली गेली आणि केंद्रावर सुप्रिम कोर्टाने ताशेरे झाडलेले होते. असे डझनावारी घटनात्मक खेळ कॉग्रेसने साठसत्तर वर्षात केलेले आहेत. त्यामुळे आज तोच प्रयोग केंद्रातील सत्ता हाती असताना भाजपा खेळत असेल, तर त्याला लोकशाहीची हत्या म्हणायचा अधिकार कॉग्रेसला उरत नाही. कारण याप्रकारे राज्याच्या कामात हस्तक्षेप ही लोकशाहीची हत्या असेल, तर लोकशाही कॉग्रेसने केव्हाच मारून टाकलेली आहे. मग मेलेल्या लोकशाहीला भाजपा कसा मारू शकेल राज्यपाल बुटासिंग यांनी राजभवन परिसरात जमावबंदी लागू करून, ते दिल्लीला निघून गेले. तिथेच त्यांनी केंद्राला अहवाल दिला आणि विनाविलंब नवनिर्वाचित बिहार विधानसभा एकही बैठक न होता बरखास्त झाली होती. त्याबद्दल कोर्टातही दाद मागितली गेली आणि केंद्रावर सुप्रिम कोर्टाने ताशेरे झाडलेले होते. असे डझनावारी घटनात्मक खेळ कॉग्रेसने साठसत्तर वर्षात केलेले आहेत. त्यामुळे आज तोच प्रयोग केंद्रातील सत्ता हाती असताना भाजपा खेळत असेल, तर त्याला लोकशाहीची हत्या म्हणायचा अधिकार कॉग्रेसला उरत नाही. कारण याप्रकारे राज्याच्या कामात हस्तक्षेप ही लोकशाहीची हत्या असेल, तर लोकशाही कॉग्रेसने केव्हाच मारून टाकलेली आहे. मग मेलेल्या लोकशाहीला भाजपा कसा मारू शकेल थोडक्यात राजकारणात सगळेच सारखे बदमाश आहेत. प्रत्येकजण आपापले राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी कायदे, नियम व घटनेच्या पदराआड लपत असतात. भाजपाने वा कॉग्रेसने त्यापेक्षा काहीही वेगळे केलेले नाही. अगदी उत्तराखंडात आजही दोन्ही पक्षांनी केली ती कायदे व घटनेची सारखीच विटंबना आहे. मात्र दोघेही एकमेकांवर दोषारोप करीत आहेत.\n१८ मार्च रोजी तिथल्या विधानसभेत अर्थविधेयक सादर करण्यात आले. ते संमत करतानाच मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्याचे सिद्ध झाले होते. कारण अर्थविधेयक संमत करताना सदस्यांनी मतविभागणीची मागणी केली. ती फ़ेटाळून सभापतींनी परस्पर विधेयक संमत झाल्याची घोषणा करून टाकली. हे कृत्य कोणत्या लोकशाहीचा पुरावा आहे मग ३५ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन अर्थविधेयकाला मंजुरी देऊ नये अशी विनंती केली. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लगेच बहुमत सिद्ध करा, अशी सुचना दिलेली होती. विनाविलंब हरीष रावत आपले बहूमत सिद्ध करू शकत होते. त्यासाठी २८ मार्चपर्यंत वेळकाढूपणा करण्याचे काही कारण नव्हते. पण दरम्यान नाराज बंडखोर आमदारांना चुचकारण्याची सवड मुख्यमंत्र्यांना हवी होती. ते शक्य झाले नाही, तेव्हा मग पक्षांतर कायद्याचा आडोसा घेतला गेला. या कायद्यानुसार आमदारांची पात्रता अपात्रता ठरवण्याचा प्राथमिक अधिकार सभापतींना असतो. तो वापरून नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले गेले. म्हणजे ७० आमदारांच्या विधानसभेची संख्या ६१ करण्यात आली. बंडखोर वगळूनही कॉग्रेसला आपले बहूमत सिद्ध करण्याची लबाडी कायद्याचा आडोसा घेऊन करण्यात आली. ही लबाडी कॉग्रेसला करण्याची मुभा असेल, तर भाजपाला कशाला नसेल मग ३५ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन अर्थविधेयकाला मंजुरी देऊ नये अशी विनंती केली. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लगेच बहुमत सिद्ध करा, अशी सुचना दिलेली होती. विनाविलंब हरीष रावत आपले बहूमत सिद्ध करू शकत होते. त्यासाठी २८ मार्चपर्यंत वेळकाढूपणा करण्याचे काही कारण नव्हते. पण दरम्यान नाराज बंडखोर आमदारांना चुचकारण्याची सवड मुख्यमंत्र्यांना हवी होती. ते शक्य झाले नाही, तेव्हा मग पक्षांतर कायद्याचा आडोसा घेतला गेला. या कायद्यानुसार आमदारांची पात्रता अपात्रता ठरवण्याचा प्राथमिक अधिकार सभापतींना असतो. तो वापरून नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले गेले. म्हणजे ७० आमदारांच्या विधानसभेची संख्या ६१ करण्यात आली. बंडखोर वगळूनही कॉग्रेसला आपले बहूमत सिद्ध करण्याची लबाडी कायद्याचा आडोसा घेऊन करण्यात आली. ही लबाडी कॉग्रेसला करण्याची मुभा असेल, तर भाजपाला कशाला नसेल त्यांनीही मग कायद्यातल्या पळवाटा शोधल्या. तर अर्थविधेयकाला अजून राज्यपालांची मंजुरी नसल्याने घटनात्मक पेच उभा रहात असल्याचा शोध लागला आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय निवडला. त्यातून उत्तराखंडात आजची समस्या उभी राहिली आहे. त्यात कोणी धुतल्या तांदळासारखा पवित्र नाही. प्रत्येकजण आपापले राजकीय हेतू साध्य करून घेतो आहे आणि त्यासाठी कायद्याच्या तरतुदींचा वापर करतो आहे. पण त्यात ज्याचे नुकसान असते, त्याने अधिक काळजी घ्यायला हवी ना\nनुकसान कॉग्रेसचे असेल, तर त्याच पक्षाने नाराजी वा बंडखोरीला आवर घालण्याची धावपळ करायला हवी होती. पण त्या बाबतीत आनंद आहे. पक्षाच्या अशा अडचणींवर मात करण्याचे सर्वाधिकार ज्यांच्याकडे आहेत, त्या राहुल गांधींना त्यासाठी अजिबात सवड नाही. ते नेहरू विद्यापीठात जाऊन कन्हैयाला पाठींबा देण्यात रममाण झालेले आहेत. त्यातून वेळ मिळाला तर हैद्राबाद विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी आपणच लढू शकतो, हे सांगायला त्यांना जायचे आहे. आणखी कुठे वादग्रस्त काही घडलेले असेल आणि त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळत असेल, तर तिथल्या कॅमेरात दिसण्यासाठी राहुलना धावावेच लागणार ना मग त्यांना उत्तराखंड राज्यात आपल्याच पक्षात माजलेली दुफ़ळी सोडवायला उसंत कुठून असायची मग त्यांना उत्तराखंड राज्यात आपल्याच पक्षात माजलेली दुफ़ळी सोडवायला उसंत कुठून असायची मोदी कोणाकोणाचे आवाज दाबून ठेवत आहेत, त्याकडे कान लावून बसल्याने राहुलना आपल्याच पक्षातल्या नाराज बंडखोरांचा आक्रोश वा आरोळ्याही ऐकू येत नाहीत. त्याच्या परिणामी अरुणाचल असो किंवा उत्तराखंड असो, तिथल्या नेता वा आमदारांना आपसातच हाणामारी करून प्रकरणाचा निचरा करावा लागतो. त्यातून मग मोदी वा भाजपाने हस्तक्षेप केला, तर राहुल गांधी खुश होतात. संघ वा मोदी यांच्यावर आरोप करण्याचे आणखी एक भक्कम कारण त्यांना उपलब्ध होते. पण दरम्यान पक्षाची अनेक राज्यातली संघटना खिळखिळी होऊन चालली आहे, त्याची फ़िकीर कोणालाच नाही. उत्तराखंडात वेळीच लक्ष घालून राहुल वा सोनियांनी आपल्याच पक्षातल्या दोन्ही गटांना एकत्र बसवले असते आणि समजावले असते, तर इतका तमाशा कशाला झाला असता मोदी कोणाकोणाचे आवाज दाबून ठेवत आहेत, त्याकडे कान लावून बसल्याने राहुलना आपल्याच पक्षातल्या नाराज बंडखोरांचा आक्रोश वा आरोळ्याही ऐकू येत नाहीत. त्याच्या परिणामी अरुणाचल असो किंवा उत्तराखंड असो, तिथल्या नेता वा आमदारांना आपसातच हाणामारी करून प्रकरणाचा निचरा करावा लागतो. त्यातून मग मोदी वा भाजपाने हस्तक्षेप केला, तर राहुल गांधी खुश होतात. संघ वा मोदी यांच्यावर आरोप करण्याचे आणखी एक भक्कम कारण त्यांना उपलब्ध होते. पण दरम्यान पक्षाची अनेक राज्यातली संघटना खिळखिळी होऊन चालली आहे, त्याची फ़िकीर कोणालाच नाही. उत्तराखंडात वेळीच लक्ष घालून राहुल वा सोनियांनी आपल्याच पक्षातल्या दोन्ही गटांना एकत्र बसवले असते आणि समजावले असते, तर इतका तमाशा कशाला झाला असता त्याचा लाभ भाजपा कशाला उठवू शकला असता त्याचा लाभ भाजपा कशाला उठवू शकला असता असले विचार राहुलच्या डोक्यात येत नाहीत वा शिरत नाहीत. कॉग्रेस मेली तरी बेहत्तर असले विचार राहुलच्या डोक्यात येत नाहीत वा शिरत नाहीत. कॉग्रेस मेली तरी बेहत्तर पण त्यातून लोकशाहीची हत्या मोदी करत असल्याचा आरोप करण्याची संधी त्यांना हवी आहे.\nगेल्याच आठवड्यात युरोपियन महासंघाची राजधानी मानल्या जाणार्‍या ब्रुसेल्स महानगरामध्ये लागोपाठ तीन बॉम्बस्फ़ोट झाले. त्यातले दोन विमानतळावर आणि एक भुयारी रेल्वे स्थानकात झाला. त्यात किती माणसे मेली वा जखमी झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण सामान्य माणसे अशा घातपातामध्ये मरण्यासाठीच जन्माला आलेली असतात, असा आजकालचा पुरोगामी सिद्धांत आहे. पण त्यांच्या मृत्यूला वा हत्याकांडाला कारणीभूत असलेल्या कुणाही संशयितावर अन्याय होता कामा नये, याला आज खुप प्राधान्य आहे. शंभर निरपराध मेले तरी चालतील, पण एका संशयिताला धक्का लागता कामा नये; हे न्यायाचे सुत्र झाल्यावर यापेक्षा वेगळे काही घडण्याची अपेक्षा करता येत नाही. सहाजिकच कायद्याने व प्रशासनाने घातपाती, जिहादी वा दहशतवादी यांच्याकडे बघता कामा नये. अधिक कोणी संशयित नजरेने बघत नाही, यावर बारीक नजर ठेवणे, हे सरकारचे कर्तव्य बनून गेले आहे. मग किती मेले वा कोण जखमी झाले, त्याचा उहापोह करण्यात काय अर्थ आहे म्हणूनच आपण त्यात संशयित कोण आहे आणि उगाच त्याला कायदा सतावत तर नाही ना, याचा उहापोह करणे योग्य ठरेल. चार दिवस त्या स्फ़ोटाला उलटून गेल्यावर बेल्जम पोलिसांना तिघा संशयितांचा शोध लागला. एका कॅमेराने टिपलेल्या तिघांपैकी कोणीतरी स्फ़ोट घडवले असल्याची शंका व्यक्त होऊन, त्यांचे छायाचित्र बेल्जम पोलिसांनी प्रदर्शित केले. त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा कुणा सामान्य बेल्जम नागरिकांना त्यातल्या कोणाला ओळखता आले नाही. पण तिथून हजारभर मैल दूर असलेल्या तुर्कस्थान देशाच्या पोलिसांना मात्र त्यातला एक घातपाती ओळखता आला आणि त्या देशाच्या अध्यक्षानेच एक मोठा राजनैतिक गौप्यस्फ़ोट केला. यातल्या एका संशयिताला मागल्याच वर्षी तुर्कस्थानने अटक करून जिहादी म्हणून माघारी पाठवले होते. पण तो मुंब्र्याचा इशरत जहान इतकाच निरपराध असल्याचा निर्वाळा देत, बेल्जम सरकारने त्याच्याकडे काणाडोळा केला होता. मग व्हायचे ते होणारच ना\nगेल्यावर्षी म्हणजे २०१५ च्या जुन महिन्यात तुर्की-सिरीयाच्या सीमेवर पोलिसांनी इब्राहीम बुक्रावी नामक एका संशयिताला ताब्यात घेतले. तो युरोपातून इसिसच्या जिहादमध्ये सामिल व्हायला निघाला होता. तपास करता हा बेल्जमचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून तशी माहिती तुर्की सरकारने बेल्जियन दूतावासाला दिलेली होती. मग इब्राहीमच्याच आग्रहानुसार त्याला हॉलंडला पाठवून देण्यात आले. तिथून तो पुन्हा युरोपभर कुठल्याही देशात मोकाट हिंडू फ़िरू शकत होता. बेल्जम पोलिसांनी त्या माहितीचा तपास केला आणि तुर्की दावा फ़ेटाळुन लावत इब्राहीम हा किरकोळ गुन्हेगार असल्याचा निष्कर्ष काढत, त्याच्यावर साधी पाळत ठेवायचेही कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे सिरीयातला उरलेला जिहाद मायदेशी करायला इब्राहीम बुक्रावी मोकळा झाला. ब्रिटीश वा अमेरिकन हेरखात्याच्या दफ़्तरी ज्याची जिहादी म्हणून नोंद आहे आणि तुर्कस्थानने ज्याला सिरीयात जिहाद करायला जाताना पकडून माघारी पाठवले, त्याला बेल्जमने आश्रय कशाला दिलेला होता तर बेल्जम हा अत्यंत सहिष्णू देश आहे आणि त्यामुळेच सर्वधर्मसमभाव संभाळताना कुठल्याही मुस्लिमाकडे शंकेने बघणे तिथे गुन्हा आहे. मग भले त्याच्या विरोधात अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या, म्हणून काय झाले तर बेल्जम हा अत्यंत सहिष्णू देश आहे आणि त्यामुळेच सर्वधर्मसमभाव संभाळताना कुठल्याही मुस्लिमाकडे शंकेने बघणे तिथे ���ुन्हा आहे. मग भले त्याच्या विरोधात अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या, म्हणून काय झाले अन्य देशांनी त्याला जिहादी ठरवले म्हणून काय झाले अन्य देशांनी त्याला जिहादी ठरवले म्हणून काय झाले त्याने घातपात केला म्हणून काय झाले त्याने घातपात केला म्हणून काय झाले कित्येक माणसे हकनाक मारली गेली म्हणून काय झाले कित्येक माणसे हकनाक मारली गेली म्हणून काय झाले माणसे वा त्यांचे जगणे दुय्यम आणि सर्वधर्मसमभाव प्राधान्याचा विषय असतो ना माणसे वा त्यांचे जगणे दुय्यम आणि सर्वधर्मसमभाव प्राधान्याचा विषय असतो ना आपल्याकडे इअशरतच्या वर्तनामध्ये कित्येक शंकास्पद गोष्टी आढळत असताना तमाम राजकीय नेते, पुरोगामी तिला निर्दोष ठरवायला अखंड राबत होते ना आपल्याकडे इअशरतच्या वर्तनामध्ये कित्येक शंकास्पद गोष्टी आढळत असताना तमाम राजकीय नेते, पुरोगामी तिला निर्दोष ठरवायला अखंड राबत होते ना आपल्याच हेरखात्याला गुन्हेगार ठरवून युपीए सरकारचे म्होरके इशरतला चकमकीचा बळी ठरवण्यात गर्क नव्हते का\nजेव्हा तुर्कस्थान इब्राहीम बुक्रावीला मायदेशी पाठवत होता, तेव्हाच गेल्या जुलै महिन्यात मुंबई स्फ़ोटातला आरोपी याकुब मेमन याची फ़ाशी रोखण्यासाठी किती मोठमोठे वकील वा विचारवंत अश्रू ढाळत होते ना पण त्यापैकी एकाने कधी घातपातात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी डोळ्यात पाणी आणले होते काय पण त्यापैकी एकाने कधी घातपातात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी डोळ्यात पाणी आणले होते काय याला सर्वधर्मसमभाव किंवा उदारमतवाद, पुरोगामीत्व म्हणतात. अशाच पुरोगामीत्वाचा युरोपभर जिहादी सुळसुळाट झालेला आहे. फ़ाशीची शिक्षा अमानुष असल्याचा दावा करीत युरोपियन महासंघाने सर्व सदस्य देशांना अतिशय गुंतागुंतीचे मानवाधिकार कायदे संमत करायला भाग पाडले. त्यामुळे गेल्या काही वर्षात, युरोप हे गुन्हेगार, घातपाती व जिहादी लोकांसाठी आश्रयस्थान बनून गेलेले आहे. कुठल्याही अन्य देशात असे घातपाती हिंसा करतात, गुन्हे करतात आणि मग आपल्याला मूळ देशात फ़ाशी होईल वा मानवाधिकारांचे संरक्षण मिळणार नाही, असा बहाणा करून युरोपात आश्रय घेतात. मग तिथेही त्यांचा धिंगाणा सुरू होतो. पण त्याला स्थानिक कायदे वा पोलिस काहीही करू शकत नाहीत. कारण एकदा कागदोपत्री अशा गुन्हेगारांना आश्रय दिला, मग कितीही अमानुष असले, ��री त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण ही आश्रय देणार्‍या देशाची जबाबदारी बनून जाते. ललित मोदी व विजय मल्ल्यापासून गुलशनकुमारचा खुनी नदीम सैफ़ी ब्रिटनमध्ये असेच दडी मारून बसलेत ना याला सर्वधर्मसमभाव किंवा उदारमतवाद, पुरोगामीत्व म्हणतात. अशाच पुरोगामीत्वाचा युरोपभर जिहादी सुळसुळाट झालेला आहे. फ़ाशीची शिक्षा अमानुष असल्याचा दावा करीत युरोपियन महासंघाने सर्व सदस्य देशांना अतिशय गुंतागुंतीचे मानवाधिकार कायदे संमत करायला भाग पाडले. त्यामुळे गेल्या काही वर्षात, युरोप हे गुन्हेगार, घातपाती व जिहादी लोकांसाठी आश्रयस्थान बनून गेलेले आहे. कुठल्याही अन्य देशात असे घातपाती हिंसा करतात, गुन्हे करतात आणि मग आपल्याला मूळ देशात फ़ाशी होईल वा मानवाधिकारांचे संरक्षण मिळणार नाही, असा बहाणा करून युरोपात आश्रय घेतात. मग तिथेही त्यांचा धिंगाणा सुरू होतो. पण त्याला स्थानिक कायदे वा पोलिस काहीही करू शकत नाहीत. कारण एकदा कागदोपत्री अशा गुन्हेगारांना आश्रय दिला, मग कितीही अमानुष असले, तरी त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण ही आश्रय देणार्‍या देशाची जबाबदारी बनून जाते. ललित मोदी व विजय मल्ल्यापासून गुलशनकुमारचा खुनी नदीम सैफ़ी ब्रिटनमध्ये असेच दडी मारून बसलेत ना इब्राहीम बुक्रावी त्यापेक्षा वेगळा नाही. तो गुन्हेगार, खुनी वा जिहादी दहशतवादी आहे, हीच त्याला युरोपात आश्रय मिळण्यासाठी सर्वात मोठी पात्रता आहे. तितका तो घातक नसता, तर त्याला कधीच मायदेशी हाकलून लावले असते बेल्जमने इब्राहीम बुक्रावी त्यापेक्षा वेगळा नाही. तो गुन्हेगार, खुनी वा जिहादी दहशतवादी आहे, हीच त्याला युरोपात आश्रय मिळण्यासाठी सर्वात मोठी पात्रता आहे. तितका तो घातक नसता, तर त्याला कधीच मायदेशी हाकलून लावले असते बेल्जमने आपल्याकडे याकुब वा अफ़जल गुरूच्या नावाने आक्रोश करणारे किंवा इशरतच्या नावाने मातम करणारेही त्यातलेच आहेत. त्यांना बेल्जम वा युरोपसारखी सहिष्णूता हवी म्हणजे काय ते म्हणूनच आपण समजून घेतले पाहिजे. ज्याला आपल्या बापजाद्यांनी कसायाला गाय धार्जिणी असे पिढ्यानुपिढ्या म्हटले आहे, त्याला हल्ली पुरोगामी सहिष्णूता म्हणतात.\nगेल्या जुलै महिन्यात तुर्कस्थानने इब्राहिम बुक्रावीला सिरीयात इसिसच्या जिहादमध्ये सहभागी व्हायला निघालेला बेल्जमचा नागरिक म्हणून पकडले आणि माघारी पाठवून दिले होते. समजा तेव्हाच त्याची गंभीर दखल घेऊन काही दक्षता ब्रुसेल्स पोलिस व बेल्जमच्या सरकारने घेतली असती, तर गेल्या आठवड्यातले स्फ़ोट घडले असते का पण तुर्कस्थानने दिलेले पुरावे, इशारे तपासून बघण्यापेक्षा, असे आरोप करणार्‍या वा शंका काढणार्‍यांनाच मुस्लिमद्वेष म्हणून बदनाम केले जाते आणि मग त्याचा आडोसा घेऊन अधिकाधिक घातक जिहादी पोसले जोपासले जातात. त्याची प्रचिती प्रत्यक्ष घातपात घडल्यावर येते. पण दरम्यान कित्येक निरपराधांचा हकनाक बळी पडलेला असतो. कालपरवा ब्रुसेल्समध्ये वा काही महिन्यांपुर्वी पॅरीसमध्ये मारले गेले, त्यांचा काय गुन्हा होता पण तुर्कस्थानने दिलेले पुरावे, इशारे तपासून बघण्यापेक्षा, असे आरोप करणार्‍या वा शंका काढणार्‍यांनाच मुस्लिमद्वेष म्हणून बदनाम केले जाते आणि मग त्याचा आडोसा घेऊन अधिकाधिक घातक जिहादी पोसले जोपासले जातात. त्याची प्रचिती प्रत्यक्ष घातपात घडल्यावर येते. पण दरम्यान कित्येक निरपराधांचा हकनाक बळी पडलेला असतो. कालपरवा ब्रुसेल्समध्ये वा काही महिन्यांपुर्वी पॅरीसमध्ये मारले गेले, त्यांचा काय गुन्हा होता तर पुरोगामी, सेक्युलर म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला. जे जिहाद वा घातपातालाच जोपासण्यात पुरोगामीत्व समजतात, अशा लोकांच्या नादी लागण्याची किंमत जगातल्या प्रत्येक जिहादी हल्ल्यातल्या बळींना मोजावी लागत असते. पुरोगामीत्वावर प्रवचन देणारे, सर्वधर्मसमभाव म्हणून किर्तन करणारे किंवा वाहिन्यांवर पोपटपंची करणारे, अशा घातपाताचे बळी नसतात. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक राजकीय प्रयोग असतो. जसा इशरत जहान हा प्रयोग असतो तर पुरोगामी, सेक्युलर म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला. जे जिहाद वा घातपातालाच जोपासण्यात पुरोगामीत्व समजतात, अशा लोकांच्या नादी लागण्याची किंमत जगातल्या प्रत्येक जिहादी हल्ल्यातल्या बळींना मोजावी लागत असते. पुरोगामीत्वावर प्रवचन देणारे, सर्वधर्मसमभाव म्हणून किर्तन करणारे किंवा वाहिन्यांवर पोपटपंची करणारे, अशा घातपाताचे बळी नसतात. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक राजकीय प्रयोग असतो. जसा इशरत जहान हा प्रयोग असतो कुठल्या आधारावर नितीशकुमार वा शरद पवार यांच्यासारख��� लोक इशरतला आपली ‘बेटी’ म्हणण्यापर्यंत मजल मारतात कुठल्या आधारावर नितीशकुमार वा शरद पवार यांच्यासारखे लोक इशरतला आपली ‘बेटी’ म्हणण्यापर्यंत मजल मारतात ती दोषी असल्याचा पुरावा नसेलही. पण तिच्या निरपराध असण्याविषयी कुठला पुरावा त्यांच्याकडे असतो ती दोषी असल्याचा पुरावा नसेलही. पण तिच्या निरपराध असण्याविषयी कुठला पुरावा त्यांच्याकडे असतो पण तरीही जेव्हा असले लोक इशरतच्या समर्थनाला उभे ठाकतात, तेव्हा जिहाद घातपाताला रोखणारी यंत्रणा वा पोलिस असतात, त्यांच्या मनात पवार नितीशकुमार दहशत निर्माण करतात. इशरत जिवंत असती, तर इब्राहीमपेक्षा वेगळे काही तिच्याकडून झाले नसते आणि इब्राहीम वेळीच चकामकीत संपला असता, तर ब्रुसेल्सच्या विमानतळावर मेट्रो स्थानकात हकनाक ३५ लोकांचा बळी गेला नसता.\nसुप्रियाताई, आधी गुरं दावणीला बांधा\nसध्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नेत्यांचा दुष्काळ पडला आहे काय कारण खुद्द शरद पवार फ़ारसे क्रियाशील नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजितदादा सिंचन घोटाळा चौकशीच्या भवितव्यामुळे मौन धारण करून बसले आहेत. छगन भुजबळ तुरूंगात गेल्याने त्याही आघाडीवर शांतता आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंना पदर खोवून आणि कंबर कसून मैदानात उतरावे लागलेले असावे. पक्षाच्या प्रवक्त्यांना बाजूला सारून ताईच सध्या किल्ला लढवताना दिसत आहेत. भुजबळांना अटक झाल्यावर त्यांनी सर्वांनाच अटक करा आम्ही मराठे घाबरत नाही, अशी जाहिर ग्वाही दिलेली होती. एकूण सध्या सुप्रियाताई राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठी झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे एकूण पक्षाच्या भूमिका व धोरणे त्यांच्या वक्तव्यातून उघड होतात, असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणून मग बारामतीमध्ये त्यांनी सरकारला दिलेला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी गंभीरपणे घेतला पाहिजे. दुष्काळ व पाणीटंचाई अशा दोन समस्यांनी ताई खुप व्याकुळ आहेत. त्यावर तात्काळ उपाय झाले नाहीत, तर थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात गुरे आणून बांधायची धमकी ताईंनी दिलेली आहे. ताईंनी तसा निर्धार केलेला असेल, तर त्या तडीसही घेऊन जातील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. पण गुरे कुठे मोकाट सुटली असतील, तर आधी शोधावी लागतील, त्याचे काय कारण खुद्द शरद पवार फ़ारसे क्रिय���शील नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजितदादा सिंचन घोटाळा चौकशीच्या भवितव्यामुळे मौन धारण करून बसले आहेत. छगन भुजबळ तुरूंगात गेल्याने त्याही आघाडीवर शांतता आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंना पदर खोवून आणि कंबर कसून मैदानात उतरावे लागलेले असावे. पक्षाच्या प्रवक्त्यांना बाजूला सारून ताईच सध्या किल्ला लढवताना दिसत आहेत. भुजबळांना अटक झाल्यावर त्यांनी सर्वांनाच अटक करा आम्ही मराठे घाबरत नाही, अशी जाहिर ग्वाही दिलेली होती. एकूण सध्या सुप्रियाताई राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठी झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे एकूण पक्षाच्या भूमिका व धोरणे त्यांच्या वक्तव्यातून उघड होतात, असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणून मग बारामतीमध्ये त्यांनी सरकारला दिलेला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी गंभीरपणे घेतला पाहिजे. दुष्काळ व पाणीटंचाई अशा दोन समस्यांनी ताई खुप व्याकुळ आहेत. त्यावर तात्काळ उपाय झाले नाहीत, तर थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात गुरे आणून बांधायची धमकी ताईंनी दिलेली आहे. ताईंनी तसा निर्धार केलेला असेल, तर त्या तडीसही घेऊन जातील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. पण गुरे कुठे मोकाट सुटली असतील, तर आधी शोधावी लागतील, त्याचे काय त्यांची काही गुरे मोकाट झाली, म्हणून कोंडवाड्यात टाकावी लागली त्याचे स्मरण ताईंना कसे रहात नाही त्यांची काही गुरे मोकाट झाली, म्हणून कोंडवाड्यात टाकावी लागली त्याचे स्मरण ताईंना कसे रहात नाही सरकारने त्या गुरांकडे दुर्लक्ष केले म्हणून अखेर कोर्टाला त्यांचा बंदोबस्त करावा लागला. भुजबळ यांच्या विरोधातली कारवाई सरकारने केलेली नाही, तर कोर्टाने नेमलेल्या खास चौकशी पथकामुळे त्यांना गजाआड जावे लागले आहे. जीतेंद्र आव्हाड यांना तर अनेकांच्या वावरातून हाकलून बाहेर काढण्याच्या कटकटी सातत्याने होत आहेत.\nमध्यंतरी सांगली येथे आव्हाड यांनी अश्लाघ्य भाषा वापरली आणि त्यांना व्यासपीठावर घुसून काही लोकांनी मारहाण केली होती. त्यानंतर अनेकजागी त्यांच्या अशाच आगावूपणामुळे खुद्द अजितदादांच्या नाकी दम आला होता. विधानसभेत चिक्की विकायचा उद्योग आव्हाडांनी केला आणि त्यात तेलगीच्या विषयाला फ़ोडणी दिल्याने भुजबळांना संताप अनावर झाला होता. तेव्हा दादांना हस्त���्षेप करून आव्हांडांना वेसण घालावी लागली होती. आता त्यांनी पुण्याच्याच फ़र्ग्युसन कॉलेजात धमाल केली म्हणून प्रकरण हातघाईवर आले. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. वास्तविक फ़र्ग्युसन कॉलेजचा मामला विद्यार्थ्यांचा होता, तिथे आव्हाडांना जायचे काही कारण नव्हते. पण भटक्या गुरांना कुठेही हिरवाई दिसली, मग त्यात तोंड खुपसण्याची सवय असते. आव्हाडांचे तसेच काहीसे झालेले आहे. अशा लोकांना वेळच्या वेळी लगाम लावता येत नसेल, तर घरातच दावणीला बांधणे भाग असते, हे शेतकरी म्हणून करोडोचे पीक दुष्काळातही काढणार्‍या शेतकरी सुप्रियाताईंना माहिती असेलच. अन्यथा त्यांनी दुष्काळातल्या गुरांना चारा नाही म्हणून वर्षा बंगल्यात गुरे आणण्याची धमकी कशाला दिली असती मात्र तसे करण्यासाठी आपली पाळीव गुरे निदान आपल्याच गोठ्यात वा दावणीला बांधलेली असावी लागतात, ह्याचा ताईंना पुरता विसर पडलेला दिसतो. अन्यथा फ़र्ग्युसन कॉलेजच्या आवारात आव्हाड धुमाकुळ घालत असतानाच ताईंनी मुख्यमंत्र्यांना असली धमकी कशाला दिली असती मात्र तसे करण्यासाठी आपली पाळीव गुरे निदान आपल्याच गोठ्यात वा दावणीला बांधलेली असावी लागतात, ह्याचा ताईंना पुरता विसर पडलेला दिसतो. अन्यथा फ़र्ग्युसन कॉलेजच्या आवारात आव्हाड धुमाकुळ घालत असतानाच ताईंनी मुख्यमंत्र्यांना असली धमकी कशाला दिली असती चारा वा पाण्याची टंचाई अकस्मात उदभवलेली नाही. ताईंच्याच गुरांनी महाराष्ट्रालाच चरायचे कुरण समजून ‘चर आणि खा’ असा पंधरा वर्षे चरखा फ़िरवला, त्याचा हा दुष्परिणाम आहे. या कालावधीमध्ये चरताना आणि खाताना थोडेफ़ार तरी उगवले पाहिजे, याचे भान राखले गेले असते तर आज ही वेळ आली असती काय\nताईंना आठवत नसेल, पण तीन वर्षापुर्वी सोलापुरच्या काही शेतकर्‍यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे धरून सोलपूरला पाणी देण्यासाठी आंदोलन छेडले होते. तेव्हा ताईंची गुरे काय करत होती त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पाणीच नाही, तर काय करायचे अशी ‘लघुशंका’ ताईंच्या दादानेच व्यक्त केलेली होती. मग ताईंच्या गुरांना तेव्हा कुठला चारा व पाणीपुरवठा होत राहिला त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पाणीच नाही, तर काय करायचे अशी ‘लघुशंका’ ताईंच्या दादानेच व्यक्त केलेली होती. मग ताईंच्या गुरांना तेव्हा कुठला चारा व पाणीपुरवठा होत राहिला तेव्हा ताई कशाला गप्प होत्या तेव्हा ताई कशाला गप्प होत्या गुरे किंवा चारा असली भाषा बोलले, म्हणजे कोणी शेतकरी होतो अशी ताईंची समजूत असेल, तर गोष्ट वेगळी गुरे किंवा चारा असली भाषा बोलले, म्हणजे कोणी शेतकरी होतो अशी ताईंची समजूत असेल, तर गोष्ट वेगळी अन्यथा आज इतक्या तावातावाने बोलणार्‍या सुप्रियाताई तेव्हाही घराबाहेर पडून आक्रोश करताना दिसल्या असत्या. पण दादांची लघुशंका असो किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्या असोत, ताईंनी कधी चकार शब्द उच्चारला नव्हता. आज त्यांना दुष्काळ दिसतो आहे, भुकेलेली गुरेही दिसत आहेत. पण त्यासाठी मागल्या दिडवर्षात ताईंनी वा त्यांच्या पक्षाने किती आवाज उठवला अन्यथा आज इतक्या तावातावाने बोलणार्‍या सुप्रियाताई तेव्हाही घराबाहेर पडून आक्रोश करताना दिसल्या असत्या. पण दादांची लघुशंका असो किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्या असोत, ताईंनी कधी चकार शब्द उच्चारला नव्हता. आज त्यांना दुष्काळ दिसतो आहे, भुकेलेली गुरेही दिसत आहेत. पण त्यासाठी मागल्या दिडवर्षात ताईंनी वा त्यांच्या पक्षाने किती आवाज उठवला सत्तेत जाऊनही त्याविरुद्ध शिवसेनाच ओरडा करते आहे. त्यांनीही सरकारच्या विरोधात आपल्या सोबत यावे, असे आवाहन ताई करतात. हरकत नाही सत्तेत जाऊनही त्याविरुद्ध शिवसेनाच ओरडा करते आहे. त्यांनीही सरकारच्या विरोधात आपल्या सोबत यावे, असे आवाहन ताई करतात. हरकत नाही पण सोबत कोणी कोणाच्या जावे पण सोबत कोणी कोणाच्या जावे सेना सत्तेत गेली तरी पहिल्या दिवसापासून दुष्काळाच्या विरोधात बोंब मारते आहे. तेव्हा ताईंचे आव्हाड चिक्की विकत होते. सांगलीत जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उद्धार करीत होते. ठाण्यात इशरत जहानची स्मारके उभी करीत होते. मोकाट सुटलेल्या गुरांसारखे वागत होते, त्यांना लगाम लावून शेतकरी प्रश्नाकडे वळवण्यापेक्षा तीर्थरुपांनी त्या मोकाटपणालाच फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य ठरवणारे प्रमाणपत्र लिहून मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. या दिर्घकाळात सत्तेतली शिवसेनाच सरकार विरोधात बोंबा ठोकत होती. तेव्हा सोबतीचा विषय असेल, तर ताईंनीच सेनेच्या सोबत येतो म्हणायला हवे ना\nआज मुख्यमंत्र्याला धमक्या देण्यापेक्षा मागल्या पंधरा वर्षात आपल्या दादालाच इशारे देऊन काही हालचाल केली अ��ती, तर फ़डणविस वर्षा बंगल्यावर वास्तव्य करायलाही जाऊ शकले नसते, की ताईंना उन्हातान्हात इशारे देत फ़िरावे लागले नसते. व्यापारी आणि शेतकर्‍यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री साधी भेटायला वेळ देत नसल्याची तक्रारही ताईंनी त्याच भाषणात केली आहे. यासारखा विनोद नाही. कारण देशाचे पंतप्रधान तेरा महिन्यापुर्वी बारामतीत आलेले होते आणि त्यांनी जाहिरपणे आपण बारामतीकरांच्याच सल्ल्याने कारभार करतो असे ओरडून सांगितले होते. असा आठवडा जात नाही की शरद पवारांशी आपला संपर्क होत नाही, असे मोदींनीच सांगितले होते ना त्यांच्या पाठोपाठ फ़डणवीसही बारामतीला येऊन गेले. तिथे जाणार्‍या प्रत्येकाने आपण पवारांच्याच सल्ल्याने चालत असल्याचे कथन केले आहे. मग इतकी भीषण परिस्थिती आली असेल, तर त्याला मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे सल्लागारच जबाबदार असतील ना त्यांच्या पाठोपाठ फ़डणवीसही बारामतीला येऊन गेले. तिथे जाणार्‍या प्रत्येकाने आपण पवारांच्याच सल्ल्याने चालत असल्याचे कथन केले आहे. मग इतकी भीषण परिस्थिती आली असेल, तर त्याला मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे सल्लागारच जबाबदार असतील ना सुप्रियाताई त्या सल्लागाराला जाब विचारण्यासाठी भेट मिळत नाही, अशी तक्रार आहे काय सुप्रियाताई त्या सल्लागाराला जाब विचारण्यासाठी भेट मिळत नाही, अशी तक्रार आहे काय तो सल्लागार तुम्हाला घरबसल्याही भेटू शकतो, केव्हाही वेळ देऊ शकतो. तुम्ही तसा प्रयत्न तरी कधी केला आहे काय तो सल्लागार तुम्हाला घरबसल्याही भेटू शकतो, केव्हाही वेळ देऊ शकतो. तुम्ही तसा प्रयत्न तरी कधी केला आहे काय त्या दोघा मोठ्या कारभार्‍यांना तुमच्या पिताजींची खिदमत करण्यातून सवड झाली, तर शेतकरी वा व्यापार्‍यांना वेळ देणार ना त्या दोघा मोठ्या कारभार्‍यांना तुमच्या पिताजींची खिदमत करण्यातून सवड झाली, तर शेतकरी वा व्यापार्‍यांना वेळ देणार ना गरीब गरजूंसाठी त्यांना उसंत मिळत नाही आणि बारामतीला मेजवान्या झोडायला वेळ मिळत असेल, तर तिथल्या तिथे त्यांना खडसावण्याची संधी पुन्हा सुप्रियाताईंना सोडून दुसर्‍या कुणाला होती काय गरीब गरजूंसाठी त्यांना उसंत मिळत नाही आणि बारामतीला मेजवान्या झोडायला वेळ मिळत असेल, तर तिथल्या तिथे त्यांना खडसावण्याची संधी पुन्हा सुप्रियाताईंना सोडून दुसर्‍या कुणाला होती काय पण तिथेही ताई निष्क्रीय़च राहिल्या. थेट तोंडावर जाब विचारण्याची संधी सोडून, अशी भाषणे देण्यातले नाटक कोणाच्या लक्षात येत नाही, अशी ताईंची समजूत आहे काय पण तिथेही ताई निष्क्रीय़च राहिल्या. थेट तोंडावर जाब विचारण्याची संधी सोडून, अशी भाषणे देण्यातले नाटक कोणाच्या लक्षात येत नाही, अशी ताईंची समजूत आहे काय बाकी गोष्टी सोडून द्या ताई, शक्य झाल्यास तुमची मोकाट झालेली गुरे आधी दावणीला आणून बांधा. निदान वर्षा बंगल्यावर जायचे असेल, तेव्हा जागेवर मिळायला हवीत ना\nअविष्कार स्वातंत्र्याची सोंगे ढोंगे\nलोकसत्तेतील एका अग्रलेखाच्या मागे घेण्य़ामागे काय राजकारण वा गुंतागुंत असेल, याचा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. अनेकांना ते संपादकीय स्वातंत्र्यावरचे आक्रमण वाटलेले आहे. कारण पत्रकारिता वा अविष्कार स्वातंत्र्य नावाची एक अंधश्रद्धा दिर्घकाळ लोकांच्या मनात दृढ करण्यात आलेली आहे. अविष्कार स्वातंत्र्य किंवा लेखन स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे, यात शंकाच नाही. पण ते स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आपण आपल्या कुवतीवर उभे रहाणे आवश्यक आहे. म्हणजे वर्तमानपत्र किंवा एखादे माध्यम उभे करण्यासाठी जे भांडवल वा पैशाची गुंतवणूक आवश्यक आहे, तितकी आपली क्षमता असायला हवी. ती कुवत ज्याच्यापाशी नाही, त्याने दुसर्‍या कोणाच्या पैशावर आपले स्वातंत्र्य उपभोगण्य़ाच्या गमजा करणे, म्हणजे निव्वळ दांभिकपणा असतो. कुठलाही पैसेवाला भांडवलदार आपले पैसे नफ़ा कमावण्यासाठी गुंतवत असतो. म्हणूनच ज्याला आपण वर्तमानपत्र किंवा माध्यम म्हणतो, तो गुंतवणूकदारासाठी व्यापार असतो. त्यातून कमाई नाही झाली, तरी निदान भांडवल बुडता कामा नये, इतकी काळजी मालकाला घ्यावीच लागते. सहाजिकच संपादकीय स्वातंत्र्य वा पत्रकारिता हा प्रत्यक्षातला एक व्यापार असतो. त्यात नफ़ातोटा बघावाच लागतो. ते सत्य कोणी कधी लोकांसमोर मांडत नाहीत. उलट ते सातत्याने झाकले जात असते. बाहेर कुणा सामान्य व्यक्ती कार्यकर्त्याने पत्रकाराला हात लावला, तर स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचा गलका केला जातो. पण आतून होणार्‍या गळचेपीबद्दल कोणी कधी अवाक्षर बोलत नसते. मग अशी गळचेपी मालकाकडून वा जाहिरातदाराने दबाव आणल्यानेही होत असते. तिला प्रत्येक संपादक पत्रकार निमूट शरण जात असतो. कारण तो लाखो हजारो रुपये पगारासाठी लाचार असतो. शिवाय अशा पगाराची शाश्वती त्याला स्वातंत्र्यापेक्षा अतिशय जिवापाड मोलाची वाटत असते.\nनीरा राडीया नावाच्या विदुषीने बरखा दत्त, प्रभू चावला किंवा वीर संघवी अशा नामवंत पत्रकारांना साक्षात भडवेगिरी करायला जुंपले होते. त्याबद्दल संघवीने जाहिरपणे माफ़ी मागणारा लेखही नंतर लिहीला. बरखा दत्त निर्ढावलेली असल्याने आजही उजळमाथ्याने पतिव्रतेचा आव आणत असते. प्रभू चावला यांना इंडीया टुडे माध्यम गटाने बाजूला केले. बाकी कोणी त्याविषयी साधी नाराजी तरी व्यक्त केली होती काय माध्यमांचे जे उद्योगसमुह किंवा कंपन्या आजकाल उभ्या राहिल्या आहेत व कुणाही नामवंत संपादकाला मोहर्‍याप्रमाणे खेळवत आहेत, त्याकडे बघितल्यावर पत्रकारिता हा निव्वळ दांभिकपणा झाला असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. मात्र हे सत्य दिसत असले तरी त्याविषयी न बोलण्य़ाला पोलिटीकल करेक्टनेस म्हणतात. म्हणून डोळसपणे त्याकडे काणाडोळा केला जात असतो. पण इतर कुठल्याही धंदा उद्योगात जसा निलाजरेपणा किंवा भ्रष्टाचार पोसला गेला आहे, तितकाच तो पत्रकारितेमध्येही बळावला आहे. अशा रितीने पत्रकारांनी आपले लाभ उठवण्यासाठी काही केल्यास मालक तिकडे दुर्लक्ष करीत असतो आणि बदल्यात पत्रकाराने कंपनीसाठी कुणाशी तरी शय्यासोबत करावी, अशी मालकाची अपेक्षा असते. तिथे पातिव्रत्याचा आव आणून भागत नाही. सरकारपासून लब्धप्रतिष्ठीत घटकामध्ये वावर असलेल्या व्यक्ती आजकाल संपादक म्हणून नेमल्या जातात. बिझीनेस आणणे व मार्केटींग हे त्यांच्यासाठी कौशल्य झाले आहे. त्याचा बुद्धीमत्तेशी संबंध उरलेला नाही. कधी नीरा राडीया तर कधी इंद्राणी मुखर्जी अशा संपादकांना पटावरचे मोहरे असल्याप्रमाणे खेळवित असतात. ते संपादक पैशाच्या तालावर नाचणारे नसते, तर या पार्टीगर्ल महिला त्यांना खेळवू शकल्या असत्या काय माध्यमांचे जे उद्योगसमुह किंवा कंपन्या आजकाल उभ्या राहिल्या आहेत व कुणाही नामवंत संपादकाला मोहर्‍याप्रमाणे खेळवत आहेत, त्याकडे बघितल्यावर पत्रकारिता हा निव्वळ दांभिकपणा झाला असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. मात्र हे सत्य दिसत असले तरी त्याविषयी न बोलण्य़ाला पोलिटीकल करेक्टनेस म्हणतात. म्हणून डोळसपणे त्याकडे काणाडोळा केला जात असतो. पण इतर कुठल्याही धंदा उद्योगात जसा निलाजरेपणा किंवा भ्रष्टाचार ��ोसला गेला आहे, तितकाच तो पत्रकारितेमध्येही बळावला आहे. अशा रितीने पत्रकारांनी आपले लाभ उठवण्यासाठी काही केल्यास मालक तिकडे दुर्लक्ष करीत असतो आणि बदल्यात पत्रकाराने कंपनीसाठी कुणाशी तरी शय्यासोबत करावी, अशी मालकाची अपेक्षा असते. तिथे पातिव्रत्याचा आव आणून भागत नाही. सरकारपासून लब्धप्रतिष्ठीत घटकामध्ये वावर असलेल्या व्यक्ती आजकाल संपादक म्हणून नेमल्या जातात. बिझीनेस आणणे व मार्केटींग हे त्यांच्यासाठी कौशल्य झाले आहे. त्याचा बुद्धीमत्तेशी संबंध उरलेला नाही. कधी नीरा राडीया तर कधी इंद्राणी मुखर्जी अशा संपादकांना पटावरचे मोहरे असल्याप्रमाणे खेळवित असतात. ते संपादक पैशाच्या तालावर नाचणारे नसते, तर या पार्टीगर्ल महिला त्यांना खेळवू शकल्या असत्या काय मग अशा संपादकाचे स्वातंत्र्य म्हणजे तरी काय मग अशा संपादकाचे स्वातंत्र्य म्हणजे तरी काय त्याची गळचेपी म्हणजे तरी काय\nपत्रकारी वा संपादकीय स्वातंत्र्य हा निव्वळ एक भ्रम आहे. अनेक संपादक आजकाल असे आहेत, ज्यांना आपल्या नावावर उद्या काय छापून येणार, तेही ठाऊक नसते. अनेकांना काहीही लिहीता येत नाही किंवा व्यासंगही नसतो. जाहिरातीच्या वा अन्य मार्गाने भांडवली कारभार भरभराटीला आणण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. किंबहूना त्यासाठीच अन्य व्यवसायातील पैसा माध्यमात गुंतवला जातो. एका मराठी वर्तमानपत्र व वाहिनीचा मालक सध्या अफ़रातफ़रीच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन पडला आहे. त्यामुळे चार महिने तिथल्या पत्रकार संपादकांना पगारही मिळू शकलेला नाही. छापायचे काय आणि प्रक्षेपित काय करायचे, याची भ्रांत आहे. परंतु त्याच वाहिनीच्या संपादकांच्या काही महिन्यापुर्वीच्या गमजा कोणी आठवून बघाव्यात. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वा़स्तव्य झालेली इमारत राज्य सरकारने विकत घेतली नाही तर ह्या वाहिनीच्या मालकाने विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचा गौरव करण्यात त्याचे संपादक गर्क होते. तेव्हा त्यांना आपल्या मालकाकडे इतका पैसा कुठून आला, असा साधा प्रश्न पडला नाही. आताही मालक गजाआड जाऊन पडला आहे, त्याविषयी अवाक्षर हे संपादक बोलणार नाहीत. ही आजकालच्या संपादक पत्रकारांची लायकी झाली आहे. पैशाला पासरी पत्रकार व संपादक विकत मिळतात. आपापल्या स्वातंत्र्याची द्रौपदी वस्त्रहरणाला सादर करण्यासाठी रांग लावून अनेक बुद्धीमान संपादक पत्रकार ताटकळत उभे आहेत. पुरेसे दु:शासन दुर्योधन पैसा ओतून बाजारात येत नाहीत, याचे अनेकांना दु:ख आहे. कारण आता वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे ही समाज प्रबोधनाचे साधन राहिलेल्या नाहीत. आपापले अजेंडे घेऊन लोकांच्या गळी मारणारी यंत्रणा म्हणून माध्यमे वापरली जातात. त्यासाठीचा येणारा अवाढव्य खर्च जो भागवणार, त्याचाच अखेरचा शब्द असेल ना\nहॉटेल वा प्रवासी बस चालवणार्‍या मालकाच्या नोकराला जसे निर्णयाचे अधिकार नसतात, तसेच वर्तमानपत्रात नोकरी करणार्‍या पत्रकाराचे आहे. त्यालाही अन्य व्यवसायात नोकराला असते, तितकेच स्वातंत्र्य आहे. मालकाचा पट्टा गळ्यात बांधलेल्यांनी उगाच स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात अर्थ नसतो. सुरक्षित व सुखवस्तू जीवनाची स्वप्ने बघत क्रांतीकारी आव आणण्याचे ढोंग फ़ारकाळ चालत नाही. मग ते पत्रकार म्हणून चालविलेले असो किंवा हुशार विद्यार्थी म्हणून नेहरू विद्यापीठात कन्हैयाकुमारने आणलेले सोंग असो. हा दांभिकपणा काहीकाळ चालला हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण दांभिकपणाची शाश्वती त्याचा अतिरेक न होण्यात असते. लोकांना शंका येऊ नये आणि पाखंड उघडे पडू नये, इथवर नाटक छान चालून जाते. पण त्यात सहभागी झालेले कलावंत नाटकालाच वास्तविक जग समजून वागू-जगू लागले, मग त्यांना वठणीवर आणायचे उपाय समाजाला परस्पर हाती घ्यावे लागतात. मग तो पत्रकार असो, बाबा बुवा असो किंवा राजकारणी समाजसेवक असो. गेल्या काही वर्षात सेक्युलर, पुरोगामी म्हणून जो अतिरेक सर्वच क्षेत्रात झाला, त्याला लोक आता विटले आहेत. पत्रकारिता म्हणून जो कल्लोळ चालतो, त्यातला पक्षपात, भेदभाव एकांगीपणा लपून राहु शकलेला नाही. कष्टकरी नोकरी करतो तेव्हा आपले श्रम विकत असतो आणि बुद्धीमान नोकरी करतो, तेव्हा आपली बुद्धीच विकत असतो. मग बुद्धी विकणार्‍याने त्याच बुद्धीच्या स्वातंत्र्याच्या गमजा करण्यात कुठला अर्थ राहिला आपण सांगू त्यावर जग डोळे झाकून विश्वास ठेवते, ह्या भ्रमातून पत्रकार संपादकांनी लौकर बाहेर पडलेले बरे. सोशल माध्यमांनी अशा प्रस्थापित माध्यमे व त्यातल्या मुखंडांची महत्ता कधीच संपवली आहे. शहाणपणाची आता मक्तेदारी उरलेली नाही. तेव्हा बुद्धीवादाचे सोंग आणि अविष्कार स्वातंत्र्याचे ढोंग पुरे झाले.\nसोम���ारी ‘दिव्य मराठी’ दैनिकात ‘डिवचलेले उधाण’ या शिर्षकाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातून पुरोगामी अतिरेक व मुर्खपणाचा लाभ, संघ व भाजपाला कसा मिळतो, त्याचा उहापोह छान केलेला आहे. खरे तर त्यात नवे असे काही नाही. बावीस महिन्यांपुर्वी पुरोगाम्यांना भ्रमातून खेचून बाहेर आणणारा प्रचंड विजय संपादन केलेल्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी राजधानी दिल्लीत चालू होता. त्याच दिवशी दक्षिणेतील ख्यातनाम इंग्रजी दैनिक ‘द हिंदू’मध्ये एक अप्रतिम विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध झाला होता. शिव विश्वनाथन ह्या प्राध्यापक विचारवंताचा तो लेख होता. त्याचे शिर्षकच बोलके होते. आपला मुर्खपणा कबुल करण्यासाठीच त्यांनी तो लेख लिहीला होता. ‘माझ्यासारख्या उदारमतवाद्याला मोदींनी कसे हरवले’ असे त्याचे शिर्षक होते. अर्थात मी खुप नंतर तो लेख वाचला. माझा समाजवादी मित्र सुनील तांबे याने फ़ेसबुकवर लिन्क टाकल्यामुळे माझे तिकडे लक्ष गेले. अनेकांनी तो लेख नक्कीच आणि तेव्हाच वाचलेला असणार. प्रश्न इतकाच आहे, की इतके सुंदर विवेचन असूनही त्याचा कुणी थोडातरी गंभीरपणे विचार केला होता किंवा नाही कारण आज बावीस महिन्यानंतर ‘दिव्य मराठी’त नेमके तेच विवेचन तसेच्या तसे आले आहे. थोडक्यात तीन वर्षापुर्वी मोदींना पुरोगाम्यांनी यशस्वी होण्यास जसा हातभार लावला होता, तेच तसेच्या तसे आजही चालू आहे. म्हणजे अनुभवातून कोणीच काहीही शिकायला तयार नाही. दोन प्रमुख विचारांच्या भोवती समाजातील काही लोक गोळा होत असतात. पण त्यांच्याही पलिकडे प्रचंड मोठी लोकसंख्या असते आणि तिच्याच पाठींबा किंवा विरोधामुळे एकाला बाजी मारता येत असते. लोकशाही संघर्षात कुठल्याही बाजूची बांधिलकी नसलेल्या लोकसंख्येला आपल्या बाजूने ओढण्याला महत्व असते. कारण तोच पारडे झुकवणारा मतदार असतो.\nलोकशाही बहुमताने चालते आणि म्हणूनच बहुसंख्यांकांना आपल्या बाजूने राखण्याला प्राधान्य असायला हवे. याचा अर्थ अल्पसंख्यांकांची गळचेपी असा अजिबात होत नाही. पण अल्पसंख्यांकांना न्याय म्हणजे प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत बहुसंख्यांकांची मुस्कटदाबी असा होत नाही. जेव्हा असे होऊ लागते, तेव्हा बांधिलकी नसलेली लोकसंख्या विचारापेक्षा श्रद्धा व भावनांना दाद देऊ लागते. ज्याची प्रचिती आजकाल अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ��ांच्या उमेदवारीच्या बाबतीत येत आहे. मुस्लिम अल्पसंख्य आहेत, म्हणून त्यांचे इतके चोचले प्रत्येक पक्षाने अमेरिकेत पुरवले आहेत, की मुस्लिम नसलेल्यांना गळचेपी असह्य झालेली आहे. पण त्याविषयी कोणी बोलायलाही राजी नाही. ट्रम्प यांनी ते स्पष्ट शब्दात बोलायची हिंमत दाखवली आणि त्यांना अनपेक्षित पाठींबा मिळत चालला आहे. अगदी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाला देखील ट्रम्प माथेफ़िरू वाटतो आहे. पण जनतेला मात्र त्याचे बोल पटू लागले आहेत. त्याचा अर्थ ट्रम्पचा आगावूपणा लोकांना मान्य आहे असेही नाही. पण नावडते सत्य बोलायची त्याची हिंमत दाद मिळवून जाते आहे. हेच मोदींच्या बाबतीत दोन अडीच वर्षात होऊन गेले. जगभर हेच होत आलेले आहे. शिव विश्वनाथन यांनी त्याबद्दल विवेचन केले होते. पुरोगामीत्वाच्या नावाखाली देशातल्या बहुसंख्य हिंदूंना इतके धमकावण्यात येत असते आणि दुखावले जात असते, की त्याच्या विरोधात खमकेपणाने कोणी बोलू लागला, तर लोकांना तो आवडू लागतो. ती व्यक्ती आवडते याचा अर्थ त्याचे विचार आवडलेले नसतात, तर भंपकपणाला झुगारण्याची त्याची हिंमत लोकांना भारावून टाकत असते. अकारण उठसुट लोकांच्या मनात अपराधगंड निर्माण करायचा प्रयत्न झाला, मग अशी प्रतिक्रिया उमटत असते. हेच बावीस महिन्यांपुर्वी शिव विश्वनाथन यांनी लिहीले होते आणि सोमवारी ‘दिव्य मराठी’ने कथन केले आहे.\nसवाल इतकाच आहे, की त्याचा गाभा कोणी पुरोगामी समजून घेणार आहे किंवा नाही त्या लेखात विश्वनाथन यांनी एका जागी बुद्ध धर्माचे जागतिक गुरू दलाई लामा यांचा उल्लेख केला आहे. ‘इराकविषयी अमेरिकेचे तात्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश जितक्या आवेशात बोलत होते, त्यामुळे आपल्यातला मुस्लिम जागा होतो’ असे दलाई लामा एका जागी म्हणालेले होते. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लामा हे बौद्ध धर्माचे गुरू असताना, त्यांच्यातला मुस्लिम जागा होतो, म्हणजे नेमके काय होते त्या लेखात विश्वनाथन यांनी एका जागी बुद्ध धर्माचे जागतिक गुरू दलाई लामा यांचा उल्लेख केला आहे. ‘इराकविषयी अमेरिकेचे तात्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश जितक्या आवेशात बोलत होते, त्यामुळे आपल्यातला मुस्लिम जागा होतो’ असे दलाई लामा एका जागी म्हणालेले होते. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लामा हे बौद्ध धर्माचे गुरू असताना, त्यांच्यातला मुस्लिम जागा होतो, म्हणजे नेमके काय होते जो माणुस मुस्लिमच नाही, त्याच्यातला मुस्लिम जागा होतो, याचा अर्थ कसा घ्यायचा जो माणुस मुस्लिमच नाही, त्याच्यातला मुस्लिम जागा होतो, याचा अर्थ कसा घ्यायचा तर मुस्लिम हा कट्टर धर्मवादी असतो आणि धर्मासाठी खुप आक्रमक असतो. धर्मासाठी मुस्लिम लढाईला प्रवृत्त होतो. किंबहूना धर्मावरून डिवचला गेल्यास मुस्लिम हिंसक होतो, असे दलाई लामांना सुचवायचे आहे. बुश यांची भाषा इतकी डिवचणारी आहे, की दलाई लामांसारख्या शांततावादी धर्मगुरूलाही ती प्रतिकार करण्यासाठी डिवचून उभी करू शकते, असा त्याचा अर्थ आहे. माणसे सामान्यत: शांत असतात आणि शांततावादी असतात. त्यांची कोंडी केली वा त्यांना सतत डिवचले, तर प्रतिकाराला प्रवृत्त होण्यापलिकडे त्यांना पर्यायच शिल्लक उरत नाही. लढणे अथवा हिंसक प्रतिकार करणे हा मानवाचा स्वभाव नसतो. पण सतत कोंडी केल्यास घुसमटल्यासारखा माणूस मोकळा श्वास घ्यायला उलटून अंगावर येऊ शकतो. माझ्यातला मुस्लिम जागा होतो, असे दलाई लामा त्यासाठीच म्हणतात. ज्याची ‘डिवचलेले उधाण’ अशी व्याख्या ‘दिव्य मराठी’ने केलेली आहे. गेल्या काही वर्षात पुरोगामीत्वाच्या भंपक अतिरेकाने नेमकी तीच गोष्ट सातत्याने करून शांततावादी हिंदूंच्या मनातल्या भावनांना डिवचले आणि त्याचा लाभ मोदींनी धुर्तपणे उचलला आहे. अशावेळी त्याच हिंदू समाजाला अधिक डिवचणे कोणाच्या पथ्यावर पडेल\nशेवटी लोकशाही मतांवर चालत असेल तर लोकांची मते बनवणे महत्वाचे असते. ती मते बनवताना भावनाही मोलाच्या असतात. भावना प्रतिकांशी निगडीत असतात. त्या प्रतिकांचे विडंबन वा हेटाळणी त्याच समाजाला डिवचत असते आणि अंगावर यायला भाग पाडत असते. गेल्या पाचसात वर्षात मोदींना लक्ष्य करण्यातून प्रत्यक्षात हिंदू समाजाला डिवचण्याचा मुर्खपणा सातत्याने होत राहिला आणि भाजपा नव्हेतर मोदी हे बहुसंख्य हिंदूंच्या भावनेचे प्रतिक होऊन गेले. मिळालेले यश हिंदूत्वाचे वा भाजपाचे नव्हेतर दुखावलेल्या लोकभावनेचे होते. हिंदूंना उठसुट दुखावणार्‍या पुरोगाम्यांना हाणलेली ती चपराक होती. वर्षभर मोदी सरकार बघितले आणि हळुहळू हिंदू बहुसंख्यांकही त्या डिवचलेल्या मानसिकतेतून बाहेर पडू लागले होते. त्याचा परिणाम मतदानावरही पडू लागला होता. बिहारचे निकाल हिंदूत्वाचा पराभव नव्हता. लोक ड���वचलेल्या मानसिकतेतून बाहेर पडल्याचा दाखला होता. तर तीच आपल्या विकृत पुरोगामीत्वाला मान्यता समजून पुन्हा हिंदूंना दुखावण्याचा उद्योग राजरोस सुरू झाला. आता हिंदूत्व मागे पडले असून राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम यावरून सामान्य माणसाला डिवचण्याचा पोरखेळ रंगला आहे. आपण अचकट विचकट बोलून संघवाले वा मोदीभक्तांना डिवचतोय याचे समाधान जरून पुरोगामी मिळवत आहेत. पण वास्तवात ते पुन्हा एकदा त्याच बहुसंख्य बांधिलकी नसलेल्या मतदाराला डिवचून एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू करून बसले आहेत. ‘भारतमाताकी जय’ ही नुसती घोषणा नाही, तर लोकभावना आहे. तिला डिवचल्याचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावर दिसला तसाच खेड्यापाड्यापर्यंत दिसला. उन्माद मोदी वा संघाला निर्माण करणे शक्य नाही, इतका तो उन्माद पुरोगामी डिवचण्यातून उदयास आलेला आहे. हिंदूंमधला कटटरपणा आपण जागवतोय, याचे भान सुटलेल्या पुरोगाम्यांकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करावी\n(छायाचित्र सौजन्य: दै. लोकमत’)\nसोमवारी एका मित्राने अगत्याने ‘दिव्य मराठी’ दैनिकाच्या अग्रलेखाचा दुवा पाठवला. त्यात ‘भारतमाताकी जय’ घोषणेच्या संदर्भात बरेच विवेचन केलेले आहे. किंबहूना अशा विषयात दिवसेदिवस पुरोगामी म्हणवणारे शहाणे अधिकच कसे गाळात चालले आहेत, त्याचाही काहीसा उहापोह आहे. अखेरीस या अग्रलेखाने सल्ला दिला आहे, ‘राष्ट्रप्रेमाच्या हेतुत: केल्या जाणाऱ्या अवमानाचा फायदा शेवटी संघ परिवाराला होतो, हे पु्रोगाम्यांनी लक्षात घ्यावे.’ पण असे काही लक्षात घ्यायला किंवा त्यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्यासाठी भानावर असावे लागते. आपल्याच मस्तीत मशगुल असलेल्यांना आणि भ्रमातच सुरक्षितता शोधणार्‍यांना येऊ घातलेले संकट बघायचे भान नसते, की त्यावर उपाय योजण्याची सवड नसते. त्यापेक्षा आपली चुक झालीच नाही, हे पटवून देण्यात त्यांची शक्ती अधिक खर्ची पडत असते आणि ते करताना नवनव्या चुका तितक्याच उत्साहात केल्या जात असतात. आताही या अग्रलेखात काय सल्ला दिला आहे, त्याकडे कोणाचे लक्ष आहे त्यापेक्षा आपण पुरोगामी चळवळ कशी अधिक खड्ड्य़ात घेऊन जावी, त्यावर पुरोगामी ज्येष्ठ आपली बुद्धी एकवटत असल्याचा दाखला सोमवारच्याच सकाळ दैनिकात वाचायला मिळाला. हमीद दलवाई यांनी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्य���्रमात सहभागी झालेले वयोवृद्ध समाजवादी विचारवंत भाई वैद्य, यांनी केलेले वक्तव्य त्याचा दाखला म्हणता येईल. सक्ती असेल तर भारतमाताकी जय असे कदापि म्हणणार नाही, अशी ग्वाही वैद्य यांनी त्या कार्यक्रमात दिली. किंबहूना संघ परिवार त्यासाठी आग्रही असेल, तर तसे अजिबात म्हणणार नाही, हा त्यांचा निर्धार आहे. याचा साधासरळ अर्थ कोणाच्या लक्षात आला आहे काय त्यापेक्षा आपण पुरोगामी चळवळ कशी अधिक खड्ड्य़ात घेऊन जावी, त्यावर पुरोगामी ज्येष्ठ आपली बुद्धी एकवटत असल्याचा दाखला सोमवारच्याच सकाळ दैनिकात वाचायला मिळाला. हमीद दलवाई यांनी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले वयोवृद्ध समाजवादी विचारवंत भाई वैद्य, यांनी केलेले वक्तव्य त्याचा दाखला म्हणता येईल. सक्ती असेल तर भारतमाताकी जय असे कदापि म्हणणार नाही, अशी ग्वाही वैद्य यांनी त्या कार्यक्रमात दिली. किंबहूना संघ परिवार त्यासाठी आग्रही असेल, तर तसे अजिबात म्हणणार नाही, हा त्यांचा निर्धार आहे. याचा साधासरळ अर्थ कोणाच्या लक्षात आला आहे काय यांच्याकडे कुठलाही स्वतंत्र कार्यक्रमच शिल्लक उरलेला नाही. संघाकडे त्यांनी ते काम सोपवले आहे.\nम्हणजे संघाने काही ठरवले, की त्याला नुसता विरोध करत रहायचे. बाकी काही करण्याची आता पुरोगामी समाजवादी किंवा डाव्या मंडळींना गरजच वाटेनाशी झालेली आहे. म्हणूनच त्यांचे कार्यक्रम, सेमिनार किंवा अभ्यासगट यातून संघाविषयी अखंड चिंतन मनन चालू असते. त्यात आपण काय करावे, आपले भवितव्य काय पुरोगामी चळवळीची दिशा कोणती असावी, असा काही उहापोह होत असल्याचे ऐकू येत नाही. बातम्या असतात पुरोगामी चिंतन शिबीराच्या, पण त्यात चिंतन मात्र संघाच्या भवितव्याशी किंवा संघाने करायच्या कामाशी संबंधित होत असते. संघाने काय ठरवले तर आपण काय करू; हेच अशा लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळत असते. पण आपण काही करावे म्हणजे संघाला बदलावे लागेल किंवा समाजात काही बदल होतील, असे कधीच ऐकू येत नाही. थोडक्यात आजची पुरोगामी चळवळ ही संघकेंद्रित झाली आहे. संघाला प्रतिसाद द्यायला किंवा प्रतिवाद करण्यापलिकडे त्यांच्यापाशी काहीही उरलेले नाही. अर्थात संघाने काय करावे त्याच्याशीही पुरोगाम्यांना कर्तव्य नाही. जे काही संघ करील वा ठरविल, त्याला विरोध इतकाच अजेंडा पुर��गाम्यांच्या हाताशी उरला आहे. म्हणजे असे, की भारतमाताकी जय अशी घोषणा सर्वांनी द्यावी असे संघाला वाटत असेल, तर त्याला विरोध करणे हे पुरोगामी कार्य होऊन राहिले आहे. उद्या संघाने मुस्लिमांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तर पुरोगामी त्याला विरोध करणार. किंवा संघाने समाजवाद स्विकारण्याची घोषणा केली, तर तात्काळ पुरोगामी समाजवादाच्या विरोधात दंड थोपटून बाहेर येतील. कारण कृती कुठली व त्यामागचा हेतू कुठला, हे पुरोगाम्यांसाठी निरर्थक झाले आहे. कृती कोण करतो त्यानुसार पाठींबा किंवा विरोध अशी आता पुरोगामी नितीमत्ता झालेली आहे. किंबहूना त्यामुळेच आपल्याच तत्वांनाही हरताळ फ़ासायला पुरोगामी मागेपुढे बघत नाहीत.\nज्या हमीद दलवाई यांच्या नावाने पुरस्कार वाटायला भाई वैद्य तिथे उपस्थित होते, त्यांच्या आयुष्यभर जपलेल्या उद्देश व हेतूंना अशा लोकांनी कधीच हरताळ फ़ासला आहे. ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली. याचा अर्थ काय होतो जोवर समाजवादी तीच मागणी घेऊन उभे हे होते, तोपर्यंत ती मागणी पुरोगामी होती. सेक्युलर होती. पण संघाने तिलाच पाठींबा दिला, तर लगेच समान नागरी कायद्याची मागणी प्रतिगामी होऊन गेली. समान नागरी कायदा संघाने मागितला, मग मुस्लिमांना धमकावणे किंवा कोंडीत पकडणे असते आणि समाजवाद्यांनी तीच मागणी केल्यावर त्यात मुस्लिमांना न्याय दिला जात असतो काय जोवर समाजवादी तीच मागणी घेऊन उभे हे होते, तोपर्यंत ती मागणी पुरोगामी होती. सेक्युलर होती. पण संघाने तिलाच पाठींबा दिला, तर लगेच समान नागरी कायद्याची मागणी प्रतिगामी होऊन गेली. समान नागरी कायदा संघाने मागितला, मग मुस्लिमांना धमकावणे किंवा कोंडीत पकडणे असते आणि समाजवाद्यांनी तीच मागणी केल्यावर त्यात मुस्लिमांना न्याय दिला जात असतो काय हा कुठला चमत्कारीक न्याय आहे हा कुठला चमत्कारीक न्याय आहे कायदा एकच आहे तर कोणाच्या पाठींब्यान��� वा विरोधाने त्याचे पावित्र्य घटण्याचा संबंधच कशाला येतो कायदा एकच आहे तर कोणाच्या पाठींब्याने वा विरोधाने त्याचे पावित्र्य घटण्याचा संबंधच कशाला येतो ज्या मागणीसाठी आपल्या हयातीत हमीद दलवाईंनी सर्व शक्ती पणाला लावली होती, तिलाच आजच्या पुरोगाम्यांनी तिलांजली दिलेली आहे. आणि असे लोक त्याच हमीद दलवाईंची स्मृती वा पुरस्कार साजरे करतात, यापेक्षा त्यांच्या कर्तबगारीची अन्य कुठली विटंबना असू शकते ज्या मागणीसाठी आपल्या हयातीत हमीद दलवाईंनी सर्व शक्ती पणाला लावली होती, तिलाच आजच्या पुरोगाम्यांनी तिलांजली दिलेली आहे. आणि असे लोक त्याच हमीद दलवाईंची स्मृती वा पुरस्कार साजरे करतात, यापेक्षा त्यांच्या कर्तबगारीची अन्य कुठली विटंबना असू शकते अशा गतीने गेल्यास उद्या संघाने दलवाई यांच्या स्मृतीदिन साजरा केल्यास बहुधा भाई वैद्य आणि त्यांचे सहकारी हमीदच्या निषेधाच्या सभाही योजू लागतील. कारण संघाचा स्पर्श अशा सनातनी पुरोगाम्यांना वर्ज्य आहे ना अशा गतीने गेल्यास उद्या संघाने दलवाई यांच्या स्मृतीदिन साजरा केल्यास बहुधा भाई वैद्य आणि त्यांचे सहकारी हमीदच्या निषेधाच्या सभाही योजू लागतील. कारण संघाचा स्पर्श अशा सनातनी पुरोगाम्यांना वर्ज्य आहे ना ही कुठली वर्णव्यवस्था आहे, ज्यात संघाच्या स्पर्शाने विटाळ होत असतो\nशनि शिंगणापुरात दैवताला महिलांनी स्पर्श केल्यास ती देवता विटाळते, हा दावा कुणाचा आहे तर मनुवाद्यांचा त्र्यंबकेश्वराच्या पिडींला महिलांनी जाऊन पुजाय़चे म्हटल्यास विटाळाचा दावा करणारेही मनुवादीच असतात ना मग संघाने भारतमातेचा जयजयकार करायचा म्हटल्यास त्यात विटाळ शोधणारे पुरोगामी महामहोपाध्याय भाई वैद्य महा-मनुवादीच नाहीत काय मग संघाने भारतमातेचा जयजयकार करायचा म्हटल्यास त्यात विटाळ शोधणारे पुरोगामी महामहोपाध्याय भाई वैद्य महा-मनुवादीच नाहीत काय इतकी आजच्या पुरोगामीत्वाची विवेकबुद्धीशी फ़ारकत झाली आहे. आपण काय बोलतो आणि कसे वागतो, याच्यात काही ताळमेळ असावा, याचीही त्यांना गरज वाटेनाशी झाली आहे. जनमानसाशी त्यांचा पुरता संपर्क तुटला आहे. म्हणूनच त्यांनी उघडपणे अस्पृष्यतेचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली आहे. जसे जुन्या काळात दलिताच्या स्पर्शाने काहीही विटाळले जायचे, तसे आजच्याही काळात चालू आहे. फ़क्त आजचा सामाजिक दलित बदलला आहे आणि दलित ठरवणारे महामहोपाध्यायही बदलून गेलेले आहेत. आज वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्याय नसतात. तर पुरोगामीत्वाची पोथीपुराणे वाचून तयार झालेल्या, पोपटपंची करणार्‍यांना उपाध्याय मानले जाते आणि त्यांना झुगारणार्‍यांना दलित म्हणून वागवले जाते. म्हणून भारतमाताकी जय ही घोषणा वर्ज्य नसते, तर ती कोणाकडून म्हटली जाते, त्यानुसार वर्ज्य असते. कालपरवा दलित मंदिरप्रवेश मागत होता, त्याला मंदिरात यायला प्रतिबंध होता. आज पुरोगामी वा राष्ट्रीय विचार मंदिरप्रवेशाला संघवाल्यांना बंदी आहे. काळ किती बदलून गेला ना इतकी आजच्या पुरोगामीत्वाची विवेकबुद्धीशी फ़ारकत झाली आहे. आपण काय बोलतो आणि कसे वागतो, याच्यात काही ताळमेळ असावा, याचीही त्यांना गरज वाटेनाशी झाली आहे. जनमानसाशी त्यांचा पुरता संपर्क तुटला आहे. म्हणूनच त्यांनी उघडपणे अस्पृष्यतेचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली आहे. जसे जुन्या काळात दलिताच्या स्पर्शाने काहीही विटाळले जायचे, तसे आजच्याही काळात चालू आहे. फ़क्त आजचा सामाजिक दलित बदलला आहे आणि दलित ठरवणारे महामहोपाध्यायही बदलून गेलेले आहेत. आज वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्याय नसतात. तर पुरोगामीत्वाची पोथीपुराणे वाचून तयार झालेल्या, पोपटपंची करणार्‍यांना उपाध्याय मानले जाते आणि त्यांना झुगारणार्‍यांना दलित म्हणून वागवले जाते. म्हणून भारतमाताकी जय ही घोषणा वर्ज्य नसते, तर ती कोणाकडून म्हटली जाते, त्यानुसार वर्ज्य असते. कालपरवा दलित मंदिरप्रवेश मागत होता, त्याला मंदिरात यायला प्रतिबंध होता. आज पुरोगामी वा राष्ट्रीय विचार मंदिरप्रवेशाला संघवाल्यांना बंदी आहे. काळ किती बदलून गेला ना सनातन धर्म किंवा मनुवादाची राजरोस हेटाळणी चालू असते आणि पुरोगामी मुखवटा चढवून तीच मनुवादी मानसिकता उजळमाथ्याने समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरत असते. अंधश्रद्धांच्या गोतावळ्यात यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नसतेच. मात्र बाकीचा समाज त्यापासून मैलोगणती दुर गेलाय हे पुरोगाम्यांच्या लक्षात यायला खुप काळ लागणार आहे.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काह�� गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nशेतकरी आत्महत्या थांबणार कशा\nक्रिकेट वा राजकारणातली झिंग\nसुप्रियाताई, आधी गुरं दावणीला बांधा\nअविष्कार स्वातंत्र्याची सोंगे ढोंगे\nअमिताभचे ४ कोटी, अमिरचे ३ कोटी\nजावेद: मियादाद आणि अख्तर\nस्वयंसेवी संस्था कुणाची सेवा करतात\nख्रिस्ती धर्मानेच संहिष्णूतेचे थडगे बांधले आहे\nनंगेसे खुदा डरता है, हाफ़चड्डी नही\nअसंहिष्णूतेच्या परदेशी रोगाचे निदान\nपोखरलेली भारतीय प्रशासन यंत्रणा\nचिदंबरम नावाची कमजोर कडी\nसबसे पॉवरफ़ुल है डंडा\nगझलनवाज कुठे फ़रारी झाले\nकन्हैया बजाव बजाव मुरली\nख्वाजा युनुस नशीबवान नव्हता\nहिमाचली मुख्यमंत्री शिवसेनेत दाखल\nयुपीए: युनायटेड पाकिस्तानी अलायन्स\nत्या अर्थाने इशरत नशीबवान म्हणायची\nचिदंबरम: चोराच्या उलट्या बोंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/domestic-gas-prices-have-increased-by-2-rupees-118111000007_1.html", "date_download": "2019-01-20T13:02:53Z", "digest": "sha1:NU7HCBXSYKRUE4BLXPKFZE5DT5J7MRN5", "length": 9905, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरगुती गॅसच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरगुती गॅसच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ\nघरगुती गॅस एलपीजीच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. सरकाने एलपीजी डिलर्सच्या कमीशनमध्ये वाढ केल्यानंतर ही दरवाढ झालीयं. इंधन कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या सबसिडीवाल्या एलपीजी सिलेंडरची किंमत 507.42 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 505.34 रुपये होती. दरवाढ होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. पेट्रोलियम मंत्रालयने डिलर कमीशन वाढविण्याचे आदेश दिले होते. 14.2 किलो आणि 5 किलो च्या सिलेंडरवरील घरगूती एलपीजी वितरकांच्या कमीशनमध्ये सप्टेंबर 2017 मध्ये क्रमश : 48.98 रुपये आणि 24.20 रुपये निश्चित केले होते.\nमुंबईत 14.2 किलो च्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 505.05 रुपये झालीयं. कोलकातामध्ये 510.70 इतकी तर चेन्नईमध्ये 495.39 रुपये आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक कर तसेच परिवहन कर यावर या किंमती बदलत जात असतात.\nRedmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...\nपुन्हा एकदा इंधन दर वाढ\n१९ गोष्टींवर सीमा शुल्क वाढला टीव्ही फ्रिजच्या किंमती वाढल्या\nकांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virat-kohali-118111000002_1.html", "date_download": "2019-01-20T12:48:14Z", "digest": "sha1:6CVUJUA2VTWCJGYWOM6URZF4TES4VUJA", "length": 11561, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बीसीसीआयकडून विराटच्या वक्तव्यावर नाराजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबीसीसीआयकडून विराटच्या वक्तव्यावर नाराजी\nभारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील हे विराट विसरल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विराटचा\nव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे सोशल नेटवर्किंगवरून सांगितले आहे. त्याला टि्वटरवर अनेकांनी ट्रोलही केले आहे. आता याच प्रकरणावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो आणि त्यांची आवड निवड आम्हाला महत्वाची वाटते.\nविराटने व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे सांगितले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या देश सोडून जा वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला कर��र मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.\nविराटच्या वन डे सामन्यातल्या १० हजार धावा पूर्ण\nविराटच्या १० हजार धावा पूर्ण\nविराटला १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय\nमागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nभारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; ...\nभारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका ...\nतो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला\n‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच ...\nबर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, ...\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. ...\nटीम इंडियाला बोनस जाहीर\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये ...\nसिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन ...\nआशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/diwali-special-fashionable-shopping-1778330/", "date_download": "2019-01-20T13:36:36Z", "digest": "sha1:YSMEL7KI4BCAS4U4ON4D2NXZ76TSIG5Y", "length": 29549, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diwali special fashionable shopping | फॅशनेबल शॉपिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nसणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं\nयंदा कोणते रंग, कापड, एम्ब्रॉयडरी, प्रिंट, गारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स ट्रेण्डमध्ये आहेत ते बघूयात.\nसणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं; तरच हटके शॉपिंग करता येईल.\nदिवाळीत आणि लग्नसराईमध्ये मिरवण्यासाठी शॉपिंग करायला निघाला आहात मग यंदा कोणते रंग, कापड, एम्ब्रॉयडरी, प्रिंट, गारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स ट्रेण्डमध्ये आहेत ते बघूयात.\nरंग : फॅशनमधला महत्त्वाचा घटक म्हणजे रंग. रंगामुळे फॅशन फसते किंवा खूपच उठावदार होऊ शकते. लाइट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते डार्क रंगापर्यंत सगळेच रंग बाजारात आहेत. लाइट रंगामध्ये यंदा गुलाबी, तपकिरी, पोपटी, चंदेरी, निळा असे अनेक रंग ट्रेण्डमध्ये आहेत. तर डार्क रंगांमध्ये प्रामुख्याने काळा, चॉकलेटी, लाल, सोनेरी, मेहंदी असे रंग ट्रेण्डमध्ये आहेत. आपण कपडे निवडताना किंवा घालताना नेहमी कॉन्ट्रास्ट रंगांची निवड करतो. पण यंदा एकसारखे रंगच ट्रेण्डमध्ये आहेत. उदाहरणार्थ टॉप लाइट हिरवा किंवा पोपटी रंगाचा असेल तर त्यावर डार्क हिरव्या रंगाचा स्कर्ट घालू शकता. अर्थात एकाच रंगाच्या डार्क आणि लाइट शेड घालून ट्रेण्डी लुक मिळवता येईल. सणासुदीला शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळले जातात. पण यंदा ब्लॅक इज ट्रेण्डी. यंदा पारंपरिक कपडय़ांवर काळ्या रंगाची जादू आहे.\nएम्ब्रॉयडरी : यंदा एम्ब्रॉयडरी केलेले कपडे तसे कमी बघायला मिळत आहेत. जी एम्ब्रॉयडरी दिसते आहे ती हलकी आहे. कारण यंदा जड नाही तर हलक्या, सुटसुटीत एम्ब्रॉयडरीचा ट्रेण्ड आहे. लाइट थ्रेड वर्क आणि हलके जरीवर्क जास्त ट्रेण्डमध्ये आहे. जरीवर्कसह छोटे मणी, सिक्वेन्स आणि टॅसलचं कामही बघायला मिळतं आहे. यंदा एम्ब्रॉयडरीऐवजी जास्तीत जास्त वापर टॅसलचा होत आहे. सध्या टॅसलचा ट्रेण्ड आहे. गारमेंटपासून ते बॅग्ज, ज्वेलरी आण��� फुटवेअपर्यंत सगळीकडे या टॅसलचा वापर दिसतोय.\nप्रिंट : प्रिंटमुळे कपडय़ांना नवीन लुक मिळतो. मोठय़ा बोल्ड प्रिंटपासून ते अगदी लहान बुट्टीमुळेसुद्धा कपडय़ांचा चेहरामोहरा बदलतो. यंदा सगळ्या साइजच्या प्रिंट दिसत आहेत. अ‍ॅनिमल प्रिंट, पांढऱ्या रंगावर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रिंट, मानवी आकृत्या, फुलं, पानांच्या प्रिंट बाजारात बघायला मिळतील. काही अंशी मधुबनी पेंटिंग आणि पारंपरिक हॅण्ड ब्लॉग प्रिंटसुद्धा बघायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा प्रिंट ट्रेण्डमध्ये आहेत.\nगारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स : रंग, प्रिंट, एम्ब्रॉयडरी या सगळ्यांचा मेळ आपल्याला गारमेंट्सवर बघायला मिळतो. गारमेंट्समध्ये सहसा साइड कट, फ्रंट कट हे दोनच कट्स आपल्याला माहीत असतात. परंतु यंदा स्लीव्ह्जवर कट्स, क्रॉस कट्स, क्रॉप टॉपला ऑफ फ्रंट कट्सपासून बॉटम्सला खालच्या बाजूला कट्स असे अनेक कट्स ट्रेण्डमध्ये आहेत. कट्ससोबतच लेअिरगसुद्धा बघायला मिळत आहे. लेदर, नेट, टिशू फ्रॅब्रिकचे जॅकेट्स ट्रेण्डमध्ये आहेत. स्लीव्ह्जमध्ये बलून स्लीव्ह्ज, लाँग, थ्रीफोर्थ, कफ्तानी स्टाइल, ट्रम्पेट, किमोनो, लेग ऑफ मटन, बिशप, बेल अशा स्लीव्ह्जचा बोलबाला आहे. त्यामुळे यंदा स्लीव्ह्जमध्ये अनेक ट्रेण्ड आहेत. ओव्हरसाइझ गारमेंट्सचा ट्रेण्ड या वर्षीही आहे. अंगाला चिकटून राहणाऱ्या अनकम्फर्टेबल कपडय़ांपेक्षा सुटसुटीत काहीशी ओवरसाइझ गारमेंट्स यंदाही बाजारात बघायला मिळणार आहेत. यासोबतच या वर्षी सणासुदीला, लग्नसराईमध्ये मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा ट्रेण्ड असणार आहे. ब्लाऊजच्या ऐवजी साडीवर क्रॉप टॉप, लाँग ब्लाऊज, जॅकेट ब्लाऊज, लाँग कुर्त्यांवर स्कर्ट, ए लाईन फॉर्मल पॅन्टवर फ्रंट कट कुत्रे हे मिक्स मॅचचे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. या सगळ्याप्रमाणेच वर्षांनुवर्षे चालत आलेले लेहेंगा चोली, अनारकली ड्रेस, जम्प सूट हेसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेतच. बघा मग या सगळ्यामधलं तुम्हाला काय आवडतं.\nकापड / फॅब्रिक – तरुणांना आकर्षति करणारे फॅब्रिक म्हणजे जॉर्जेट, शिफॉन. हे तर ट्रेण्डमध्ये आहेतच, पण यंदा खादी, कॉटन, मलमल, लिनन असे मोस्ट कम्फर्टेबल कापडही ट्रेण्डमध्ये आहेत. याखेरीज बोक्रेड, शायनी मटेरियल, नेट, सिल्कसुद्धा काही अंशी ट्रेण्डमध्ये आहे.\nया सगळ्याबरोबरच बाजारात कोणते आउटफिट्स आलेत हे बघूयात.\nगाऊन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळे वेस्टर्न लॉन्ग ड्रेस, रेड काप्रेटवरची फॅशनच आठवते. पण या वर्षी रोजच्या वापरातही साधे वेस्टर्न वनपीस आणि गाऊन ट्रेण्डमध्ये आहेत. मग त्याबरोबरच पारंपरिक गाऊन बाजारात नसतील असं कसं होईल बाजारात पारंपरिक गाऊनही इंडियन गाऊन्स या नावाने उपलब्ध आहेत. आणि हे गाऊन्स सर्व वयोगटाच्या पसंतीला उतरलेले आहेत. गाऊन्समध्ये कॉटन, बोक्रेड, शाइनी मटेरियल, नेट या कापडासोबतच सिल्कचे वेगवेगळे प्रकार, खादी, कांजीवरम, आणि अगदी वेल्वेटसारखा लुक देणारे कापड फॅशन कलेक्शनमध्ये आले आहे. या गाऊन्सवर केली जाणारी एम्ब्रॉयडरी हे खास आकर्षण असतं. अशा गाऊन्सवर काही खास ज्वेलरी घालण्याचीही गरज भासत नाही. हे इंडियन गाऊन्स वेगवेगळ्या सिलोव्हेट्स आणि रंगांमध्ये बाजारात आहेत.\nवेस्टर्न टॉप, स्ट्रेट पॅन्टस : स्ट्रेट पॅन्ट हा पलाझोचाच छोटा प्रकार आहे. स्ट्रेट पॅन्ट्स आणि वेस्टर्न टॉपही ट्रेण्डमध्ये आहेत. स्ट्रेट पॅन्ट्सवर तुम्ही पारंपरिक प्रिंट असलेला टॉप, तसंच क्रॉप टॉप घालू शकता. त्यावर लाँग किंवा शॉर्ट जॅकेट्स घालून हटके लुक मिळवू शकता. त्याबरोबरच वेगळं काही हवं असेल तर टॉप आणि स्ट्रेट पॅन्ट्सवर तुम्ही ओढणीही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता.\nफेस्टिव्हल सिझनमध्ये स्कर्ट हमखास घातले जातात. पारंपरिक स्कर्टवर वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्टवर पारंपरिक टॉप असं कॉम्बिनेशन घालू शकता. पारंपरिक प्रिंट किंवा कापडापासून बनवलेला स्कर्ट आणि त्यावर केप, शर्ट, ऑफशर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉप घालू शकता. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवर फ्रंट कट टॉप, ब्लाऊज, टी-शर्ट घालू शकता. या दोन्ही लुकवर नेकपीस, जॅकेट्स, स्टोल, ओढणी वापरू शकता.\nफेस्टिव्हल सीजन असला तरी आपलं ऑफिस, कॉलेज किंवा इतर अनेक कामं सुरूच असतात. अशा वेळी आपल्याला पारंपरिक कपडे तर घालायचे असतात, पण त्यासोबतच प्रवास करताना, धावपळ करताना आरामदायी होतील असेच कपडे हवे असतात. यासाठी ट्रेण्डमध्ये असणारी पलाझो आणि कुर्ती किंवा टॉप तुम्ही घालू शकता. साधी ब्राइट रंगाची पलाझो आणि त्यावर फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती, शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असलेली कुर्ती सध्या ट्रेण्डमध्ये आहे. अशाच प्रकारे पारंपरिकरीत्या विणलेल्या कपडय़ांपासून बनवलेल्या पलाझो पॅन्ट्स, साडीपासून ब���वलेल्या पलाझोवर तुम्ही वेस्टर्न टॉप घालू शकता. वेस्टर्न टॉपमध्ये क्रॉप टॉप, वेस्टर्न शर्ट, प्लेन टी-शर्ट, केप असे अप्पर गारमेंटस घालू शकता. अशा स्टाइलवर तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी बोल्ड नेकपीस, मोठे कानातले घालून लुक पूर्ण करू शकता.\nपारंपरिक कपडे म्हटलं की साडी आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. आणि यंदा त्या प्रकारात अनेक वेगवेगळे प्रयोग फॅशन डिझायनर्सनी केलेले बघायला मिळत आहेत. साडी नेसणं म्हणजे खरं तर एक मोठं कापड अंगाभोवती सौंदर्यपूर्ण रीतीने गुंडाळणं. या ड्रेिपग स्टाइलमध्ये तुम्ही थोडा जरी बदल केलात तरी तुम्हाला नवीन लुक सहज मिळू शकतो. फॅशन सायकल पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशन नव्याने येताना त्यात नवीन काहीतरी नवीन घटक असतो. अशा प्रकारे साडीमध्येही ८० आणि ९० च्या दशकातील ट्रेण्ड पुन्हा आला आहे त्यामुळे ‘एटीज अ‍ॅण्ड नायटीज ट्रेण्ड इज बॅक’ असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्या काळातील सिल्कच्या साडय़ांना थोडा नवीन टच देऊन अनेक डिझायनर्सनी त्या बाजारात आणल्या आहेत. सिल्कची साडी म्हटलं की हेवी आणि शायनी कापड, ब्राइट रंग असं डोळ्यासमोर येतं. पण आताचा फॅशननुसार थोडी कमी शाइन असलेलं सिल्क, आणि स्काय ब्लू, पोपटी रंग, पिंक असे ट्रेण्डमध्ये असणारे रंग फॅशनमध्ये आहेत. पूर्ण साडीपेक्षा फक्त साडीच्या पदरावर सिल्कची बॉर्डर असलेल्या साडय़ा या सणासुदीला ट्रेण्डमध्ये असणार आहेत.\nपंजाबी ड्रेस : साडीनंतर पंजाबी ड्रेस, अनारकली ड्रेस, कुर्ती लेगिंग अशाच आऊटफिटला पसंती असते. यामध्ये बेसिक पटियाला सलवार आणि त्यावर घातली जाणारी शॉर्ट कुर्ती किंवा कमीज नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. पण यंदा हीच पटियाला सलवार वेगळ्या रूपात म्हणजेच धोती पॅन्ट्सच्या रूपाने बाजारात आली आहे. धोती पॅन्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी होती. आता तीच फॅशन परंतु थोडा हटके लुक घेऊन पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. या धोती पॅन्ट्सवरती तुम्ही क्रॉप ट्रॅडिशनल टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता. याखेरीज नेहमीप्रमाणे लेगिंग्सवर शॉर्ट लेंग्थ ते अगदी अँकल लेंग्थपर्यंतची कुर्तीही ट्रेण्डमध्ये आहे. कुर्ती आणि स्ट्रेट पॅन्ट्सचा पर्यायही वापरून बघायला हरकत नाही.\nब्लाऊजचा जुनाच लुक : फॅशन सायक���नुसार जुन्या काळातील ब्लाऊजची फॅशन पुन्हा आली आहे. काही वर्षांपूर्वी कॉलर ब्लाऊजची चलती होती, आता पुन्हा कॉलर ब्लाऊज ट्रेण्डमध्ये आला आहे. यामध्ये तुम्हाला शर्ट कॉलर ब्लाऊज, चायनीज किंवा स्टॅण्ड कॉलर ब्लाऊज, पीटरपॅन कॉलर ब्लाऊज हे ट्रेण्डमध्ये आहेत. या सोबतच ब्लाऊजमध्ये केप अ‍ॅटॅचमेंटही दिसत आहे. त्यामुळे तुम्ही ब्लाऊज म्हणून केप टॉपही वापरू शकता. ब्लाऊजची लांबीसुद्धा पूर्वीप्रमाणे मोठी दिसू लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shshenyong.com/mr/helical-splices.html", "date_download": "2019-01-20T13:54:37Z", "digest": "sha1:OU4OZ6G24J7VPB3XGBOTGXHSZ2NMJ2QZ", "length": 9611, "nlines": 223, "source_domain": "www.shshenyong.com", "title": "Helical Splices - चीन शांघाय Shenyong", "raw_content": "\nसुरक्षा बॅकअप पकडीत घट्ट\nHelical निलंबन पकडीत घट्ट\nHelical तणाव पकडीत घट्ट\nवीज संक्षिप्त वर्णन उपयुक्तता मॉडेल प्रामुख्याने धातू डिव्हाइस कनेक्ट, सोने साधने, Zhangxianjia, सतत सोने साधने, संरक्षक सोने साधने, संपर्क सोने साधने, इ फाशी म्हणून त्यांच्या स्वत: च्या वैशिष्ट्ये आणि कार्ये त्यानुसार विद्युत धातू साधने गटवारी फिटिंग्ज वापरले संबंधित ओव्हरहेड ओळी उत्पादने त्यांच्या विविध प्रकारच्या त्यानुसार, सोने साधने सर्वात त्यापैकी काही ऑपरेशन मध्ये जास्त ताण सहन करणे आवश्यक आहे, आणि ...\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nविद्युत शक्ती फिटिंग संक्षिप्त वर्णन\nउपयुक्तता मॉडेल प्रामुख्याने त्यानुसार संबंधित ओव्हरहेड ओळी वापरले धातू डिव्हाइस कनेक्ट, सोने साधने, Zhangxianjia, सतत सोने साधने, संरक्षक सोने साधने, संपर्क सोने साधने, इ फाशी म्हणून त्यांच्या स्वत: च्या वैशिष्ट्ये आणि कार्ये, त्यानुसार विद्युत धातू साधने गटवारी उत्पादने त्यांच्या विविध प्रकारच्या सोने साधने सर्वात ऑपरेशन मध्ये जास्त ताण सहन करणे आवश्यक आहे, आणि त्यांना काही एक नुकसान जरी चांगला आहे विद्युत संपर्क, तो वायर किंवा टॉवर सुरक्षा संबंधित आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच सर्किट अपयश होऊ शकते. म्हणून, गुणवत्ता, योग्य वापर आणि सोने साधने स्थापना, सुरक्षित प्रसार ओळीवर एक विशिष्ट परिणाम आहे. पारंपारिक विद्युत धातू तुलनेत, पूर्व वायर विद्युत मेटल प्रकाश वजन, उच्च शक्ती, ऊर्जा बचत, सोपे प्रतिष्ठापन, मजबूत गंज प्रतिकार, चांगला विद्युत कामगिरी, उच्च सार्वत्रिक, प्रकाश देखावा, इ फायदे आहेत\nमागील: Helical चिलखत रॉड\nपुढे: Helical तणाव पकडीत घट्ट\nअॅल्युमिनियम वाहक helical Splice\nकार्बन स्टील पाईप फिटिंग्ज\nलोह पाईप फिटिंग्ज कास्ट\nइलेक्ट्रिकल ओव्हरहेड लाइन फिटींग\nउच्च गुणवत्ता पाईप फिटिंग्ज\nरबरी नळी Crimping फिटिंग्ज\nहॉट विक्री helical फिटिंग्ज\nहॉट विक्री preformed helical फिटिंग्ज\nहायड्रोलिक hoses व फिटिंग्ज\nजुळवून घेणारा पाईप फिटिंग्ज\nओव्हरहेड पॉवर लाइन फिटिंग्ज\nओव्हरहेड ट्रान्समिशन लाइन फिटींग\nप्लॅस्टिक पाईप थ्रेड समाप्त कॅप\nप्लॅस्टिक ट्यूबिंग समाप्त कॅप\nप्लॅस्टिक व्हॅक्यूम रबरी नळी फिटींग\nपाईप्स साठी पीव्हीसी फिटिंग्ज समाप्त कॅप\nपीव्हीसी पाइप यापेक्षा चांगला शेवट कॅप्स\nजम्पिंग वायर साठी जोडणी\nरेल्वे फिटिंग्ज मागोवा घ्या\nHelical तणाव पकडीत घट्ट\nHelical निलंबन पकडीत घट्ट\nसुरक्षा बॅकअप पकडीत घट्ट\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: 85 वा क्रमांक ShenXu रोड, Songjiang जिल्हा, शांघाय, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cake-smash-birthday-bumps-knights-celebrate-coach-simon-katichs-the-caribbean-way-enjoy-this-unique-celebration/", "date_download": "2019-01-20T13:22:50Z", "digest": "sha1:5BCQV3WWC5EYSEAPISJ3NGDGZRSWJXLL", "length": 7115, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: असं बर्थडे सेलेब्रेशन आपण पाहिलं नसेल!", "raw_content": "\n���हा: असं बर्थडे सेलेब्रेशन आपण पाहिलं नसेल\nपहा: असं बर्थडे सेलेब्रेशन आपण पाहिलं नसेल\nकॅरेबियन प्रीमियर लीग आणि सेलेब्रेशन या अशा गोष्टी आहेत जो कोणताही क्रिकेटप्रेमी टाळू शकत नाही. अगदी सामन्यादरम्यान पाऊस जरी आला तरी त्या वेळेत खेळाडू, समालोचक आणि चाहते डान्स करून एक खास सेलेब्रेशन करतात.\nपरंतु काल एक वेगळंच सेलेब्रेशन पाहायला मिळाल. सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स या संघाचे प्रशिक्षक असलेल्या सायमन कॅटीच यांच्या वाढदिवसाच काल असं काही सेलेब्रेशन झालं कि विचारू नका.\nयाचा संपूर्ण विडिओ त्रिबंगो नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला. ड्वेन ब्रावो कर्णधार असलेल्या या संघाने सायमन कॅटीच यांचा वाढदिवस चक्क एका स्विमिंग पूलवर साजरा केला. यावेळी केक कापून झाल्यावर सायमन कॅटीच यांना थेट स्विमिंग पूलमध्ये ढकलण्यात आले. त्यात कर्णधार ड्वेन ब्रावो हा आघाडीवर होता.\nकॅटीच यांनी आपल्याला स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंनी ढकलू नये म्हणून नारळाच्या झाडाला पकडलं. परंतु सुनील नारायण आणि ड्वेन ब्रावो यांनी तरीही त्यांना तेथून दूर करत पाण्यात ढकललंच.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्��्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/03/", "date_download": "2019-01-20T12:36:44Z", "digest": "sha1:KZDM5BCFQZWFFGI54XD6BJD6B37Y2WER", "length": 275686, "nlines": 276, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2018", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमहिनाभरापुर्वी एनडीएचे प्रमुख सदस्य असलेले चंद्राबाबु नायडु अकस्मात त्या सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले. आधी त्यांनी एका मध्यरात्री आपल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून राजिनामे द्यायला लावले आणि नंतर चार दिवसांनी एनडीएही सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. आपण किती मोठी दणदणित राजकीय खेळी केली, म्हणून नायडु खुश होते. कारण त्यांचे राज्यातील खंदे विरोधक जगमोहन रेड्डी यांनीही नायडुंची पाठ थोपटली होती. खरे तर आगामी लोकसभा निवडणूकीपुर्वी रेड्डीच एनाडीएत येणार असल्याच्या बातम्या होत्या आणि त्याला शह देण्य़ासाठीच चंद्राबाबूंनी ही मोठी खेळी केलेली होती. मग काय, त्यांच्यामागे पडणे जगमोहनलाही शक्य नव्हते. आपणच आंध्राचे तारणहार असल्याची ही स्पर्धा पुढल्या पुढल्या फ़ेर्‍यांमध्ये खेळली जाण्याला पर्याय नव्हता. म्हणूनच असेल जगमोहन याने पुढली खेळी म्हणून चक्क मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचे पाऊल टाकले. गेल्या चार वर्षात संसदेतील प्रमुख पक्षांनीही कधी तितके टोकाचे पाऊल उचलले नव्हते. पण या प्रादेशिक राजकारणाच्या खेळीत तोही डाव सुरू झाला. वास्तविक ममतांनी तसा प्रयोग दोन वर्षापुर्वी केला होता, पण प्रेक्षकांच्या अभावी ते नाटक गुंडाळावे लागले होते. कारण प्रस्तावाला पाठींबा देणारे पुरेसे सदस्य उभे राहिले नाहीत आणि ममतांचा अविश्वास प्रस्ताव बारगळला होता. बाकी कोणी तितकी मजल मारलेली नव्हती. पण आज पोषक वातावरण बघून जगमोहन हा तुलनेने पोरगेला तेलगू नेता त्यासाठी पुढे आला आणि त्याने सगळ्याच राष्ट्रीय पक्षांना आपल्या लपेट्यात घेतले. रोज उठून सभागृह बंद पाडणार्‍या पक्षांना एक एक करीत जगमोहनच्या प्रस्तावाच्या बाजूने उभे रहाण्याची पाळी आली. तर चंद्राबाबूंना आणखी एक पाऊल पुढे टाकण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. अनुभवी राजकारणी कसे फ़सतात, त्याचा हा नमूना आहे.\nजगमोहन याने मागल्या काही महिन्यापासून आंध्रप्रदेशला खास राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता. त्यात एनडीएचा सत्ताधारी सदस्य असूनही टीडीपी काहीही करू शकला नसल्याचे खापर फ़ोडले जात होते. त्यामुळे भयभीत होऊन चंद्राबाबूंनी मंत्र्यांना राजिनामे टाकायला लावले होते. ज्या नेत्याला कसला अत्मविश्वास नसतो, तो असाच फ़रफ़टत जातो. गेल्या विधानसभा लोकसभा निवडणूकीत त्या राज्यात जगमोहनच बाजी मारून गेला असता. पण मोदींच्या गोटात दाखल झालेल्या चंद्राबाबूंनी युतीचा लाभ उठवित सत्ता मिळवली. तरी जगमोहनला मिळालेली मते तुल्यबळ होती. मोदींची सोबत नसती, तर चंद्राबाबूंना इतके यश मिळाले नसते, की राज्यातील सत्ताही संपादन करता आली नसती. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन जगमोहन तिथला मुख्यमंत्री झाला असता. पण विरोधात बसूनही त्या तरूण नेत्याकडे जी हिंमत व आत्मविश्वास आहे, त्याचा मागमूस चंद्राबाबूपाशी नाही. म्हणून त्यांना दहा वर्षे वनवास भोगावा लागलेला आहे. पण त्यातून काही शिकण्याची तयारी अजिबात दिसत नाही. २००३ सालात एनडीए आपण कशाला सोडली व पुढे काय झाले; त्याचे नायडुंना विस्मरण झालेले असावे. तेव्हा देशात चंदाबाबूंचा बोलबाला होता. सीईओ पद्धतीने राज्य चालवणारा नेता, अशी त्यांची ओळख होती आणि त्यांना जमिनीवर आणायला जगमोहनचा पिता राजशेखर रेड्डी खरेच जमिनीवर उतरलेला होता. नायडु आयटीच्या कंपन्यांचे चोचले पुरवित राहिले आणि आंध्रचा शेतकरी भिकेला लागला; ही रेड्डी यांची घोषणा होती. राज्यभर काही महिने सलग पदयात्रा काढून त्यांनी वातावरण तापवले होते. तर त्यातल्या वास्तविक समस्येला जाऊन भिडण्यापेक्षा चंद्राबाबूंनी नसते राजकारण सुरू केले. गुजरातच्या दंगलीसाठी मोदींचा राजिनामा मागत नायडुंनी एनडीए सोडली. विधानसभा बरखास्त करून निवडणूका मागितल्या होत्या.\nत्याचवेळी मोदींनीही टिकेला तोंड देण्यासाठी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी मागितली आणि पार कोर्टात जाऊन तात्कालीन निवडणूक आयुक्त जेम्स लिंगडोह यांना शह दिला होता. मोदी पुन्हा सत्तेत आले आणि चंद्राबाबू दिर्घकाळ वनवासात गेले. एनडीए सोडलेल्या नायडुंना एकहाती विधानसभा जिंकता आली नाही. पण त्यांना शह द्यायला पुढे आलेल्या राजशेखर रेड्डी यांनी सर्व पक्षांची मोट बांधून नायडूंना संपवले होते. देशातही सत्तांतर झाले होते. २००४ व पुढे २००९ अशा लागोपाठ दोन निवडणूका चंद्राबाबुंनी गमावल्या. २०१४ मध्ये राज्याचे विभाजन झाले आणि त्यात कॉग्रेस नामशेष झाली होती. राजशेखर रेड्डी अपघातात मरण पावले होते आणि त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्री न करण्यासाठी सोनियांनी त्या मोठ्या राज्यातील कॉग्रेस पुरती मोडकळीस आणून ठेवली. तेलंगणा वेगळा करण्यात आला आणि उरला त्या आंध्रप्रदेशातही रेड्डीपुत्र जगमोहनला टक्कर देण्याची हिंमत चंद्राबाबूंपाशी राहिली नव्हती. त्यामुळेच ज्या मोदींना मुख्यमंत्री पदावरून हाकलण्यासाठी त्यांनी एनडीए सोडली होती, त्याच मोदींना पंतप्रधान करण्याच्या मिरवणूकीत नायडुंना सहभागी व्हायची नामुष्की आली. यातून शिकण्यासारखा एक धडा असतो. आपली कुवत नसेल, तर मोठ्या पैलवानाला आव्हान द्यायचे नसते. राजशेखर वा जगमोहन रेड्डींशी लढण्याची कुवत नसताना पंतप्रधानाशी पंगा घ्यायचा नसतो, इतकाच त्यातला धडा होता. तो शिकले असते तर काही दिवसांपुर्वी नायडुंनी एनडीए सोडण्याचा आगावूपणा केला नसता. पण जगमोहन रेड्डीने टाकलेल्या सापळ्यात नायडु सहज अडकले आणि आता दिवसेदिवस त्यांना राज्यातले राजकारण महागात पडण्याची वेळ येत चालली आहे. कारण नायडुंनी एनडीए सोडल्यानंतर आता मदतीला भाजपा राहिलेला नाही आणि जगमोहनशी एकाकी लढावे लागणार आहे.\nआंध्रातील गुंता समजून घेतला पाहिजे. आज तरी जगमोहनपाशी कुठली सत्ता नाही आणि नायडुंना सत्ता टिकवायची आहे. अविश्वास प्रस्ताव आणताना गमावण्यासारखे काही नाही, हे जगमोहनचे गणित होते. पण नायडुंसाठी ते गणित लागू नाही. त्यांना केंद्रातील सत्ता सोडावी लागली आहे आणि वेळ आल्यास राज्यातील सत्ता गमवावी लागेल. तितका जुगार ते खेळण्याची हिंमत बाळगून नाहीत. ते ओळखूनच जगमोहन आपली खेळी करतो आहे. आधी त्���ाने नायडुंनी एनडीए सोडण्यासाठी कौतुक केले आणि नंतर अविश्वास प्रस्ताव आणला. नायडुंनीही तसा प्रस्ताव आणला व आपणच एकटे खास दर्जासाठी लढत असल्याचे नाटक रंगवले. पण जगमोहनने त्याच्याही पुढली पायरी गाठायचा आता पवित्रा घेतला आहे. तो म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपण्यापुर्वी राज्याला खास दर्ज मिळाला नाही, तर जगमोहनचे खासदार संसदेचा राजिनामा टाकणार आहेत. आता त्या स्पर्धेत उतरल्यावर नायडुंना माघार घेता येईल काय राज्याच्या हितासाठी आपण सत्तात्यागही करू शकतो, हे नाटक नायडुंनी उभे केले आणि जगमोहन ते पुढे घेऊन चालला आहे. त्याच्या खासदारांनी लोकसभेचे राजिनामे दिले, तर नायडुंना मागे राहून चालेल काय राज्याच्या हितासाठी आपण सत्तात्यागही करू शकतो, हे नाटक नायडुंनी उभे केले आणि जगमोहन ते पुढे घेऊन चालला आहे. त्याच्या खासदारांनी लोकसभेचे राजिनामे दिले, तर नायडुंना मागे राहून चालेल काय तशी माघार घेतली तर पुन्हा नाचक्की होण्याचा धोका आहे. जेव्हा राज्यासाठी त्याग करण्याची वेळ आली तेव्हा नायडुंनी शेपूट घातली, असे आरोप करायला जगमोहनला निमीत्त मिळणार आहे. जगमोहन त्यासाठीच असले खेळ करतो आहे. त्याला असले खेळ करण्याची मुभा आहे. कारण तो विरोधी पक्षात बसला आहे आणि कुठलेही आरोप वा डाव खेळायला तो मोकळा आहे. सत्तेत बसलेल्यांना अतिशय जपून हालचाली व खेळी कराव्या लागत असतात. चंद्राबाबु मागल्या खेपेस ते विसरले होते आणि त्याचे परिणाम भोगले तरीही काही शिकलेले दिसत नाहीत. कारण वाजपेयींच्या इतके मोदी दुबळे पंतप्रधान नाहीत.\nवाजपेयी सरकार अनेक पक्षांच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचले होते. मोदी स्वत:चे बहूमत घेऊन सत्तेवर बसलेले आहेत. आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा विषय अकस्मात उपटलेला नाही आणि त्यासाठी मागल्या चार वर्षात चंद्राबाबुंनी कुठलेही खास प्रयत्न केलेले नव्हते. तोच मुद्दा घेऊन जगमोहनने राज्यव्यापी पदयात्रा सुरू करण्यापर्यंत नायडुंना त्याची आठवणही नव्हती. त्यांनी त्यासाठी जाहिरपणे पंतप्रधानांकडे कुठला आग्रह धरला नाही, की आघाडीतून बाहेर पडण्याचा विषय काढला नाही. मग आता अचानक त्यांना त्याची आठवण कुठून झाली तर जगमोहनने त्यासाठी पदयात्रा सुरू केली. त्याच्या दबावाखाली मोदी सरकार येईल अशी त्याचीही अपेक्षा नव्हती. पण ���शा दडपणाला चंद्राबाबु बळी पडतील, ही अपेक्षा नक्कीच होती आणि झालेही तसेच. विनासायास नायडुंनी आपल्या मंत्र्यांना मोदी सरकारचे राजिनामे द्यायला लावले आणि तरीही एनडीएत थांबणार असल्याचे सांगून टाकले. मग जगमोहनने अविश्वास प्रस्ताव आणायचा म्हट्ल्यावर नायडुंनी त्याचीच नक्कल केली आणि अता रेड्डीने पुढले पाऊल टाकलेले आहे. मग चंद्राबाबूंचेही खासदार लोकसभेचे राजिनामे देणार काय तर जगमोहनने त्यासाठी पदयात्रा सुरू केली. त्याच्या दबावाखाली मोदी सरकार येईल अशी त्याचीही अपेक्षा नव्हती. पण अशा दडपणाला चंद्राबाबु बळी पडतील, ही अपेक्षा नक्कीच होती आणि झालेही तसेच. विनासायास नायडुंनी आपल्या मंत्र्यांना मोदी सरकारचे राजिनामे द्यायला लावले आणि तरीही एनडीएत थांबणार असल्याचे सांगून टाकले. मग जगमोहनने अविश्वास प्रस्ताव आणायचा म्हट्ल्यावर नायडुंनी त्याचीच नक्कल केली आणि अता रेड्डीने पुढले पाऊल टाकलेले आहे. मग चंद्राबाबूंचेही खासदार लोकसभेचे राजिनामे देणार काय दिले तर अजून वर्षभराची मुदत असल्याने तिथे नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. जगमोहन अशा कुठल्याही जुगाराला सज्ज आहे. कारण तो संसदीय राजकारण राज्यातील डावपेचासाठी खेळतो आहे आणि चंद्राबाबुंना त्याचे भान राहिले नाही. जी चुक २००३ सालात केली, त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी पंधरा वर्षानंतर जशीच्या तशी केली आहे. पुढल्या वर्षीच्या विधानसभेसाठी आतापासून नायडु राजकारण खेळायला गेले आहेत आणि जगमोहनच्या जाळ्यात फ़सलेले आहेत. या अनुभवी राजकारण्यापेक्षा जगमोहन हा कोवळा पोरगा, अधिक धाडसी निघाला म्हणायचा. त्याने सोनियांना झुगारून आपला प्रादेशिक पक्ष बनवला आणि टीडीपी या प्रादेशिक पक्षालाही मस्त सापळ्यात ओढलेले आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nझुंडीतली माणसं (लेखांक तेरावा)\nभक्त हा शब्द आजकाल मुख्य प्रवाहातील माध्यमे किंवा सोशल माध्यमात सरसकट वापरला जात असतो. तो वाचताना भक्त म्हणजे मोदीभक्त किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंधानुयायी, असा अर्थ घ्यायचा असतो. काही शब्द सातत्याच्या वापराने गुळगुळीत होऊन जातात. त्याचा शब्दकोषातील अर्थ आणि व्यवहारी अर्थ यामध्ये जमिन अस्मानाचा फ़रक पडत असतो. तसाच भक्त हा शब्द मागल्या दोनतीन वर्षात आपला पारंपारिक संदर्भ गमावून बसला आहे. पण जे कोण��� मोदी समर्थकांवर भक्त असल्याचा आरोप करीत असतात, ते भक्त वा अंधानुयायी नसतात काय किंबहूना अशा मोदी विरोधकांची मोदीभक्ती तितकीच कडवी असते. कुठलाही विषय समोर आणला गेला तरी त्यांना त्यात मोदी दिसत असतो. त्यातही मोदीविरोधाची भावना उफ़ाळून येत असते. जी कथा विरोधकांची असते, तीच मोदीभक्त वा समर्थकांचीही असते. असे लोक कशाचा तरी विरोध करण्यात इतके मग्न झालेले असतात, की समोर काय आले आहे वा आणले गेले आहे, त्याच्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नसते. कडवे कम्युनिस्ट वा धर्मविरोधक कट्टर धर्मसंप्रदायाच्या पठडीतून बोलताना आपल्याला ऐकावे लागत असते. आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे, अशी जी एक पक्की धारणा त्यांच्यामध्ये असते, ती त्यांच्या चिकित्सक विवेकी बुद्धीला नामोहरम करून टाकत असते. त्यांनी मनात पकडून ठेवलेल्या अशा भ्रमाला किंचीत जरी धक्का लागत असेल, तर असे सच्चे अनुयायी त्या काल्पनिक हल्ल्याच्या विरोधात प्राणपणाने लढायला मैदानात उतरल्याशिवाय रहात नाहीत. जिहाद करायला मुंबई काश्मिरात येऊन मारला जाणारा कोणी पाकिस्तानी वा तितक्याच हिरीरीने चकमकीत मारला जाणारा नक्षलवादी, एकाच पठडीतले सच्चे अनुयायी होत. ते खरे भक्त असतात. त्यांना वास्तव जगाशी कुठलेही नाते जोडता येत नाही. वास्तवाची त्यांना किती भिती वाटत असावी\n‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे की त्यातील शब्द न शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन.’ (प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर)\nप्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर त्याचीच अशी ग्वाही देतो. येशूला देवाने धर्म सांगितला आणि देवदूताच्या मार्फ़तच आपले संदेश पाठवलेले आहेत. असे देवदूत काय म्हणतात वा सांगतात, त्यावरही विश्वास ठेवायचा नाही. तर येशूला देवदूत भेटला व त्याने असा धर्म सांगितलेला आहे, त्यावर निस्सीम श्रद्धा ठेवता आली पाहिजे. तरच तुम्ही भक्त होत असता. कुठल्याशा चित्रपटातला एक हिरो म्हणतो, ‘एक बार मैने कुछ तय किया, फ़िर मै अपनी भी सुनता नही.’ हे वाक्य अनेक हिरो बोलून गेले आहेत. पण त्याचा आशय काय आहे तर आपल्याला एकदा जे खरे वाटले वा आपण सत्य म्हणून स्विकारले, मग त्यात आपण कुठलाही बदल सहन करत नाही. म्हणजे आपली बुद्धी प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत आपण वापरत नाही. आणि आपली बुद्धी चिकित्सक पद्धतीने नित्यनेमाने वापरत नसल्याचा किती अभिमान आहे बघा. याला भक्त म्हणतात. दोन हजार वर्षापुर्वीचा येशूचा धर्म असो वा चौदाशे वर्षापुर्वीचा महंमदाचा धर्म असो, दोन्हीकडे त्याचीच प्रचिती येत असते. पाच हजार वर्षांचे वेद असोत किंवा पुराणे असोत, दोनशे वर्षापुर्वीचा मार्क्सवाद किंवा आज कालबाह्य झालेले विज्ञान असो, त्यातून माणसे बाहेर पडायला राजी होत नाहीत. अर्थात ही बाब केवळ धर्मपंथ मानणार्‍यांपुरती मर्यादित नाही. कुठल्याही वैचारिक वा वैज्ञानिक पंथबाजीतही तितकीच कट्टरता असते. त्या त्या पंथ परंपरांचा जो कोणी मूळपुरूष असतो, त्याचे शब्द इतके प्रमाण मानले जात असतात, की त्यानेही ते शब्द बदलले तरी त्याच्यावर त्याचेच भक्त तुटून पडायला मागेपुढे बघत नाहीत. ही भक्ताची व्याख्या वा व्याप्ती असते. त्यातला उद्धारक वा प्रेषित दुय्यम असतो आणि त्याचा संदेश भक्तापर्यंत घेऊन येणारा महत्वाचा व निर्णायक असतो. देव वा प्रेषित यांच्यावर आपली निष्ठा वा श्रद्धा रुजवणारा निर्णायक असतो.\nआज जगाच्या व्यवहारातून कम्युनिझम किंवा मार्क्सवाद जवळपास हद्दपार झाला आहे. जिथे कुठे त्याचे अवशेष आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांनी मार्क्सच्या तत्वापासून कधीच फ़ारकत घेतलेली आहे. पण भारतातले वा अन्य काही देशातले मार्क्सवादी तो बदल बघू शकले आहेत काय शतकापुर्वी रशियात सर्वप्रथम ब्लादिमीर लेनिन या नेत्याने कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. त्याची पहिली सत्ता स्थापन झाल्यापासून तिला तथाकथित पाश्चात्य भांडवलशाहीचा धोका असल्याचे जगभरच्या मार्क्स भक्तांच्या मनात पक्के रुजवून देण्यात आले आहे. आ्ज जग कुठल्या कुठे बदलून गेले, तरी मार्क्सचे अनुयायी अजून आपली शिकवण सोडताना दिसलेले नाहीत. किंबहुना त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसले किंवा मार्क्सच्या तत्वांची विचारांची चिकित्सा होताना दिसली, तरी त्यांना आपल्या जीवावर बेतले आहे अशी भिती वाटू लागते. ल्युथर म्हणतो, तसे ते डोळे का��� घट्ट मिटून घेतात आणि आपल्या तत्वांना चिकटून बसतात. शीतयुद्धाच्या कालखंडात म्हणजे तब्बल अर्धशतकापुर्वी अमेरिका हे भांडवलशाहीचे साम्राज्य होते आणि सोवियत युनियन हे समाजवादी साम्राज्य होते. मग जगभरचे कम्युनिस्ट आपोआप अमेरिकेचे शत्रू होते. आता ती स्थिती राहिलेली नाही आणि उरलेले व्हीएतनाम वा चीन यासारखे कम्युनिस्ट देशही अमेरिकेशी भांडवलशाही व्यवहार करून आपली प्रगती करून घेत आहेत. पण भारतातले कट्टर मार्क्स-लेनिन भक्त अमेरिकेचे नाव घेतले तरी चवताळून उठतात. २००८ सालात अमेरिकेशी अणुकरार करायला निघाले, म्हणून डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचा इथल्या राजकारणाशी वा भारताच्या हिताशी काय संबंध होता शतकापुर्वी रशियात सर्वप्रथम ब्लादिमीर लेनिन या नेत्याने कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. त्याची पहिली सत्ता स्थापन झाल्यापासून तिला तथाकथित पाश्चात्य भांडवलशाहीचा धोका असल्याचे जगभरच्या मार्क्स भक्तांच्या मनात पक्के रुजवून देण्यात आले आहे. आ्ज जग कुठल्या कुठे बदलून गेले, तरी मार्क्सचे अनुयायी अजून आपली शिकवण सोडताना दिसलेले नाहीत. किंबहुना त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसले किंवा मार्क्सच्या तत्वांची विचारांची चिकित्सा होताना दिसली, तरी त्यांना आपल्या जीवावर बेतले आहे अशी भिती वाटू लागते. ल्युथर म्हणतो, तसे ते डोळे कान घट्ट मिटून घेतात आणि आपल्या तत्वांना चिकटून बसतात. शीतयुद्धाच्या कालखंडात म्हणजे तब्बल अर्धशतकापुर्वी अमेरिका हे भांडवलशाहीचे साम्राज्य होते आणि सोवियत युनियन हे समाजवादी साम्राज्य होते. मग जगभरचे कम्युनिस्ट आपोआप अमेरिकेचे शत्रू होते. आता ती स्थिती राहिलेली नाही आणि उरलेले व्हीएतनाम वा चीन यासारखे कम्युनिस्ट देशही अमेरिकेशी भांडवलशाही व्यवहार करून आपली प्रगती करून घेत आहेत. पण भारतातले कट्टर मार्क्स-लेनिन भक्त अमेरिकेचे नाव घेतले तरी चवताळून उठतात. २००८ सालात अमेरिकेशी अणुकरार करायला निघाले, म्हणून डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचा इथल्या राजकारणाशी वा भारताच्या हिताशी काय संबंध होता इथले मार्क्सवादी पन्नास वर्षे जुन्या आपल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडले आहेत काय इथले मार्क्सवादी पन्नास वर्षे जुन्या आपल्या अंधश्रद्धेतून ��ाहेर पडले आहेत काय मग भक्त कोणाला म्हणायचे\nदोनचार वर्षे ज्यांना आजचा पंतप्रधान व त्याचा कारभार पसंत आहे म्हणून मोदी समर्थन करतात, ते भक्त आहेत. मग तीन दशकापुर्वीच अंतर्धान पावलेल्या डाव्या विचारांच्या राजकारणाची नाळ घट्ट पकडून बसलेल्या दिवाळखोरांना काय म्हणायचे या भक्तांचा मोदी त्यांच्या समोर आहे आणि काही धडपड तरी करतो आहे. पण शंभराहून अधिक वर्षे आपल्या कल्पना व संकल्पनांचे विविध अपयशी प्रयोग करून अस्तंगत झालेल्या विचारांच्या आहारी जात आजही त्याचीच भजने गात बसलेल्या शहाण्यांना काय म्हणायचे या भक्तांचा मोदी त्यांच्या समोर आहे आणि काही धडपड तरी करतो आहे. पण शंभराहून अधिक वर्षे आपल्या कल्पना व संकल्पनांचे विविध अपयशी प्रयोग करून अस्तंगत झालेल्या विचारांच्या आहारी जात आजही त्याचीच भजने गात बसलेल्या शहाण्यांना काय म्हणायचे ते मार्क्सचे भक्त असतात की मार्टीन ल्युथरचे सच्चे अनुयायी असतात ते मार्क्सचे भक्त असतात की मार्टीन ल्युथरचे सच्चे अनुयायी असतात बायबल वा कुराणात देवाचा संदेश कोणासाठी असतो बायबल वा कुराणात देवाचा संदेश कोणासाठी असतो ‘श्रद्धाळू लोकहो’, अशी त्याची सुरूवात असते. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी तो संदेश असतो. जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत वा त्याविषयी शंका घेतात, त्याना आपोआप धर्माचे वा समाजाचे शत्रू मानायचे असते. ते शत्रू का आहेत ‘श्रद्धाळू लोकहो’, अशी त्याची सुरूवात असते. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी तो संदेश असतो. जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत वा त्याविषयी शंका घेतात, त्याना आपोआप धर्माचे वा समाजाचे शत्रू मानायचे असते. ते शत्रू का आहेत असाही प्रश्न विचारायचा नसतो. तसा प्रश्न विचारणे म्हणजेच इश्वराच्या अस्तित्वावर शंका घेणे आहे आणि त्यातून श्रद्धेला बाधा येत असते. इश्वराचा शत्रू तो म्हणून श्रद्धाळूचाही आपोआप शत्रू असतो. इतकी निष्ठा असली तरच कोणी सच्चा अनुयायी होऊ शकतो. त्याला भक्त मानता येते. पण मोदी समर्थक भक्तांपेक्षाही त्यांच्या विरोधातील लोकांमध्ये तशी अभेद्य निष्ठा, श्रद्धा वा भक्तीची लक्षणे जास्त आढळून येतात. मोदी काय करतो वा संघाने काय केले, त्याची चर्चा नसते. पण त्याने काहीही केलेले असले तरी तो चुकलेला असतो. याविषयीची विरोधी एकवाक्यता अशा भक्तीची साक्ष असते. गुजरात विधानसभेच्या निकालानंतरच्या उत्तेजित प्रतिक्रीया त्याचा पुरावा देत असतात. राहुल गांधींचा विविध विरोधी पक्ष वाहिन्यांवर बचाव करतात, त्यातून अशा भक्तीची लक्षणे आपण बघू शकत असतो.\nतुरुंगात पडलेल्या आसाराम बापूविषयी त्याच्या भक्तांच्य मनात आजही कितीशी शंका आहे बापू चुकला असे त्यांना वाटत नाही. फ़ुलपुर व गोरखपुर या निवडणूका भाजपाने आपल्या कर्माने गमावल्या. त्यानंतर तिथे सपा-बसपा एकत्र आल्यामुळे पराभव असला युक्तीवाद करणारे भाजपाचे समर्थक किती केविलवाणे दिसत होते बापू चुकला असे त्यांना वाटत नाही. फ़ुलपुर व गोरखपुर या निवडणूका भाजपाने आपल्या कर्माने गमावल्या. त्यानंतर तिथे सपा-बसपा एकत्र आल्यामुळे पराभव असला युक्तीवाद करणारे भाजपाचे समर्थक किती केविलवाणे दिसत होते पण तेव्हा त्यांचे केविलवाणे युक्तीवाद हास्यास्पद ठरवणारे शहाणे कमी भक्त वा श्रद्धाळू नसतात. त्यांना गुजरातच्या पराभवातही नैतिक विजय दिसतच असतो ना पण तेव्हा त्यांचे केविलवाणे युक्तीवाद हास्यास्पद ठरवणारे शहाणे कमी भक्त वा श्रद्धाळू नसतात. त्यांना गुजरातच्या पराभवातही नैतिक विजय दिसतच असतो ना गोरखपूरचा भाजपा पराभव आणि गुजरातचा कॉग्रेस पराभव यात नेमका कुठला फ़रक असतो गोरखपूरचा भाजपा पराभव आणि गुजरातचा कॉग्रेस पराभव यात नेमका कुठला फ़रक असतो पण राहुल गांधींनी त्याच पराभवाला नैतिक विजय ठरवले आणि अनेक पुरोगामी डावे प्राध्यापकही वाहिन्यांवर येऊन त्याच पराभवाला नैतिक विजयाच्या आरत्या ओवाळत होते ना पण राहुल गांधींनी त्याच पराभवाला नैतिक विजय ठरवले आणि अनेक पुरोगामी डावे प्राध्यापकही वाहिन्यांवर येऊन त्याच पराभवाला नैतिक विजयाच्या आरत्या ओवाळत होते ना त्यालाच भक्ती म्हणतात. इकडल्या वा तिकडल्या कोणाही भक्तांना आपला विजय बघायचा असतो. म्हणूनच त्या बुडत्यांना अशा युक्तीवादाची काडी हवीच असते आणि ती पुरवू शकेल तोच त्यांना नेता होऊ शकत असतो. तो त्यांच्या भक्ती व श्रद्धेला मजबूत बांधून ठेवणारा धागा पुरवित असतो. पण असे धागे तोपर्यंतच मजबूत असतात, जोवर भक्त श्रद्धाळू अन्य काहीही डोळसपणे बघू शकणार नाही. म्हणून शिकवण काय असते त्यालाच भक्ती म्हणतात. इकडल्या वा तिकडल्या कोणाही भक्तांना आपल�� विजय बघायचा असतो. म्हणूनच त्या बुडत्यांना अशा युक्तीवादाची काडी हवीच असते आणि ती पुरवू शकेल तोच त्यांना नेता होऊ शकत असतो. तो त्यांच्या भक्ती व श्रद्धेला मजबूत बांधून ठेवणारा धागा पुरवित असतो. पण असे धागे तोपर्यंतच मजबूत असतात, जोवर भक्त श्रद्धाळू अन्य काहीही डोळसपणे बघू शकणार नाही. म्हणून शिकवण काय असते तर साक्षात देव किंवा त्याचे देवदूत स्वर्गातून खाली उतरून आले आणि काही भिन्न सांगू लागले तरी आपले डोळे कान बंद करून घ्यायचे. जगाला ओरडून सांगायचे, ही फ़ेक न्युज आहे. सांगणारा फ़ेकू आहे. अर्थात त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. पण आपले सच्चे अनुयायी टिकवून ठेवायला असा डावपेच उपयोगी असतो. भक्त हा चिकित्सक बुद्धी गहाण टाकलेला असावा लागतो आणि त्याने आपली बुद्धी वापरू नये, यावर भक्तीचे तारू टिकलेले असते. शिक्षण, वाचन वा व्यासंगाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. भक्ती हा भावनाविकार असतो.\nउम्मीदपे दुनिया चलती है, अशी हिंदीतली उक्ती आहे. उम्मीद म्हणजे कल्पनांच्या मागे धावणे वा आशेवर जगणे होय. ते चुकीचे नाही. पण समोर साक्षात भलतेच दिसत असताना त्याकडे पाठ फ़िरवण्याने उमेद खरी ठरण्याची शक्यताच संपत असते. मतविभागणीमुळे मोदींनी लोकसभा जिंकली किंवा मतदाराची दिशाभूल झाली असे सांगण्यातून आपलीच दिशाभूल होत असते. कारण ते सत्य नसते. आजवरच्या सर्व निवडणूका जिंकणार्‍यांनी मतविभागणीचा लाभ उठवूनच जिंकलेल्या आहेत आणि सत्ताही बळकावलेली आहे. मुलायम मायावतींसह नेहरू इंदिरा गांधींनाही मतविभागणीचेच वरदान लाभलेले होते. मग तो युक्तीवाद काय कामाचा त्याने लोकांची किती फ़सगत होईल ठाऊक नाही. पण आपली मात्र फ़सगत होत असते आणि तेच आजच्या युगात मोदींना निवडणूक जिंकण्यातले अस्त्र झालेले आहे. त्यांचे विरोधी भक्त वास्तवाला सामोरे जायला तयार नाहीत, म्हणून भाजपा जिंकतो. मतविभागणी टाळली तरी कॉग्रेसला पुर्वीच सत्ताभ्रष्ट करता आले असते आणि तसेही यापुर्वी झालेले होते. पण पुन्हा विरोधकात दुफ़ळी माजली आणि कॉग्रेस सत्तेत परतली होती. आज कॉग्रेसपाशी तितकी संघटना उरलेली नाही आणि भाजपाने भक्कम व्यापक संघटना उभी केलेली आहे. हे त्यातले सत्य आहे. म्हणूनच भाजपा किंवा मोदींना यश मिळते आहे. आपल्या अतिरेकी मतभेद व विस्कळीत संघटनांच्या दुर्बलतेतून विरोधक बाहेर पडू शकल�� तर मोदी अजिंक्य नसतात. कॉग्रेस व डावे त्रिपुरात एकत्र आले तर भाजपा इतके मोठे यश मिळवू शकला नसता. विरोधकांची उमेद मोदींना पराभूत करण्यापुरती नसून एकमेकांचेही पाय ओढण्याची आहे. त्याचे काय करायचे ते ठरले पाहिजे ना त्याने लोकांची किती फ़सगत होईल ठाऊक नाही. पण आपली मात्र फ़सगत होत असते आणि तेच आजच्या युगात मोदींना निवडणूक जिंकण्यातले अस्त्र झालेले आहे. त्यांचे विरोधी भक्त वास्तवाला सामोरे जायला तयार नाहीत, म्हणून भाजपा जिंकतो. मतविभागणी टाळली तरी कॉग्रेसला पुर्वीच सत्ताभ्रष्ट करता आले असते आणि तसेही यापुर्वी झालेले होते. पण पुन्हा विरोधकात दुफ़ळी माजली आणि कॉग्रेस सत्तेत परतली होती. आज कॉग्रेसपाशी तितकी संघटना उरलेली नाही आणि भाजपाने भक्कम व्यापक संघटना उभी केलेली आहे. हे त्यातले सत्य आहे. म्हणूनच भाजपा किंवा मोदींना यश मिळते आहे. आपल्या अतिरेकी मतभेद व विस्कळीत संघटनांच्या दुर्बलतेतून विरोधक बाहेर पडू शकले तर मोदी अजिंक्य नसतात. कॉग्रेस व डावे त्रिपुरात एकत्र आले तर भाजपा इतके मोठे यश मिळवू शकला नसता. विरोधकांची उमेद मोदींना पराभूत करण्यापुरती नसून एकमेकांचेही पाय ओढण्याची आहे. त्याचे काय करायचे ते ठरले पाहिजे ना एकजुट करताना अखिलेशला मायावतींना एक राज्यसभेची जागा सोडण्याचा त्याग करता येत नसेल, तर मतविभागणीला पर्याय कुठे उरतो एकजुट करताना अखिलेशला मायावतींना एक राज्यसभेची जागा सोडण्याचा त्याग करता येत नसेल, तर मतविभागणीला पर्याय कुठे उरतो ते शक्य नसेल तर आघाडीची स्वप्ने बघणार्‍या पुरोगामी भक्तांचे काय\nजे कोणी कडवे मोदी विरोधक आहेत, तेही तितकेच अंधभक्त आहेत. म्हणूनच त्यांना सत्य बघता येत नाही की मोदीना पराभूत करणे शक्य होत नाही. त्यांना नुसते मोदी पराभूत झाले वा होतील असले युक्तीवाद ऐकून खुश व्हायचे असते. सहाजिकच त्यांना तसली खुळी स्वप्ने दाखवणारे व्यापारी उदयास येतात आणि त्यांना खुश करीत असतात. पण वास्तवात कुठलाही फ़रक पडत नाही. भाजपा वा मोदीविरोधी जे कोणी आहेत, त्यांनी कान डोळे उघडावेत आणि सत्याला सामोरे जावे. आपली भक्ती सोडून आपले दोष बघावेत आणि ते दुर करण्यासाठी कंबर कसावी. कारण त्यांच्यासमोर मोदी हे आव्हान नसून त्यांच्यातल्या त्रुटी हेच आव्हान आहे. ते बाजूला करणे वा त्यावर मात करणे त्यांच्याच हाती आहे. अशा खुळ्या कल्पनातून मोदी व त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाहेर पडला व त्याने कॉग्रेस हरत नाही, या समजुतीला छेद दिला. सात दशकात कॉग्रेसला कोणी एकहाती पराभूत करू शकत नसल्याचा भ्रम मोदींनी सोडला आणि घडलेला चमत्कार आपल्या समोर आहे. मोदी नावाच्या माणसाचे यश त्याने झिडकारलेल्या भ्रमात आहे. मोदी अजिंक्य वा आव्हान असल्याच्या भावनेतून पुरोगामी भक्त बाहेर पडू शकले, तर आघाड्यांवर विसंबून न रहाता, आपापले पक्षीय बळ वाढवण्याच्या कामाला लागतील आणि त्यातून जे राजकीय आव्हान उभे राहिले ते मोदींना भयभीत करून टाकणारे असेल. कारण तेच मोदींच्या यशाचे रहस्य आहे. उलट विरोधकांच्या झुंडीला आपल्या भ्रमातून बाहेर पडायचीही भिती वाटत असेल, तर मोदींच्या यशाला कोणी रोखू शकणार नाही. भाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते. तपस्या करणार्‍यांना देवालाही आव्हान देणे शक्य असते. भक्तांनी आरत्या कराव्यात, शापवाणी उच्चारावी किंवा सच्चा अनुयायी होऊन फ़रफ़टत आयुष्य खर्ची घालावे.\n(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)\nत्रिपुरात भाजपाच्या यशाने अनेकांचे डोळे दिपले होते. मग त्याचा शिल्पकार म्हणून मुंबईतल्या सुनील देवधरने तिथे काही वर्षे ठाण मांडून केलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुकही झाले. त्यात सत्य आहेच. पण दिर्घकाळ तिथे सत्ता राबवणार्‍या मार्क्सवादी पक्षाच्या नाकर्तेपणाची वा नकारात्मक कारभाराची फ़ारशी चर्चा झाल्याचे ऐकायला मिळाले नाही. कुठल्याही यशापयशामध्ये हा नाकर्तेपणा खुप महत्वाचा असतो. जेव्हा सत्तेत बसलेल्यांचा नाकर्तेपणा अतिरेकी होतो, तेव्हा जनता बदलाला प्रवृत्त होत असते. अन्यथा सुनील देवधरच्या मेहनतीला फ़ळ येत नसते. त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की सुनीलसारख्यांनी कितीही मेहनत घेतली, म्हणून उत्तम काम करणार्‍या सत्ताधीशाला कोणी सत्ताभ्रष्ट करू शकत नसतो. तशी़च तिसरी बाजू आहे. कितीही नाकर्ते सरकार असले तरी त्याचा राजकीय लाभ उठवणारा पक्ष वा नेता समोर आल्याशिवाय लोक बदलाला तयार होत नाहीत. त्रिपुराचे असे विश्लेषण कुठे वाचनात आले नाही. किंबहूना आपल्याकडे जे उथळ विश्लेषण चालते, त्यात कुणाला तरी श्रेय देऊन पराभूताचा नाकर्तेपणा लपवला जात असतो. जेव्हा असे��� विश्लेषण चालते, तेव्हा मग अटीतटीच्या लढतीमध्ये कोणता पक्ष कशामुळे पराभुत होईल वा जिंकू शकेल, त्याचाही अंदाज बांधता येत नसतो. अशी स्थिती असली, मग कर्नाटकात उद्या काय होईल, त्याचा अंदाज कुठल्याही पत्रकाराला बांधता येत नसला, तर नवलाची गोष्ट नाही. अशी माध्यमे मग नेत्यांचे वा पक्षांचे दावे प्रतिदावे रंगवण्यात धन्यता मानत असतात आणि निकालाच्या दिवशी चमत्कार झाल्याचे अभिमानाने कथन करू लागतात. आताही कर्नाटकात कॉग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन कशी जबरदस्त खेळी केली आहे, त्याची लांबलचक वर्णने वाचायला मिळत आहेत. पण म्हणून कॉग्रेसला पुन्हा सत्ता राखणे सोपे आहे काय\nक्वचितच या दक्षिणी राज्यात पाच वर्षे पुर्ण करणारा मुख्यमंत्री पुन्हा निवडून आलेला आहे. शिवाय लिंगायतांना सिद्धरामय्यांनी गाजर दाखवले, हेही मान्य करायलाच हवे. पण तेवढ्याने हा समाज कॉग्रेसला एकगठ्ठा मतदान करील, असा निष्कर्ष काढणे अतिरेकी आहे. कारण वीरेंद्र पाटील यांना अपमानित करून बाजूला केल्यापासून हा समाज घटक कॉग्रेसला दुरावला. त्याचाच लाभ उठवून भाजपाने त्या समाजघटकात आपले बस्तान बसवलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर नुसते गाजर दाखवून कॉग्रेस पुन्हा त्या समाजाला जिंकू शकणार आहे काय कर्नाटकातील सर्वात मोठा समाजघटक म्हणून या वर्गाकडे बघितले जाते आणि तोच तिथला सुखवस्तु पुढारलेला समाज आहे. पण त्यातल्या नेतृत्वाला खच्ची करण्यातूनच कॉग्रेस खिळखिळी होत गेली. भाजपाचा विस्तार त्यामुळेच झाला. मग आपला समाज नेता मुख्यमंत्री होण्याची संधी लिंगायत नाकारतील असे ज्यांना वाटते त्यांना कोणी समजावू शकत नाही. एका बाजूला येदीयुरप्पा हा लिंगायत नेता भाजपासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे आणि दुसरीकडे भाजपाकडे आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नरेंद्र मोदी प्रचारासाठी उपलब्ध आहेत. पण त्याही दोन गोष्टींच्या पलिकडे संघटना व तिचा निवडणूकीतील यंत्राप्रमाणे वापर, ही भाजपाची सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. इतकी साधने तेव्हा निर्णायक ठरतात, जेव्हा एखाद्या पक्षाकडे अन्य महत्वाचे पोषक घटक असू शकतात. ते घटक म्हणजे भाजपाला मिळू शकणार्‍या मतांची संख्या किंवा टक्केवारी होय. भाजपा कर्नाटकात कुठवर मोठी झेप घेऊ शकतो त्याचे गण���त कोणी अजून मांडलेले नाही. त्याचे उत्तर मागल्या तीन मतदानातून सापडू शकते. मोदी व येदीयुरप्पा अधिक संघटनात्मक बळ किती मोठी बेरीज होते, त्याचे उत्तर मागल्या लोकसभा मतदानात सामावलेले आहे.\n२००८ सालात प्रथमच भाजपा कर्नाटकातला सर्वात मोठा बहूमताचा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून आला. तेव्हा त्याला मिळालेली मते कॉग्रेसपेक्षा एक टक्का कमीच होती. पण ही मते काही भागात केंद्रीत झालेली असल्याने त्याला सर्वाधिक म्हणजे २२४ पैकी ११० जागा मिळालेल्या होत्या. थोडीफ़ार तडजोड करून भाजपाला सत्ताही संपादन करता आली. मात्र ती सत्ता पचवता आली नाही आणि पाच वर्षांनी भाजपाला दणका बसला. तेव्हा भाजपाची मते ३४ टक्क्यांवरून २३ टक्केपर्यंत घसरली होती. जागा मात्र ७० कमी झाल्या. उलट सत्ता गमावतानाही कॉग्रेसकडे २००८ सालात सर्वाधिक मते होती आणि पाच वर्षांनी पुन्हा सत्ता मिळवताना कॉग्रेसच्या मतांमध्ये अवघी अडीच टक्के वाढ झाली होती. पण त्या अडीच टक्क्यांनी कॉग्रेसला अधिकच्या ४२ जागा व बहूमत मिळवून दिले होते. सत्ता मिळणे वा सत्ता जाण्यातला फ़रक हा असा अगदी नगण्य असतो. पण परिणाम मात्र भलतेच असतात. २०१३ सालात कॉग्रेसने सत्ता मिळवली व भाजपाने सत्ता गमावली. तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपा एका ठराविक मतांपर्यंत येऊन टिकलेला पक्ष होता आणि म्हणूनच वर्षभरात आलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने चमत्कार घडवला. विधानसभेत येदीयुरप्पा पक्ष सोडून गेले असताना २३ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या भाजपाने, लोकसभेत काय चमत्कार घडवला त्याची मतांची टक्केवारी थेट ४३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली व लोकसभेच्या १७ जागा भाजपाने जिंकल्या. इतकी मोठी झेप घेण्यासाठी मुळात २३ टक्के किमान मतांचा पाया भक्कम होता. झेप घेण्यासाठी असा पाया असला मग संघटनेच्या माध्यमातून उंच झेप घेता येत असते. कॉग्रेसला नेहमी इतरांच्या नाकर्तेपणाचा लाभ घेता आला. पण संघटनेच्या बळावर मोठी झेप घेता आली नाही, हा दोघातला मोठा फ़रक आहे. शिवाय अशी दोन राष्ट्रीय पक्षांची झुंज होते, तेव्हा मधल्यामध्ये देवेगौडांचा प्रादेशिक पक्ष त्याची मोठी किंमत मोजत असतो.\nविरोधात बसण्यापेक्षा सत्तेची फ़ळे चाखण्यासाठी देवेगौडांच्या पक्षाने अनेक कसरती केल्या आणि त्यात त्यांचा मतदार हळुहळू हातातून निसटत गेला आहे. त्यातला काही भाज���ा तर काही कॉग्रेसकडे गेला आहे. म्हणून मागल्या लोकसभेत अटीतटीची लढत आली, तेव्हा देवेगौडांना मोठा फ़टका बसला. त्यांचे कसेबसे दोन खासदार निवडून आले. कॉग्रेसची मते वाढली तरी त्याच्याहूनही भाजपाच्या संघटनात्मक मशागतीने आणखी मते वाढवून घेतली. त्यातले आकडे डोळे दिपवणारे आहेत. २०१३ सालात विधानसभेला २३ टक्के मते व ४० जागा कशाबशा मिळवणार्‍या भाजपाने लोकसभेत ४३ टक्के मतांची झेप घेतली. त्याचा विधानसभा मतदारसंघानुसार आकडा थक्क करणारा आहे. २२४ जागी झालेल्या मतदानात भाजपाने १३२ जागी तर कॉग्रेसने ७७ जागी आघाडी मारली होती. मोदी येदीयुरप्पा बेरजेचे हे गणित आहे. उद्या होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाला तो १३२ जागांचा आकडा खूणावतो आहे. किंबहूना त्यात कॉग्रेसला किती जागा मिळू शकतात, त्याचेही मार्गदर्शन आहे. २०१४ सालातले मतदान जसेच्या तसे आताही होईल असे नाही. पण भाजपाला कर्नाटकातीला सत्ता हिसकावून घ्यायची असेल, तर कोणत्या मतदारसंघात सर्व शक्ती पणाला लढायचे, त्या जागा ठरलेल्या आहेत. त्याखेरीज जिथे थोडक्या फ़रकाने मागे पडले, तिथे अधिक शक्ती पणाला लावायची आहे. अशा मिळून जागा १८० होत असतील तर कर्नाटकची लढाई कुठल्या बाजूला झुकणारी आहे, त्याचे उत्तर मिळू शकते. मोदी शहा मिळून जी रणनिती आखतात, ती जागा लढण्यापेक्षा जिंकायच्या जागांवरच शक्ती पणाला लावायची असते. तिथे जाऊन मग सुनील देवधर स्वत:ला गाडुन घेत असतो आणि मतमोजणी होऊन निकाल लागले, मग जगाला त्याचे कौतुक सांगावे लागत असते. आज कर्नाटकात कुठला सुनील देवधर मशागत करतो आहे, त्याचा कुणाला थांगपत्ता आहे काय\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nझुंडीतली माणसं (लेखांक बारावा)\nगेल्या महिनाभरातील वर्तमानपत्रे चाळली वा त्या दरम्यानच्या वाहिन्यांवरील अभ्यासकांच्या चर्चा ऐकल्या, तर ही तथाकथित विश्लेषक मंडळी किती गोंधळलेली आहेत, त्याचा थोडा अंदाज येऊ शकतो. त्या दिवशीची चर्चा आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विवेचन वाचून-ऐकून आपण विसरून जातो. त्यामुळे त्यातला विरोधाभास आपल्या लक्षात येत नाही. पण बारकाईने त्याचे परिशीलन केले तर निरागस बालकासारखे हे अभ्यासक विचारांच्या व मतप्रदर्शनाच्या झोक्यावर बागडत असल्याचे लक्षात येऊ शकेल. त्रिपुरातील निकालांनी मार्च महिन्याचा आरंभ झाला. तिथली दिर्घकालीन डाव्���ा आघाडीची सत्ता उलथून पाडत, उजव्या मानल्या जाणार्‍या भाजपाने सत्ता काबीज केली. तेव्हा मोदी विरोधकांच्या प्रतिक्रीया काय होत्या डाव्यांनी त्याला पैशाचा खेळ म्हटले, तर इतर प्रादेशिक पक्षांनी भाजपासह कॉग्रेसला बाजूला ठेवून पुरोगामी आघाडी बनवण्याचा बेत आखला. जणू तमाम पुरोगामी व प्रादेशिक पक्षांनी एकजुट केल्याशिवाय आता भाजपा व मोदींना रोखणे शक्य नाही, याचीच कबुली त्यातून दिली जात होती. त्याचेच प्रतिबिंब मग चर्चांमध्येही पडलेले होते. पण त्या निकालांना दहा दिवस उलटून जात नाहीत, इतक्यात बिहार उत्तरप्रदेशात झालेल्या तीनचार पोटनिवडणूकांचे निकाल आले आणि इकडची वैचारीक झुंड ऊठून भलत्याच झाडावर चिवचिवाट करू लागली. मार्च महिन्याच्या आरंभी जे मोदी अजिंक्य वाटत होते, तेच १४ मार्च रोजी पराभवाच्या कडेलोटावर येऊन उभे असल्याचे पांडित्य तेच विश्लेषक सांगू लागले. असे होते, कारण विचारवंत वा अभ्यासकही माणसेच आहेत आणि मानवी मनातले विकार त्यांच्यातही तितकेच ठासून भरलेले आहेत. रस्त्यावरचा गांजलेला सामान्य माणूस व परिवर्तनाची ध्वजा खांद्यावर घेतलेला क्रांतीकारक विचारवंत यात तसूभर फ़रक नसतो. दोघेही सारखेच गांजलेले व वैफ़ल्यग्रस्त असतात व नशीबाच्या झोपाळ्यावर स्वार झालेले असतात.\n‘स्वत:च्या परिस्थितीबद्दल असंतुष्ट किंवा असमाधानी आहे, एवढ्याच एका कारणामुळे कोणीही सामाजिक परिवर्तनासाठी ताबडतोब घराबाहेर पडेल असे नाही. असंतुष्टतेचे रुपांतर जेव्हा प्रखर तिटकार्‍यात घडून येते, तेव्हाच सामाजिक परिवर्तनाकडे मन धाव घेऊ लागते. याचाच अर्थ मानसिक असंतुष्टपणाबरोबरच अन्य काही घटक ह्जर असावे लागतात, तरच चळवळ घडते.’\n‘मग बदलाच्या बाजूने कोण उतरतात तर आपल्या अंगात काही अमोघ शक्ती आहे असा ज्यांचा विश्वास असतो, तेच लोक सगळी जबाबदारी वार्‍यावर सोडून मोठ्या प्रमाणावरील सामाजिक बदलासाठी पुढे सरसावतात. फ़्रेंच राज्यक्रांतीबद्दल बोलताना द तॉकव्हील या फ़्रेंच विचारवंताने म्हटले आहे. ज्या पिढीने फ़्रेंच राज्यक्रांती घडवून आणली, त्या पिढीचा मानवी विचारशक्तीच्या सर्वशक्तीमानतेवर आणि मानवी बुद्धीच्या कर्तबगारीवर प्रगाढ विश्वास होता. स्वत:बद्दलचा इतका अहंकार आणि स्वत:च्या सर्वशक्तीमानतेवरचा इतका गाढ विश्वास मानवजातीला यापुर्वी कधीही वाट��ा नव्हता. या अतिरीक्त आत्मविश्वासामध्ये सामाजिक बदलाच्या जागतिक भूकेची भर पडली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे फ़्रेंच राज्यक्रांती होय. नवे जग निर्माण करायचे या ईर्षेपोटी रशियात ज्यांनी अराजकाला जन्म दिला ते लेनिन आणि बोल्शेविक पक्षाचे सदस्य, या सर्वांचा मार्क्सवादाच्या सर्वशक्तीमानतेवर अंधविश्वास होता.’\n‘लेनिन आणि बोल्शेविकांप्रमाणेच जर्मनीच्या नाझींचेही उदाहरण देता येईल. नाझींपाशी अमोघ तत्वज्ञान नव्हते. परंतु तत्वज्ञानाच्या ऐवजी त्यांच्यापाशी अमोघ नेता होता; आणि त्या नेत्याच्या अस्खलनशीलतेवर, त्याच्या कर्तृत्वशक्तीवर त्यांचा आंधळा विश्वास होता. तत्वज्ञानावरच्या आंधळ्या विश्वासाची जागा नेत्यावरच्या आंधळ्या विश्वासाने घेतली होती.’ ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ १०१-२)\nभारतात सध्या जी राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थिती आहे, त्याविषयी आपले अभ्यासू मत व्यक्त करणार्‍यांची गणना आपल्याला उपरोक्त दोनपैकी एका गटात करावी लागते. त्यांच्यात आपापल्या तत्वज्ञान विचारधारा वा नेत्याविषयी तितकाच अंधविश्वास आपल्याला आढळून येत असतो. एका पराभवाने यातले तमाम लोक निराश हताश होऊन जातात आणि एखाद्या किरकोळ विजयानेही हुरळून जाताना आपण बघत असतो. त्यांना जगात काय घडते आहे, ते समजून घेण्याची अजिबात इच्छा दिसत नाही. त्यापेक्षा जे काही घडेल ते आपल्याला भावणार्‍या आकारात व प्रकारात असावे, यासाठी अट्टाहास चाललेला असतो. त्यामुळेच त्रिपुरातीला लेनिनचा पुतळा तोडला गेल्यावर जमावाला फ़ॅसिस्ट संबोधणारे बुद्धीमानही, कोलकात्यातील श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याच्या विटंबनेचे समर्थन करताना दिसू शकले. त्यांनाही या दोन पुतळ्यात आपल्या अंधविश्वासाचा साक्षात्कार बघायचा असतो. त्रिपुरा वा उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालात प्रत्येक बाजूला आपल्याला हवे तेच बघायचे आहे आणि मग त्यांच्याकडून मागणी असेल तरा निष्कर्ष पुरवणारे व्यापारी अभ्यासकही सज्ज झालेले आहेत. यापैकी दोन्ही बाजू परिवर्तनाची भाषा बोलत असतात. पण त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसत नाही. कारण या झुंडी परिवर्तनासाठी मनाने कितीही तयार असल्या, तरी त्यातून कुठली चळवळ उभी रहाताना अनुभवास येत नाही. बारीकसारीक वावटळी उठत असतात आणि त्यांचेच वर्णन वादळासारखे करणारी अभ्यासक ��ावाची जात पुढे आलेली आहे. लोक असमाधानी आहेत वा निराशही असू शकतील. पण त्यांना चळवळीत उतरण्यास प्रवृत्त करील, असा कुठलाही बाह्य घटक आज आढळून येत नाही. म्हणून मग चळवळीचा आग्रह धरला जातो, पण तिचा मागमूस कुठे दिसत नाही. जे वातावरण २०११-१२ सालात अनुभवास येत होते, ते आज दिसते का\n२०१४ साली देशात लोकशाही मार्गाने म्हणजे मतदानाने सत्ता परिवर्तन झाले. त्याला सामाजिक परिवर्तन म्हणता येणार नाही. पण त्याचा आरंभ सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या चळवळीतून झालेला होता. तेव्हाही देशातल्या सत्तेविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग संताप होता. पण त्याचे नेतृत्व करायला ना डावे पक्ष पुढे सरसावले ना उजव्या राजकीय पक्षांनी त्यात पुढाकार घेतला. पण परिवर्तनासाठी लोक इतके आसुसलेले होते, की रामदेव बाबा किंवा अण्णा हजारे यांच्यासारख्या राजकारणबाह्य व्यक्तींनी उठवलेल्या आवाजाला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला. खरेतर आज ज्यांना बदलाचे वेध लागलेले आहेत, अशा कम्युनिस्ट, समाजवादी वा आंबेडकरवादी गटांनी तेव्हा पुढाकार घेतला असता, तर वेगळेच चित्र समोर आले असते. जनतेमध्ये जी परिवर्तनाची लट उसळत घुसळत होती, त्याची किंचीतही चाहुल यासारख्या पुरोगामी पक्षांना लागलेली नव्हती. लोक युपीए वा कॉग्रेसच्या मस्तवाल सत्तेला उलथून पाडण्याला उतावळे झालेले होते, गांजलेले होते. त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज त्यांना परिवर्तनासाठी प्रवृत्त करीत होता आणि त्याला समांतर वा पुरक अशा घटना निर्भया वा घोटाळ्यातून समोर येत होत्या. त्यावर स्वार होणारा कुणी नेता किंवा पक्ष संघटना पुढे येण्याचा अवकाश होता. लोकांना त्याची प्रतिक्षा होती. त्यांना युपीएची सत्ता उलथून पाडायची होती. पण ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत नसलेल्यांकडे त्या उठावाचे नेतृत्व गेलेले होते. त्यांनाही जनमानसात खदखदणार्‍या असंतोषाचा आवाका आलेला नव्हता. म्हणूनच एक मोठी उसळी येऊन ती आंदोलने बारगळली. पण मनामनातला असंतोष विझलेला नव्हता. अशावेळी त्याच राख साचलेल्या निखार्‍यावर फ़ुंकर घालून नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाची हाक दिली. युपीएविषयीच्या जनमानसातील तिटकार्‍याला मोदींनी चुड लावली व आगडोंब उसळल्यासारखा त्यांना राजकीय प्रतिसाद मिळत गेला.\nजनमानसातील नाराजी व स्फ़ोटक भावनांचे संकलन करून त्याला बाहेरच्या घटकांची जोड देणारा नेताच परिवर्तनाचा चमत्कार घडवू शकत असतो. ती कधी रक्तरंजित क्रांती असते, तर कधी तो राजकीय सत्तापालट असतो. मोदींच्या पुढाकाराने देशात चार वर्षापुर्वी राजकीय परिवर्तन घडले. तरी तितक्या गतीने आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडलेला अनुभव लोकांच्या वाट्याला आलेला नाही. सहाजिकच राजकीय अराजक संपुष्टात आल्याने तात्पुरता दिलासा मिळालेले लोक खुश होते. पण सामाजिक बदलाची त्यांची अपेक्षा आजही पुर्ण झालेली नाही. त्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. सहाजिकच त्याचे फ़ुटकळ धमाके अधूनमधून होत असतात. त्रिपुरात कम्युनिस्टांचे सरकार ही अडगळ झालेली होती आणि परिवर्तनात त्याला हाकलून लावणे अगत्याचे होते. ते कम्युनिस्ट करू शकले नाहीत तर भाजपाने लोकभावनेला साथ दिली. इतरत्र कुठे भाजपाचाही पराभव होईल. जिथे जो पक्ष वा नेता प्रस्थापित होऊन बसलेला असतो, त्याला उलथून पाडायला लोक उत्सुक असतात. नुसता लेनिनचा पुतळा उभा करून कोणी क्रांतीकारक होत नाही. लेनिनची क्रांती अराजकाच्या मार्गाने गेली होती आणि तिने राजकीय सत्तापालट केल्यावर तीच एक मस्तवाल एकाधिकारी सत्ता बनून गेली होती. त्यात लोकशाही बदलाची मुभा ठेवलेली नव्हती. पण त्रिपुरात तशी सोय होती आणि तिथल्या सत्तापालटातून लोकांनी कम्युनिस्टही स्थितीवादी आहेत, याची ग्वाही दिलेली आहे. तत्वज्ञान नव्हेतर अनुभव महत्वाचा असतो. जिथे जीवन जैसे-थेवादी होऊन जाते, तिथे परिवर्तनाची गरज निर्माण होत असते. प्रस्थापिताला लोक कंटाळतात आणि शक्यता निर्माण झाली, मग परिवर्तन घडवून आणण्याला हातभार लावतात. मात्र तशी शक्यता वा मोहात टाकणारे स्वप्न दाखवणारा कोणीतरी अमोघ नेता समोर यावा लागत असतो. मोदींना ह्टवण्याचे संकल्प करणार्‍यांना म्हणूनच तसा अमोघ पर्याय समोर आणावा लागेल.\nकालपरवा नाशिक ते मुंबई असा शेतकर्‍यांचा लॉगमार्च यशस्वी झाला. त्याचा माध्यमात इतका गाजावाजा झाला, की जणू आता देशात मूलभूत राजकीय सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी, अशीच वर्णने वाचायला मिळत होती. वाहिन्यांवरच्या चर्चेतही तसाच अविर्भाव आणला जात होता. देशाच्या कानाकोपर्‍यात लहानमोठी आंदोलने होतच असतात. त्यातील आवेश आमुलाग्र परिवर्तनाचा असतो. प्रामुख्याने त्यात सहभागी झालेल्यांविषयीची ती सहानुभूती असते. पण शब्द व��� अन्य मार्गाने सहानुभूती व्यक्त करणारे त्यापासून आपल्याला अलिप्त राखत असतात. कारण जितका आवेश त्यातून सादर केला जात असतो, तितकी परिवर्तनाला पोषक परिस्थिती आली नसल्याची ते कृतीतूनच साक्ष देत असतात. ज्या शेकडो हजारो झुंडी व कळपांचा समाज बनलेला असतो, त्यांचा सामायिक समवेश यातल्या कुठल्या आंदोलनात नसतो वा सहभागही नसतो. कारण वेगवेगळ्या कारणास्तव अशी आंदोलने विभिन्न प्रसंगी होत असतात. आज रस्त्यावर उतरलेला उद्याच्या आंदोलनाचा प्रेक्षक होत असतो. त्यांना आपापले स्वार्थ वा मतलब गुंडाळून कुठल्याही आंदोलनात सहभागी होण्याची उबळ येण्याइतकी स्थिती निर्माण होत नाही, तोवर परिवर्तनाची चळवळ उभी रहात नाही, की तशी शक्यताही निर्माण होत नाही. प्रामुख्याने लोकशाहीत अशा शक्यता खुपच दुर्मिळ असतात. कारण लोकमतातून सत्तेवर आलेला राज्यकर्ता किमान लोकसंख्येला नाराज व निराश करण्याची चतुराई दाखवित असतो. ज्याला तो समतोल संभाळता येत नाही, त्याच्याविषयी मग सार्वत्रिक नाराजी व तिटकारा वाढीस लागत असतो. अल्पमताची वा निर्विवाद सत्ता हाती असतानाही सोनिया, राहुल वा कॉग्रेस नेत्यांनी केलेली अरेरावी ज्या लोकसंख्येने अनुभवली आहे, तितका बेछूट कारभार मोदींच्या कारकिर्दीत झालेला नसेल, तर नुसत्या आवेशपुर्ण शब्दांनी भाषणांनी परिवर्तनाचे वारे कसे वाहू लागतील\nलालूंना तुरूंगवासातून वा़चवण्यासाठी अध्यादेश काढणे. अनेक घोटाळे उघडकीस आल्यानंतरही अण्णा हजारे वा रामदेव बाबांना अटक करण्यापर्यंत मस्तवालपणे सत्तेचा दुरूपयोग करण्याची युपीएने मजल मारली होती. त्याचा मागमूस कुठे मोदी सरकारमध्ये दिसला आहे काय उलट नीरव मोदी, मल्ल्या असे घोटाळे उघड झाल्यावर त्यावर योग्य कारवाई करणे व तशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वत: सरकारने पुढाकार घेणे, यातला फ़रक बुद्धीमंतांना समजत नसला तरी जनतेला तो अनुभवास येत असतो. आपापल्या मतलब वा मागणीसाठी सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना एकूण सरकारी निर्णयातून काही जाचक वाटलेले नसेल, तर परिवर्तनाला लोक प्रवृत्त होत नाहीत. त्याच्या विरोधात राजकीय लढाया होऊ शकतात. पण व्यापक समाजजीवनाला भेडसावणारी स्थिती निर्माण होत नाही. अशावेळी मग बदलासाठी कायम आसूसलेल्या वर्गाला कुठल्याही लहानमोठ्या घटनेमध्ये परिवर्तनाची बी���े आढळू लागली तर नवल नाही. पण त्या बदलासाठी आवश्यक अशा बाह्य घटकांचा दुष्काळ तशा क्रांतीला चालना देत नसतो. काही वेळासाठी लालबुंद रसरशीत दिसणारे ते निखारे जरूर असतात. पण त्यातून आगडोंब पेटवणारा वणवा निर्माण होत नाही. म्हणून मग उत्तरप्रदेश़चे निकाल येताच शेतकर्‍यांच्या लॉंगमार्चचे कौतुक विसरले जाते आणि मायावती अखिलेशच्या आरत्या सुरू होतात. देशव्यापी महोल निर्माण होत नाही, की तशी कुठे चाहूलही लागत नाही. जी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही. मग क्रांतीचा नुसता गडगडाट करून काय साध्य होणार आहे उलट नीरव मोदी, मल्ल्या असे घोटाळे उघड झाल्यावर त्यावर योग्य कारवाई करणे व तशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वत: सरकारने पुढाकार घेणे, यातला फ़रक बुद्धीमंतांना समजत नसला तरी जनतेला तो अनुभवास येत असतो. आपापल्या मतलब वा मागणीसाठी सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना एकूण सरकारी निर्णयातून काही जाचक वाटलेले नसेल, तर परिवर्तनाला लोक प्रवृत्त होत नाहीत. त्याच्या विरोधात राजकीय लढाया होऊ शकतात. पण व्यापक समाजजीवनाला भेडसावणारी स्थिती निर्माण होत नाही. अशावेळी मग बदलासाठी कायम आसूसलेल्या वर्गाला कुठल्याही लहानमोठ्या घटनेमध्ये परिवर्तनाची बीजे आढळू लागली तर नवल नाही. पण त्या बदलासाठी आवश्यक अशा बाह्य घटकांचा दुष्काळ तशा क्रांतीला चालना देत नसतो. काही वेळासाठी लालबुंद रसरशीत दिसणारे ते निखारे जरूर असतात. पण त्यातून आगडोंब पेटवणारा वणवा निर्माण होत नाही. म्हणून मग उत्तरप्रदेश़चे निकाल येताच शेतकर्‍यांच्या लॉंगमार्चचे कौतुक विसरले जाते आणि मायावती अखिलेशच्या आरत्या सुरू होतात. देशव्यापी महोल निर्माण होत नाही, की तशी कुठे चाहूलही लागत नाही. जी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही. मग क्रांतीचा नुसता गडगडाट करून काय साध्य होणार आहे तो क्रांतीचा झंजावात येण्यासाठी समाजातील लहानमोठ्या अर्ध्या तरी झुंडी व कळप घराबाहेर पडण्याची परिस्थिती आवश्यक आहे. पण तिचा कुठेच मागमूस नाही.\n(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकात��े आहेत)\nअखेरीस सातव्या दिवशी अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. तुलना करायची तर सात वर्षापुर्वीचा आपल्या तेरा दिवसांच्या उपोषणाची बरोबरीही अण्णा करू शकले नाहीत. अर्थात मुंबईच्या बीकेसीमध्येही त्यांनी त्याच काळात तिसर्‍या दिवशीच उपोषण गुंडाळलेले होते. आता त्यापेक्षा चार दिवस अधिक झाले आहेत. पण याची गरज होती काय मागल्या खेपेस अण्णांना मिळालेला देशव्यापी प्रतिसाद आणि यावेळचे दुर्लक्ष, याचा काही अभ्यास अण्णा व त्यांचे अन्य सहकारी करणार आहेत किंवा नाही मागल्या खेपेस अण्णांना मिळालेला देशव्यापी प्रतिसाद आणि यावेळचे दुर्लक्ष, याचा काही अभ्यास अण्णा व त्यांचे अन्य सहकारी करणार आहेत किंवा नाही नसतील, तर उपोषणांची एक मालिका तयार होईल आणि अधिक काहीही साधले जाणार नाही. आंदोलन वा चळवळी आजकालच्या जमान्यातली लढाई वा युद्धच असते. त्यात रणनितीला खुप महत्व असते. मागल्या रामलिला उत्सवात परिस्थिती पोषक होती आणि तात्कालीन राज्यकर्ते त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने बेजार झालेले होते. कारभाराचा पुरता बोर्‍या वाजलेला होता आणि एकूणच सामान्य माणूस विविध कारणांनी त्रस्त झालेला होता. आज त्यापेक्षा फ़ारच काही उत्तम चालू नाही. पण असह्य होऊन लोकांनी रस्त्यावर उतरावे, इतकीही परिस्थिती डबघाईला गेलेली नाही. ह्याचे भान मोसमी व्यापार करणार्‍यांना नेमके असते. ऐन उन्हाळ्यात कोणीही ताक वा शीतपेयांची टपरी लावतो आणि तेजीत धंदा करतो. त्याऐवजी त्याने रेनकोट वा छत्रीचे दुकान मांडले, तर ते ओसच पडणार ना नसतील, तर उपोषणांची एक मालिका तयार होईल आणि अधिक काहीही साधले जाणार नाही. आंदोलन वा चळवळी आजकालच्या जमान्यातली लढाई वा युद्धच असते. त्यात रणनितीला खुप महत्व असते. मागल्या रामलिला उत्सवात परिस्थिती पोषक होती आणि तात्कालीन राज्यकर्ते त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने बेजार झालेले होते. कारभाराचा पुरता बोर्‍या वाजलेला होता आणि एकूणच सामान्य माणूस विविध कारणांनी त्रस्त झालेला होता. आज त्यापेक्षा फ़ारच काही उत्तम चालू नाही. पण असह्य होऊन लोकांनी रस्त्यावर उतरावे, इतकीही परिस्थिती डबघाईला गेलेली नाही. ह्याचे भान मोसमी व्यापार करणार्‍यांना नेमके असते. ऐन उन्हाळ्यात कोणीही ताक वा शीतपेयांची टपरी लावतो आणि तेजीत धंदा करतो. त्याऐवजी त्याने रेनकोट वा छत्रीचे दुकान मांडले, तर ते ओसच पडणार ना हे अण्णांना मागल्या खेपेस घोड्यावर बसवणार्‍या केजरीवाल यांना नेमके कळते. म्हणूनच अण्णा कृपेने सत्तेपर्यंत गेलेल्या त्या नवख्या नेत्यानेही अण्णांकडे पाठ फ़िरवली होती. मग त्यापेक्षा दिर्घकाळ राजकारणात मुरलेल्यांनी अण्णांच्या धमकीला भीक कशाला घालावी हे अण्णांना मागल्या खेपेस घोड्यावर बसवणार्‍या केजरीवाल यांना नेमके कळते. म्हणूनच अण्णा कृपेने सत्तेपर्यंत गेलेल्या त्या नवख्या नेत्यानेही अण्णांकडे पाठ फ़िरवली होती. मग त्यापेक्षा दिर्घकाळ राजकारणात मुरलेल्यांनी अण्णांच्या धमकीला भीक कशाला घालावी त्यातूनच मग उपोषण गुंडाळण्याची अशी नामुष्की अण्णांवर आलेली आहे. शेवटी असे काय हाती पडले, की अण्णांनी उपोषण गुंडाळावे\nया उपोषणाचा आरंभ करण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना अण्णांनी केलेली मोठी तक्रार म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३०=४० पत्रे लिहीली. पण एकाही पत्राचे उत्तर मोदींकडून मिळालेले नव्हते. गुरूवारी उपोषण गुंडाळताना त्यांना पंतप्रधानांचे मागण्या मान्य असल्याचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. अण्णांचे तेवढ्यावर समाधान झाले. त्यांनी गाशा गुंडाळला. इतकीच मागणी होती, तर त्यांनी आधीच तसे जाहिरपणे सांगून टाकायचे होते. पंतप्रधानांनी आपल्याला आश्वासनांचे लिखीत पत्र द्यावे, आपण सहा महिने उपोषणाचा निर्णय पुढे ढकलतो. त्यांना रामलिला मैदान बुक करावे लागले नसते, की इतक्या उकाड्यात इतरांनाही तापत बसावे लागले नसते. पण अण्णांनी आपल्या इतर सगळ्या मागण्या अगत्याने मांडल्या. तरी आपले उपोषण पंतप्रधानांच्या पत्रासाठी असल्याचे एकदाही स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्यांना त्रास झाला आणि इतरांनाही उगाच धावपळ करावी लागली. जो पंतप्रधान मागल्या तीनचार वर्षात अण्णांच्या ३०-४० पत्रांना साधे उत्तर पाठवण्याचे सौजन्यही दाखवत नाही, त्याच्या असल्या आश्वासक पत्रावर अण्णा विश्वास कसा ठेवतात आणि पत्रात काय म्हटले आहे आणि पत्रात काय म्हटले आहे त्या मागण्या ‘तत्वत:’ मान्य असून येत्या सहा महिन्यात अण्णांच्या मागण्या पुर्ण होतील. हे सर्व इतके सोपे असते, तर मोदींनी अण्णांना उपोषणाला बसायची पाळी सुद्धा येऊ दिली नसती. कु��लीही मागणी तत्वत: मान्य करण्यात कोणत्याही सरकारला कधी अडचण नसते. सवाल त्या मागणीच्या व्यवहाराचा असतो. व्यवहारात त्या मागण्या पुर्ण करण्याची वेळ आली, मग तारांबळ सुरू होते. म्हणून आजवरच्या कुठल्याही सरकारांनी कोणत्याही आंदोलनाच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य केलेल्या आहेत. मात्र त्यातल्या बहुतांश मागण्या व्यवहारात कधीच पुर्ण केल्या नाहीत वा झालेल्या नाहीत. मग या आश्वासनांचे काय होईल\nयाचा साधासरळ अर्थ इतकाच, की अण्णांच्या अहंकाराला खतपाणी घालण्याचे काम सरकारने यशस्वीरित्या पार पाडले. या सत्ताधीशांनी युपीए सरकारसारखा कुठलाही मुर्खपणा करून कठोर कारवाईचा बडगा उचलला नाही, की अण्णांना हुतात्मा होण्याची संधी दिली नाही. ह्याला धुर्तपणा वा सरकारी लबाडी नक्की म्हणता येईल. अण्णा एकदा उपोषणाला बसले, मग प्रतिदिन आंदोलनासाठी कसोटीचा प्रसंग येत जातो. शिवाय परिस्थिती कितीही नाजूक झाली तरी ती जनतेसाठी होणार नसून अण्णा व त्यांच्या अनुयायांसाठी स्थिती नाजूक होणार, हे उघड होते. जसजशी स्थिती नाजूक होते, तशी आंदोलनकर्त्यांची तारांबळ उडत जाते. आयुष्यभर विरोधी पक्षातच खर्ची पडलेल्या भाजपाच्या बहुतांश नेत्यांना त्याची पुर्ण जाणीव आणि अनुभव आहे. आंदोलनाचा अजिबात अनुभव नसलेले व सत्तेने सुस्तावलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांचे हे सरकार नाही. म्हणूनच त्यांना आंदोलनकर्ते व उपोषणकर्ते यांच्या जमेच्या बाजूप्रमाणेच दुबळ्या बाजूही नेमक्या ठाऊक आहेत. विद्यमान पंतप्रधान आयुष्यातील तीन दशके सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट उपसलेला आहे. त्यामुळेच अण्णांपेक्षाही आंदोलनातील अडचणी व मनस्तापाचे बारकावे, त्याला ठळकपणे ठाऊक आहेत. अण्णांच्या पत्राला पंतप्रधान म्हणूनच उत्तर देत नव्हते. उलट त्यांनी अण्णांना उपोषणाच्या भरीला घालण्याचा यशस्वी डाव खेळला. त्यामागे उपोषणाचे दिवस वाढत जातील तसे अण्णाच घायकुतीला येतील, ही खात्री होती. तेच तंत्र यशस्वी ठरले आणि कुठल्याही गडबडीशिवाय नुसत्या पत्राने अण्णांच्या तोंडाला पंतप्रधानांनी पाने पुसलेली आहेत. अण्णांनी पदरात पडलेले पवित्र करून घेतले. कारण त्यांच्यासमोर अन्य कुठलाच पर्याय नव्हता. पण अण्णा ते अण्णाच. त्यांनी यातही आपल्या अहंकाराला चुचकारत सहा महिन्यांनी पुन्हा उपोषण करण्याची दमदाटी देत उपोषणाची सांगता केली.\nतुलनाच करायची तर अण्णा वा अन्य तत्सम आंदोलनकर्ते वा चळवळीचे महात्मे, हे कायम पंचतारांकित लढ्यातले राहिलेले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून लाठीमार सोसलेला नाही की घाम गाळून शारिरीक कष्ट उपसलेले नाहीत. उलट मोदींचे आयुष्य दोनतीन दशके असे सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट उपसण्यात गेलेले आहे. त्याचे किस्से त्यांनीही अनेकदा कथन केलेले आहेत. अण्णांनी महात्मा म्हणूनच उपोषणे केली वा राज्यकर्त्यांना दमदाटी केलेली होती. ज्या कॉग्रेसी मंत्री नेत्यांची हयात सुखनैव सत्ता भोगण्यात गेली, त्यांना आंदोलनाची झळ किती असते वा त्यातले दुबळेपण काय असते, त्याचा थांगपत्ता नाही. हा २०११ व २०१८ सालातला मोठा फ़रक आहे. तो अण्णांना उमजलेला नाही व आजची परिस्थितीही तितकी सरकारच्या विरोधात नाही. म्हणूनच सरकारला कोंडीत पकडण्याचा मोसमच चुकलेला होता. पण एकदा उडी घेतली, मग माघार अवघड होऊन जाते आणि तशी वेळ आली, मग मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारलाच शरण जावे लागत असते. मोदींनी त्याची प्रतिक्षा केली आणि अखेर उपोषण गुंडाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकरवी अण्णांना पळवाट काढून दिली. नुसते पत्रावर उपोषण आवरायचे आणि सहा महिन्यांनी तेच पुन्हा करायचे, तर तसा निर्वाणीचा इशारा आधी देऊन अण्णांनी सप्टेंबरमध्येच उपोषणाचा फ़ड मांडायचा होता. कदाचित निवडणूकांचा मोसम तेव्हा भरात असल्याने सरकारला अधिक लौकर वाकवता आले असते. पण आता तेही अशक्य आहे. रिकाम्या व ओस पडलेल्या रामलिला मैदानाने अण्णांना धडा शिकवला आहे. तो उमजला असेल, तर सप्टेंबरच्या उपोषणाची वेळ येणार नाही. तेव्हा उपोषणापुर्वीच मोदी नवे पत्र पाठवून अण्णांना खुश करतील. अण्णांचा अहंकार चुचकारला मग खुप झाले. बाकीच्या मागण्या पुरवठ्यासाठी असतात ना\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nदोन आठवड्यापुर्वी नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा मुंबईत पोहोचण्यापर्यंत गाजत गेला आणि विधानसभेपर्यंत जाऊन विषय निकालात निघाला. पण विषय काय होता आणि कुठला विषय निकालात निघाला चर्चा त्यावर झालेली नाही की होत नाही. ज्या मागण्या घेऊन या लॉंग मार्चची सुरूवात झालेली होती, त्यापैकी काय पदरात पडले चर्चा त्यावर झालेली नाही की होत नाही. ज्या मागण्या घेऊन या लॉंग मार्चची सुरूवात झालेली होती, त्यापैकी काय पदरात पड���े विधानसभा चालू असताना जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे धरणी ही महाराष्ट्राची जुनीच परंपरा आहे. म्हणूनच या ताज्या मोर्च्याने अनेकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या. पण त्याच्यापुढे काय होऊ शकले विधानसभा चालू असताना जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे धरणी ही महाराष्ट्राची जुनीच परंपरा आहे. म्हणूनच या ताज्या मोर्च्याने अनेकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या. पण त्याच्यापुढे काय होऊ शकले कधीकाळी डाव्या पुरोगामी चळवळी व पक्षांचा हा मोठा व मुख्य कार्यक्रम होता. त्यांचे निवडून आलेले तुरळक नेते विधानसभेत आवाज उठवायचे आणि त्याचे पडसाद म्हणून असे मोर्चे विधानसभेच्या आवारात येऊन धडकायचे. यावेळी विधानसभेत या मोर्चाचा जवळपास कोणी प्रतिनिधी नव्हता. ज्यांना आजवर प्रतिगामी वा भांडवलशाही व सरंजामशाहीचे प्रतिनिधी मानले जायचे, अशा पक्ष व नेत्यांनी या मोर्चाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. हा यातला प्रचंड मोठा विरोधाभास आहे. त्यात कधीकाळची कट्टर कम्युनिस्ट विरोधक शिवसेना होती आणि पुर्वीचे सत्ताधीश साखरसम्राट कॉग्रेस राष्ट्रवादीही सहभागी होते. सत्तेत बसलेल्या भाजपाला वा सत्तेत बसूनही विरोधाचा पवित्रा कायम घेतलेल्या शिवसेनेला, त्यामुळे काहीही फ़रक पडलेला नाही. एकूणच मोर्चामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा राजकीय समिकरणावर या मोर्चाने किती परिणाम केला, याचेही विवेचन होण्याची गरज आहे. कारण हा काही समारंभ वा सोहळा नव्हता. त्यामागे काही राजकीय भूमिका असल्याचे अगत्याने सांगितले जात होते, किंवा भासवले जात होते. मग त्याचा काय प्रभाव राज्याच्या सत्तेवर पडला वा पडू शकेल, याचे मोजमाप महत्वाचे ठरते. पण तसे कुठे होताना दिसलेले नाही, हे दुर्दैव आहे. कारण हा कौतुक सोहळा नव्हता.\nमहाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता साडेतीन वर्षाचा कालावधी उलटला आहे आणि नुसते आवाज उठवणार्‍या विरोधी पक्ष वा चळवळींनी असे अनेक सोहळे पार पाडलेले असले तरी राजकारण ढवळून काढू शकेल, असा कुठलाही परिणाम होताना दिसलेला नाही. शरद पवार याही वयात ग्रामिण भाग पिंजून काढत आहेत आणि हल्लाबोल वा तत्सम आंदोलनांनी विरोधी राजकारणाला चालना देण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. दुसरीकडे भीमा कोरेगाव किंवा मराठा मोर्चा अशा राजकारणबाह्य वाटणार्‍या कृतीही घडलेल्या आहेत. पण त्याचा कुठलाही ���्रभाव पक्षीय वा निवडणूकीच्या राजकारणावर पडताना दिसला नाही. फ़डणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर दोन अडीच वर्षात झालेल्या लहानसहान महत्वाच्या निवडणूकात भाजपाने यश मिळवले. हे आंदोलनाच्या राजकारणाचे यश म्हणता येईल का कारण लोकशाहीतले आंदोलन निवडणूका प्रभावित करणारे असावे लागते. मराठा मोर्चा ऐन भरात असताना स्थानिक संस्थांच्या व महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या. त्यात विधानसभा निकालाचे प्रतिबिंब पडलेले होते. एका नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांनी बाजी मारलेली दिसली. पण माजी मुख्यमंत्र्याने एका महापालिकेत आपला प्रभाव पाडण्याला तितके महत्व देता येत नाही. पवारांच्या हल्लाबोल आंदोलनाचाही कुठे परिणाम होताना दिसलेला नाही. म्हणून तर मुख्यमंत्री सहजगत्या राज्याचे राजकारण हाताळू शकलेले आहेत. सत्तेतली भागिदार शिवसेना सतत विरोधात बोलत असूनही त्याचा विरोधकांना लाभ उठवता आला नाही, की अशा आंदोलनांनी सत्ताधार्‍यांना घाम फ़ुटायची वेळ आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मोर्चा निघालेला होता. तो अर्थातच अकस्मात वा उत्स्फ़ुर्त मोर्चा नव्हता. पुर्ण तयारीनिशी त्या़चे आयोजन झाले होते आणि यशस्वीही झाला. पण फ़लित काय कारण लोकशाहीतले आंदोलन निवडणूका प्रभावित करणारे असावे लागते. मराठा मोर्चा ऐन भरात असताना स्थानिक संस्थांच्या व महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या. त्यात विधानसभा निकालाचे प्रतिबिंब पडलेले होते. एका नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांनी बाजी मारलेली दिसली. पण माजी मुख्यमंत्र्याने एका महापालिकेत आपला प्रभाव पाडण्याला तितके महत्व देता येत नाही. पवारांच्या हल्लाबोल आंदोलनाचाही कुठे परिणाम होताना दिसलेला नाही. म्हणून तर मुख्यमंत्री सहजगत्या राज्याचे राजकारण हाताळू शकलेले आहेत. सत्तेतली भागिदार शिवसेना सतत विरोधात बोलत असूनही त्याचा विरोधकांना लाभ उठवता आला नाही, की अशा आंदोलनांनी सत्ताधार्‍यांना घाम फ़ुटायची वेळ आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मोर्चा निघालेला होता. तो अर्थातच अकस्मात वा उत्स्फ़ुर्त मोर्चा नव्हता. पुर्ण तयारीनिशी त्या़चे आयोजन झाले होते आणि यशस्वीही झाला. पण फ़लित काय आणखी एकदा आश्वासनांच्या बदल्यात आंदोलन संपले\nकुठल्याही आंदोलन वा मोहिमेच्या आधी काही उद्दीष्टे निश्चीत करायची असता��. कुठपर्यंत मजल मारायची आणि प्रसंगी कुठे येऊन तडजोड करायची, याचीही तयारी आधीपासून असायला हवी. त्याचा पुर्ण अभाव या मोर्चात दिसला. त्यामुळे त्यात सहभागी झालेल्या व वेदना सोसून उन्हातान्हात पायपीट केलेल्यांच्या पदरात नेमके काय पडले, असा प्रश्न शिल्लक रहातो. तोंडी नव्हेतर लेखी आश्वासन घेऊनच मोर्चा पांगला. म्हणजे सगळा आटापिटा लेखी आश्वासनांसाठीच होता काय अशी लेखी आश्वासने विधानसभेत वा विविध परिसंवाद चर्चांमध्ये अधूनमधून दिली जातच असतात. त्याची कितीशी फ़लश्रुती होत असते अशी लेखी आश्वासने विधानसभेत वा विविध परिसंवाद चर्चांमध्ये अधूनमधून दिली जातच असतात. त्याची कितीशी फ़लश्रुती होत असते नसेल तर तेवढ्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकर्‍यांना पायपीट करीत नाशिक ते मुंबई चालायला भाग पाडण्याची काय गरज होती नसेल तर तेवढ्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकर्‍यांना पायपीट करीत नाशिक ते मुंबई चालायला भाग पाडण्याची काय गरज होती एका आमरण उपोषणानेही अशी लेखी आश्वासने मिळाली असती. पण तसे झाले नाही आणि गोडगोड बोलून मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, असे नक्की म्हणता येईल. पण सत्ताधारी नेहमीच असे गोडबोले असतात व गोड बोलून विषय गुंडाळत असतात. त्यात गुंडाळले जाऊ नये, याची सावधानता नेत्यांनी राखायची असते. त्यांचा कुठे पत्ता नव्हता. मोर्चाचे आयोजक कोडकौतुकानेच भारावलेले होते आणि इतर लोक शेतकर्‍यांच्या भाजलेल्या पायावर आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेण्यात रमलेले होते. म्हणूनच मागल्या वर्षी शेतकरी संपाचे झाले तसेच या लॉंगमार्चचे झाले. त्यातून काय साधले त्याचा विचार हळुहळू सुरू होईल. कारण प्रश्न आहेत तिथेच आहेत आणि कौतुकाच्या वर्षावानेच मोर्चाचे समापन झाले आहे. मोर्चाला भेदक व परिणामकारक बनवण्यापेक्षा अनेकांनी त्यात आपले मतलब शोधून काढले. त्याचे उदात्तीकरण करताना मोर्चाच्या हेतूला हरताळ फ़ासला गेला. एका ज्येष्ठ डाव्या पत्रकाराने वापरलेले शब्दच त्या मोर्चाची किती मोठी थट्टा होती, ते लक्षात घ्यायला हवे.\nया मोर्चाच्या दरम्यान इशान्य भारतात डाव्यांची सत्ता उध्वस्त करून भाजपाने त्रिपुरामध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. मोठ्या संख्येने विधानसभेत भाजपाला यश मिळाले आणि डाव्यांचा धुव्वा उडाला. त्यानंतर तिथे एका ���ावातला कॉम्रेड लेनिनचा भव्य पुतळा जमावाने उखडून टाकला. त्यावरून देशात इतरत्र मोठा गहजब झाला. तो संदर्भ घेऊन एका डाव्या पत्रकाराने दिलेली प्रतिक्रीया काय होती त्रिपुरात एक लेनिन उखडून टाकला आणि नाशिकचे ३५ हजार लेनिन मुंबईला मोर्चाने येऊन धडकले. या मोर्चा्त सहभागी झालेल्यांना लेनिन संबोधणे, ही त्यांची तशीच लेनिन या व्यक्तीमत्वाची टवाळी नाही काय त्रिपुरात एक लेनिन उखडून टाकला आणि नाशिकचे ३५ हजार लेनिन मुंबईला मोर्चाने येऊन धडकले. या मोर्चा्त सहभागी झालेल्यांना लेनिन संबोधणे, ही त्यांची तशीच लेनिन या व्यक्तीमत्वाची टवाळी नाही काय एका लेनिनने रशियन राजेशाहीच्या विरोधात काहुर माजवले आणि लाखो लोकांना संघटित करून ती जुलूमशाही सत्ता उलथून पाडली. जगातली पहिलीवहिली कम्युनिस्ट सत्ता रशियामध्ये प्रस्थापित केली, ती सत्ता सात दशके अबाधित चालली. किंबहूना त्या देशाला जगाचा एक म्होरक्या बनवून गेली. त्या क्रांतीचा आदर्श स्विकारून जगातल्या अनेक देशात कम्युनिस्ट क्रांती होण्याला चालना मिळाली. अशा लेनिनची तुलना भारतातला एक डावा पत्रकार मोर्चातल्या शेतकर्‍यांशी करणार असेल, तर हा सगळा प्रकार किती थिल्लर होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. राजकीय सत्तापालट वा क्रांती इतकी सोपी असते काय एका लेनिनने रशियन राजेशाहीच्या विरोधात काहुर माजवले आणि लाखो लोकांना संघटित करून ती जुलूमशाही सत्ता उलथून पाडली. जगातली पहिलीवहिली कम्युनिस्ट सत्ता रशियामध्ये प्रस्थापित केली, ती सत्ता सात दशके अबाधित चालली. किंबहूना त्या देशाला जगाचा एक म्होरक्या बनवून गेली. त्या क्रांतीचा आदर्श स्विकारून जगातल्या अनेक देशात कम्युनिस्ट क्रांती होण्याला चालना मिळाली. अशा लेनिनची तुलना भारतातला एक डावा पत्रकार मोर्चातल्या शेतकर्‍यांशी करणार असेल, तर हा सगळा प्रकार किती थिल्लर होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. राजकीय सत्तापालट वा क्रांती इतकी सोपी असते काय कुठल्याही मोर्चाने शेदिडशे किलोमीटर्स चालण्याने क्रांती होते काय कुठल्याही मोर्चाने शेदिडशे किलोमीटर्स चालण्याने क्रांती होते काय लेनिन इतका दुधखुळा होता काय लेनिन इतका दुधखुळा होता काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. कारण तो एक डावा पत्रकार नव्हेतर एकूण माध्यमांनी या मोर्चाला डोक्यावर घेतल��� होते आणि जणू आता शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न संपणार असल्याच्या थाटात, मोर्चाची वर्णने चाललेली होती. त्यातले कष्ट व प्रयास किरकोळ नव्हते. स्थानिक नेतॄत्वाच्या तुलनेत मोर्चाचे यश मोठेच आहे. पण राज्यव्यापी परिणाम बघता तो मोर्चा नगण्य ठरला.\nदिडदोन वर्षापुर्वी असेच मराठा मूक मोर्चे निघू लागले आणि त्यांची व्याप्ती बघून सत्ताधारीही विचलीत झाले होते. पण मोर्चाचा आकार व संख्या यापलिकडे त्यातून काय साध्य झाले, असा प्रश्न आजही शिल्लक आहे. त्याही मोर्चाच्या अनेक मागण्या होत्या आणि पवारप्रणित हल्लाबोल आंदोलनाच्याही अनेक मागण्या होत्या. यापैकी कशाचा निचरा होऊ शकला आहे कर्जमाफ़ीपासून हमीभाव किंवा जमिनीचे पट्टे, अशा अनेक मागण्या कित्येक वर्षे धुळ खात पडलेल्या आहेत. त्याचा आधीची सरकारे व सत्ताधारी पक्षांनी कधी गंभीर विचार केला नाही व आजचेही सरकार करू शकलेले नाही. प्रसंग जितका बाका आला, तितके सुटसुटीत फ़ेरबदल जरूर झाले. परंतु शेतकर्‍यांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यचा मूलभूत विचार वा प्रयास कधी झाला नाही. जे शेतकरी मोर्चाचे तेच अन्य विविध मोर्चे व आंदोलनांचे झालेले आहे. मोर्चे आंदोलने यांची भव्यता वाढलेली आहे. पण दिवसेदिवस ते देखावे होत चालले आहेत. त्यातून प्रसिद्धीच्या घोड्यावर स्वार होण्याची नेत्यांची प्रवृत्ती वाढत चालली आहे. माध्यमातून व प्रसिद्धीतून सहानुभूती संपादन करण्यापलिकडे मोर्चांना हेतू राहिलेला नाही. अण्णा हजारे व केजरीवाल यांच्या पुढाकाराने झालेल्या लोकपालच्या आंदोलनाने देशातील चळवळी व आंदोलनांचे स्वरूप आमुलाग्र बदलून गेले आहे. त्यात अल्पावधीत जनमानसाला प्रभावित करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. दुरगामी परिणाम वा प्रभाव, ही बाब विसरली गेली आहे. आपापल्या संघटना व नेतृत्वाचे गड मजबूत करण्यासाठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घातला जातो आणि तितका हेतू साध्य झाला, मग प्रश्नांना धुळ खाण्यासाठी अडगळीत फ़ेकून दिले जाते. आंदोलने वा मोर्चाचा हेतू यापेक्षा दुरगामी असायला हवा. त्यातून समाजमनात रुजत असलेल्या निराशा वा वैफ़ल्याची मशागत करून असंतोषाची जोपासना केली जायची.\nपाच वर्षापुर्वी अवघ्या देशाचे आशास्थान झालेले अण्णा हजारे, आज दिल्लीत आपल्या उपोषणाला सरकारने जागा नेमून द्यावी म्हणून पंतप्रधानांना पत्र पाठवतात. मग तशी जागा मिळालेली नाही म्हणून तक्रार करतात. मराठा मोर्चा वा शेतकरी मोर्चाला विविध सवलती व सुविधा देण्यासाठी सरकारच पुढाकार घेत असते आणि अन्य राजकीय पक्ष त्यांचा आवाज उठवायला हातभार लावतात. पण यापैकी कितीजणांना त्या शेतकरी समस्यांविषयी आस्था असते तितकी झळ सोसायची तयारी असते तितकी झळ सोसायची तयारी असते सत्तेत बसलेल्या शिवसेनेने पाठींबा देणे आणि सरकारमध्येही सहभागी असण्यात दुटप्पीपणा नाही काय सत्तेत बसलेल्या शिवसेनेने पाठींबा देणे आणि सरकारमध्येही सहभागी असण्यात दुटप्पीपणा नाही काय मोर्चाला सहानुभूती दाखवणार्‍या राष्ट्रवादी वा कॉग्रेस पक्षाचे या मोर्चातील योगदान कोणते मोर्चाला सहानुभूती दाखवणार्‍या राष्ट्रवादी वा कॉग्रेस पक्षाचे या मोर्चातील योगदान कोणते त्यापैकी कोणी फ़डणवीस सरकारची कोंडी व्हावी म्हणून विधानसभा वा इतरत्र राजकीय पेचप्रसंग निर्माणा केला काय त्यापैकी कोणी फ़डणवीस सरकारची कोंडी व्हावी म्हणून विधानसभा वा इतरत्र राजकीय पेचप्रसंग निर्माणा केला काय खरोखरच शेतकरी समस्या इतकी ज्वलंत व जीवनमरणाचा प्रश्न अशा पक्षांना वाटत असेल, तर त्यांनी सामुहिक राजिनामे देऊन विधानसभेच्या निम्मेहून अधिक जागी पोटनिवडणूक घेण्याची वेळ आणायला काय हरकत आहे खरोखरच शेतकरी समस्या इतकी ज्वलंत व जीवनमरणाचा प्रश्न अशा पक्षांना वाटत असेल, तर त्यांनी सामुहिक राजिनामे देऊन विधानसभेच्या निम्मेहून अधिक जागी पोटनिवडणूक घेण्याची वेळ आणायला काय हरकत आहे किती आमदार तितके धाडस करू शकतील किती आमदार तितके धाडस करू शकतील आपल्यासाठी इतक्या आमदारांनी अधिकारपदे सोडण्याचा नुसता पवित्रा घेतला तरी उत्तेजित होणारा शेतकरी व त्याची संख्याच फ़डणवीस सरकारला शरणागत होण्यास भाग पाडू शकली असती. पण तसे झाले नाही व होणारही नाही. कारण नुसती कोरडी सहानुभूती हा देखावा आहे आणि त्याची सत्ताधारी पक्षालाही खात्री आहे. मोर्चाला पाठींबा देणार्‍या विरोधी पक्षीय आमदारांनाही पुन्हा निवडून येण्याची खात्री नाही. म्हणून ते टोकाचे पाऊल उचलत नाहीत. त्यापेक्षा पायपिटीने रक्ताळलेल्या शेतकर्‍यांच्या पायाची कौतुके सांगत राहिले. पण सामुहिक राजिनाम्याचे पाऊल त्यापैकी कोणी उचलले नाही, उचलणार नाही. त्यापेक्षा पाठींब्याचे ���ाब्दिक बुडबुडे स्वस्तातला सौदा असतो ना\nहा झाला विरोधी राजकारणाचा लेखाजोखा. पण ज्यांनी मोर्चाचे आयोजन केले वा त्यासाठी कष्ट घेतले त्यांचे काय किसान सभा म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिर्घकाळ संघटना चालवित आहेत आणि गतवर्षी त्यांनीच शेतकरी संपाचे हत्यार उपसलेले होते. त्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपसलेले कष्ट त्यांच्या शक्तीच्या तुलनेत मोठे आहेत. पण त्यातून त्यांना काय साधायचे होते किसान सभा म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिर्घकाळ संघटना चालवित आहेत आणि गतवर्षी त्यांनीच शेतकरी संपाचे हत्यार उपसलेले होते. त्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपसलेले कष्ट त्यांच्या शक्तीच्या तुलनेत मोठे आहेत. पण त्यातून त्यांना काय साधायचे होते नुसती प्रसिद्धी की संघटनात्मक शक्तीसाधना करायची होती नुसती प्रसिद्धी की संघटनात्मक शक्तीसाधना करायची होती मोर्चा वा आंदोलन हा महत्वाचा टप्पा असतो व त्यातून मागण्या मान्य होण्यापेक्षा जनक्षोभ संघटित करण्याला प्राधान्य असते. आंदोलनाचा भडका उडाला, मग जे वातावरण तयार होते, त्यावर स्वार होऊन पक्षाची विचारांची संघटना अधिक विस्तारीत करण्याला प्राधान्य असते. विरोधी राजकारण हे असंतोष संघटित करण्यावर शक्तीशाली होत असते. मागल्या दोनतीन दशकात स्वयंसेवी संघटनांकडे त्याचा पुढाकार गेल्यामुळे डाव्या पुरोगामी चळवळी व संघटना नामोहरम होत गेल्या. मोदी सत्तेत आल्यापासून त्या उपट्सुंभ स्वयंसेवी संस्थांची कोंडी झाली आहे. म्हणूनच या किंवा इतर मोर्चांचे महत्व अधिक होते. कारण त्या निमीत्ताने पुन्हा आंदोलनाची सुत्रे डाव्या पुरोगामी चळवळी व संघटनांच्या हाती येण्याची शक्यता वाढलेली आहे. ताजा मोर्चा त्याचाच दाखला होता. पण त्याची वाटचाल व परिणाम बघता तोही स्वयंसेवी मार्गाने गेलेला दिसतो. एकूणच पुरोगामी चळवळ व विचाराधारा स्वयंसेवी प्रवृत्तीला शरण गेल्याचे त्यातून लक्षात येते. तसे नसते तर या मोर्चाने खुप काही साधता आले असते आणि डाव्या संघटना व पक्षांना राज्याचे राजकारण गदगदा हलवता आले असते. पण तसे झालेले नाही आणि आता पुढल्या मोर्चा व आंदोलनापर्यंत शांतता नांदताना दिसेल. हसतमुखाने मुख्यमंत्री त्यावेळी कोणती आश्वासने द्यायची, त्याच्या तयारीला लागलेले असतील.\nगेल्या शुक्���वारी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशच्या दहापैकी नऊ जागा भाजपाने गणिती पद्धतीने जिंकल्या. त्याला जनतेचे समर्थन मिळवून संपादन केलेला विजय म्हणता येणार नाही. पण दुसरीकडे नियमांचा आधार घेऊन यश-अपयश ठरणार असेल, तर त्या विजयाविषयी शंका घेणे गैरलागू आहे. तरीही मायावती व इतरांनी भाजपावर लबाडी केल्याचा आरोप ठेवलेला आहे. आता अशा आरोपांची जितकी भाजपाला सवय झाली आहे, तितकाच हा आरोप सामान्य लोकांनाही अंगवळणी पडला आहे. कारण अशा कुठल्याही आरोपात तथ्य नसल्याचा दिर्घ अनुभव लोकांनी घेतला आहे. वर्षभरापुर्वी त्याच उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणूका झाल्या व त्यात भाजपाने अपुर्व यश संपादन केलेले होते. त्यात आपल्या पक्षाचा सफ़ाया झाला, म्हणून मायावतींनी थेट मतदान यंत्रावरच शंका घेतली होती. निवडणूक आयोग भाजपाचा एजंट म्हणून काम करतोय असाही आरोप केला होता. यात भाजपाचे यश बघण्यापेक्षा आपल्यातल्या त्रुटी कोणाला बघायच्या नाहीत, ही खरी समस्या आहे. मग आपले अपयश लपवण्यासाठी कुठलेही बेलगाम आरोप केले जातात. विधानसभा मतदानात यंत्राने गफ़लत केल्याचा आरोप खरा असता, तर फ़ुलपुर व गोरखपूर मतदानात भाजपाचा पराभव झालाच नसता. राजस्थान व अन्यत्रच्या मतदानातही तशीच गफ़लत करून भाजपाने विजय मिळवून दाखवला असता. पण जिथे आपला विजय होतो, तिथे लोकशाहीचा विजय आणि आपला पराभव झाला की भाजपाची लबाडी, असा आरोप बिनबुडाचा असतो. म्हणूनच त्यातून सामान्य जनतेचा विरोधी पक्षांविषयी भ्रमनिरास होत गेला आहे. पण इथे मुद्दा आहे, तो सपा-बसपा यांच्यात होऊ घातलेल्या युतीचा आणि २०१९ सालातल्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधी बड्या आघाडीचा आहे. राज्यसभेच्या ताज्या निकालानंतर त्या युती आघाडीचे भवितव्य काय असेल\nभाजपाकडे ३२५ आमदार होते आणि उर्वरीत आमदार विरोधात मतदान करणारे, हे गृहीत धरले तरी बसपाचा उमेदवार जिंकणे अवघड काम होते. गणिताप्रमाणे प्रत्येक विजयी उमेदवाराला किमान ३७ मते मिळायला हवी होती. आपले आठ उमेदवार पहिल्या फ़ेरीत निवडून आणण्यासाठी भाजपाला २९६ पेक्षा अधिक आमदार होते. म्हणजेच त्याच्याकडे आणखी २९ आमदार शिल्लक होते. त्यात ८ इतर आमदारांची भर पडली तर नववा उमेदवारही निवडून येऊ शकणार होता. समाजवादी ४७ मायावती १९ व कॉग्रेसचे ७ आमदार एकत्र केले तरी बेरीज ७३ होते. त��यातले दोघेजण तुरूंगात आणि त्यांना मतदानास कोर्टानेच प्रतिबंध घातलेला. म्हणजे उरले ७१ आमदार. त्यातून दोन उमेदवार निवडून आणायचे तर आणखी तीन आमदार हवे होते. पण यातल्याच दोनतीन आमदारांनी गद्दारी केली. हा भाजपाचा दोष कसा म्हणता येईल समाजवादी पक्षाने जया बच्चन या आपल्या उमेदवाराला ३८ मते दिली म्हणजे बसपाच्या उमेदवारासाठी उरली होती ३३ मते आणि त्यातही गद्दारी झाल्याने दहाव्या जागेसाठी दोन उमेदवारात पेच पडला होता. असे होते तेव्हा निवडून आलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तिथे भाजपाचे पारडे जड होते. कारण त्यांच्यापाशी तीनशे मते दुसर्‍या क्रमांकाची होती आणि बसपाकडे ३८ मतांचीच सोय होती. सहाजिकच ती दहावी जागा भाजपाला मिळणार, हे सोपे गणित होते. म्हणून याला गणिती विजय मानता येईल. पण तो व्यवहारी विजय सुद्धा आहे. कारण भाजपाचा नववा उमेदवार राज्यसभेत पोहोचला आहे आणि मायावतींचा पराभूत झाला आहे. आता प्रश्न असा आहे, की त्यामुळे मायावती कुणावर किती रागावणार व त्याचे राजकारणावर कोणते परिणाम संभवतात समाजवादी पक्षाने जया बच्चन या आपल्या उमेदवाराला ३८ मते दिली म्हणजे बसपाच्या उमेदवारासाठी उरली होती ३३ मते आणि त्यातही गद्दारी झाल्याने दहाव्या जागेसाठी दोन उमेदवारात पेच पडला होता. असे होते तेव्हा निवडून आलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तिथे भाजपाचे पारडे जड होते. कारण त्यांच्यापाशी तीनशे मते दुसर्‍या क्रमांकाची होती आणि बसपाकडे ३८ मतांचीच सोय होती. सहाजिकच ती दहावी जागा भाजपाला मिळणार, हे सोपे गणित होते. म्हणून याला गणिती विजय मानता येईल. पण तो व्यवहारी विजय सुद्धा आहे. कारण भाजपाचा नववा उमेदवार राज्यसभेत पोहोचला आहे आणि मायावतींचा पराभूत झाला आहे. आता प्रश्न असा आहे, की त्यामुळे मायावती कुणावर किती रागावणार व त्याचे राजकारणावर कोणते परिणाम संभवतात त्या चिडाव्यात म्हणून भाजपा प्रवक्त्याने दुखण्यावर बोट ठेवले, ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.\nफ़ुलपुर व गोरखपूर या दोन्ही जागी समाजवादी पक्षाने लोकसभेच्या पोटनिवडणूका जिंकल्या आणि त्याचे श्रेय मायावतींच्या एकतर्फ़ी पाठींब्याला जाते. शक्ती असतानाही त्यांनी तिथे उमेदवार टाकलेले नव्हते आणि अखिलेशने पाठींबा मागितलेला नसतानाही देऊन समाजवादी विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यानंतर सपाचे म्होरके अखिलेश यांनी मायावतींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले होते. विरोधक एकत्र आल्यास मोदीलाटेचा पराभव होतो, याची देशव्यापी चर्चा सुरू झाली होती. मागल्या दोन आठवड्यात त्यावरून देशभर घुसळण सुरू झाली होती. कारण या दोन जागी फ़क्त भाजपा उमेदवाराचा पराभव झाला नव्हता, त्या दोन्ही जागांवर २०१४ सालात निवडून आलेले खासदार सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पराभव त्यांचाच झाला असा निष्कर्ष काढला जाण्यात गैर काहीच नाही. तिथून विरोधी ऐक्याचे पडघम सुरू झाले होते आणि त्याचे पुढले पऊल म्हणून अखिलेशनी मायावतींचा राज्यसभा उमेदवार निवडून आणायला हातभार लावणे, ही अपेक्षा होती. पण निकाल बघता समाजवादी पक्ष तिथे कमी पडला. किंबहूना अखिलेशने मायावतींना दगा दिला, असाही सूर भाजपाच्या प्रवक्त्यांनी लावला आहे. तो जाणिवपुर्वक त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयास आहे. मायावतींनी या पराभवानंतर उघडपणे भाजपावर दलितविरोधी असल्याचा आरोप केला आणि राजकारणासाठी तो योग्यच आहे. पण जाहिरपणे बोललेले मनातलेच असते असेही नाही. या पराभवानंतर मायावतींच्या मनात काय शिजत असेल, तेही तपासून बघितले पाहिजे. अखिलेशने आपली फ़सवणूक केली असे मायावतींना वाटले, तर उत्तरप्रदेशातून सुरू झालेली विरोधी आघाडी बोंबलली असेच म्हणावे लागेल. तशी शक्यता नाकारता येत नाही. कारण मतदानाचे गणितच त्याचे पुरावे देते आहे. जया बच्चन यांची पहिल्या पसंतीची मते खुप काही सांगून जातात.\nकेवळ ३७ मतांवर जया बच्चन या समाजवादी उमेदवार निवडून येणे शक्य असताना, त्यांना ३८ मते देताना अखिलेशने बसपाच्या उमेदवाराला आणखी एका मतासाठी वंचित ठेवले. खेरीज आणखी एका समाजवादी आमदाराने खुलेपणाने भाजपाला मत दिले. म्हणजेच आपला उमेदवार नक्की येण्याची काळजी घेणार्‍या अखिलेशने मायावतींच्या उमेदवाराला वार्‍यावर सोडून दिले होते. बसपा व मायावतींनी दोन लोकसभा जिंकून देण्यासाठी आपले कार्यकर्ते समाजवादी प्रचारात फ़ुलपुर गोरखपूरला मैदानात उतरवले होते. त्याच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आपले मोजके दहाबारा आमदारही ठामपणे बसपाच्या पाठीशी उभे केले नाहीत. हे मायावतींना कळत नसेल काय ही मायावतींची दुखरी जखम आहे आणि त्यावर भाजपा��े मीठ चोळताना म्हटले आहे, जो बापाचा झाला नाही, तो आत्याला दगा द्यायला कितीसा वेळ लागेल ही मायावतींची दुखरी जखम आहे आणि त्यावर भाजपाने मीठ चोळताना म्हटले आहे, जो बापाचा झाला नाही, तो आत्याला दगा द्यायला कितीसा वेळ लागेल हे शब्द मायावतींना जिव्हारी लागणारे आहेत. त्या आज उघडपणे बोलल्या नाहीत, तरी मनात तेच वादळ चालू असणार. कारण १९९५ पासून बसपाने कधीही कुठल्याही अन्य पक्षाशी निवडणूकपुर्व युती केलेली नाही. त्याची त्यांनीच केलेली मिमांसाही लक्षात घेतली पाहिजे. मतदानपुर्व आघाडीत आमचे मतदार मित्रपक्षांना मते देतात. पण मित्रपक्षांची मते बसपाला कधीच मिळत नाहीत. म्हणून आपण निवडणूकपुर्व युती करत नसल्याचा युक्तीवाद मायावतींनी कायम केलेला होता. यावेळी प्रथमच त्यांनी आपला युक्तीवाद बाजूला ठेवून दोन पोटनिवडणूकात समाजवादी पक्षाला पाठींबा व मते दिलेली होती. त्याची राज्यसभेसाठी परतफ़ेड व्हावी, इतकी त्यांची अपेक्षा असेल, तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. पण तिथे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे आणि तो जितका जिव्हारी लागलेला असेल, तितका मग भविष्यात निवडणूकपुर्व आघाडी करण्याविषयी संशयाला खतपाणी घालणारा असेल. त्याचा पुढल्या राजकारणावर विपरीत परिणाम होऊ शकेल.\nराज्यसभेचा हा अनुभव आहे. लौकरच तशा प्रयोगाचा वेगळा अनुभव मायावतींना कसा येतो, त्यावर लोकसभा २०१९ च्या आघाडी प्रयोगात त्या किती सहभागी होतील, ते अवलंबून असेल. दोन महिन्यात व्हायच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकात त्यांनी देवेगौडांच्या पक्षाशी युती व जागावाटप केलेले आहे. यात बसपाला किरकोळच जागा मिळाल्या आहेत. पण अशा जागी तरी मित्रपक्षांची किती मते बसपाच्या परड्यात पडतात आणि त्यांचे किती आमदार निवडून येतात, तिकडे मायावतींचे बारीक लक्ष असेल. त्यात लाभ दिसला नाही वा अनुभवास आला नाही, तर मायावतींनी मोदीविरोधी आघाडीत सहभागी होण्याचा विषय निकालात निघेल. कर्नाटकात त्यांना दोनचार आमदार मिळाले तरी मायावती खुश असतील. पण तसे झाले नाही, तर विषय संपणार आहे. जया बच्चन यांना नक्की निवडून आणण्यासाठी अखिलेशने जो डाव केला, तो त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. त्याने एका राज्यसभेसाठी उत्तरप्रदेशातील मोठ्या मतदार गठ्ठ्य़ाला लाथ मारली आहे. पक्षातर्फ़े त्याने जया बच्चन यांच्याऐवजी अन्य कोणी उमेदवार उभा केला असता आणि तो भले पडला असता, तरी बिघडले नसते. पण त्याने आपली शक्ती मायावतींच्या उमेदवाराला निवडून आणण्यामागे लावली असती, तर उत्तरप्रदेशातील सपा-बसपा युतीवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झाले असते. त्यातला मोठा पक्ष म्हणून त्या आघाडीवर यादव वर्चस्व राहिले असते. पण तितकी व्यवहारी हुशारी अखिलेशने दाखवली नाही आणि पर्यायाने विरोधी बड्या आघाडीला जन्मापुर्वीच अपशकुन झाला आहे. राज्यसभेतील एक जागा जिंकण्यापेक्षा मायावतींच्या मनातील अविश्वासाला जिंकून अखिलेशला मोठी बाजी मारता आली असती. भाजपाने एक जागा अधिकची जिंकल्याने फ़ारसा फ़रक पडलेला नाही. पण त्यापेक्षा मोठी बाजी भाजपाने मायावतींच्या मनात शंकेचे बीज पेरून मारलेली आहे. त्याला अखिलेशचा हातभार लागला आहे. किंबहूना त्याच कारणास्तव नववा उमेदवार भाजपाने मैदानात आणलेला होता. थोडक्यात भाजपाचा नववा उमेदवार जिंकताना मायावतींचा उमेदवार पडला. पण पराभूत झाले अखिलेश यादवच्या बड्या आघाडीचे स्वप्न\nनिवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी तारीखवार कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिथे किंवा त्याविषयी ज्या गावगप्पा चाललेल्या होत्या, त्यांना पुर्णविराम मिळायला हरकत नसावी. कारण आजपासून फ़क्त सहा आठ्वड्याचा कालावधी मतदानाला उरलेला असून, त्यात प्रत्येक पक्षाला आपले मित्र शोधण्यापासून उमेदवारही निश्चीत करावे लागणार आहे. ते होण्यापर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडणार आहे आणि उमेदवार व बंडखोर यांच्यातला ताळमेळ घालण्यापर्यंत प्रचाराला वेळही उरणार नाही. सहाजिकच आता नुसत्या आरोप प्रत्यारोपाची चैन संपली असून, आखाड्यात उतरणार्‍या प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा जिंकण्याला प्राधान्य देणे भाग पडणार आहे. अर्थात अशावेळी प्रत्येक पक्ष छाती फ़ुगवून आपणच कसे बहूमत वा यश मिळवणार हे सांगत असतो. मात्र निकालानंतर त्याच्या छातीतील हवा गेलेली असते. त्यामुळेच अशा गावगप्पांमध्ये अडकण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही. पुढ्ल्या वर्षी व्हायच्या लोकसभा मतदानापुर्वी इथली निवडणूक ही पहिली उपांत्य फ़ेरी आहे. कारण यानंतर थेट डिसेंबर महिन्यात तीन विधानसभा होतील आणि मग लोकसभा. त्यामुळेच निदान कॉग्रेस व भाजपासाठी हे दोन्ही उपांत्य सामने निर्णायक आहेत. कारण आजही देशातील तेच अनेक राज्यात स्थान व संघटना असलेले राष्ट्रीय पक्ष असून, खरी लढत त्यांच्यातच व्हायची असते. बाकीच्या पक्षांनी कितीही उड्या मारल्या, तरी ते कुठल्या ना कुठल्या राज्यात कमीअधिक प्रभाव असलेले प्रादेशिक पक्ष आहेत आणि निर्णायक क्षणी त्यांना दोनपैकी एका गोटात दाखल व्हावे लागत असते. म्हणूनच तिसरी आघाडी वा मोदीमुक्त आघाडी असले शब्द ऐकायला कितीही गोजिरवाणे वाटले, तरी निरर्थक असतात. प्रत्येक राज्याच्या स्थितीनुसार राजकीय गणित बदलत असते आणि कर्नाटक त्याला अपवाद नाही.\nराजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ह्या तीन राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तिथे व कर्नाटकात थेट भाजपा व कॉग्रेस यांच्यात लढाई होऊ घातली आहे. पण त्यातला एक मोठा फ़रक असा, की कर्नाटकात फ़क्त याच दोन पक्षातला संघर्ष नाही. तिथे देवेगौडांचा सेक्युलर जनता दल नावाचा एक तिसरा मजबूत पक्ष आहे. या पक्षाची १०-२० टक्केपर्यंत मते कर्नाटकात आहेत आणि त्यांच्या कमीअधिक होण्यावर त्या राज्यातील सत्ताकारणाचे पारडे हलत असते. मागल्या विधानसभेत भाजपात फ़ुट पडल्याचा मोठा लाभ कॉग्रेसला झाला होता. म्हणून ३६ टक्के मतांवर कॉग्रेस ६० टक्के जागांचे बहूमत मिळवू शकली. पण जेव्हा लोकसभा आली, तेव्हा भाजपातले फ़ुटीर गट एकवटून मोदींनी तिथे मोठी बाजी मारलेली होती. त्यात सेक्युलर जनता दलाला मोठा फ़टका बसला. राष्ट्रीय राजकारणात देवेगौडा पुरोगामी म्हणून कॉग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसतील, अशी खात्री असल्याने त्यांचा कॉग्रेसविरोधी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाच्या गोटात गेला आणि त्याचा लाभ मोदींना मिळाला होता. पण आता होऊ घातलेली निवडणूक राज्यापुरती मर्यादित असून त्यात तोच मतदार कॉग्रेस विरोधासाठी देवेगौडांना सोडून भाजपाला मते देईल, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण दुसरीकडे मतांच्या विभागणीचा एक भाग आणखी आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना देवेगौडांची संगत नको आहे. म्हणून त्यांनी त्या पक्षातले सात आमदार फ़ोडले व आघाडीही होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. किंबहूना देवेगौडांची कर्नाटकातील पुण्याई संपवायला त्यांच्याच या जुन्या चेल्याने आपली कंबर कसलेली आहे. म्हणूनच तिरंगी निवडणूका व्हाव्यात, अशी परिस्थिती अपरिहार्य आहे. कॉग्र���सलाही दिल्लीत कोणी मोठा नेता उरलेला नाही. त्यामुळे सिद्धरामय्या म्हणतील, त्याच दिशेने जाणे भाग आहे.\nयातच राहुल गांधी यांनी देवेगौडांच्या पक्षावर भाजपाचा छुपा हस्तक असल्याचा आरोप केलेला आहे. म्हणजे मतविभागणी होऊन भाजपाला लाभ मिळावा, असेच देवेगौडा वागत असल्याचा तो आरोप आहे. पण त्यांना सोबत घेण्य़ासाठी कॉग्रेसने कुठलेच प्रयत्न केले नसतील, तर असा आरोप गौडांच्या अनुयायांना क्षुब्ध करू शकतो. अर्थात अशा मतदाराच्या रागाची राहुलनी कधी पर्वा केलेली नाही की पक्षाच्या मतांची बेरीज हा राहुलचा कधी चिंतेचा विषय राहिलेला नाही. दरम्यान सिद्ध्रामय्यांनी लिंगायत मतांमध्ये फ़ुट पाडून भाजपाला शह देण्याचा केलेला खेळ किती लाभदायक ठरतो, ते मतमोजणीतूनच कळणार आहे. कारण लिंगायत हा भाजपाचा कणा राहिलेला आहे आणि त्यांचा येदीयुरप्पा हा एकमुखी नेता होता. सिद्द्धरामय्यांनी धर्माची मान्यता या पंथाला देऊन येदीयुरप्पांच्या एकमुखी असण्याला सुरूंग लावण्याचा डाव खेळला आहे. थोडक्यात सिद्धरामय्यांना आपल्या तुलनेत अन्य कोणीही कानडी नेता नको आहे. म्हणून त्यांनी गौडा व येदी यांना एकाच वेळी अंगावर घेण्याचे राजकारण खेळलेले आहे. ते कॉग्रेसला कितपत यश मिळवून देते, ते बघावे लागेल. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कर्नाटक मोहिम सुरू केल्यापासून सिद्धरामय्यांनाच आपले लक्ष्य केलेले आहे. ते बघता, राहुल गांधी हा घटक कर्नाटकात कॉग्रेससाठी फ़ारसा उपयुक्त नसल्याची खात्री होते. मुख्यमंत्री म्हणतील, त्यानुसार राहुल वागत आहेत. पण इथे गुजरातच्या नेमके उलटे वातावरण आहे. तिथे भाजपा पाचदा निवडून आलेला व सत्तेतला पक्ष होता. म्हणून वाटेल ते आरोप प्रचारात करणे शक्य होते. कर्नाटकात मागली पाच वर्षे कॉग्रेसची सत्ता असून आपण काय प्रगती वा कारभार केला; त्याचा हिशोब द्यायचा आहे. उलट भाजपाला वाटेल ते आरोप करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच भासते तितकी ही निवडणूक कॉग्रेसलाही सोपी नाही.\nमागल्या अनेक निवडणूकांचा इतिहास बघितला, तर कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत असताना विधानसभेत बहूमत मिळवता आलेले नाही. भाजपाचे येदीयुरप्पा विधानसभा बरखास्त झालेली असल्याने सत्तेतले मुख्यमंत्री म्हणता येणार नाहीत आणि बाकीच्यांनी कधी तो पल्ला मारलेला नाही. सिद्धर��मय्यांना वाटते आहे तितका इतिहास त्यांच्या मागे ठामपणे उभा नाही. म्हणूनच त्यांनी मागल्या वर्षभरात अनेक मार्गाने कानडी अस्मिता, वा धार्मिक खेळ करून ठेवलेले आहेत. पण ते कितपत यश देतात, ते बघावे लागणार आहे. पण यात त्यांची कसोटी आहे, तितकीच चार वर्षापुर्वी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कसोटी लागायची आहे. आजही त्यांची दक्षिणेतील या राज्यातली लोकप्रियता कितपत टिकून आहे किंवा त्यांच्या देशभरातील कारभाराला कानडी मतदार किती साथ देणार आहे, त्याचा नमूना यावेळी पेश व्हायचा आहे. कारण आजही अर्थातच भाजपासाठी कर्नाटकातल्या प्रचाराचा मुळ चेहरा मोदीच असणार आहेत. मागल्या आणि यावेळी होणार्‍या लढतीमध्ये एकच मोठा फ़रक भाजपासाठी आहे. त्यांचा प्रचारप्रमुख पंतप्रधान आहे आणि यंदाच्या निवडणूकीची व्यवस्था व नियोजन अमित शहा करणार आहेत. त्याबाबतीत मागल्या खेपेस भाजपाचा संपुर्ण बोजवारा उडालेला होता. गेल्या साडेतीन वर्षात अमित शहांनी निवडणूका जिंकणारे यंत्र, अशी आपली ख्याती करून घेतलेली आहे आणि त्याच बाबतीत कॉग्रेस वा देवेगौडा अनभिज्ञ आहेत. उत्तरप्रदेश व त्रिपुरा शहांनी ज्याप्रकारे जिंकले त्याकडे काणाडोळा करून भाजपाशी यावेळी विरोधी पक्षांना लढता येणार नाही. जितके बारकावे शहा विचारात घेतात व आखणी करतात, त्याचा अन्य पक्षात दुष्काळ असणे, ही भाजपाची म्हणूनच जमेची बाजू झाली आहे. तिथे राहुल गांधींची टोलेबाजी वा सिद्धरामय्यांना आत्मविश्वास कामाचा नाही, की देवेगौडांचे पाताळयंत्री राजकारण उपयोगाचे नाही.\nत्रिपुरातील भाजपाचा विजय आणि पोटनिवडणूकीतील भाजपाचा उत्तरप्रदेशातील पराभव, यामुळे तमाम विरोधी पक्षांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी जुळवाजुळवही सुरू झालेली आहे. त्यातून मग एका बाजूला कॉग्रेसच्या नेतॄत्वाखालची मोदीमुक्त आघाडी जमवायला खुद्द सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या ममता व तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी तिसर्‍या आघाडीचा बेत हाती घेतला आहे. अनेक राजकीय पत्रकारांना महागठबंधन होण्याचे डोहाळे लागलेले आहेत. त्यासाठी प्रत्येकाची पाकक्रीया कागदावर सज्ज आहे. फ़क्त त्यात पडणारे पदार्थ व त्यांचे प्रमाण याची बोंब आहे. कारण ज्या तमाम विरोधी पक्षांनी मोदी��ना पाडण्यासाठी एकजुट व्हायचे आहे, त्यांच्यात कुठल्याच बाबतीत एकवाक्यता होताना दिसत नाही. उलट संधी मिळेल तिथे एकमेकांना दुबळे करण्याची स्पर्धा मात्र जोमाने चालू आहे. त्यात उत्तरप्रदेशात भाजपाने राज्यसभेच्या नऊ जागा जिंकल्या आणि बसपाच्या उमेदवाराचा बळी पडल्याने मायावती किती चिडल्या असतील, त्याचीही चर्चा झालेली आहे. पण लौकरच विधानसभा होऊ घातलेल्या कर्नाटकातील राजकारणाकडे कोणाचे फ़ारसे लक्ष गेलेले नाही. देवेगौडांचा सेक्युलर जनता दल, हा एक प्रमुख पक्ष कर्नाटकात आहे आणि त्याला बाजूला ठेवून तिथे मोदींना हरवता येणार नाही. आजही लोकसभेत कॉग्रेसचे जे बळ आहे, त्यात सर्वाधिक जागा कर्नाटकातून निवडून आलेल्या आहेत आणि तिथे स्वबळावर लढण्याच्या स्थितीत कॉग्रेस नाही. तरीही देवेगौडांना दुबळे करण्याचे कॉग्रेसी डावपेच चालूच आहेत. त्यांचा राज्यसभेचा उमेदवार पाडून त्याची सुरूवात झालेली आहे. हेच इतर प्रांतात होणार असेल, तर महागठबंधन उभे रहाणार कसे थोडक्यात महागठबंधन वा पोटनिवडणुकीतले विजय दिसतात, तितके साजरे नसतात.\nरविवारी राहुल गांधींची कर्नाटकात प्रचारसभा होती आणि त्यात जनता दलाचे सात आमदार कॉग्रेसप्रवेश करणार असल्याची बातमी आलेली होती. या आमदारांनीच गद्दारी करून देवेगौडांचा फ़ारुखी नावाचा उमेदवार राज्यसभेला पराभूत केला. त्यांनी मागल्या खेपेसही तेच केलेले होते आणि त्यासाठी त्यांची आमदारकी पक्षांतर विरोधी कायद्यानुसार रद्दबातल करावी, अशी मागणी देवेगौडांच्या पक्षातर्फ़े करण्यात आलेली होती. पण विधानसभेच्या सभापतींनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून त्यांची आमदारकी कायम राहिली आणि याहीवेळी त्यांनी गद्दारी केलेली आहे. अशी गद्दारी देवेगौडांसाठी त्रासदायक असली तरी कॉग्रेससाठी लाभदायक ठरलेली आहे. आता तर विधानसभेची मुदत संपत आलेली असताना या सात आमदारांनी आपल्या पदाचे राजिनामे टाकून, कॉग्रेसमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. त्यांचे स्वागत राहुल गांधीच करणार होते. मग विषय असा येतो, की अशा कॉग्रेस बरोबर देवेगौडा जाऊ शकतील काय पुरोगामी शक्तींचा विजय होण्यासाठी व प्रतिगामी मोदींचा पराभव करण्यासाठी इतर पक्षांनी किती झीज सोसायची, असा प्रश्न त्यामुळे विचारला जाणारच. मागल्या विधानसभा निवडणूकीत बंगालमध्ये भाजपा महत���वाचा नव्हता आणि ममतांना रोखण्यासाठी डाव्या आघाडीने कॉग्रेसशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांचीच विधानसभेतील ताकद घटली. कॉग्रेस पक्षाचे मात्र बळ वाढले. त्याच्या परिणामी यावेळी बंगालमधून डाव्यांचा एकही उमेदवार राज्यसभेत पोहोचू शकला नाही. पण ममताच्या मदतीने कॉग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी मात्र राज्यसभेत निवडून आले. मागल्या पंधरा वर्षाचा इतिहास तपासला, तर पुरोगामी शक्तींचा विजय व प्रतिगामी शक्तींचा पराभव करताना, एकामागून एक पुरोगामी पक्षांचा हकनाक बळी गेला आहे आणि भाजपला रोखण्यात या पक्षांना अजिबात यश आलेले नाही.\nआघाडी वा युती नेहमी त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक घटकाला लाभदायक ठरावी यासाठी होत असते. भले त्यात सहभागी होणार्‍यांचे उद्दीष्ट समान असेल, तरीही प्रत्येकाचे आपापले अस्तित्वही तितकेच महत्वाचे असते. महागठबंधन हा फ़क्त उत्तरप्रदेशातला प्रयोग नाही. २०१५ मध्ये बिहारमध्ये तो प्रयोग यशस्वी झाल्यावर जुन्या तमाम जनता दलाच्या तुकड्यांना जोडण्याचा विचार पुढे आलेला होता. त्यातले ज्येष्ठ व आकारानेही मोठे, म्हणून समाजवादी पक्षाचे मुलायम यादव यांना निर्णायक अधिकार देण्यात आलेले होते. हे विलिनीकरण व नव्या पक्षाची घोषणा त्यांनी करावी असे ठरलेले होते. पण त्यांनी पुढे काही केले नाही व जनता परिवाराची कल्पना बारगळली. उलट त्यात सहभागी असल्याने बिहारमध्ये नितीश यांचा कोंडमारा सुरू झाला आणि त्यांनी महागठबंधन तोडून मोदीना सामिल होण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. कारण एकत्र येण्याची चालढकल करणार्‍या मुलायमच्या समाजवादी पक्षाचाही मोदींनी बोजवारा उडवून दिला होता आणि कॉग्रेसला सोबत घेऊनही समाजवादी वा मायावती भाजपाला प्रचंड यशापासून रोखू शकले नव्हते. खरेतर कुठल्याही पक्षाची मनपुर्वक मोदीविरोधात एकजुट करण्याची तयारी नव्हती आणि त्यात पुढाकार घ्यायचा, तीच कॉग्रेस लहान पक्षांनाही आपल्या लाभासाठी नुसती वापरत होती. जे कर्नाटकात, तेच बंगाल वा इतर राज्यात पुरोगामी पक्षाचे अनुभव आहेत. त्यामुळे कॉग्रेसला नेतृत्व देऊन महागठबंधन, ही पुरोगामी पक्षांसाठी आत्महत्येची अट झालेली आहे. कॉग्रेसने रविवारी जनता दलाचे सात आमदार फ़ोडून त्याचीच चुणूक दाखवली. आघाडीत असे प्रकार चालत नाहीत. जिथे जो पक्ष मोठा असेल, त���याने लहानसहान पक्षांना सोबत घेण्यासाठी मोठी किंमत मोजण्याची इच्छा दाखवावी लागते आणि कृतीतून त्याचीच साक्ष द्यावी लागते. कर्नाटकात त्याच्या उलटी साक्ष मिळालेली आहे.\nकागदावर मोदी वा भाजपापेक्षा विविध पक्षांना मिळणार्‍या मतांची बेरीज अधिक आहे. पण असे पक्ष व त्यांचे नेते एकत्र आले व एकदिलाने काम करू शकले, तरच ते शक्य आहे. एकमेकांचे गळे कापण्याची सतत संधी शोधणारे वा त्यासाठीच टपून बसलेले, आघाडी म्हणून एकत्र येत नसतात. एकत्र आले तरी एकत्र नांदू शकत नाहीत. महागठबंधन म्हणून जे कोणी घोडे नाचवत आहेत, त्यांची हीच मोठी अडचण आहे. त्यात जमा होणार्‍या प्रत्येकाला दुसर्‍याने त्याग करावा आणि आघाडी युतीचा सर्व लाभ आपल्याच पदरात पडावा, अशीच अपेक्षा आहे. आताही उत्तरप्रदेशात लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मायावतींचा लाभ घेणार्‍या अखिलेशला राज्यसभेत बसपा उमेदवार विजयी करण्याचे प्राधान्य दाखवता आलेले नाही. कर्नाटकात तर कॉग्रेसने देवेगौडांचीच मते फ़ोडलेली आहेत. बंगालमध्ये मार्क्सवादी उमेदवार पाडण्यासाठी कॉग्रेसने ममताचा पदर पकडला होता. अशा लहानमोठ्या प्रादेशिक नेत्यांना मोठा भाऊ म्हणून एकत्र आणणे वा नांदवणे कॉग्रेसला कितपत शक्य आहे निवडणूका दुर असताना महाराष्ट्रात मनसेला सोबत घेणार नसल्याची घोषणा अशोक चव्हांणांनी आजच करून टाकलेली आहे. तिकडे देवेगौडा दुखावले आहेत आणि इतर कोण यांच्या सोबतीला येणार, त्याचा थांगपत्ता नाही. मग महागठबंधन व्हायचे कसे निवडणूका दुर असताना महाराष्ट्रात मनसेला सोबत घेणार नसल्याची घोषणा अशोक चव्हांणांनी आजच करून टाकलेली आहे. तिकडे देवेगौडा दुखावले आहेत आणि इतर कोण यांच्या सोबतीला येणार, त्याचा थांगपत्ता नाही. मग महागठबंधन व्हायचे कसे कारण दुरंगी निवडणूका हीच मोदीमुक्तीची पहिली अट आहे. तिला तिरंगी, चौरंगी वा पंचरंगी रंग चढला, मग मोदीविजय पक्का आहे. आपल्याला मिळणार्‍या जागा दुय्यम आणि भाजपाला पराभूत करू शकणार्‍या उमेदवाराला प्राधान्य, ही महागठबंधनाची चाहूल असू शकते. पण त्याच्या उलटीच चाहुल एकूण बातम्यातून येणार असेल, तर मोदीमुक्तीची भाषा काय कामाची कारण दुरंगी निवडणूका हीच मोदीमुक्तीची पहिली अट आहे. तिला तिरंगी, चौरंगी वा पंचरंगी रंग चढला, मग मोदीविजय पक्का आहे. आपल्याला मिळणार्‍या जागा दुय्यम आणि ���ाजपाला पराभूत करू शकणार्‍या उमेदवाराला प्राधान्य, ही महागठबंधनाची चाहूल असू शकते. पण त्याच्या उलटीच चाहुल एकूण बातम्यातून येणार असेल, तर मोदीमुक्तीची भाषा काय कामाची किमान जागा घेऊन त्यातल्या अधिक जिंकण्याचे गणित विरोधकांना मांडता व सोडवता आले, तर महागठबंधन होऊ शकते आणि जिंकू शकते.\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंबेडकरांची कशी समजूत काढली, त्याचा तपशील समोर आलेला नाही. पण नंतर मोर्चेकर्‍यांसमोर बोलताना आंबेडकर यांनी वापरलेली भाषा कुठल्याही अर्थाने लोकशाहीला शोभणारी नक्की नाही. खरे म्हणजे मागल्या तीन महिन्यापासून प्रकाश आंबेडकर जी भाषा बोलत आहेत, ती लोकशाहीपेक्षा नक्षली भाषा आहे आणि आपल्या अशा आंदोलनातून त्यांनी शहरी भागात नक्षली कारवायांना प्रतिष्ठा पुरवण्याचा खेळ चालू केला आहे. अशा मोर्चाच्या शिष्टमंडळाला आमंत्रण देऊन वा त्यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी नेमके काय मिळवले, असा प्रश्न पडतो. कारण या मोर्चाची मागणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची होती. कुठल्याही व्यक्तीला वा आरोपीला अटक करण्याची मागणी कशी होऊ शकते ही मागणी करणारे राज्यघटना वा कायद्याची बुज राखत नाहीत असाच अर्थ होतो. जे काही कायद्यानुसार व्हायचे असेल, ते मागण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला आहे. पण कुठलीही आक्षेपार्ह घटना घडली तर त्यात तपास करूनच कोणालाही अटक होऊ शकते. कायदा त्याचे मार्गदर्शन करीत असतो. जर कायद्याने भिडे गुरूजींना अटक करण्याची गरज असती आणि तितके पुरावे समोर असतील, तर पोलिसांना त्यांना मोकळे सोडता आले नसते. पण आंबेडकरांचा दावा असा आहे, की कोणीतरी गुरूजींच्या विरोधात आरोप केला आहे आणि तितका पुरावा अटकेसाठी पुरेसा आहे. तो आरोप नोंदलेला असताना गुरूजींना अटक होत नाही, म्हणून हा मोर्चा निघालेला होता. पण आंबेडकर व त्यांच्या अनुयायांना इतकीच खात्री असती, तर त्यांनी मोर्चाचा उपदव्याप करायचीही गरज नव्हती. हायकोर्ट गाठून याचिका टाकली असती, तरी गुरूजींना अटक होऊ शकली असती. पण ते शक्य नसल्याची खात्रीच मोर्चाचे नाटक करण्याला भाग पाडणारी आहे.\nकालपरवाच सुप्रिम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्यावरून देशातील बहुतांश दलित नेत्यांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे. अट्रोसिटी कायद्यान्वये तक्रार आली मग विनाविलंब अटक करण्याची जी तरतुद आहे, तीच सुप्रिम कोर्टाने रद्दबातल केलेली आहे. त्यामुळे तिचे उल्लंघन करून कोणाला अटक होऊ शकत नाही. यातला एक मोठा डाव लक्षात घेण्यासारखा आहे. भीमा कोरेगावच्या दंगल प्रकरणी सर्वप्रथम अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा हेतूच स्पष्ट होता. कुठल्याही चौकशीखेरीज जी नावे नोंदली गेली आहेत, त्यांना अटक व्हावी. पण तसे झाले नाही. मिलींद एकबोटे यांनी अटकेच्या विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन अटकपुर्व जामिन मागितला होता आणि तो नाकारला गेल्यावरच त्यांना अटक झालेली आहे. पण भिडे गुरूजींना अटक झाली नाही आणि दरम्यान कोर्टाकडून हा निकाल आलेला आहे. यातली आणखी एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. मध्यंतरी दिडदोन वर्षात अनेक भागात मराठा मोर्चे निघाले होते आणि त्यातली प्रमुख मागणी अट्रोसिटी कायदा रद्द वा सौम्य करण्याची होती. त्याचे कारणही स्पष्ट आहे. दलितांवरील अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या कठोर कायद्याचा देशात मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला आहे. व्यक्तीगत वा राजकारणाच्या सूडासाठी कोणावरही असे आरोप लावले जातात आणि तात्काळ त्या व्यक्तीला अटक केली जाते. पुढे त्या खटल्याचे काय झाले, त्याची कोणी दादफ़िर्याद घेत नाही. ९० टक्केहून अधिक प्रकरणात तपासाअंती वा सुनावणी नंतर आरोपी निर्दोष सुटल्याचे आकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच सुप्रिम कोर्टाला त्यातील जाचक तरतुदीला वेसण घालावी लागलेली आहे. आता आंबेडकर त्याच तरतुदीच आधार घेऊन गुरूजींच्या अटकेची मागणी घेऊन बसले आहेत. कारण त्यांना न्यायाशी कर्तव्य नसून जातीय सूडबुद्धीने ते भारावलेले आहेत.\nप्रकाश आंबेडकर मोठे तावातावाने ही मागणी करीत आहेत. पण त्यांच्या या मागणीच्या बाजूने राज्यातील मुख्य विरोधी पक्षही उभे राहिलेले‘ नाहीत. कारण त्यांनाही त्याचे दुष्परिणाम कळतात. विषय भिडे गुरूजींच्या अटकेचा नसून मराठा मोर्चा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या बहुजन समाजाचा आहे. कारण या कायद्याने महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजच अधिक गांजलेला आहे. याच कायद्याने गावागावातील व खेड्यापाड्यातील जातीय सलोखा संपुष्टात आलेला आहे. राजकारणासाठी त्याचा खुपच गैरवापर झालेला आहे. त्याच्या समर्थनाला उभे राहिले, तर मराठा मोर्चातून रस्त्यावर उतरलेल्या लाखांचा कोट्यवधी लोकांचा समुदाय विरोधत जाण्याची भिती प्रत्येक राजकरण्याला आहे,. विषय भिडे गुरुजींचा नाही. कारण एका व्यक्तीच्या अटकेने आभाळ कोसळणार नाही. पण ती अटक म्हणजे मराठा मोर्चाच्या मागणीला पायदळी तुडवण्याचा प्रकार होऊ शकेल. कारण मराठा मोर्चाची सर्वात कळीची मागणी अट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती आणि त्या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचा विषय शरद पवारांनाही बोलावा लागलेला होता. थोडक्यात जसा भासवला जात आहे, तसा गुरुजींच्या अटकेचा विषय ब्राह्मण-मराठे वा दलित असा अजिबात नाही. तो मराठे व कुणबी समाजासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून तर त्याच समाजाच्या विविध घटक व संस्थांनी प्रतिमोर्चा काढून अटकेला विरोध करण्यासाठी कंबर असली आहे. त्यातले गांभिर्य मुख्यमंत्र्यांना उमजले असते, तर त्यांनी आंबेडकरांच्या मोर्चाला भेट दिली नसती. कारण त्या मोर्चाची मागणीच असंवैधानिक आहे व कायद्याला धाब्यावर बसवणारी आहे. एकीकडे समाजाला व घटनाधिष्ठीत सरकारला झुगारणारी ही मागणी आहे, तशीच ती राज्यातील मतदाराच्या राजकीय इच्छेला पायदळी तुडवणारी मागणी आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचे भान उरलेले नसेल, तर त्याची किंमत त्यांना मतदानातून मोजावीच लागेल.\nज्या मतदाराच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदावर फ़डणवीस आरुढ झालेले आहेत, त्याच मतदाराने देवेंद्राचा चेहरा गोंडस आहे वा आवडला म्हणून त्याला सत्ता बहाल केली नाही. तर त्याआधीचे सरकार संभाजी ब्रिगेड वा प्रकाश आंबेडकर आदि अनाचारी लोकांचे चोचले पुरवित होते. त्याला नाकारण्यासाठी भाजपा व शिवसेनेला सत्तेवर आणून बसवले आहे. त्यात संभाजी भिडे वा तत्सम कुठल्याही सत्तालोभाशिवाय काम करणार्‍यांचे अतोनात परिश्रम व देशप्रेमाचे गिरवून घेतलेले धडे कारणीभूत झाले आहेत. म्हणूनच भाजपा वा कुठल्या सत्ताधीशापेक्षा भिडे वा तत्सम पायाभूत राष्ट्रवादाला उखडून टाकण्याचे हे कारस्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रात ब्रिगेडी चाळे संपवावे म्हणून मतदाराने भाजपाला मते दिली. त्याची मशागत गुरूजींच्या राष्ट्रवादाने केलेली आहे. म्हणून भिडे गुरूजी हे या लोकांना मोठा शत्रू वाटतो. उलट सामान���य लोकांना तोच आपला तारणहार वाटतो. पण कुणाला खुश करण्यासाठी सरकार असे करू शकते काय मालेगाव स्फ़ोट प्रकरणातील कर्नल पुरोहित यांना जामिन देताना सुप्रिम कोर्टाने व्यक्त केलेले मत लक्षात घेतले पाहिजे. कुठल्या तरी समाज घटकाला वा संघटनेला खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला अकारण तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही, असा तो निर्णय आहे. मग कुणाला तरी खुश करण्यासाठी भिडे गुरूजींना अटक करता येईल काय मालेगाव स्फ़ोट प्रकरणातील कर्नल पुरोहित यांना जामिन देताना सुप्रिम कोर्टाने व्यक्त केलेले मत लक्षात घेतले पाहिजे. कुठल्या तरी समाज घटकाला वा संघटनेला खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला अकारण तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही, असा तो निर्णय आहे. मग कुणाला तरी खुश करण्यासाठी भिडे गुरूजींना अटक करता येईल काय त्यांच्या विरोधात सिद्ध होणारे पुरावे असले तर जरूर अटक करावी आणि ते सरकारनेही करण्याची गरज नाही. ज्यांच्यापाशी पुरावे आहेत, त्यांनी कोर्टासमोर आणून तशी अटक करायला सरकारला भाग पाडावे. पण ते शक्य नाही वा खरे नाही. म्हणून तर राजकीय दबाव निर्माण करून भिडे गुरूजींचा कर्नल पुरोहित करण्याचे हे कारस्थान शिजलेले आहे. त्याला मुख्यमंत्री बळी पडले तर त्यांची सत्ता त्यांचाच मतदार रसातळाला घेऊन जाईल.\nघरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे एक जुन्या काळातली डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो, असे सांगून त्याला वडीलांनी बसवून ठेवलेला. बराच वेळ त्यांची चाकाशी झुंज चालली होती आणि तो मित्रही बघत होता. मुळात चाक निघत नव्हते, तर बदलण्याची काय कथा शेवटी त्या मित्राने चिडून विचारले ‘मेल्या वसंता करतंहस तरी काय शेवटी त्या मित्राने चिडून विचारले ‘मेल्या वसंता करतंहस तरी काय त्यावर वडील उत्तरले, ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. सहाजिकच त्या मित्राने चुक दाखवली. ‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो त्यावर वडील उत्तरले, ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. सहाजिकच त्या मित्राने चुक दाखवली. ‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडीलांनी तरीही युक्तीवाद केला. ‘अरे नट सैल करूचो तर तो घट्ट नको’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडीलांनी तरीही युक्तीवाद केला. ‘अरे नट सैल करूचो तर तो घट्ट नको म्हणान आधी घट्ट करत होतंय.’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चुक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची. ‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे.’ खुप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणूकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भिती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात २०१४ सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले म्हणान आधी घट्ट करत होतंय.’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चुक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची. ‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे.’ खुप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणूकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भिती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात २०१४ सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले त्याचे उत्तर उपरोक्त गोष्टीत दडलेले आहे.\nआज तावातावाने प्रत्येकजण मोदींना पराभूत करण्याचा मनसु���ा बाळगून आहे. मोदींमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे दाखले दिले जात आहेत आणि काहीही करून मोदींपासून देशाची मुक्ती करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. पण एका प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. तो प्रश्न आहे २०१४ सालात तरी मोदींमुळे भारताचा असा कुठला लाभ व्हायचा होता, की याच सर्वांनी एकमेकांच्या पायात पाय घालून मोदींचा विजय सोपा कशाला केला होता तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाचे शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपदी पोहोचू दिले नसते, तर आज त्यांनाच पाडण्यासाठी इतका आटापिटा करावा लागला नसता ना तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाचे शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपदी पोहोचू दिले नसते, तर आज त्यांनाच पाडण्यासाठी इतका आटापिटा करावा लागला नसता ना म्हणूनच आधी २०१४ सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फ़सव्या युक्तीवादात सापडले असे वाटले. घट्ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना म्हणूनच आधी २०१४ सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फ़सव्या युक्तीवादात सापडले असे वाटले. घट्ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना आज कुठल्याही तत्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, २०१४ सालात त्यापेक्षा कमी लवचिकता दाखवली असती, तरी ३१ टक्के मते वा एनडीएची ४३ टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळिक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल आज कुठल्याही तत्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, २०१४ सालात त्यापेक्षा कमी लवचिकता दाखवली असती, तरी ३१ टक्के मते वा एनडीएची ४३ टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळिक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल कदाचित जितके मोदी मजबूत, तितके त्यांना पराभूत करण्यातले शौर्य अधिक, अशी समजूत त्याला कारणीभूत असावी. मोदींना पाडण्यापेक्षा पंतप्रधानाला पाडण्याचा पुरूषार्थ मोठा, असे त्यामागचे तर्कशास्त्र असू शकते. अन्यथा या लोकांनी चार वर्षापुर्वीची संधी कशाला वाया घालवली असती\nआज मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणिस आपल्या पक्षाच्या अधिवेशनात कॉग्रेस सोबत आघाडी करण्याचे प्रस्ताव मांडत आहेत. किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री कोलकात्याला भेट देऊन ममतांशी गुफ़्तगु करीत आहेत. न मागितलेला पाठींबा अखिलेशला देऊन मायावती पोटनिवडणूकीत भाजपाला पराभूत करण्यात धन्यता मानत आहेत. पंधरा वर्षे चाललेली आघाडी मोडून भाजपाचा मार्ग सोपा करणार्‍या शरद पवारांना मोदीविरोधी आघाडी करायचे डोहाळे लागलेले आहेत. फ़ार कशाला, चार वर्षापुर्वी मोदीच पंतप्रधान व्हावेत म्हणून तावातावाने बोलणारे राज ठाकरेही मोदीमुक्त अशी भाषा बोलू लागले आहेत. त्यांनी तसे करण्याला लोकशाही व्यवस्था मान्यता देते. म्हणूनच मोदी वा भाजपाने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण मग तीच सदबुद्धी त्यांना चार वर्षापुर्वी कशाला सुचलेली नव्हती कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरूण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळसपणे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा २०१४ सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरूण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळस��णे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा २०१४ सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षात ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आहे काय आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षात ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आहे काय तर आहे कारण तेव्हा त्यांना मोदी नावाचे आव्हान ओळखता आले नाही. किंवा त्यापेक्षाही अशा प्रत्येक नेता व पक्षाला आपल्या अंहंकाराचे व्यसन सोडण्याचा शहाणपणा सुचलेला नव्हता.\nथोडक्यात आज अशा नेत्यांनी आपला अतिरिक्त शहाणपणा वा मोदींचे आव्हान सांगण्यापेक्षा, आधी आपला चार वर्षापुर्वीचा मुर्खपणा कबुल केला पाहिजे. इतका थोडासा तंबाखू आपल्या आरोग्याला बाधक ठरणार नाही, ही मस्तीच संकटाला आमंत्रण असते. आजही त्या अहंकारातून किती राजकीय पक्ष व नेते बाहेर पडू शकलेले आहेत व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तीवाद शोधले जातात. २०१४ सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चीत मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तीवाद चालले आहेत. आपली चुक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फ़रक नाही. खरोखरच मोदी विरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्न��ा मोदींचे आजचे बळ आहे. युक्तीवादात गुरफ़टून नट इतका घट्ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मिमांसा करायला गेले, मग नट घट्ट करण्यातली चुक मानण्यापेक्षा आणखी घट्ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. ‘मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तीवाद शोधले जातात. २०१४ सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चीत मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तीवाद चालले आहेत. आपली चुक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फ़रक नाही. खरोखरच मोदी विरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्नता मोदींचे आजचे बळ आहे. युक्तीवादात गुरफ़टून नट इतका घट्ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मिमांसा करायला गेले, मग नट घट्ट करण्यातली चुक मानण्यापेक्षा आणखी घट्ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. ‘मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा\nपाचसहा वर्षापुर्वी देशात धमाल उडवून देणार्‍या अण्णा हजारे यांनी आता पुन्हा रामलिला मैदानात ठाण मांडले आहे. तेव्हा त्यांच्या पाठीशी असलेल्या अनेकांनी आता अण्णांची साथ सोडलेली असून, अशापैकीच अनेकांनी मिळून स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाचा अनुभव लोकांनी आधीच घेतलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच सांगता येईल, की अण्णांच्या आंदोलनाने देशाला लोकपाल दिलेला नसला तरी केजरीवाल मात्र मिळाला आहे. तो केजरीवाल लोकपालपेक्षाही भयंकर असल्याने अण्णांनी आधी त्याविषयी काही करण्याची गरज होती. तशी अपेक्षा बाकीच्या भारतीयांची नसली तरी दिल्लीकरांची नक्कीच असेल. कारण बाकीच्या भारताची गोष्ट सोडून द्या. दिल्लीकरांनी तेव्हा अण्णांना जबरदस्त साथ दिलेली होती आणि त्यातूनच अण्णांना देशव्यापी व्यक्तीमत्व प्राप्त झालेले होते. पण त्याच अण्णांच्या उपोषणाने सत्तेपर्यंत पोहोचलेल्या केजरीवाल व त्यांच्या टोळक्याने दिल्लीकरांचे जगणे हराम करून टाकले. तेव्हा अण्णा गायब होते. त्या केजरीवाल किंवा त्यांच्या साथीदारांना जाब विचारायला अण्णा एकदाही पुढे सरसावले नाहीत. मात्र तेच अण्णा आता मोदी सरकारला जाब विचारयला उपोषणाला बसलेले असतील, तर लोकांना भेडसावणार्‍या कुठल्याही समस्येपेक्षा अण्णांचे उपोषण अधिक भितीदायक वाटू शकेल. कारण अशा उपोषणातून केजरीवाल उदयास येत असतात, हे दिल्लीकर जाणून बसला आहे. मग तो अण्णांच्या नव्या उपोषणाकडे कुठल्या भावनेतून बघत असेल आधी अण्णांनी त्याचा शांतचित्ताने विचार करावा, मगच आज रामलिला मैदानावर गर्दी कशाला लोटलेली नाही, त्याचे उत्तर मिळू शकेल. खरेतर अण्णांसाठी वा त्यांच्या उपोषणासाठी सहा वर्षापुर्वी रामलिला मैदानावर गर्दी कशी व कोणामुळे जमली, तेच अण्णांना अजून उलगडले नसावे. अन्यथा त्यांनी या नव्या उपोषणाचा उद्योग केला नसता.\nलोकपाल आंदोलन चालू असताना तसाच प्रयोग अण्णांनी मुंबईतही करून पाहिला होता. तेव्हाही त्यांना दक्षिण मुंबईत कुठल्या मैदानात उपोषणाला जागा मिळाली नाही आणि अण्णा संतापलेले होते. अखेरीस उपनगरात बीकेसी या भव्य मैदनावर त्यांच्या उपोषण सोहळ्याला संमती मिळाली व ते नाट्य दिल्लीप्रमाणे सुरू झाले, तरीही रंगले नव्हते. पहिले दोन दिवस कसेबसे उरकल्यावर अण्णांनी गाशा गुंडाळला होता आणि ते आमरण उपोषण मध्येच सोडून राळेगण सिद्धीला निघून गेलेले होते. तेव्हा सरकारने आंदोलनासाठी येणार्‍या लोकांची कोंडी केल्याचा आरोप अण्णांचे तात्कालीन प्रवक्ते व आजचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला होता. पण त्यात तथ्य नव्हते, केजरीवाल यांच्या दिल्लीतील संघटनेच्या बळावर अण्णांचे रामलिला नाट्य खुप रंगलेले होते आणि दिल्लीकर माध्यमांच्या आशीर्वाद व आश्रयामुळे त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळालेली होती. नंतर त्या आंदोलनात जमा झालेल��या पैशाचे काय झाले, असाही सवाल अण्णांनी उपस्थित केला होता. तर केजरीवालांनी दिलेल्या हिशोबात माध्यमांवर चाळीस लाख खर्च झाल्याचेही म्हटलेले आठवते. आज तितका खर्च माध्यमांवर केलेला नसेल आणि केजरीवालांची भक्कम संघटना पाठीशी उभी नसेल, तर रामलिला मैदान भरायचे कसे खरेतर हाही अनुभव अण्णांसाठी नवा नाही. चार वर्षापुर्वी मार्च महिन्यातच अण्णांनी ममतांच्या सहाय्याने रामलिला मैदान बुक केले होते आणि तृणमूलच्या माध्यमातून अण्णा दिल्लीकरांना आकर्षित करायला आलेले होते. पण मैदानात अण्णा व ममताचे भव्यदिव्य पोस्टर्स गर्दी करून उभे असताना लोकांनी मात्र तिकडे पाठ फ़िरवली होती. मग अण्णाही तिकडे फ़िरकले नव्हते. बिचार्‍या ममतांना एकाट्य़ाने रामलिला सादर करावी लागलेली होती. त्यामुळे आज गर्दी का होत नाही, हे अण्णांना कोणी नव्याने समजावण्याची गरज नाही.\nआपल्या मंचावर कुणा राजकीय नेत्याला स्थान नसेल अशी घोषणा अण्णांनी केलेली आहे. पण त्यांच्या मंचावर यायला कोणी उत्सुक आहे काय मुळात आंदोलनाला कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आश्रय व हातभार असल्याशिवाय असे भव्य आंदोलन उभे राहू शकत नाही. तेव्हा भाजपा वा अन्य काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने लोकपाल आंदोलन रंगलेले होते आणि त्यासाठी केजरीवाल यांची वानरसेना अहोरात्र राबत होती. आज तीच वानरसेना बेपत्ता आहे आणि अण्णांनी तिसर्‍या आघाडीसारखे काही समिकरण जुळवून उपोषण आरंभलेले आहे. त्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे सरकार शरण यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. तर तसे काही होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण युपीए काळात जितका भ्रष्टाचाराचा उच्छाद चालला होता, तितका धुमाकुळ आज चाललेला नाही. लहानमोठ्या तक्रारी जरूर असतील. पण कुठलेही भ्रष्टाचाराचे वा गैरकारभाराचे आरोप मोदी सरकारच्या विरोधात झालेले नाहीत. शिवाय रामलिला व अन्य कुठल्या मैदानावरच्या उपोषण वा आंदोलनाने विचलीत होईल असा पंतप्रधान आज सत्तेत नाही. प्रत्येक घटक आंदोलनाला पोषक नसताना कितीही आव आणला वा शक्ती लावली, म्हणून त्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसतो. सहा वर्षापुर्वी अण्णांच्या आदोलनाला विरोधी पक्षांची फ़ुस असेलही. पण त्यापेक्षा सरकार विरोधातील भावना उफ़ाळलेली होती आणि राहुल सोनियांच्या बेपर्वाईने त्याच आगीत तेल ओतण्याचे काम केलेले होते. आज त्याचा मागमूस नसेल, तर अण्णांनी व्यक्तीमहात्म्य म्हणून रामलिला मैदानावर गर्दी जमण्याची अपेक्षा करू नये. कारण त्यांना वा मूठभर लोकांना जितके लोकपालचे कौतुक आहे, त्यापेक्षा अधिक स्वच्छ कारभार वा पारदर्शक सरकार चालले आहे. जनभावना तेव्हाइतकी प्रक्षुब्ध नाही. म्हणूनच व्यक्तीमहात्म्य उपयोगाचे नाही. पण हे अण्णांना कोणी सांगायचे\nयापुर्वी म्हणजे अण्णांच्या उपोषणाने विचलीत होणारे राज्यकर्ते भ्रष्ट होते, किंवा त्यांच्यात आपल्याच कामाविषयी आत्मविश्वास नव्हता. सहाजिकच ते नुसत्या आरोपाने गडबडून जायचे. आंदोलनकर्त्याला लोकभावनेवर फ़क्त स्वार होण्याची हिंमत पुरेशी होती. जेव्हा तितके पोषक वातावरण नसते व लोकमत प्रक्षुब्ध नसते, तेव्हा कारणे उकरून काढावी लागतात. अण्णांनी जी कारणे उपोषणाच्या निमीत्ताने दिलेली आहेत, ती चुकीची नसली तरी जनतेला प्रक्षुब्ध करण्याइतकी ज्वलंत नाहीत. म्हणून तर अशा आंदोलने वा उपोषणाला व्यापक राष्ट्रीय अवतार घेणे अवघड आहे. केवळ अण्णांनी पुढाकार घेतला म्हणून सरकारला नाकी दम आणला जाईल, अशी अपेक्षाही गैरलागू आहे. सरकार व राज्यकर्त्यांना शक्य असलेल्या गोष्टीही ते करत नाहीत, तेव्हा लोकांचा असंतोष वाढत जातो. उलट आपल्या मर्यादित शक्तीच्या बळावर कोणी राज्यकर्ता शक्य तितके चांगले काम करीत असेल, तर सामान्य जनतेला त्याची पुर्ण जाणिव असते. म्हणूनच ती जनता नुसत्या आक्रमक आंदोलनने रस्त्यावर येत नाही, की आंदोलचा भडका उडत नाही. लोकपाल व शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन अण्णा उपोषणाला बसले आहेत आणि ते आमरण आहे. काही दिवस गेल्यावर अण्णांच्या प्रकृतीच्या घसरण्याने त्याची तीव्रता वाढूही शकते. पण त्याचा तितका गवगवा करणारी यंत्रणाही आंदोलनकर्त्यांच्या हाताशी असावी लागते. यावेळी अण्णांच्या तयारीत तिथेच गफ़लत झालेली आहे. वातावरण पोषक नाही आणि पाठीशी प्रचाराची सज्ज यंत्रणा नाही. सहाजिकच हे आंदोलन किती यशस्वी होईल, ते काळच ठरवणार आहे. मनमोहन यांच्यासारखे हे सरकार गोंधळलेले नाही आणि पंतप्रधानही अतिशय धुर्त चतुर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी उपोषणाला आरंभ करण्यापुर्वी विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. नुसताच एल्गार पुकारून चालत नाही. त्यात हादरा देण्याची सज्जताही राखावी लागत असते.\nवाजपेयी सरकार असताना प��किस्तानचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ भारतात शिखर परिषदेसाठी आलेले होते आणि ही परिषद आग्रा येथे झालेली होती. तेव्हा मुशर्रफ़ यांच्या अभिनयाने भारतीय पत्रकार खुपच भारावून गेलेले होते. कारण त्यांनी इथे भारतीय संपादकांशी संवाद साधला होता आणि वाजपेयी यांनी तसे काहीच केले नव्हते. त्यामुळे मुशर्रफ़ बाजी मारून गेले, असेच तमाम संपादकांचे व आपोआप वाहिन्यांवरील जाणत्यांचे मत झालेले होते. पण त्याला दोन व्यक्तींनी चर्चांमध्ये छेद दिल्याचे स्मरते. त्यापैकी एक होते ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता आणि दुसरे होते कॉग्रेसचे तात्कालीन नेते व माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंग. या दोघांनी आपल्या अनुभवानुसार अशा भारावलेल्या संपादकांची पुरती हजामत करून टाकली. त्या संपादकीय बैठकीत मुशर्रफ़ हे बेछूट उत्तरे देत होते आणि मनमानी विधानेही करीत होते. भारताला हवा असलेला करार केल्यास आपल्याला परत पाकिस्तानात जायला नको. इथेच दिल्लीच्या कुठल्या मोहल्ल्यात स्थायिक व्हावे लागेल, असे मुशर्रफ़ यांनी संपादकांना अगदी मनमोकळेपणाने हसत सांगून टाकले होते. संपादक वर्गही मस्तपैकी खिदळला होता. पण त्याचवेळी मुशर्रफ़ यांच्या आजुबाजूला बसलेल्या पाकिस्तानी मुत्सद्दी वर्गाचे चेहरे बघण्यालायक झालेले होते. पण तिकडे बघायला भारतीय संपादकांना सवड कुठे झाली होती पण तो फ़रक शेखर गुप्ता यांच्या नजरेतून सुटला नव्हता. त्या भारावलेल्या संपादकांच्या एका चर्चेत गुप्ता यांनी त्या पाक मुत्सद्दी वर्गाच्या चेहर्‍यांकडे इतरांचे लक्ष वेधले होते. मुद्दाम चित्रण काढून बघा त्यांचे चेहरे, असेही त्यांनी सांगितलेले आठवते. असे काय होते त्या विचलीत मुत्सद्दी चेहर्‍यांवर पण तो फ़रक शेखर गुप्ता यांच्या नजरेतून सुटला नव्हता. त्या भारावलेल्या संपादकांच्या एका चर्चेत गुप्ता यांनी त्या पाक मुत्सद्दी वर्गाच्या चेहर्‍यांकडे इतरांचे लक्ष वेधले होते. मुद्दाम चित्रण काढून बघा त्यांचे चेहरे, असेही त्यांनी सांगितलेले आठवते. असे काय होते त्या विचलीत मुत्सद्दी चेहर्‍यांवर तर ते चेहरे व्याकुळलेले होते. कारण त्या चेहर्‍यावर जे होते, ते ज्यांना समजू शकते त्यांनाच इराकमध्ये चार वर्षापुर्वी मारल्या गेलेल्या भारतीयांच्या मृत्यूच्या घोषणेचा अर्थ समजू शकेल.\nपाकच्या लष्करशहा अध्यक्षाने भ���रतामध्ये येऊन नको ती मुक्ताफ़ळे उधळली होती. आपण काश्मिरच्या बाबतीत तडजोड केली तर संपलो. काश्मिरचा धगधगता विषय हा पाकिस्तानसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यात समेट केला, तर आपल्याला पाकिस्तानात जागा उरणार नाही, असे मुशर्रफ़ यांनी म्हटल्याने पाकची रणनिती उघडी पडली होती. काश्मिरी स्वातंत्र्याला आपण फ़क्त पाठींबा व सहानुभूती देतोय, अशीच पाकची जाहिर भूमिका आहे. त्याचा पाकच्या अंतर्गत राजकारणाशी संबंध नाही, ही त्याची जाहिर भूमिका आहे. पण मुशर्रफ़ यांच्या मुक्ताफ़ळांनी त्या भूमिकेलाच सुरूंग लावला होता. सहाजिकच पाक मुत्सद्दी विचलीत झालेले होते. कारण रोजच्या शिळोप्याच्या गप्पा आणि परराष्ट्र धोरण यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. दोघांची गल्लत करून चालत नाही. सरकार चालवणार्‍यांना कुठल्याही गोष्टी उथळपणे बोलून चालत नाही. भक्कम पुरावे व कागदपत्रासह बोलावे लागत असते. जाहिर भूमिका व अंतरीच्या गोष्टी यात फ़रक राखावा लागत असतो. मुशर्रफ़ यांनी त्यालाच भगदाड पाडलेले होते. चार वर्षापुर्वी इराकमध्ये आयसिस अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले भारतीय मृत घोषित करणे, म्हणूनच गंमतीचा विषय नव्हता व नाही. त्यापैकी एकजण निसटला व भारतात पोहोचला. त्याने इतरांची कत्तल झाल्याचे जाहिरपणे सांगितले असले तरी भारत सरकारला तसे काही पुरावे असल्याशिवाय ठामपणे त्या मृत्यूची घोषणा करता येणे शक्य नव्हते व योग्यही नव्हते. म्हणून भारतीय तपासपथक तिकडे पाठवून त्यांचा शोध घेतला जात होता. त्याशिवायच तशा मृत्यूची घोषणा केली गेली असती, तर उद्या सरकार बेजबाबदार असल्याचाही उलटा आरोप होऊ शकत होता. म्ह्णून इतकी छाननी करून मृतांचे अवशेष हाती लागल्यावरच तशी घोषणा करण्यात आली. त्याला आप्तस्वकीयांची फ़सवणूक कसे म्हणता येईल\nमंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तशी संसदेत घोषणा केली आणि पुर्ण तपशील दिला. कुठे सामुहिक कबरस्थानात या भारतीयांचे अवशेष मिळाले वा त्यांच्या डीएनए तपासणीतून काय सिद्ध झाले, त्याचा अहवालच त्यांनी सादर केला. चार वर्षापुर्वी जी अफ़वा किंवा वावडी होती, तिचे भक्कम पुरावे मिळाल्यावर तशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्याला शिष्टाचार जबाबदार आहे. यापुर्वी त्या शिष्टाचाराचा अनेकदा भंगही झालेला आहे आणि त्यासाठी सरकारला माफ़ीही मागावी लागलेली आहे. म्हणून सर्व बाजूंनी तपासणी व छाननी केल्याशिवाय अशा गोष्टींची घोषणा होत नसते. राजकारण खेळणार्‍यांना बेताल बकवास करायला कोणताही अडथळा नसतो. म्हणून तर केजरीवाल चार वर्षानंतर बेताल आरोपाची माफ़ी मागू शकतात. त्यावरून चार वर्षे राजकारण खेळू शकतात. पण सरकार चालवणार्‍यांना त्याची मोकळीक नसते. समजा चार वर्षापुर्वीच सरकारने तशी घोषणा केली असती आणि न जाणो, आज ते लोक जीवंत आढळले असते, तर कोणावर बेजबाबदारपणाचा आरोप झाला असता मुशर्रफ़ त्यामुळेच आपल्याच मुत्सद्दी मंडळींना गोत्यात टाकून गेले होते आणि त्यावरच शेखर गुप्तांनी बोट ठेवलेले होते. दुसरा विषय आहे नटवरसिंग यांचा. त्याच शिखर परिषदेच्या विषयावर राजदीप सरदेसाई याने बिग फ़ाईट नावाची चर्चा योजली होती आणि त्यात प्रमोद महाजन व नटवरसिंग सहभागी झालेले होते. त्यावेळी मुशर्रफ़ पत्रकार परिषद वा संपादकांशी संवाद साधतात, तर भारतीय पंतप्रधान पत्रकारांना सामोरे कशाला गेले नाहीत, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यात नटवरसिंग व महाजन एकाच सुरात बोलताना बघून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याने नटवरसिंग यांना छेडले, की तुम्ही महाजनांची भाषा कशाला बोलताय मुशर्रफ़ त्यामुळेच आपल्याच मुत्सद्दी मंडळींना गोत्यात टाकून गेले होते आणि त्यावरच शेखर गुप्तांनी बोट ठेवलेले होते. दुसरा विषय आहे नटवरसिंग यांचा. त्याच शिखर परिषदेच्या विषयावर राजदीप सरदेसाई याने बिग फ़ाईट नावाची चर्चा योजली होती आणि त्यात प्रमोद महाजन व नटवरसिंग सहभागी झालेले होते. त्यावेळी मुशर्रफ़ पत्रकार परिषद वा संपादकांशी संवाद साधतात, तर भारतीय पंतप्रधान पत्रकारांना सामोरे कशाला गेले नाहीत, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यात नटवरसिंग व महाजन एकाच सुरात बोलताना बघून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याने नटवरसिंग यांना छेडले, की तुम्ही महाजनांची भाषा कशाला बोलताय म्हणजे याच्या लेखी त्या दोघांनी भिन्न पक्षातले म्हणून एकमेकांच्या उरावर बसले पाहिजे. ही अक्कल आहे.\nत्या चर्चेत प्रमोद महाजनांनी पंतप्रधान शिखर परिषदेबद्दल जे काही बोलायचे ते संसदेतच बोलतील असा खुलासा केला होता. तर नटवरसिंग यांनी त्यालाच दुजोरा दिला म्हणून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याचे स्पष्टीकरण देताना नटवरसिंग म्हणाले, संसदेचे अधिवेशन तोंडावर असताना पंतप��रधान जाहिर विधाने करू शकत नाहीत. त्यांनी महत्वाच्या धोरणात्मक विषयावर संसदेत बोलणे अगत्याचे असते. अन्यथा तो राजशिष्टाचाराचा भंग ठरतो. हा फ़रक कोणी लक्षात घेतोय काय सरकार काय सांगते त्याला अधिकृत बाजू असते आणि गावगप्पा कोणी काय सांगतो, त्याला तोही जबाबदार नसतो. म्हणूनच इराक प्रकरणात सुषमाजी जे काही बोलल्या वा वागल्या, ते शिष्टाचाराला धरून आहे. त्याची समज नसलेल्यांना कोणी समजावू शकत नाही. दुर्दैव असे आहे, दिर्घकाळ देशाची सत्ता उपभोगलेल्या कॉग्रेस नेत्यांनाही त्याचे भान राहिलेले नाही. त्यांनी हा वेदनामय विषयही आपल्या पक्षीय राजकारणासाठी विटाळून टाकला. चार वर्षे सरकार त्या मृत्यूविषयी गप्प कशाला होते आणि मृतांच्या आप्तस्वकीयांना खुळी आशा कशाला दाखवण्यात आली; असले प्रश्न विचारले जात होते. पंधरा वर्षापुर्वीचे नटवरसिंग आणि आजचे कॉग्रेस नेते, यातला हाच फ़रक त्या पक्षाच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. राज्यसभेत अधिक अनुभवी कॉग्रेस नेते असल्याने तिथे गडबड झाली नाही आणि लोकसभेत मात्र उथळ पाण्याने प्रचंड खळखळाट केला. यातूनच राहुल गांधी शतायुषी पक्षाला कुठे घेऊन चालले आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. ज्या सरकारने केरळच्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली, किंवा येमेनमधून ४३ देशांच्या नागरिकांना युद्धछायेतून सुखरूप बाहेर काढले; त्याला अशा विषयात जबाब विचारण्यासारखा मुर्खपणा असू शकत नाही. पण अशा दिवाळखोरांना कोणी शहाणपणा शिकवावा\nइराकमध्ये चार वर्षापुर्वी आयसिसने अपहरण केलेल्या ३९ भारतीय कामगारांच्या मृत्यूची खात्री करून घेण्यासाठी व मृत असतील तर त्यांचे अवशेष शोधून काढायला भारत सरकारने दिर्घकाळ धावपळ केली. त्याचा मग उपयोग काय आहे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग तिथे ठाण मांडून बसले व त्यांनी ह्या मृतांची कबर शोधून काढली. त्याला काहीच किंमत नाही काय परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग तिथे ठाण मांडून बसले व त्यांनी ह्या मृतांची कबर शोधून काढली. त्याला काहीच किंमत नाही काय जिथे कुठल्या कायद्याचे राज्य नाही व अराजकच माजलेले होते, अशा आयसिसच्या राज्यात मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांसाठी मोदी सरकारच जबाबदार असेल, तर जगभरातील कुठल्याही दुर्घटनेसा��ीही मोदीच जबाबदार असणार ना जिथे कुठल्या कायद्याचे राज्य नाही व अराजकच माजलेले होते, अशा आयसिसच्या राज्यात मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांसाठी मोदी सरकारच जबाबदार असेल, तर जगभरातील कुठल्याही दुर्घटनेसाठीही मोदीच जबाबदार असणार ना इतका खुळेपणा ज्यांच्या मेंदूत ठाण मांडून बसला आहे, त्यांना कुठलीही बाब समजावून सांगणे अशक्य आहे. सामान्य लोकांनाही या गोष्टी कळतात. निर्भयाच्या भावाला राहुलनी कुठली मदत केली, त्याचे खुप कौतुक सांगणार्‍यांनी त्याच निर्भयाचा मृतदेह सिंगापूरहून भारतात आणला गेल्यावर गुपचुप अंत्यसंस्कार कशाला आवरले, तेही सांगायला पुढे आले पाहिजे. निर्भयाचा मृत्यू आयसिसच्या राज्यात झाला नव्हता, तिच्यावर दिल्लीत राजरोस सामुहिक बलात्कार झाला होता आणि तेव्हा कॉग्रेसवाल्यांना संतप्त जमावाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. तेच लोक आज तोंड वर करून इराकच्या मृतांविषयी मोदी सरकारला जाब विचारतात, तेव्हा त्यांची कींव करावीशी वाटते. त्यापेक्षाही असल्या विषयावर चर्वितचर्वण करणार्‍या अतिशहाण्यांच्या बुद्धीचीही दया येते. एकूणच देशातला बुद्धीवाद अशा थराला गेला आहे, की प्रशासन व राज्यकर्ते सोडून इतरांनाच देश कस चालवायचा ते कळते, असा निष्कर्ष काढावा लागतो. दुर्दैवाने त्यांना विरोधी पक्षात किंवा कुठल्या तरी माध्यमांच्या कार्यालयात खर्डेघाशी करावी लागते आहे. मात्र त्यात देशाचे खुप नुकसान झालेले आहे. कदाचित अशा शहाण्यांच्या हाती आपले जीवन अधिक असुरक्षित होण्याच्या भयानेच जनता त्यांना सत्तेपासून दुर ठेवत असावी.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भ���जपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा\nजसा बाप तसा पुत्र\nएनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)\nएनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)\nमारुतीचे शेपूट कुठे आहे\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nनाही दिवा, नाही गणती\nमांझी नैया डुबे किनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/02/ch-55.html", "date_download": "2019-01-20T12:57:55Z", "digest": "sha1:J73IXSOMFXAXFR3LW3WL233ZWQBBLWZD", "length": 14536, "nlines": 113, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-55: भिंतीवरचा शेवटचा मेसेज (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-55: भिंतीवरचा शेवटचा मेसेज (शून्य- कादंबरी )\nसायरन वाजणारी पोलिसांची गाडी एका अपार्टमेंटच्या समोर रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. गाडीतून घाईघाईने जॉन आणि सॅम उतरले. अजून प्रेसवाले लोक घटनास्थळी येऊन थडकले नव्हते. तेवढंच जॉनला बरं वाटलं. उतरल्याबरोबर जवळजवळ धावतच ते लिफ्टजवळ पोहोचले. दोन्हीही लिफ्ट एंंगेज पाहून जॉनने लिफ्टचं बटन दोन तीन वेळा दाबून रागाने लिफ्टच्या दरवाज्याला एक लाथ मारली. यावेळीसुध्दा खून दहाव्या मजल्यावरच झाला होता. एका क्षणापुरता जॉनने जिन्याने जाण्याचा विचार केला. पण दहाव्या मजल्यावर जिन्याने जाण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहणं केव्हाही शहाणपणाचं होतं. वारंवार आपल्या डाव्या ह��ताच्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटून जॉन लिफ्टची वाट पाहू लागला. सॅमसुध्दा अधीर होऊन येरझारा घालू लागला. मधूनच तो कधी एका लिफ्टसमोर उभा राहत होता तर कधी दुसऱ्या लिफ्टसमोर उभा राहून उगीचच लिफ्टचं बटण दाबत होता. तेवढ्यात एकदाची डाव्या बाजूची पहिली लिफ्ट उघडली. दोघंही घाईघाईने आत घुसले. आत जाताच सॅमनं 10 नंबरचं बटन दाबलं. लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्टच्या डिस्प्लेवर फ्लोअर दर्शविणारा नंबर 1... 2... 3... 4... असा दिसू लागला.\nलिफ्टचे दार उघडता क्षणीच दोघंही बाहेर येऊन इकडे तिकडे गोंधळून बघू लागले. इमारतीचा नकाशा जरा किचकटच होता. जॉनने लिफ्टमधे घुसणाऱ्या एका माणसाला विचारले,\n\"फ्लॅट नं. 15 कुठे आहे\"\nतो माणूस नुसताच उजवीकडे हाताने इशारा करीत लिफ्टमध्ये घुसला. सॅम अजून काही विचारणार तेवढ्यात लिफ्टचे दार बंदसुध्दा झाले. तो माणूस लिफ्टमध्ये गुडूप झाला होता. दोघांनी अजून कुणी विचारण्यासाठी सापडतो का ते बघितले. जवळपास कुणीच दिसत नव्हतं. त्यांनी एक क्षण विचार केला आणि ते दोघंही उजवीकडे निघाले.\nजॉनने फ्लॅटच्या दारावर बघितले. 1015 नंबर लिहिलेला होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहून संमतीदर्शक इशारा केला. दोघंही सतर्क झाले. सॅमने आपली बंदूक काढली आणि समोर जावून हळूच दार ढकलले. दार उघडेच होते. सॅम आणि जॉन सावधपणे आत घुसले. आत सर्वत्र पसारा पडलेला होता. आणि सर्व पसाऱ्याच्या मध्ये हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्यात एक शरीर पडलेले होते.\n\" माय गॉड\" सॅमच्या तोंडून निघाले.\n\" लेट मी चेक हिज बीट \"\nजॉनने खाली पडलेल्या शरीराची नाडी बघितली.\nसॅमने जॉनला इशाऱ्यानेच विचारले.\n\" ही ईज डेड\" जॉन निराशेने म्हणाला.\nसॅमने निराशेने एक सुस्कारा सोडला. आणि मग तो सर्व फ्लॅट धुंडाळू लागला.\nजॉनने अपेक्षेप्रमाणे समोर भिंतीवर बघितले. यावेळीही रक्ताचे शून्य काढण्यास खुनी चुकला नव्हता. शून्याच्या मधे रक्ताने लिहिण्यासही तो विसरला नव्हता. दुरून खुन्याने काय लिहिले होते ते ओळखू येत नव्हते. म्हणून जॉन भिंतीच्या जवळ जावून बघू लागला.\n\" शून्य जिथून सुरू होते तिथेच ते संपते \" भिंतीवर लिहिलेले होते.\nभिंतीवरच्या त्या मेसेजकडे बघून जॉन विचार करू लागला. तिकडे आत सॅमच्या हुडकण्याचा आवाज येत होता.\nविचार करता करता अचानक जॉनच्या चेहऱ्यावर भीतीची सावली पसरली.\n\"सॅम...\" जॉनने सॅमला थरथरतच मोठयाने आ��ाज दिला.\nसॅम चटकन आपलं काम सोडून धावतच बाहेर आला.\n\" सॅम जॉनच्या भीतीने काळवंडलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.\nएव्हाना जॉनने दरवाज्याकडे धाव घेतली होती आणि सॅम काही समजण्याच्या आतच जॉन दरवाज्याच्या बाहेर सॅमच्या नजरेआड झाला होता.\nदरवाज्याच्या बाहेरून जॉनचा आवाज आला,\n\" चल लवकर चल आपल्याला घाई केली पाहिजे\"\n\" सॅमने दरवाजाच्या बाहेर जात विचारले.\nबाहेर व्हरंड्यात जॉन लिफ्टकडे धावत सुटला होता. सॅमला जॉन का धावतो आहे, काहीच कळत नव्हते. फक्त त्याला जॉनच्या हालचालींवरून काहीतरी विपरीत घडल्याची किंवा घडण्याची शक्यता असल्याची चाहूल लागली होती.\nगोंधळून सॅमसुध्दा त्याच्या मागे धावायला लागला.\nलिफ्टजवळ पोहचून जॉनने लिफ्टचं बटण दाबलं. संयोगाने लिफ्ट जवळच होती. लिफ्टचं दार उघडलं.\nजॉनने सॅमकडे बघत म्हटले, \" चल लवकर ... आपल्याला ताबडतोब निघालं पाहिजे\"\nजॉन सॅमसाठी न थांबता लिफ्टमध्ये घुसला. सॅमने अजून जोराने धावत लिफ्टचा दरवाजा बंद व्हायच्या आत लिफ्ट गाठली. तोसुध्दा त्याच्या मागे लिफ्टमध्ये घुसायला लागला.\nआत जाता जाता सॅमने पुन्हा विचारले, \" पण ... कुठं जायचं आहे आपल्याला\n\" सांगतो\" जॉन आपल्याला लागलेली धाप व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.\nसॅम लिफ्टमध्ये घुसून जॉनकडे आश्चर्याने पाहत त्याच्या शेजारी जावून उभा राहिला आणि हळू हळू लिफ्टचा दरवाजा बंद झाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/iiser-pune-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:45:39Z", "digest": "sha1:4E7KGA67YJKMI3LXO3OAHABR75ZOWNJV", "length": 17123, "nlines": 200, "source_domain": "majhinaukri.in", "title": "IISER Pune Recruitment 2018- www.iiserpune.ac.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(IISER) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन & रिसर्च मध्ये विविध पदांची भरती\nडेप्युटी रजिस्ट्रार: 01 जागा\nप्रिंसिपल टेक्निकल ऑफिसर: 02 जागा\nसिनिअर टेक्निकल ऑफिसर: 04 जागा\nसहाय्यक ग्रंथपाल: 01 जागा\nटेक्निकल ऑफिसर: 05 जागा\nनर्स (पुरुष): 01 जागा\nटेक्निकल असिस्टंट: 11 जागा\nलॅब टेक्निशिअन: 01 जागा\nज्युनिअर ऑफिस असिस्टंट: 01 जागा\nपद क्र.1: (i) 60 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान / दस्तावेजीकरण पदव्युत्तर पदवी ii) 10 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) 09 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) नैसर्गिक विज्ञान/पशुवैद्यकीय शास्त्र (Veterinary Science /Natural sciences) पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.5: 60 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान / दस्तावेजीकरण पदव्युत्तर पदवी\nपद क्र.7: (i) B.Sc.(नर्सिंग) (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.9: (i) 10 वी उत्तीर्णसह ITI किंवा डिप्लोमा (Electronics/Computers) (ii) 12 वर्षे अनुभव\nपद क्र.10: (i)12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 55 वर्षे\nपद क्र.2: 45 वर्षे\nपद क्र.3: 45/48 वर्षे\nपद क्र.4: 40/43 वर्षे\nपद क्र.5: 45 वर्षे\nपद क्र.6: 35/38/40 वर्षे\nपद क्र.7: 36 वर्षे\nपद क्र.8: 30/33/35 वर्षे\nपद क्र.9: 39 वर्षे\nपद क्र.10: 33 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2018\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mahagenco-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:46:36Z", "digest": "sha1:LXFZWSIP6GVAGRSK4UOCJ4WQCXOTSSCV", "length": 13729, "nlines": 158, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mahagenco Recruitment 2018- MAHAGENCO Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘वैद्यकीय’ पदांची भरती\nवैद्यकीय अधीक्षक: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी: 01 जागा\nसहाय्यक वैद्यकीय अधिकारी: 04 जागा\nवयाची अट: 02 मे 2018 रोजी [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nपद क्र.2: 40 वर्षे\nपद क्र.3: 38 वर्षे\nनोकरी ठिकाण: जळगाव & नागपूर\nFee: खुला प्रवर्ग: ₹800/- [मागास प्रवर्ग: ₹600/-]\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 02 मे 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/advocates-support-law-abatement-papers-109194", "date_download": "2019-01-20T13:17:28Z", "digest": "sha1:2YUXTE6XQLZIOWGHTP5ZDY4MXLX6BUOW", "length": 15306, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Advocates support for law-abatement of papers कायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वकिलांची मदत | eSakal", "raw_content": "\nकायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वकिलांची मदत\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.\nमुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.\nप्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासन आणि स्टुडण्ट लॉ कौन्सिल यांची प्रलंबित निकालांबाबत बैठक झाली. या बैठकीला प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, कायदा शाखेच्या विभागप्रमुख डॉ. रश्‍मी ओझादेखील उपस्थित होत्या. बैठकीत अद्याप 23 हजार 67 हजार उत्तरपत्रिका तपासणे शिल्लक आहे, अशी कबुलीही या वेळी देण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या पाच वर्षांचा अनुभव असलेल्या वकिलांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्याच्या निकालासाठीही वकिलांची मदत घेतली गेली होती. हिवाळी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उन्हाळी परीक्षा होतील, असे सांगून नियमित परीक्षांनंतरच एटीकेटी परीक्षा घेतल्या जातील, असे सांगण्यात आले.\nकायदा विषयाच्या सत्र दोन, चार, सहाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जाहीर केल्यानंतरच एक, तीन, पाचच्या सत्र एटीकेटीच्या परीक्षा घेण्याची स्टुडण्ट लॉ कौन्सिलची मागणी विद्यापीठाने मान्य केली; परंतु विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेत विद्यापीठावर कारवाई करण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.\nपुनर्मूल्यांकनात 30 टक्के विद्यार्थी पास\nगतवर्षीच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालातील गोंधळ हिवाळी परीक्षांतही कायम आहे. उन्हाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालांत 30 टक्के विद्यार्थी पास झाले होते, अशी धक्कादायक माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलने बैठकीत दिली. माहिती अधिकारातून ही माहिती उघड करून कौन्सिलने विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन असेसमेंट प्रयोगाचे पितळ उघडे पाडले.\nकला, विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष परीक्षा आजपासून\nतृतीय वर्ष कला शाखा आणि विज्ञान शाखेच्या परीक्षेला गुरुवारपासून (ता. 11) सुरुवात होणार आहे. या परीक्षांना 35 हजार 715 विद्यार्थी बसणार आहेत. तब्बल 320 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातही एक परीक्षा केंद्र असेल.\nमहापालिकेत फाइल पळतात ‘हातोहात’\nऔरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे....\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, सावधान\nऔरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक...\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/trader-taking-more-money-customer-vegetables-due-farmer-strike-121348", "date_download": "2019-01-20T14:19:27Z", "digest": "sha1:6KFOJV73WQKJ3DJOT2K2MRHIG3QBFUT6", "length": 13577, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trader is taking more money from the customer for vegetables due to farmer strike व्यापाऱ्यांकडून संपाच्या नावावर ग्राहकांची लूट | eSakal", "raw_content": "\nव्यापाऱ्यांकडून संपाच्या नावावर ग्राहकांची लूट\nसोमवार, 4 जून 2018\nकिरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बा���ारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nअकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.\nकिरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. जनता बाजारात जिल्ह्यातील भाजीपाल्यासह मराठवाडा, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला येतो. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे ठोक बाजारातच भाज्या ३० टक्के महागल्या आहेत.\nआॅगस्टपर्यंत वाढिव दर -\nयावर्षी पाऊस वेळेवर येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरल्यास शेतींची कामे लवकर पूर्ण होऊन भाज्यांची आवक जुलैच्या अखेरपर्यंत वा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत गृहिणींना भाज्या महागच खरेदी कराव्या लागतील.\nकिरकोळमध्ये भाज्या महागच -\nजनता भाजीबाजारातून सकाळी भाज्या खरेदी करून गल्लीबोळात आणि किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे भाज्या महागच असतात. विविध भागात ज्यांची अस्थायी वा पक्की दुकाने आहेत, ते विक्रेते नफा जोडून विक्री करीत आहेत. त्यांचा नफा २० ते २५ टक्के असतो. अशा स्थितीत ठोक बाजारात भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांना ४५ ते ५५ टक्के जास्त दर आकारून बाजारात भाजी विक्री सुरू केली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग\nऔरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला....\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nचार हजार गावांचा करणार कायापालट - मुख्यमंत्री\nऔरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/potachi-ani-mandchi-charbi-kashi-kami-karal", "date_download": "2019-01-20T14:17:07Z", "digest": "sha1:HBWKCF2RDFHHAH3YFGQ6KWQ7LQ6JGGLE", "length": 15952, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पोटाची आणि मांडीची चरबी कशी कमी करावी ? - Tinystep", "raw_content": "\nपोटाची आणि मांडीची चरबी कशी कमी करावी \nप्रत्येक महिला ही सुंदर असते. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्याची एक विशिष्ठ ठेवण असते. तसेच त्यांचा विशिष्ठ ड्रेसिंग सेन्स असतो. त्या गोष्टीमुळे ती महिला इतरांपेक्षा वेगळी दिसते. तुम्ही, होय तुम्हीसुद्धा खूप सुंदर आहात. पण या गृहावर अशी एकही महिला नाही, की जी स्वत:च्या सौंदर्यावर पुर्णपणे समाधानी आहे. प्रत्येक महिलेत तिच्या दिसण्याबद्दल एक तरी तक्रार असते. आपला चेहरा गोलकार आहे, आपले केस खूप विरळ आण��� लहान आहेत, आपले ओठ खूप लहान किंवा मोठे आहेत किंवा आपण खूप जाड आहोत असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणत्या गोष्टींचा महिला जास्त विचार करतात. अंदाज लावा. हो, महिला सर्वात जास्त त्या जाड दिसतात का याचा विचार करत असतात.\nसमाजाच्या सौंदर्याच्या व्याख्या काय आहेत, त्यानुसार आपण स्वत:ला त्या व्याख्येत बसवण्याचा कधीही प्रयत्न करू नये. त्यापेक्षा आपण आपल्या त्वचेची, केसांची आणि मुख्यत: फिटनेसची योग्य ती काळजी घ्यावी. जर तुम्ही तुमच्या पोटाची आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्नरत असाल, तर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात आणि व्यायामात कोही बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत नसाल, किवा व्यायाम केल्याने वजन कमी होतं यावर तुमचा विश्वास नसेल किंवा व्यायामासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तर पुढील सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे.\n१. व्यायाम का आणि कधी करावा \nतंदुरूस्त राहण्यासाठी आपले शरीर हलतं आणि कार्यक्षम असणं खूप आवश्यक आहे. आपलं शरीर हे सारखं तासनतास एकाच जागी बसून राहण्यासाठी बनलेलं नसून नेहमी हलतं ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. अश्मयुगात आपले पुर्वज अन्नासाठी जंगलात जात असते. प्राणी हे मानवापेक्षा जास्त वेगाने पळत असतं. त्यामुळे त्यावेळी प्राण्यांची शिकार करण्यासाठी मानवाला स्वत:ला प्राण्यांपेक्षाही वेगवान बनवले. तसेच भक्षकापासून स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला वेगात धावणे आवश्यक होते.\nआता आपण मोबाईववरून जेवनाच्या होम ऑर्डर देतो. आता किराणा सामान किंवा भाजीपाला आणण्यासाठीही घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. तेही आपण ऑनलाईन शॉपिंगवरूनच खरेदी करतो. आपण या सर्व गोष्टी वेळेची बचत करण्यासाठी करत असतो. पण एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्ज देण्यापेक्षा पायी जावून किराणा सामान आणणं कसं राहील किराणा माल हातात धरा. ते तुम्हाला वेटलिफ्टिंग सारखंच वाटेल. ऑफिसमध्ये दर अर्ध्या तासाला उठून थोड चालत पाणी प्या.\nदररो मॉर्निग वॉकला जा. खरंच हे काही तेवढं अवघडं नाहीये. जर तुमची सकाळं खूपच व्यस्त असेल, तर एक तास लवकर उठा. घरातील इतर कुणाला तरी तुमच्यासोबत घेवून वॉकला जा. तुम्ही दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्याने सुर्याची किरणे अंगावर पडून तुम्हाला व्हिटॅमीन डीसुद्धा मिळेल. त्यानंतर परत आल्यावर एक ग्��ास दुध प्या. तुमच्या हाडांना आराम मिळेल. त्यापासून तुम्हा कॅल्शिअम मिळेल. जर तुम्ही काही वेळासाठीही रूममध्ये एकट्या असाल, तर थोडावेळ उड्या मारा. त्यामुळे तुमच्या शरीरातील काही कॅलरीज कमी होती. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.\n२. कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा.\nजर तुम्हा फक्त पोट आणि मांडीवरील चरबीच कमी करायची असेल, तर तुमची निरशा होईल. कारण फक्त पोट आणि मांडीवरील चरबी कमी करणारा कोणताही व्यायाम नाही. जेव्हा तुम्ही व्यायाम कराल, तेव्हा तुमच्या सर्वच शरीरावरील चरबी कमी होईल. जर तुमच्या पोटावर आणि मांडीवर जास्तच चरबी असेल. तर व्यायाम आणि डायटचा योग्य तो समन्वय साधून तुम्ही ती कमी करू शकता.\nदररोज नव्या मसल्सवर काम करण्यासाठी थोडा वेळ द्या. सोमावारी पायांवर मेहनत घ्या. ज्यात तुम्ही पाय दुमडून बसणे(स्क्वॅट), दोरीवरच्या उड्या मारू शकता. मंगळवारी मुख्य स्नायूंवर मेहनत घ्य़ा. त्यात तुम्ही प्लॅण्क्स, पुश-अप्स आणि क्रंचेस करू शकता. बुधवारी कार्डिओ एक्सरसाईज करा. ज्यात दोरीवरच्या उज्या, वेगात धावणे असे व्यायाम करू शकता. गुरूवारी वेटलिफ्टिंग करा. आठवड्याचा मधला दिवस असल्याने या दिवशी तुम्ही आरामदायी व्यायाम करू शकता. ज्यामुळे तुमच्या स्नायुंना आराम मिळेल. जेव्हा तुम्हाला थकवा आला असेल किंवा स्नायू दुखत असतील, तेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग आणि योगा करू शकता. इतर दिवशी तुम्ही तुमचं शरीर स्करीय ठेवण्यासाठी एरोबिक्स करू शकता.\n३. तुम्ही काय खावं\nतुम्ही वजन कमी करण्यावर काम सुरू केलं आहे, याचा अर्थ तुम्ही खाणं थांबवाव असं नाही. तसं न करता तुम्ही काय खाता, ते तुम्ही बदलवलं पाहिजे. तुम्ही जास्त प्रोटिन्स, फॅट, व्हिटॅमिन्स आणि खनिज असलेले अन्न खायला हवे. कार्बोहायड्रेट कमी असलेले पदार्थ तुमच्या फॅट बर्न करण्यास मदत करतात. पण तुमचे वजन कमी करत असताना, तुमचं शरीर नेहमी हायड्रेट असेल याची काळजी घ्या.\nतुमच्या आहारात मांस, अंडी, दूग्धजन्य पदार्थ, काजू आणि खूप सारी फळं आणि भाज्या असणं आवश्यक आहे. जास्तीत जास्ती पाणी आणि ज्यूस पिऊन नेहमी शरीर हायड्रेट ठेवा. तुम्ही वेगवेगळे सुप आणि हर्बल टी पीणेही उपयुक्त ठरतं.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण��याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Two-coaches-reserved-for-women-in-AC-locale/", "date_download": "2019-01-20T12:57:11Z", "digest": "sha1:23TUJPAGRJTK46DWBIDN3YVDKFHGKXOV", "length": 5365, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसी लोकलमध्येही महिलांसाठी दोन डबे राखीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसी लोकलमध्येही महिलांसाठी दोन डबे राखीव\nएसी लोकलमध्येही महिलांसाठी दोन डबे राखीव\n8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो, मात्र या महिला दिनापूर्वीच पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांना अनोखी भेट दिली आहे. सोमवारपासून वातानुकूलित लोकलमधील दोन डबे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. वातानुकूलित महिला राखीव बोगी महिला प्रवाशांना सहजपणे ओळखता यावी म्हणून या बोगीला हिरवा रंग देण्यात आला आहे.\nसर्वसामान्य लोकलप्रमाणे वातानुकूलित लोकललाही महिला प्रवाशांसाठी राखीव डबा असावा, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये महिला राखीव डबा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना वातानुकूलित लोकलबाबत हरकती आणि सूचना ऑनलाईन नोंदवता याव्यात, यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यवस्था केली आहे. सद्य:स्थितीत 300 पेक्षा जास्त प्रवाशांनी हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 27 टक्के प्रवाशांनी एसी फेर्‍या वाढवा, अशा सूचना केल्या आहेत. तसेच एसी लोकलला अतिरिक्त थांबा द्यावा, मासिक प्रथम वर्ग पास वगळता अन्य पासधारकांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशा विविध सूचनाही करण्यात आल्या आहेत. एसी लोकलच्या दोन्ही दिशेला महिलांसाठीचा राखीव डबा निश्चित करण्यात आला आहे. सध्या वातानुकूलित लोकल निळ्या आणि चंदेरी रंगात आहे. प्रवाशांना चटकन महिला डबा ओळखता यावा यासाठी राखीव डब्यांना हिरवा रंग देण्यात आला आहे.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/crowd-of-tourists-in-mahabaleshwar/", "date_download": "2019-01-20T13:08:16Z", "digest": "sha1:LAIOP3WZBQEJRSLVJRGPFXZEDUCCJLA7", "length": 8186, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यटकांच्या गर्दीने नंदनवन ‘बहरले’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पर्यटकांच्या गर्दीने नंदनवन ‘बहरले’\nपर्यटकांच्या गर्दीने नंदनवन ‘बहरले’\nसध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे.\nमहाराष्ट्रासह सर्वत्र उन्हाळ्याची काहिली जाणवत असली तरी थंड हवेचे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये मात्र सायंकाळी धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळत असून पर्यटक थंडीचा अनुभव घेत आहेत. मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने हाऊसफुल्ल झाली आहेत.वातावरणातील बदलाचा पर्यटक आनंद लुटत असून सर्व पॉईंटवर पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.\nदेशाच्या कानाकोपर्‍यातून सध्या या पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करीत आहेत. येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांसोबतच निसर्गाची विविध रूपे पाहण्यात पर्यटक मश्गुल आहेत. या पर्यटनस्थळी विविध राज्यांमधून विशेषत: गुजरात राज्यामधून येणार्‍या पर्यटकांची संख्या येथे अधिक असून सध्या येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक,प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्‍वरसह सूर्योदयासाठी प्रसिद्ध असलेला विल्सन पॉईंट, सुर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉईन्ट, लॉडविक पॉईंट, केट्स पॉईंट या मुख्य प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांनी गर्दी आहे. काही हौशी पर्यटक कॅनॉट पीक, प्लेटो सारख्या हि���वाईने नटलेल्या पर्यटनस्थळांवर वेळ घालविताना दिसत आहेत.\nप्रसिद्ध वेण्णालेकची पाणी पातळी घटली असली तरी पर्यटक नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संखेने गर्दी करत आहेत. यंदा प्रथमच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेटची सोय करण्यात आली आहे. रोइंगसह पँडल बोटसाठी तिकिट केंद्रांवर पर्यटकांची मोठी रांग लागल्याचे चित्र आहे. वेण्णालेकला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून येथील मका कणीस,फ्रँकी, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम खाताना पर्यटक आनंदी होत आहेत. हौशी पर्यटक घोडेसवारी करताना पहावयास मिळत आहेत. यामध्ये बच्चे कंपनीचा सहभाग आहे.\nमुख्य बाजारपेठा पर्यटकांनी गजबजून गेल्या आहेत. येथील गरमागरम चना, शेंगदाणे, जाम, चिक्की, फज सोबतच येथील प्रसिद्ध चप्पलच्या दुकानावर पर्यटक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.\nऑर्थरसीट,केट्स पॉईंटसारख्या पर्यटनस्थळांचे रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना काही पर्यटनस्थळांवर करावा लागत आहे.त्यातच केट्स पॉईंटकडून श्री क्षेत्र महाबळेश्‍वरकडे जाणारा डचेस रस्त्याचे काम पालिकेच्या वतीने सुरु करण्यात न आल्याने ऐन हंगामात देखील पर्यटकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.\nशनिवारी ऐन गर्दीच्या वेळी वेण्णालेक येथे शिवशाही बस रस्त्याच्यालगत बंद पडल्याने वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. वाहतूक कोंडी सोडवताना पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pak-youngster-walks-to-indian-border-to-get-killed-12252/", "date_download": "2019-01-20T13:23:27Z", "digest": "sha1:3AHZIOURGEQFMB7PA253K2IZQVYSVELA", "length": 7473, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...म्हणून त्या पाकिस्तानी तरुणाला मरायचं होतं भारतीय जवानांकडून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…म्हणून त्या पाकिस्तानी तरुणाला मरायचं होतं भारतीय जवानांकडून\nश्रीनगर : आपल्या प्रियसी सोबत लग्न न झाल्याने हताश झालेल्या पाकिस्तानी तरुणाने आपला मृत्यू व्हावा यासाठी थेट सीमारेषा गाठली. सीमारेषेवर भारतीय बीएसएफ जवान गोळ्या घातलील आणि आपला मृत्यू होईल अशी या तरुणाला अपेक्षा होती. मात्र बीएसएफने या तरुणाला न मारता अटक केली आहे. मोहम्मद आसीफ असं या ३२ वर्षीय तरूणाचं नाव आहे.\nविशेष मुलाखत : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती –…\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा –…\nमिळालेल्या माहितीनुसार त्याच्या प्रेयसीलाही त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण जबरदस्तीने तिचं दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर काही दिवसातच तिचा घटस्फोट झाला. यानंतर पुन्हा एकदा आसिफने तिच्या कुटुंबियांकडे लग्नाची मागणी घातली. पण त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला. शेवटी त्याने हताश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.\nमात्र आसीफने सुरुवातीला गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रमझानच्या पवित्र महिन्यात अशा गोष्टी करण्याची परवानगी नसल्याने त्याने आपला प्लान बदलला. आणि मरण्यासाठी त्याने थेट भारत -पाकिस्तान सीमारेषा गाठली मात्र भारतीय सैनिकांनी त्याला न मारता अटक केलीये. अधिक चौकशी सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.\nविशेष मुलाखत : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती – नरेंद्र मोदी\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा – उद्धव ठाकरे\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, मान��, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/top-ips-officer-committed-suicide/", "date_download": "2019-01-20T13:17:53Z", "digest": "sha1:BXSJVCE3IXQUAXFT66VDFBEPESCZ45Q7", "length": 5817, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या\nमुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू राय यांनी आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आपल आयुष्य संपवल आहे.\nहिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाल्याचा डॉक्टरांचा दावा\nहिमांशू राय हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यामुळे आजराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेल होत.\n१९८८ च्या आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू राय यांनी मुंबई क्राईम ब्रांच, एटीएएस सारख्या महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. जे डे हत्याप्रकरण, आयपीएल फिकिंग, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, लैला खान डबल मर्डर सारखी प्रकरणे त्यांनी हाताळली होती.\nहिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाल्याचा डॉक्टरांचा दावा\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nचेन्नई : शरद पवार यांच्या कन्या खासद्र सुप्रिया सुळे यांना आज चेन्नई येथील राजभवनात तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-march-2018/", "date_download": "2019-01-20T12:44:43Z", "digest": "sha1:EOUZY4A6VJVV2VMAV3FDKTEYLQLNBTBT", "length": 15183, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 8 March 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकोटक इकॉनॉमिक रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2018-19 च्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू 7.1 टक्क्यांवर पोचली आहे.\nभारतीय वास्तुविशारद, शहरी नियोजक आणि शिक्षक बाळकृष्ण विठ्ठलदास (बी.वी.) दोशी यांनी ‘गहन वैयक्तिक, प्रतिसाददायी आणि अर्थपूर्ण’ वास्तुकलासाठी 2018 प्रित्झकर पुरस्कार जिंकला आहे.\n7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे 7 मार्च, 2018 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जा���ेवारी 2018 पासून 11 दशलक्ष सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 5% वरून 7% महागाई भत्ता (DA) वाढवला आहे.\nरिझर्व्ह बँकेने एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) वर बनावट नोटा शोधणे आणि जप्त करण्याबाबतच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल 40 लाखांचा दंड ठोठावला आहे.\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नौकानयन, जलसंपदा, नदीचा विकास आणि गंगा पुनरुत्थान, नितीन गडकरी यांनी महामार्ग वापरकर्तासाठी “सुखद यात्रा मोबाइल एप्लिकेशन आणि 1033 टोल फ्री इमरजेंसी नंबर सुरू केला आहे.\nतेलंगणा सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च 2018 रोजी सर्व महिला कर्मचा-यांना एक विशेष सुट्टी जाहीर केली.\nप्रत्येक वर्षी, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 2018 थीम आहे: “प्रगतीसाठी प्रेस” 2018\nऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवान याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nमध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष एम. के. भार्गव यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.\nकाँग्रेसचे माजी आमदार सुरता सिंग मारवी यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.\nNext परभणी रोजगार मेळावा-2018 [460 जागा]\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मे��ा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6586", "date_download": "2019-01-20T14:05:56Z", "digest": "sha1:L67326IRD7BL635UZD4MQD4V47BRJN7K", "length": 3695, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आर्या आशुतोष जोशी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पना' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दीड वर्षे संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हिंदू धर्म, सण, उत्सव, इतिहास, संस्कृती, शिल्पशास्र अशा विविध विषयांच्या लेखांचे संपादन केले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sat-allows-sahara-withdraw-appeal-against-sebi-order-mf-matter-113266", "date_download": "2019-01-20T14:00:45Z", "digest": "sha1:3DCE6C7ENT6RCZ5JTCAAF2QI3J6CMVMY", "length": 12232, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "SAT allows Sahara to withdraw appeal against Sebi order in MF matter सेबीच्या निर्णयाविरोधात सहारा करणार नव्याने अपील | eSakal", "raw_content": "\nसेबीच्या निर्णयाविरोधात सहारा करणार नव्याने अपील\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nसिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलने सहारा समूहाला सेबीच्या निर्णयाविरोधातील आपले अपील मागे घेण्याची परवानगी दिली आहे. सेबीने सहारा समूहाला आपल्या सर्व म्युच्यअल फंड योजना बंद करण्याचे आदेश दिले होते.\nमुंबई : ��ेबीने सहारा म्युच्युअल फंडाला आपल्या सर्व योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहारा समूहाने सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलकडे धाव घेतली होती. सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलने सहारा समूहाला सेबीच्या निर्णयाविरोधातील आपले अपील मागे घेण्याची परवानगी दिली आहे. सेबीने सहारा समूहाला आपल्या सर्व म्युच्यअल फंड योजना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात सहारा समूह सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलकडे दाद मागितली होती. सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहारा समूहाला आपले अपील मागे घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nत्यायोगे सहारा समूहाला नव्याने आपले अपील दाखल करता येणार आहे. सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने असेही सांगितले आहे की, नवीन अपील दाखल करण्यासाठी सहाराला 2 मे 2018 पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. जर नवीन अपील जर 2 मे 2018 पर्यंत दाखल करण्यात आले तर 3 मे 2018 रोजी अपीलाला प्रवेश देण्यात येईल.\nयाआधी सेबीने सहारा समूहाला, सहारा टॅक्स गेन फंडाव्यतिरिक्त इतर योजना 21 एप्रिल 2018 बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सहारा टॅक्स गेन फंड या योजनेला 27 ऑगस्ट 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सहारा म्युच्युअल फंड कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र 27 ऑगस्ट 2018 पर्यंत सेबीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nखासगी फंडांची पुंजी धोक्‍यात\nमुंबई - निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीतील (पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड) कोट्यवधी गुंतवणूकदारांची आयुष्यभराची जमापुंजी धोक्‍यात आली आहे....\n'एसआयपी'तून 1.24 लाख कोटींची गुंतवणूक\nमुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात 1.24 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे म्युच्युअल...\nकमोडिटी बाजार - आडवाटेवरचा आकर्षक गुंतवणूक पर्याय\nथोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘...\nसरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात...\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात \"एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गु��तवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. \"एसआयपी'सारखे...\nम्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ\nमुंबई : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/abhay-shah-will-represent-india-international-conference-france-124224", "date_download": "2019-01-20T14:22:13Z", "digest": "sha1:UCQRNGPJQRYU3LLMKNU3MVTF3UVN752N", "length": 11235, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Abhay Shah will represent India in International Conference at france फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय परिषदेत अभय शहा करणार भारताचे प्रतिनिधीत्व | eSakal", "raw_content": "\nफ्रान्समधील आंतरराष्ट्रीय परिषदेत अभय शहा करणार भारताचे प्रतिनिधीत्व\nरविवार, 17 जून 2018\nबारामती : येथील सामाजिक कार्यकर्ते अभय रामचंद शहा फ्रान्समधील रिम्स शहरात होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहे. 22 ते 24 जून दरम्यान रिम्स या ऐतिहासिक शहरात परस्परातील स्नेह, सलोखा व जिव्हाळा वृध्दींगत करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.\nबारामती : येथील सामाजिक कार्यकर्ते अभय रामचंद शहा फ्रान्समधील रिम्स शहरात होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहे. 22 ते 24 जून दरम्यान रिम्स या ऐतिहासिक शहरात परस्परातील स्नेह, सलोखा व जिव्हाळा वृध्दींगत करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.\nसर्व्हास इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचे भारतातील मुख्य या नात्याने अभय शहा या परिषदेत सहभाग नोंदविणार आहेत. या परिषदेतील मुख्य भाषण करण्याचा सन्मानही अभय शहा यांना मिळाला असून ते भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. शंभरवर्षांपूर्वी पहिल्या महायुध्दात रिम्स शहर सर्वाधिक बेचिराख झाले होते. लाखो सैनिक या वेळी मृत्यूमुखी पडले होते, युध्द नको शांतता हवी या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात येते.\n\"भावनेच्या आधारावर लोकशाही��ीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nअमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nनवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/marathi-tv-serials", "date_download": "2019-01-20T14:17:31Z", "digest": "sha1:BJAPI7FQSVHKBECRYFIUNYP3JTTHBZ2E", "length": 17225, "nlines": 280, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi tv serials Marathi News, marathi tv serials Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nविरोधकांचे 'जिंकता येईना, ईव्हीएम दोषी': पंतप्रधान...\npeon arrested: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, श...\nmumbai marathon- मुंबई मॅरेथॉन: सर्वसामान्...\nविमानतळावर एक्स रे, ५ सेकंदात तपासणी\nmaratha reservation : मराठा समाजाच्या उन्न...\n'या' ���हेत सर्वांत स्वच्छ आणि गलिच्छ रेल्वेगाड्या\nकर्नाटक: दोन काँग्रेस आमदारांमध्ये जुंपली\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी 'आधार' वैध ओळखपत...\nJacob martin : उपचारासाठी 'या' माजी क्रिके...\nRafale-राफेल करार: भारताने चुकती केली ५०% ...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nफिलिपिन्समधील अब्जाधीश हेन्री साय यांचे नि...\n‘एच १ बी व्हिसा’धारकांचे शोषण;अमेरिकी 'थिं...\nभारतीय-अमेरिकींची उच्च पदांवर निवड\nचीनने केली जीडीपीमध्ये घट\nराज्यात पाच मार्गांवर पुन्हा ‘उडान’ सेवा\nसलग चौथ्या दिवशी निर्देशांक वधारला\nशेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रतिहेक्टर १५ ...\nवाढत्या अर्थव्यवस्थेमुळे अधिक चलनाची गरज\nहाशिम अमलाने विराट कोहलीचा मोडला विक्रम\nविदर्भाने उडविला उत्तराखंडचा धुव्वा\nBCCI: पंड्या, राहुलला खेळू द्या\nमहापालिका, लीप फास्टनर्स संघ विजयी\nधोनीइतकी कटिबद्धता पाहिली नाही: विराट\nजेत्यांना फक्त ट्रॉफीच देता\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'हे' कलाका...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nमी पण राजपूत; कंगनाने 'करणी सेने'ला ठणकावल...\nनव्या 'अंदाज अपना अपना'मध्ये रणवीर आणि वरु...\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्...\nमलायका म्हणाली, मला घेऊन चल\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्टिकल्स\n३२ हजार जागांची मेगाभरती\nनोकरी हवीय व्हिडिओ बनवा\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरती\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nमध्यप्रदेश: बडवानी येथे आढळला भाज..\n२०१८ मध्ये 'या' नवोदित अभिनेत्री बनल्या आहेत प्रेक्षकांची पसंती\nमराठी मालिकांमध्ये 'का रे दुरावा'\nमालिकेतली बाई, वास्तवात दिसत नाही\nमहिलांच्या विश्वात खूप काही घडतंय. नवं. आव्हानात्मक. क्रांतिकारी. तिच्या हक्कांसाठी न्यायालयांची दारं अधिक किलकिली झालीत. कायदे होताहेत. बंदी असणाऱ्या देवळात जाण्याच्या साध्या अधिकारापासून तलाकसारख्या मोठ्या निर्���यापर्यंत अनेक नियमांची घुसळण होऊन तिच्यासाठी चांगलं काही उपजू पाहतंय.\n'नवरा-बायको आणि ती' टीव्हीवर हिट\n'ही' अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर 'कमबॅक'\nटीव्ही कलाकारांवर टांगती तलवार\nफॅमिली ड्रामा दाखवताना एक सुशिक्षित महिला वर्ग नाराज होतोय याचे भान कुणाला येणार\nआज मालिकांमध्ये नायिकांइतकंच महत्त्व खलनायिकांना प्राप्त झालंय. किंबहुना मराठी मालिकांमधील व्हॅम्पसनाच जास्त लोकप्रियता मिळतेय. त्यांच्यावर कशाप्रकारची टीका-टिप्पणी होते याचे प्रसंग त्यांनी शेअर केलेत...\nपाठकबाई कुणाला 'मिस' करताहेत माहित्येय\n'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अंजलीच्या, अर्थात पाठकबाईंच्या लाजऱ्या-साजऱ्या, सोज्ज्वळ भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या दोन फोटोंमुळे तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात.\n'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर अक्षय\nकोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, उसाचे फड, हुर्डा पार्टी, तिथली ठसकेबाज भाषा यांच्या साक्षीने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत फुलत असलेली राणा आणि अंजलीची प्रेम कहाणी प्रेक्षकांना भलतीच भावली असून बॉलिवूडचा 'सबसे बडा खिलाडी' अक्षय कुमारही या मालिकेच्या प्रेमात पडला आहे.\nकर्नाटक: डोक्यावर बाटली फोडली; काँग्रेस MLA जखमी\nविरोधकांचे 'जिंकता येईना, ईव्हीएम दोषी: PM\n ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररचा पराभव\nराफेल करार: भारताने अर्धी रक्कम चुकती केली\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी 'आधार' चा आधार\nजगातील 'या' सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\n'या' आहेत सर्वांत स्वच्छ आणि गलिच्छ रेल्वेगाड्या\n... तर समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नावः पवार\nविठ्ठल मंदिरात बेशिस्त बांधकाम; वास्तू धोक्यात\nमुंबई मॅरेथॉन: केनियाचा कॉसमस लॅगट विजेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/budget-disappointment-for-real-estate-sector-1629361/", "date_download": "2019-01-20T13:19:24Z", "digest": "sha1:GDHOH2VBIF4UBIEFYYNZVKAISZPAKSIA", "length": 20475, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Budget disappointment for real estate sector | रिअल इस्टेट क्षेत्राची निराशाच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडक��ी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nरिअल इस्टेट क्षेत्राची निराशाच\nरिअल इस्टेट क्षेत्राची निराशाच\nगेल्या वर्षांप्रमाणे यावर्षीही २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. २०१७ या वर्षांत किंबहुना मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक मोठमोठे बदल झाले. गेली कित्येक वर्ष मंदीचे सावट असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देणारे चित्र दिसले नाही. गेल्या वर्षांप्रमाणे यावर्षीही २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी यंदा ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढच्या वर्षांसाठीही ५१ कोटी म्हणजेच एकूण १०२ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. प्रत्येकाला परवडणारी घरे देण्यासाठी शहरी भागात ३७ लाख घरे देण्यासाठी तरतूद केली आहे. आतापर्यंत ५१ लाख घरे बांधण्यात आली असून, येत्या वर्षांतही तेवढीच घरे बांधण्याचे आवाहन अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दिले आहे. परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठीच मागील वर्षांतील अर्थसंकल्पात सरकारने या क्षेत्राला पायाभूृत सुविधांचा दर्जा दिला होता. मात्र हा दर्जा केवळ नावापुरताच राहिला असं म्हणायची वेळ आता आली आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची आवश्यकता अधिक असल्याचे शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्रालयाला निदर्शनास आले आहे. म्हणूनच यावर्षी पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले.\nदुसरीकडे, टॅक्स स्लॅब म्हणजे वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून कररचनेत बदलाची अपेक्षा करणाऱ्या नोकरदारांचा भ्रमनिरास झालेला आहे. कररचनेत बदल न करण्याची भूमिक काही प्रमाणात अनेक गोष्टींना जबाबदार ठरू शकते. त्यामुळे याचा परिणाम सामान्य घरखरेदी ग्राहकांवरही होण्याची शक्यता फेटाळता येत नाही. सरकार परवडणाऱ्या घरांबाबत कितीही भाकीत करत असले तरी आजतागायत मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. अशा वेळी परवडणारी घरे ही जर ८० व ९० लाखांच्या घरात असतील तर त्यांना परवडणारी घरे म्हणायचं का, असा प्रश्न सामान्यांपुढे आहे. एकूणच या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्राला पुरेसा दिलासा मिळाला नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात आकारला जाणारा जीएसटी याबाबत अनेकांना अपेक्षा होती. ६ ते ८ टक्क्य़ांपर्यंत जीएसटी कमी करावा अशी मागणी विकासकांकडून होत होती. मात्र जीएसटीच्या संदर्भात कोणतीही घोषणा केली गेली नाही. फेब्रुवारी महिन्यात जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार असून, याबाबत काही निर्णय होण्याची अपेक्षा विकासक व ग्राहक दोघांनाही आहे. सादर झालेल्या बजेटकडून रिअल इस्टेटवरील जीएसटी कर कमी करण्याची अपेक्षा होती. त्यामुळे मध्यम वर्गातील घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकत होता. अडीच लाखांवरून ५ लाख करसवलत देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची करमुक्तता किंवा गृहकर्जात सूट ग्राहकांना मिळू शकली नाही, ही निराशाजनक बाब असल्याचे हावरे बिल्डर्सचे अनिकेत हावरे यांचे मत आहे. हे एक संयुक्त बजेट आहे, ज्यात सरकारने पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसोबतच परवडणाऱ्या घरांवर देखील लक्षकेंद्रित केले आहे. हे बजेट २०१९ च्या निवडणुकांना अनुसरून सादर केले असल्याचे पोद्दार हाऊसिंगचे रोहित पोद्दार यांचे म्हणणे आहे.\nपरवडणारी घरे व पायाभूत सुविधा हा भाग वगळता आणखी एक दिलासादायक घोषणा अर्थमंत्र्यांनी केली, ती म्हणजे सर्कल रेट किंवा रेडी रेकनर रेटची. रिअल इस्टेटमध्ये आता मार्केट रेट व रेडी रेकनर रेटमधील अंतराचे नुकसान ग्राहकांना झेलावे लागणार नाही. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, या दोन्ही रेटमध्ये ५ टक्क्य़ांपर्यंतच स्टॅम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन इत्यादी टॅक्स असणे गरजेचे आहे. बरेचदा घरांची खरी किंमत ही रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी असते. मात्र अशा परिस्थितीत घरखरेदीदाराला सरकारने निश्चित केलेल्या निर्धारित किंमतीनुसारच पैसे मोजावे लागले पाहिजेत. बहुतेक वेळा याबाबत अनेक तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत. एखादा ग्राहक ५० लाखांचे घर घेतो, मात्र त्या भागात रेडी रेकनर दरानुसार ५५ लाख रुपये किंमत होते. अशा वेळी ग्राहकाला केवळ ५० लाखांवरच रजिस्ट्रेशन, स्टॅम्प डय़ुटी भरावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काही भागात का होईना ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ��ोणत्याही विकासकाला अधिक पैसे ग्राहकाकडून उकळता येणार नसून ग्राहकांना याचा लाभ होईल असे नरेड्कोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी म्हटले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात फार तरतूद न केल्याने येत्या काळात विकासकांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा नाहर ग्रुपच्या मंजु याज्ञिक यांनी दिला आहे. ज्याप्रकारे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, आरोग्य व शिक्षा या विकासावर भर दिला गेला आहे, तो येत्या काळातील आगामी निवडणुकांचे संकेत आहेत असे वक्तव्य रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या शुभिका बिल्खा यांनी केले आहे. तेव्हा हे बजेट एकूणच येत्या निवडणुका लक्षात घेत मांडले गेले असल्याचाही काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nएकंदरच या अर्थसंकल्पात विकासक किंवा ग्राहक यांना भरलेली किटली सरकारने दिली नाही. ग्रामीण भाग व पायाभूत सुविधांचा विकास प्रगतिपथावर होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून आले. दुसऱ्या बाजूला मागील वर्षांतील तीन मोठय़ा निर्णयांनंतर सर्वानाच रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अपेक्षा होत्या. केवळ परवडणारी घरेच नाही, तर जमिनींचा योग्य विकास, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला, कर्जमाफी, मुंबईकरांसाठी पायाभूत सुविधांचा विकास याबाबत ठोस पावले उचलणे सरकारकडून सर्वाना अपेक्षित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्ना��क सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/10-things-related-to-the-planet-mars-117051600015_1.html", "date_download": "2019-01-20T12:49:38Z", "digest": "sha1:EBB4RED44KXFOW5JLQISZCSYPQABGSMX", "length": 16240, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nलाल परम तेजस्वी आणि उग्र मंगळाबद्दल बर्‍याच भ्रामक गोष्टी प्रचलित आहे. मंगळ जर प्रसन्न झाला तर नावाप्रमाणेच मंगळ करतो. मंगळाच्या उत्पत्तीच्या बर्‍याच कथा आहेत. जाणून घ्या 10 विशेष माहिती.\n1. जेव्हा हिरण्यकशिपुचा मोठा भाऊ हिरण्याक्ष पृथ्वीला चोरून घेऊन गेला होता तेव्हा वराहावतार घेतला आणि हिरण्याक्षाला मारून पृथ्वीचा उद्धार केला होता. यावर पृथ्वीने प्रभूला पतीच्या रूपात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. प्रभूने त्याची इच्छा पूर्ण केली. यांच्या विवाहाच्या फलस्वरूप मंगळाची उत्पत्ती झाली.\n2. याची चार भुजा आहे शरीराचे रोम लाल रंगाचे आहे.\n3. याच्या वस्त्राचे रंग देखील लाल आहे. मंगळाचे वाहन भेड भेड़ आहे.\n4. मंगळाच्या हाताने त्रिशूळ, गदा, अभयमुद्रा तथा वरमुद्रा धारण केली आहे. पुराणात याची महिमा सांगण्यात आली आहे.\n5. मंगळ जर प्रसन्न झाले तर मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.\n6. याच्या नावाचा पाठ केल्याने ऋण मुक्ती मिळते. जर याची गती वक्री नसेल तर हा प्रत्येक राशीत एक एक पक्ष घालवत बारा राशींमध्ये दीड वर्ष घालवतो.\n7. याला शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे ग्रह मानले जाते. याची महादशा सात वर्षांची असते.\n8. याच्या शांतीसाठी शिव उपासना, मंगळवारी उपास आणि हनुमान चालिसाचा पाठ करायला पाहिजे.\n9. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे.\n10. याचा सामान्य मंत्र : ॐ अं अंगारकाय नम: आहे. याच्या जपाचा वेळ सकाळचा आहे. याचा एका निश्चित संख्येत, निश्चित वेळेवर पाठ करायला पाहिजे.\nराखी सावंतच शुभमंगल, सोशल मिडीया लग्नपत्रिका केली पोस्ट\nभाग्य उजळायचे असेल तर मंगळवारी अमलात आणा हे 10 उपाय\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nपेंडीच्या खुराकातून म्हशीने गिळले मंगळसूत्र\nयावर अधिक वाचा :\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prakashatisbm.blogspot.com/2011/01/blog-post_16.html", "date_download": "2019-01-20T14:10:06Z", "digest": "sha1:QNUG6WKOXGU6DPQ53BVR6CSAJV4HGXT5", "length": 6204, "nlines": 85, "source_domain": "prakashatisbm.blogspot.com", "title": "Prakash's Blog: आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी..", "raw_content": "\nआपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी..\nआपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी...\n१. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच \"मी माझी झाशी देणार नाही\" असे म्हटले आहे.\n२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.\n३. हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात. कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.\n४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.\n५. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.\n६. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत. ,\n७. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.\n८. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.\n९. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.\nआठवण आली तुझी की\nएकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,\nआपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी..\nआज तुला मी नकोय\nलई भारी ....भन्नाट मराठी विनोद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/to-set-up-a-power-saving-system-in-the-hospital/", "date_download": "2019-01-20T13:50:16Z", "digest": "sha1:NTSQFB32H2HXQ3BFC32P7SAMORKASNI5", "length": 5881, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घाटी रूग्णालयात वीज बचतीची यंत्रणा बसवणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघाटी रूग्णालयात वीज बचतीची यंत्रणा बसवणार\nऔरंगाबाद : घाटीरुग्णालयात वीज बचतीसाठी लवकरच यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये 25 ते 50 टक्के ऊर्जा बचतीला वाव आहे, असे समोर आले होते. त्यानुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडून 25 लाख रुपयांचा निधी महिन्यांपूर्वीच मंजूर झाला होता. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.\n‘सुपर स्पेशालिटी’तीन महिने लांबणीवर\nरक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज…\nशिवाय वीज यंत्रणा दुरुस्ती, नूतनीकरणासाठी 25 लाख 26 हजार रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यात 50 लाख रुपये खर्चून एलईडी दिवे तसेच सौर ऊर्जा उपकरणे लागणार आहेत.\n‘���ुपर स्पेशालिटी’तीन महिने लांबणीवर\nरक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज नाही\nघाटी रूग्णालयात कचरा कोंडीने आरोग्य सुधारण्याऐवजी धोक्यात\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nसुरात : सुरतमधील हजीरा येथे लार्सन अँड टूब्रो (एलअँडटी)तोफेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रणगाड्यावर…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vishwas-nangre-patil/", "date_download": "2019-01-20T13:18:29Z", "digest": "sha1:IHDQUQ2NRDUDLUGCNOTG665OVPD5POSG", "length": 9258, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांना मोक्का लावणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांना मोक्का लावणार\nसांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीलालण्यासाठी सांगली जिल्हा पोलिस दलाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. त्या अनुषंगाने अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्या व मारामारी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लवकरच सांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा पोलिस दलाकडून ठोस पाऊल उचलले जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. या गुन्हेगारी टोळ्यांवर प्रतिबंधात्��क कारवाई करण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे यांनी मटका व्यवसायातील तब्बल १५३ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे.\nकोल्हापूर परिक्षेत्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर कारवाई झाली आहे. नुकतेच तीन टोळ्यातील ३८ जणांना तडीपार केले आहे. मोक्कातर्ंगत कारवाई करण्यासाठी आता आणखी ३९ टोळ्यांचा प्रस्ताव आला आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील या टोळ्यांवर मोक्कातर्ंगत कारवाई केली जाणार आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या शकील मकानदार खूनप्रकरणी माजी नगरसेवक सचिन सावंत याचे नाव आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.\nअशा प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. अनेक टोळ्यांकडून गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. या अल्पवयीन गुन्हेगारात सुधारणा करण्यासाठी युथ पार्लमेंटरी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातर्ंगत कोल्हापूर परिक्षेत्रात विविध स्पर्धा घेण्यासाठी पोलिस महासंचालक यांनी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय मुली- महिलांची छेडछाड करणा-या १८ हजार १२९ जणांवर निर्भया पथकाने कारवाई केली असून त्यात सांगली जिल्ह्यातील चार हजार ७३९ जणांचा समावेश असल्याचेही विश्‍वास नांगरे- पाटील यांनी सांगितले.\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री\nडॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच- नांगरे-पाटील\nशिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा\nपोलिसांनी नि:पक्षपातीपणे काम केल्यास समाजाचा पाठिंबा मिळणार – विश्वास…\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nपुणे : 'खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ मतदारसंघाचा नकाशा तरी माहिती आहे का त्यांचे कार्यक्षेत्र हे ३० गावापुरते…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रव��दीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/barcelona-confirm-paris-saint-germain-target-neymar-intends-to-leave/", "date_download": "2019-01-20T13:08:00Z", "digest": "sha1:3HKL4YUCAJTWWWPWKKRI7DGSDVKBCA5X", "length": 7580, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "नेमार सोडणार बार्सिलोनाची साथ ?", "raw_content": "\nनेमार सोडणार बार्सिलोनाची साथ \nनेमार सोडणार बार्सिलोनाची साथ \nबार्सेलोना संघाचा स्टार ब्राझीलियन फुटबॉलपटू नेमार जुनियर हा बार्सेलोना संघ सोडून फ्रेंच लीग म्हणजे लीग १ मधील संघ पॅरिस सेंट जर्मन या संघासाठी करारबद्ध होणार आहे. नेमारने त्याच्या बार्सेलोना संघातील खेळाडू आणि संघाचे कोच यांना या बाबत माहिती दिली आणि तो प्रशिक्षकांच्या परवानगीनंतर सराव करणार नसल्याचे ही त्याने सांगितले.\nनेमारला पॅरिसचा संघ विक्रमी १९७ मिलियन पाउंड इतक्या मोठ्या किमतीला करारबद्ध करणार आहे. मागीलवर्षी पॅरिसचा संघ फ्रेंच लीगचे विजेतेपद राखू शकला नव्हता तर त्या अगोदर सलग चार वर्ष हा संघ या स्पर्धेचा विजेता संघ होता. या अगोदर फुटबॉल मधील सर्वात महागडा खेळाडू मँचेस्टर युनाइटेड संघाचा पॉल पोग्बा होता. या खेळाडूला मँचेस्टर संघाने जुवेन्टस संघाकडून १०५ मिलियन पाउंड एवढ्या किमतीला विकत घेतले होते.\nमागील मोसमात यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्य फेरीच्यासामन्यात बार्सेलोना आणि पॅरिस सेंट जर्मन संघ आमनेसामने आले होते. पहिल्या होम सामन्यात पॅरिस सेंट जर्मन संघाने बार्सेलोन संघाला धूळ चारत ४-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या अवे सामन्यात बार्सेलोना संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर पॅरिस संघाचा धुव्वा उडवला होता आणि सामना ६-१ असा जिंकून इतिहास घडविला होता. त्यात नेमारने खूप चांगला खेळ करत शेवटच्या काही मिनिटात हा सामना बार्सेलोना संघाला जिंकून दिला होता.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारत��चे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-ground-breaking-ceremony-bidkin-industial-city-111337", "date_download": "2019-01-20T14:26:47Z", "digest": "sha1:EMJFU2IFLLQXJDLTWQOSKC6A2G4FPTQJ", "length": 13985, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news ground of breaking ceremony of bidkin industial city शेंद्रा-बिडकीनमधील पायाभूत सुविधांचे औपचारिक भूमिपूजन | eSakal", "raw_content": "\nशेंद्रा-बिडकीनमधील पायाभूत सुविधांचे औपचारिक भूमिपूजन\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - आधी सुविधा मग उद्योग, हे जगातील औद्योगिक जगताचे \"मॅग्नेट' लक्षात घेत जागतिक दर्जाच्या सुविधांची निर्मिती \"ऑरिक'मध्ये केली जाते आहे. देशाच्या दिल्ली- मुंबई औद्योगिक क्षेत्रातील पहिली स्मार्ट इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी म्हणून शेंद्रा, बिडकीन कार्यान्वित होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - आधी सुविधा मग उद्योग, हे जगातील औद्योगिक जगताचे \"मॅग्नेट' लक्षात घेत जागतिक दर्जाच्या सुविधांची निर्मिती \"ऑरिक'मध्ये केली जाते आहे. देशाच्या दिल्ली- मुंबई औद्योगिक क्षेत्रातील पहिली स्मार्ट इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी म्हणून शेंद्रा, बिडकीन कार्यान्वित होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nबिडकीन या डीएमआयसी नोडच्या भूमिपूजनप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी शनिवारी (ता. 21) संवाद साधला. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, संदिपान भुमरे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापौर नंदकुमार घोडेले, अल्केश शर्मा, गजानन पाटील, प्रसाद जस्ती आदींची उपस्थिती होती.\nवॉक टू वर्क कल्चरसह तयार होणाऱ्या शेंद्रा, बिडकीन या वसाहतींचे काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा ऑरिकला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमात \"ऑरिक'साठीचे मोबाईल ऍप, स्मार्ट कार्डचे लॉंचिंग आणि तीन लघु उद्योजकांना प्लॉटचे हस्तांतरण पत्र देण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ छायाचित्रकाराला धक्काबुक्की झाल्याबाबत संबंधित पोलिसांवर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.\nनव्या महापालिका आयुक्तांची नियुक्ती, आठ दिवसांत रुजू होणार\n15 वर्षांत न मिळालेला पैसा दिला. कामांना वेग देण्याचा प्रयत्न\nपरळी वैजनाथ येथील औष्णिक केंद्रासाठी पाण्याची व्यवस्था\nकिया मोटर्स मोफत जमिनींसह सबसिडी मिळाल्याने ती आंध्रप्रदेशात\nह्योसंगनंतर 150 कंपन्यांना येथे आणण्याचा प्रयत्न\nविमानतळ विस्तारीकरण, रनवेसाठी मंजुरी, रस्त्यांच्या कामांना मंजुरी\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\n'मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आलीये'\nनवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेला 'अच्छे दिन' आलेले नाहीत. त्यामुळे आता भाजपला सर्व राज्यांतून हद्दपार करायचे आहे. देशातील जनतेने...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-dryers/latest-babyliss+hair-dryers-price-list.html", "date_download": "2019-01-20T14:00:21Z", "digest": "sha1:JVLEFATAU4UP3ZLBEZ5IMQXKV5T7Q2KP", "length": 13102, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या बाबीलीस हेअर ड्रायर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest बाबीलीस हेअर ड्रायर्स Indiaकिंमत\nताज्या बाबीलीस हेअर ड्रायर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये बाबीलीस हेअर ड्रायर्स म्हणून 20 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 13 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बाबीलीस इओनिक २३००व ईपरो प्रोफेशनल ६६१६ए हेअर ड्रायर 9,395 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त बाबीलीस हेअर ड्रा���र & अँड ग्रूमिंग गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हेअर ड्रायर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nशीर्ष 10बाबीलीस हेअर ड्रायर्स\nबाबीलीस इओनिक २३००व ईपरो प्रोफेशनल ६६१६ए हेअर ड्रायर\nबाबीलीस लीगत ब ५५७१ऊ हेअर ड्रायर\nबाबीलीस नॅनो ब ५५४६बू हेअर ड्रायर\nबाबीलीस ६६११ए हेअर ड्रायर\nबाबीलीस प्रो ६५१०ई हेअर ड्रायर\nबाबीलीस ब ५५४६बू नॅनो हेअर ड्रायर\nबाबीलीस ६६१४ए हेअर ड्रायर\nबाबीलीस पॅरिस एक्स्पर्ट 2200 हेअर ड्रायर\nबाबीलीस द२४१ए हेअर ड्रायर\nबाबीलीस द१७१ए हेअर ड्रायर\nबाबीलीस ६६१६ए इओनिक २३००व ईपरो प्रोफेशनल हेअर ड्रायर\nबाबीलीस ६६१५ए प्रो २३००व असा मोटर हेअर ड्रायर\nबाबीलीस ५२५०ए हेअर ड्रायर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/kesanchya-nirogipanasath-hee-phale-kha-in-marathi", "date_download": "2019-01-20T14:11:00Z", "digest": "sha1:SSIDEDCIHAK7EXTQJQKSPDJFYEGBWH2V", "length": 9067, "nlines": 214, "source_domain": "www.tinystep.in", "title": "केसांच्या निरोगीपणासाठी ह्या गोष्टी खा च ! - Tinystep", "raw_content": "\nकेसांच्या निरोगीपणासाठी ह्या गोष्टी खा च \nकेस आणि केसांचे आरोग्याबाबत आता खूपच लोक सावध झाली आहेत. स्त्रिया सुद्धा आता स्वतःच्या केसांना खूप जपू लागल्यात कारण केस गळणे किंवा विरळ होणे ही कॉमन समस्या होऊन गेली आहे. आणि केस हे सौन्दर्याचा दागिनाच मानला जातो. आणि आम्हाला काही व्यक्तींनी विचारले की, केस सदृढ राहतील त्यासाठी काय करू. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला केसांच्या निरोगीपणासाठी कोणती फळे खावीत ते सांगितले आहे.\n१) आहार जर उत्तम असेल तर केसांची समस्या येत नाही, कारण आता पिझ्झा व बर्गरच्या जमान्यात मुखत्वे अन्न हे निकृष्ट खाल्ले जाते. त्यामुळे केसांचे पोषण होत नाही. तेव्हा हे केसांचे व तिथल्या पेशींचे पोषण होण्यासाठी काही जीवनसत्वयुक्त आहार घ्यावाच.\n२) केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. आहारात बदमासोबत फळांचा समावेश करायला हवा.\n३) दिवसातून एक सफरचंद खाल्ल्यास त्याचा केसांची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच सफरचंदात असणारे फेनॉलिस आणि बायोटीन या घटकांमुळे केसांच्यां मूळांतील ताकद वाढते.\n४) पेरुमध्ये कॅल्शियम आणि इतरही शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. पेरुत असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही रोज एक पेरु खाल्लात तर नक्कीच तुमचे केस चांगले वाढतील.\n५) संत्र्यामध्ये किंवा मोसंबी ह्या फळात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे केस वाढण्यास मदत होतेच. पण त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यासही मदत होऊन केसांची चमक वाढते. संत्री केसांच्या आतील त्वचा आणि मूळे बळकट होण्यासही फायदेशीर असते.\n६) लालभडक रंगाची स्ट्रॉबेरीमध्ये असणारे पोषक घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सिलिका, जीवनसत्त्व ब आणि क असते त्यामुळे केसांचा पोत सुधारतो.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-out-on-19-runs/", "date_download": "2019-01-20T13:05:28Z", "digest": "sha1:LR7C3GITIEQECDV4EISIHP4OWNAFJFHF", "length": 5998, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताला तिसरा धक्का, हार्दिक पंड्या बाद", "raw_content": "\nभारताला तिसरा धक्का, हार्दिक पंड्या बाद\nभारताला तिसरा धक्का, हार्दिक पंड्या बाद\n येथे सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला चौथा झटका हार्दिक पंड्याच्या रूपाने बसला आहे. आज पंड्याला कर्णधार कोहलीने चौथ्या स्थानी बढती दिली होती परंतु त्या संधीचे सोने करता आले नाही. पंड्या १९ धावांवर बाद झाला.\nहार्दिक पंड्याला या मालिकेत दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यात तो ० धावांवर बाद झाला होता. आज तो पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.\nअँजेलो मॅथेवच्या गोलंदाजीवर वाणिदु हसरंगाकडे झेल देऊन तो परतला. सध्या मैदानावर लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे खेळाडू खेळत असून सलामीवीर रोहित शर्मा १०४ धावांवर बाद झाला आहे. भारत सद्यस्थितीत ४ बाद २६२ धावा आहेत.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-november-2018/", "date_download": "2019-01-20T12:46:22Z", "digest": "sha1:CLYCPNAGYDAQGNJFI6W7OFKAETCE3LM3", "length": 16268, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 09 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्य��� 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nअलाहाबाद बँकेने जून तिमाहीत ₹ 1,944 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, जो एक वर्षापूर्वी 28.8 कोटी रुपयांचा होता. यावर्षी जुलैमध्ये बँकेला सरकारकडून 1,790 कोटी रुपयांचे भांडवल मिळाले होते. भारतीय रिजर्व बँकेने (आरबीआय) यावर्षी मे मध्ये त्वरित सुधारित कृती (पीसीए) फ्रेमवर्क अंतर्गत बँकांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.\nइल्सन मस्क यांच्या जागी रॉबिन डेनहोल्म यांना टेस्लाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nचीनमध्ये जगातील पहिल्या एआय न्यूज अँकरचा अनावरण झाले आहे. चिनी प्रेस एजन्सी झिंहुआने एआय-आधारित अँकरचे अनावरण केले जे नैसर्गिकरित्या प्रोफेशनल न्यूज अँकर म्हणून इंग्रजी आणि चीनी भाषेत बातम्या वाचू शकते.\n2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्के वाढेल, परंतु पुढील आर्थिक वर्षात ही वाढ 7.3 टक्के होईल. 2018 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) 7.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nसॅमसंगने आपले पहिले फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन प्रोटोटाइप अनावरण केले आहे, जे उघडल्यावर, ते ल��ान खिशाच्या आकाराचे टॅब्लेटमध्ये बदलते. सॅमसंगने फोल्ड करण्यायोग्य फोन तंत्रज्ञानाला ‘इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले’ म्हटले आहे. बंद केल्यावर डिव्हाइस मानक स्मार्टफोनसारखा दिसतो. हे उघडल्या नंतर, 7.3-इंच डिस्प्ले पुस्तकासारखे दिसते, जे आतापर्यंत जारीर झालेल्या सर्वात मोठ्या फोन स्क्रीनपैकी एक असेल.\nपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी थाई कॅबिनेटने 20 देशांतील अंदोरा, बुल्गारिया, भुतान, चीन, सायप्रस, इथियोपिया, फिजी, भारत, कझाकस्तान, लातविया, लिथुआनिया,मालदीव, माल्टा, मॉरीशस, पापुआ न्यू गिनी, रोमानिया, सॅन मरिनो, सौदी अरेबिया, युक्रेन आणि उझबेकिस्तान या देशांतील व्हिजिट-ऑन-इनवेरिंग फीवर माफी जाहीर केली आहे.\nवाढत्या तक्रारीमुळे भारतीय रिझर्व्ह बँक (बँक ऑफ इंडिया) बँकिंग लोकपालावरील ओझे कमी करण्यासाठी मार्चपर्यंत डिजिटल पेमेंटसाठी लोकपाल स्थापन करू शकते.\nPrevious (Canara Bank) कॅनरा बँकेत 800 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-gadchiroli-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:58:49Z", "digest": "sha1:FYWTESG7JXNDPCYWGEOFHJ575RFHT6RE", "length": 14106, "nlines": 155, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Gadchiroli Recruitment 2018 - Umed Gadchiroli Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत गडचिरोली येथे विविध पदांची भरती\nक्लस्टर को-आड्रीनेटर: 38 जागा\nप्रशासन व लेखासहायक: 09 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर: 08 जागा\nपद क्र.2: i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: i) 10 वी उत्तीर्ण ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: i) 10 ���ी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 फेब्रुवारी 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: Rs 200/- [मागासवर्गीय: Rs 100/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2018\nPrevious अमरावती महारोजगार मेळावा-2018 [1000 जागा]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/three-young-women-sold-in-rajasthan-for-prostitution-1786616/", "date_download": "2019-01-20T13:32:30Z", "digest": "sha1:2LINA64T3XTCND4SSTQGZ72G2RSDCZ37", "length": 12258, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "three young women sold in Rajasthan for prostitution | देहव्यापारासाठी राजस्थानात तीन तरुणींची विक्री | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nदेहव्यापारासाठी राजस्थानात तीन तरुणींची विक्री\nदेहव्यापारासाठी राजस्थानात तीन तरुणींची विक्री\nगुन्ह्य़ांची चौकशी केली असता त्यांनी तीन तरुणींची राजस्थानमध्ये विक्री केल्याची माहिती दिली.\nनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना देहव्यापारात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आले आहे. यावेळी तपासात राजस्थानमध्ये उपराजधानीतील तीन तरुणींची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी दोघांना अटक केली.\nनूरजहा शेख कलीम (३३) रा. गुलशननगर, कळमना आणि रतनबाई बिरमचंद मीना (३३) रा. झालावाड, राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी २० ते २४ वष्रे वयोगटातील असून कळमना, इमामवाडा आणि नंदनवन परिसरात राहणाऱ्या आहेत. काही महिन्यांपूर्वी कळमना परिसरात राहणाऱ्या युवतीची आरोपी नूरजहा शेख हिच्याशी ओळख झाली होती. तिने राजस्थानमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आणखी दोन युवतींना शोधण्यास सांगितले. तिघींनाही नोकरी मिळणार असे आमिष दाखवून तरुणींना राजस्थानला जाण्यासाठी तयार केले. नूरजहा हिने दलाल राजू ऊर्फ आत्माराम पन्नालाल रॉय (३४) रा. वनदेवी चौक, यशोधरानगर आणि हसन कुरेशी शेख (४०) यांच्या मदतीने राजस्थानमधील दलाल विरम मीना याला तीन मुलींची माहिती दिली. त्याने लगेच युवतींच्या मोबाईलवरून फोटो पाठवण्यास सांगितले. फोटो मिळताच राजस्थानमध्ये देहव्यापाराची मुख्य दलाल रतनबाई बिरमचंद मीना हिने पैशाची व्यवस्था केली. गेल्या २३ ऑक्टोबरला आरोपी मुलींना घेऊन राजस्थानात गेले. तेव्हापासून ४ नोव्हेंबपर्यंत रतनबाई हिच्या अड्डय़ावर त्यांना ठेवण्यात आले. दरम्यान, तरुणींना आपली विक्री झाल्याची कल्पना आली. त्यांनी धडपड केली. मात्र, ती व्यर्थ ठरली. दुसरीकडे राजू रॉय आणि हसन शेख या गांजा तस्करांना भोपाळ रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून गांजा जप्त करून इतर गुन्ह्य़ांची चौकशी केली असता त्यांनी तीन तरुणींची राजस्थानमध्ये विक्री केल्याची माहिती दिली.\nत्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी यशोधरानगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी राजस्थान गाठून तीन तरुणींची सुटका करीत दोघींना अटक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/musical-instruments-accessories/latest-jbl+musical-instruments-accessories-price-list.html", "date_download": "2019-01-20T13:24:17Z", "digest": "sha1:NV2HE2XSUME46SYL3MTUQHNOJ36R4ZFN", "length": 10614, "nlines": 231, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या जबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आ��ि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest जबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस Indiaकिंमत\nताज्या जबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएसIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये जबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस म्हणून 20 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक जबल गतो ३५०१ए ऍम्प्लिफायर 14,990 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त जबल मुसिकल इन्स्ट्रुमेंट आकससूर्य गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10जबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nताज्याजबल मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nजबल गतो ७००१ए ऍम्प्लिफायर\nजबल गतो ३५०१ए ऍम्प्लिफायर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/economic-budget-that-election-budget-this-year/", "date_download": "2019-01-20T13:19:03Z", "digest": "sha1:G45YVEHQBUNDPCYRCJRHMWUIOJ4V767W", "length": 7483, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यंदाचा आर्थिकबजेट कि इलेक्शन बजेट ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयंदाचा आर्थिकबजेट कि इलेक्शन बजेट \nलोकसभा निवडणूक ध्येय ठेऊ अर्थसंकल्प सादर केल्याची चर्चा\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘लोकसभा लक्ष २०१९’ ध्येय ठेऊन अर्थसंकल्प सादर केल्याची चर्चा आहे. यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प कृषी आणि ग्रामीण भागाबरोबरच एकूणच अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे एकाबाजूने हा अर्थ संकल्प लोकसभा निवडणुकीचा प्रचार समजला जात आहे.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nशेतकरी वर्ग केंद्रसरकारवर नाराज आहे. कर्जमाफी साठी शेतकरी रस्त्यावर देखील उतरले होते. तसेच महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची दखल घेण्यात आल्याचे चित्र आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली आहे. पुढील खरीप हंगामापासून याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, शंभर कोटींची उलाढाल असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पुढील पाच वर्षे करमुक्त असणार आहेत. सामान्य जनतेसाठी सर्वसाधारणत: ‘प्राप्तिकरामध्ये किती सूट मिळाली’ आणि ‘काय स्वस्त झाले, काय महागले’ या दोन मुद्यांभोवती अर्थसंकल्प फिरतो. पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भाग, शेतकरी आणि शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायांना चांगला वाटा मिळाल्याचे दिसत आहे.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना भाजप युती बाबत शिवसेना भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हि युती होणार…\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/electricity-accident-should-be-avoided/", "date_download": "2019-01-20T13:21:31Z", "digest": "sha1:SLSZLI55EEWQOJCA77IS46LCDHS7M3W6", "length": 13222, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विघ्न टाळावे वीजअपघाताचे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवीजअपघात होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी\nविघ्नहर्ता श्रीगणेशाचा सार्वजनिक उत्सव शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) सुरु होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची आयोजनासाठी लगबग सुरु झाली आहे. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीजअपघाताचे विघ्न टाळण्याचे.\nवीज दिसत नाही मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राथमिकता देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक मंडळांचे आद्यकर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.\nसर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 10 पैसे अधिक 1 रुपया 21 पैसे वहन (व्हिलींग) आकार व इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 10 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 99 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी थोडाफार खर्च कमीअधिक करता येईल, पण वीजपुरवठ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून ��ेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष, धोकाविरहीत असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरुपात राहणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे.\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nनागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री\nवीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे.\nअनेक सार्वजनिक मंडळे जनरेटर्सचा वापर करतात. परंतु, वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु करण्यात येतो. परंतु, एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे. श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, यादरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या मिरवणुकीतील वाहने, देखावे आदींपासून सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली पाहिजे.\nतातडीच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक:-\n(‘महाराष्ट्र देशा’ लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nनागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री\nलोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड\nमुठा कालवा फुटण्याचा भूमिगत वीजवाहिन्यांशी संबंध नाही, महावितरणचे स्पष्टीकरण\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nसोलापूर : मोहोळ राष्ट्रवादीने प्रत्येक वेळेस पवारसाहेब यांचा आदेश मानून आघाडी धर्म पाळत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lingayat-community-assembled-in-aurangabad-for-the-demand-of-independent-religion/", "date_download": "2019-01-20T13:24:04Z", "digest": "sha1:XW6ZN7LZPSL2WLTVM2W2QYHUILUO5LYJ", "length": 7234, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाज औरंगाबादमध्ये एकवटला !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाज औरंगाबादमध्ये एकवटला \nऔरंगाबाद: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे औरंगाबादमध्ये रविवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये जोरदार घोषणा देण्यात आल्या. लिंगायत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. सामाजिक समस्या आहेत. इतर धर्मांप्रमाणे लिंगायतांची विशिष्ट संस्कृती, आचरण पद्धती आहे. मात्र शासकीय सवलती मिळत नाहीत. असे मोर्चेकर्यांनी स्पष्ट केले.\n‘मी लिंगायत…माझा धर्म लिंगायत’, ‘एक लिंगायत कोटी लिंगायत’, ‘भारत देशा जय बसवेशा’, आशा घोषणांचे फलक हातात घेऊन लिंगायत धर्माला मान्यता मिळावी म्हणून मोर्चा काढण्यात आला.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nलिंगायत धर्माची शासकीय मान्यता हिरावून घेतल्याने सवलती मिळत नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सर्व सवलती मिळाव्या म्हणून हा मोर्चा शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बेंग लुरू यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. तसेच लिंगायत समाजच्या या मोर्चाला मराठा सेवा संघ आणि औरंगाबाद शहराच्या महापौरांसह शहरातील विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-alert-job-opportunity-2-1628257/", "date_download": "2019-01-20T13:49:31Z", "digest": "sha1:UOHYSQ64PN2ZA3WYC6FK6ASXLZGJBYGN", "length": 12953, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "job alert job opportunity | नोकरीची संधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nप्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल.\nभारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष/महिला ‘ऑफिसर्स इन एज्युकेशन’ (शॉर्ट सíव्हस कमिशन) आणि अविवाहित पुरुष यांना ‘एक्झिक्युटिव्ह ब्रँच (लॉजिस्टिक कॅडर)’ (परमनंट कमिशन) जानेवारी, २०१९ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.\nअ) एसएससी (एज्युकेशन) कॅडर –\n१) एमएससी (फिजिक्स/न्युक्लिअर फिजिक्स)(बीएस्सी गणित विषयासह) – ४ पदे.\n२) एमएससी (मॅथ्स/ऑपरेशनल रिसर्च) (बीएस्सी फिजिक्स विषयासह) – ५ पदे.\n३) एमए (इंग्लिश) – १ पद.\n४) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगमधील पदवी – ५ पदे.\nब) पीसी (लॉजिस्टिक्स) कॅडर – २० पदे.\n१) इंजिनीअिरग पदवी कोणत्य���ही शाखेतील/एमबीए/पीजी डिप्लोमा इन फायनान्स/ लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/मटेरियल मॅनेजमेंटसह बीएस्सी/बी.कॉम./बी.एस्सी. (आयटी)/ एमसीए/एमएससी (आयटी)\n(सर्व पदांसाठी – दहावी/बारावी आणि पात्रता परीक्षेत तसेच दहावी किंवा बारावीला इंग्लिश विषयात किमान ६०% गुण आवश्यक.)\nशारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी. वेतन – ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पे मॅट्रिक्स – १० नुसार रु.५६,१००/- मिलिटरी सíव्हस पे (एमएसपी) रु. १५,५००/- इतर भत्ते.\nनिवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मे, २०१८ ते जुलै, २०१८ दरम्यान होणाऱ्या एसएसबी मुलाखतीसाठी बंगलोर/भोपाल/कोईम्बतूर/विशाखापट्टणम येथे बोलाविले जाईल.\nट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट रँकवर २२आठवडय़ांच्या नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान पूर्ण वेतन मिळण्यास पात्र.\nऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी, २०१८ पर्यंत करावेत.\nइंडियन आर्मीमध्ये ‘जज अ‍ॅडव्होकेट जनरल’ (जेएजी) एन्ट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर, २०१८ साठी प्रवेश.\nपात्रता – किमान ५५% गुणांसह एलएल.बी. उत्तीर्ण. बार काऊंसिल ऑफ इंडियाकडे अ‍ॅडव्होकेट म्हणून रजिस्ट्रेशन होण्याची पात्रता असावी.\nवयोमर्यादा – १ जुल, २०१८ रोजी २१ ते २७ वष्रेपर्यंत.\nरिक्त पदांचा तपशील पुरुष – ७, महिला – ७. ट्रेनिंग ४९ आठवडय़ांसाठी ओटा (OTA,)\nचेन्नई येथे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल व मद्रास युनिव्हर्सटिीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट आणि स्टट्रेजिकस्टडीज दिला जाईल.\nप्रोबेशन कालावधी ६ महिने. स्टायपेंड रु. ५६,१००/- दरमहा.\nऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in वर दि. १३ फेब्रुवारी, २०८ (१२.०० वाजेपर्यंत) करावेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T13:37:58Z", "digest": "sha1:5EZD5MPRDPNQG7V4W3DPGKNUFFWPMHBC", "length": 7783, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंचवडमध्ये महापौर चषक कबड्डी स्पर्धा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचिंचवडमध्ये महापौर चषक कबड्डी स्पर्धा\nपिंपरी – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येत्या बावीस नोव्हेंबरपासून महापौर चषक कबड्डी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सुमारे साडे सव्वीस लाख रुपयांचा खर्च महापालिकेला येणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन यांच्या संयुक्त मान्यतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 11, पूर्णानगर, चिंचवड येथील श्री शनि मंदिर मैदानावर हा कबड्डीचा थरार अनुभवण्यास क्रीडा रसिकांना मिळणार आहे. या स्पर्धेत गटनिहाय पुणे शहराबाहेरील पुरूषांचे 12, तर महिलांचे 8 आणि पुणे शहरातील पुरूषांचे 18, तर महिलांचे 12 असे एकूण पन्नास संघ सहभागी होणार आहेत.\nया स्पर्धेसाठी मैदान तयार करणे, स्टेज, टेबल, आसन व्यवस्था, गॅलरी खर्च, खेळाडू निवास व्यवस्थेवर येणारा खर्च महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाकडून, तर स्पर्धेच्या ठिकाणी विद्युत, स्पिकर व माईक व्यवस्था, महिला व पुरूष खेळाडू निवास व्यवस्था ठिकाणी लाईट व्यवस्था करणे, तसेच स्टॅंड पेन उपलब्ध करणे आदींसाठी 26 लाख 50 हजार 860 रुपये इतका खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून हा खर्च करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड ��रा\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-20T13:49:56Z", "digest": "sha1:2E32NXVWS2XHGYK4RKT75YE5NVNHAHXX", "length": 11336, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधी बांधवांच्या घोषणांनी कॉंग्रेस भवन दणाणले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिंधी बांधवांच्या घोषणांनी कॉंग्रेस भवन दणाणले\nराष्ट्रगीतातून सिंध शब्द वळगण्याच्या प्रस्तावाचा निषेध\nपुणे- ईशान्येकडील कॉंग्रेस पक्षाचे खासदार रिपुण बोरा यांनी राष्ट्रगीतातून सिंध शब्द वगळण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाचा पुण्यातील सिंधी समाजाच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे निषेध केला. रिपुन बोरा हाय हाय, भारत माता की जय, सिंधी बोली अमर रहे अशा घोषणा देत सिंधी बांधवांनी कॉंग्रेस भवन दणाणून सोडले. तसेच राष्ट्रगीतातून “सिंध’ शब्द कोणत्याही परिस्थितीत वगळू नये, या मागणीचे निवेदन त्यांनी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना दिले. बागवे यांच्या वतीने कार्यालयीन सचिवांनी हे निवेदन स्वीकारले.\nभारतातील सिंधी बांधवाना वेगळे राज्य नसल्याने राष्ट्रगीतातून सिंध हा शब्द वगळण्याची मागणी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे खासदार रिपुण बोरा यांनी केली होती. केवळ प्रांत नसल्यामुळे जर अशा प्रकारची मागणी केली जात असेल तर नाईलाजाने सिंधी समाजालाही वेगळ्या प्रांताची मागणी करावी लागेल, असे सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nआजपर्यंत सिंधी समाजाने वेगळ्या राज्याची कधीही मागणी केलेली नाही. परंतु, या वक्‍तव्याने वेगळ्या राज्याच्या विचारांना खतपाणी घातले जाईल. सिंधी भाषिक हे व्यापारी समाज आहे. भारताच्या जडणघडणीत सिंधी समाजाचा मोठा वाटा आहे, असे दीपक रमनानी यांनी सांगितले. पुण्यातील सिंधी समाजाच्या संस्था प्रमुखांच्या बैठकीत याबाबत खासदार रिपून बोरा यांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. भारतीय सिंधू सभा, सिंधू सेवा दल, भारतीय सिंधी सेवा संगम, सिंधी समाज पुणे या संस्थांनी हा ठराव पारित केला आहे.\nयासंदर्भात कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सिंधी बांधव भेटणार असून, सिंध शब्द वगळू नये, असे निवेदन देणार आहोत, असे विनोद रोहानी यांनी सांगितले.\nयाप्रसंगी कराची एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक रमनानी, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष सुरेश हेमनानी, सिंधी समाज पुणेचे अध्यक्ष हरेश हेमराजानी, सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सिंधजी पुकार साप्ताहिकाचे संपादक विनोद रोहानी, राजेश शाजवला राजू लुल्ला, जितू अडवाणी, गोपीचंद सचदेव, ज्ञान पंजाबी, सुरेश रोहरा, डॉ. धर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nअभिव्यक्‍त होण्यासाठी शिक्षकांचा संकल्प\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-fire-brigade-is-in-the-service-of-diwali-citizens/", "date_download": "2019-01-20T12:34:20Z", "digest": "sha1:6UFM7E7UUWRNGDCCZPFDFWW7CWOOVBZD", "length": 12987, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्निशमन दलाची दिवाळी नागरिकांच्या सेवेतच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअग्निशमन दलाची दिवाळी नागरिकांच्या सेवेतच\nलक्ष्मीपूजन, पाडव्यादिवशी फटाक्‍यांमुळे आग लागल्याच्या घटना\nभवानी पेठेत प्लॅस्टिक कारखान्याला आग लागल्याची मोठी घटना\nपुणे – दिवाळी हा सर्वांचा आनंदाचा सण. फटाके उडविणे, फराळासह गोड-धोड पदार्थ खाणे, मित्र-नातेवाईकांच्या भेटी-गाठी, नवी कपडे अशा विविध प्रकारे नागरिक दिवाळी साजरी करत असतात. मात्र, या काळात आनंदावर विरजण पडू नये, यासाठी नरक चतुदर्शीपासून भाऊबीजेपर्यंत (दि.9) चार दिवस अग्निशमन दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून अहोरात्र कार्यरत असतात. थोडक्‍यात, अग्निशमन दलाच्या 450 जवानांची दिवाळी नागरिकांच्या सेवेतच असतात.\nदिवाळीत बहुतांश जणांना सुट्टी असते. प्रत्येक जण कुटुंबियांसोबत आनंदात सन साजरा करत असतो. मात्र, याला अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी अपवाद असतात. नागरिकांच्या सेवेसाठी या काळात त्यांना कार्यरत राहावेच लागते. यासाठी दिवाळीत कोणीही सुट्टी घ्यायची नाही, असा त्यांच्या नियम असतो. त्यामुळे अग्निशमन दलातील प्रत्येक जवान कर्तव्यावर हजर असतो. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याला सुट्टी मिळते. गंभीर स्वरुपाची घटना घडल्यानंतर सुट्टी घेणाऱ्या जवानाला तातडीने कर्तव्यावर किंवा “कॉल’वर (आग लागते ते घटनास्थळ) हजर व्हावे लागते. दिवाळीचा सण अग्निशमन दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. पावसाळा आणि दिवाळीत जवानांवर जादा ताण असतो, असे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.\nदिवाळी सुरू होण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून तयारी सुरू केली जाते. या काळात अधिकाधिक वाहने म्हणजेच बंब उपलब्ध करावे लागतात. समजा एखादा बंब किंवा यंत्रणा नादुरुस्त असेल, तर ती दिवाळीपूर्वीच दुरुस्त करून घ्यावी लागते. पुणे अग्निशमन दलाचे शहरातील वेगवेगळ्या भागात चौदा केंद्र आहेत. तेथील अधिकारी, तेथील यंत्रणेची माहिती घ्यावी लागते. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतर तातडीने काय उपाययोजना करता येईल, याचा आढावा बैठकीत घेण्यात येतो. भवानी पेठेत मुख्य अग्निशमन केंद्र आहे. तेथील बिनतारी संदेश यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी लागते. नियंत्रण कक्षातील कामकाज सुरळीत चालले असल्याची खातरजमा करावी लागते. शहर तसेच उपनगरातील प्रत्येक केंद्रातील पाण्याच्या टाक्‍या पूर्णपणे भरल्या जातील, याची काळजी घेतली जाते. एका वेळी अनेक ठिकाणी आग लागली तर त्याचे नियोजन आणि मनुष्यबळ कसे उपलब्ध करून द्यायचे याचाही आढावा घेतला जातो. अग्निशमन दलात अधिकारी तसेच जवान मिळून साडेचारशेजणांचे मनुष्यबळ आहे, असे त्यांनी सांगितले.\nदोन दिवसांत 17 कॉल\nलक्ष्मीपूजनानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशीच फटाक्‍यामुळे आग लागल्याच्या घटना घडतात. पाडव्यादिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडविले जातात. लक्ष्मीपूजन आणि पाडवा दोन्ही दिवसांत फटाक्‍याने आग लागल्याचे शहरात 17 कॉल होते. याशिवाय भवानी पेठेत प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागल्याची घटना होती, अशी माहिती पुणे महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n“एलएनजी’चा विमान वाहतुकीसाठी वापर व्हावा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ahmednagar-cantonment-board-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:19:02Z", "digest": "sha1:M2WOFF7ZG7QE4G5FUCD5Z5EG5JYD3MPU", "length": 13316, "nlines": 162, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ahmednagar Cantonment Board Recruitment 2018 - CB Ahmednagar", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nसहाय्यक शिक्षक: 07 जागा\nकनिष्ठ लिपिक: 01 जागा\nमॉन्सेटरी शिक्षक: 01 जागा\nपद क्र.2: (i) पदवीधर (ii) MSCIT (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि\nपद क्र.3: 4थी उत्तीर्ण\nपद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii)मॉन्सेटरी शिक्षक कोर्स\nवयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 3: 18 ते 25 वर्षे\nपद क्र.4: 18 ते 30 वर्षे\nPrevious जळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-september-2018/", "date_download": "2019-01-20T12:44:02Z", "digest": "sha1:MVKFYH6ZA7UK5BJ5GKFB26QIIW4MDFIZ", "length": 12247, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 01 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्म��ारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nव्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे 400 दशलक्षांपेक्षा अधिक ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठा दूरसंचार ऑपरेटर तयार झाला आहे.\nएचडीएफसी बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे की, 2018-19 च्या एप्रिल-जून तिमाहीत आर्थिक वाढ वाढून 7.6 टक्के होईल.\nप्रथम दक्षिण आशियाई विभागीय सहकार परिषदेसाठी (सार्क) कृषी सहकारी व्यवसाय मंच काठमांडू येथे आयोजित करण्यात आला होता.\nजिन्सन जॉन्सनने 2018 आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nभारतीय 4×400 मीटर महिला रिले संघाने 2018 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.\nNext (BSF) सीमा सुरक्षा दलात 204 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट��रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/4401871/", "date_download": "2019-01-20T12:33:25Z", "digest": "sha1:HHMBHUAL5VEVGMLYGRK5VGIGTIHZDF6E", "length": 1933, "nlines": 41, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "Minerva Grand Tirupati - लग्नाचे ठिकाण, तिरूपती", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nशाकाहारी थाळी ₹ 475 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 625 पासून\n3 अंतर्गत जागा 75, 140, 500 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/health-mantra/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-01-20T14:11:26Z", "digest": "sha1:LBUSG6OYT2L7JIOFVDGGEMMQXSTD4KRN", "length": 16260, "nlines": 134, "source_domain": "kalnirnay.com", "title": "सुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद - प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार | कालनिर्णय डिसेंबर २०१८", "raw_content": "\nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nगर्भवती स्त्री स्वतःबरोबर बाळाचेही पोषण करीत असते. त्यामुळे तिच्यावर दोघांच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्या दृष्टीने ‘ आयुर्वेद ‘ या प्राचीन चिकित्साशास्त्रात सुप्रजननावर विशेष भर देण्यात आला आहे.\nगर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे – वाईट परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मत:च दिसून येतात, तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते, तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबानेही करायला हवा.\nपूर्वी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत. तेव्हा सुप्रजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. अलीकडच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी आज गर्भधारणा हीच मुळी अवघड बाब बनत चालली आहे. ती सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठीच आयुर्वेदाचा अंगीकार करणे गरजेचे बनले आहे. सुप्रजननासाठी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होऊन सद्‌गुणी व मेधावी अपत्यप्राप्ती होते.\nसुप्रजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्याम ध्ये सामान्य दिनचर्या, ऋतुचर्या अंतर्भूत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राम्ह मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारची उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस कसा वाढतो ह्या संदर्भातील विवेचन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. गर्भविकासासाठी १० महिन्यांचा औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यापासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते. याठिकाणी प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांनी सुचविलेल्या गर्भिणी परीचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.\nपहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणीक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.\nदुसऱ्या महिन्यात मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वातदोषांचा प्रकोप करणारा आहार ( वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये. आहारामध्ये दूध, तूप, मध, लोण���, साखर यांचा समावेश करावा.\nतिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेंद्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.\nलोणी दुधाचे पदार्थ व ताजे दही- भात खाण्यास हरकत नाही. देशी गायींच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.\n‘पंचमे मन: प्रतिबुद्धतरं भवति ‘ पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्तधातू, मांसधातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.\n ‘ बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोधुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.\n‘ सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग: ‘ मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुठी, चंदन वापरावे.\n‘ अष्टमे अस्थिरी भवति ओजः ‘ मुगाचे कढण दूधतुपासह तसेच आस्थापन, अनुवासन बस्तीचा वापर तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.\n‘ नवम दशम एकादश द्वाद्‌शानामू अन्यतम् जायते अतो अन्यथा विकारी भवति अतो अन्यथा विकारी भवति ‘ नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य वेळी रुग्णालयामध्ये जावे.\n‘ नवमे विविधावानि दशमे….’ दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ.नी युक्त आहार सेवन करावा.\nप्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.\n‘ पितृत्व ‘ हे पण स्त्रीमुळे मिळालेले वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बाळाचा ७० टक्के विका�� गर्भावस्थेत होत असतो. गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. पोटात वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आई वरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेच ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या आनंदी राहील याची काळजी घ्यावी. संगीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग गर्भवती मातेने ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.\nमाता – पित्याच्या अशा सजगतेतून, आयुर्वेदीय संस्कारातून जन्माला येणारी भावी पिढी ही निरोगी असेलच, शिवाय निरामय समाज घडविण्यासाठी ती वरदायी ठरणारीच असेल\nज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी )\nविज्ञान : विकास की विध्वंस \nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nताणतणावांचे जीवन आणि योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/lifestyle-year-ender-most-famous-indian-dishes-of-2018/photoshow/67245255.cms", "date_download": "2019-01-20T14:30:52Z", "digest": "sha1:K3RUEM5KW2ISV4AUHL6RTCXJDYTPEO45", "length": 40715, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "lifestyle year ender most famous indian dishes of 2018- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nयंदाच्या वर्षात हे भारतीय खाद्यपदार्थ ठरले खास...\n1/9यंदाच्या वर्षात हे भारतीय खाद्यपदार्थ ठरले खास...\n२०१८मध्ये जगभरात काही भारतीय पदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. मास्टर शेफचा पुरस्कार पटकावणाऱ्या या रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थांवरील हा दृष्टीक्षेप.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसण���र नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रय���्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआपल्या देशात बटर चिकणचे चाहते काही कमी नाही. बटर चिकनला जागतिक टेलिव्हिजनमध्ये नेण्याचं काम शेफ सारांश गोइला यांनी केलं. २०१८ मध्ये सारांश यांना मास्टर शेफ ऑस्ट्रेलियात आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत त्यांनी गोइली बटर चिकन बनविण्याचे आव्हान स्पर्धकांना दिले होते, त्यामुळे बटर चिकनची जगभरात ओळख निर्माण झाली होती\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होण���ऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nहा एक पारंपरिक सिंधी खाद्यपदार्थ आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नातही खास मेनूमध्ये दाल पकवानला स्थान मिळालं होतं. रुचकर आणि आरोग्यदायी असलेल्या या पदार्थाची भारताबाहेरही प्रचंड लोकप्रियता आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nआपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा होय. भारतीय लोकांना कोणत्याही परिस्थितींमध्ये चहा घेण्यास आवडते. पुण्यातील अमोल दिलीप राजदेव यांनी तंदुरी चहाला भारतात आणि जगभर प्रसिद्धी मिळवून दिली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थ���ड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभारतीय लोकांचा नाश्त्यातील आवडता पदार्थ म्हणजे समोसा होय. खरे तर एकदा समोसा खाल्ल्यानंतर त्याचा मोह आवरणे कठीणच समोसा खाण्याचा मोह आवरता न आल्याने लंडनचे प्रिन्स हॅरी यांनी एका इव्हेंटमध्ये चक्क समोसा चोरला होता. प्रिन्स हॅरी यांचा समोसा चोरतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. भारतासह जगभरात समोसा खूप लोकप्रिय पदार्थ ठरला आहे. बटाटे आणि मसाल्याच्या मिश्रणापासून हा पदार्थ तयार करण्यात येतो.भारतीय लोकांचा नाश्त्यातील आवडता पदार्थ म्हणजे समोसा होय. खरे तर एकदा समोसा खाल्ल्यानंतर त्याचा मोह आवरणे कठीणच समोसा खाण्याचा मोह आवरता न आल्याने लंडनचे प्रिन्स हॅरी यांनी एका इव्हेंटमध्ये चक्क समोसा चोरला होता. प्रिन्स हॅरी यांचा समोसा चोरतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. भारतासह जगभरात समोसा खूप लोकप्रिय पदार्थ ठरला आहे. बटाटे आणि मसाल्याच्या मिश्रणापासून हा पदार्थ तयार करण्यात येतो.भारतीय लोकांचा नाश्त्यातील आवडता पदार्थ म्हणजे समोसा होय. खरे तर एकदा समोसा खाल्ल्यानंतर त्याचा मोह आवरणे कठीणच समोसा खाण्याचा मोह आवरता न आल्याने लंडनचे प्रिन्स हॅरी यांनी एका इव्हेंटमध्ये चक्क समोसा चोरला होता. प्रिन्स हॅरी यांचा समोसा चोरतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. भारतासह जगभरात समोसा खूप लोकप्रिय पदार्थ ठरला आहे. बटाटे आणि मसाल्याच्या मिश्रणापासून हा पदार्थ तयार करण्यात येतो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात ��पोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/surender-nada-and-jeeva-kumar-shares-match-tips-to-each-others-the-best-moment-in-pro-kabaddi-2017/", "date_download": "2019-01-20T13:22:01Z", "digest": "sha1:JYALGLBOP5PPNON2PYMEDIMRDLXF57OH", "length": 8463, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण !", "raw_content": "\nप्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण \nप्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण \nप्रो कबड्डीमध्ये आज यु.पी.योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स या संघात सामना होणार आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्याच्या अगोदर आज सरावाच्या ठिकाणी जे दृश्य पाहायला मिळाले त्याने कबड्डीप्रेमींची मने जिंकली.\nया मोसमात डिफेन्समध्ये सर्वोत्तम लयीत असणारा हरयाणाचा कर्णधार सुरिंदर नाडा आणि यु.पी. योद्धाच्या डिफेन्समधील मुख्य खेळाडू जीवा कुमार यांना एकमेकात चर्चा करताना पाहायला मिळाले. सुरिंदर नाडाच्या हालचालीवरून हे स्पष्ट होत होते की, तो जीवा कुमारला डिफेन्समधील महत्वाचे कौश्यल्य अँकल होल्ड आणि पुश या गोष्टी समजावून सांगत होता.\nसध्या यु.पी. संघासाठी डिफेन्स चिंतेची बाब ठरत आहे. मागील सामन्यात यु मुंबा विरुद्ध यु.पी.चा डिफेन्स चांगली कामगिरी करू शकला नव्हता. याचा संघाला फटका बसून हा सामना यु.पी.ला गमवावा लागला. या उलट ह���ियाणा स्टीलर्सचा डिफेन्स या स्पर्धेतील सर्वोत्तम डिफेंसिव्ह खेळ करत आहे.\nसुरिंदर नाडा आणि जीवा कुमार हे पहिल्या तीन मोसमात यु मुंबाच्या डिफेन्समधील मुख्य खेळाडू होते. चौथ्या मोसमात सुरिंदर नाडा हा बेंगलूरु बुल्ससाठी करारबद्ध झाला. पहिल्या तीन मोसमात सोबत असल्याने या दोन खेळाडूंमध्ये चांगली मैत्री आहे. यु मुंबाचा खेळताना डिफेन्समधील चर्चा करताना या दोघांना अनेकदा पाहायला मिळायचे.\nआज ते विरोधी असले तरी आपल्या जवळील ज्ञानाचे देवाण-घेवाण करण्यास हे कबड्डीपटू कमीपणा समजत नाहीत. कबड्डीचा खेळ मोठा होण्यात अशा मैत्रीपूर्ण गोष्टी पोषक ठरल्या आहेत. अशा निकोप स्पर्धेमुळे कबड्डीची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत आहे.\nवैसे तो युपी के जिवा कुमार @SurenderNada से ज़्यादा अनुभवी है, पर आज हमारे कप्तान की टिप्पणी मन लगा कर सुन रहे हैं\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/12-lakh-houses-homeless-next-year-113405", "date_download": "2019-01-20T14:10:07Z", "digest": "sha1:M5ZT72JMHYIRFKPK3YO7VVUQJMWDI6FR", "length": 14401, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 lakh houses for the homeless next year बेघरांसाठी पुढील वर्षांपर्यंत 12 लाख घरे | eSakal", "raw_content": "\nबेघरांसाठी पुढील वर्षांपर्यंत 12 लाख घरे\nबुधवार, 2 मे 2018\nराज्यपालांचा मनोदय; 25 रोजगार देणार\nमुंबई- कर्जमाफीपासून दूर असलेल्या सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय व्यक्त करत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे वर्णन केले. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.\nराज्यपालांचा मनोदय; 25 रोजगार देणार\nमुंबई- कर्जमाफीपासून दूर असलेल्या सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय व्यक्त करत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे वर्णन केले. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.\n2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार आणि विहिरी खोदणे यांसारख्या योजना राबवून सरकार राज्यभरातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. या वर्षात सरकारने 2.26 लाख हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण करण्याचे आणि पाण्याच्या साठवण क्षमतेत 853 दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ करण्याचे निश्‍चित केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 55 लाखांपेक्षा अधिक खातेधारक शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे.\nस्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आतापर्यंत महाराष्ट्रात 60 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यातील 34 जिल्हे, 351 तालुके, 27,667 ग्रामपंचायती आणि 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. प्लास्टिकपासून पर्यावरणाला असणारा धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने राज्यामध्ये प्लास्टिक व थर्मोकोलपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची निर्मिती, विक्री व वापर यांवर नियमन करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरणाचे व नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण होण्यास मदत होईल. या मोहिमेत मनापासून सामील होण्याचे आवाहनही राज्यपालांनी या वेळी केले.\nना कर्जमाफी, ना मिळाले बोंडअळीचे अनुदान\nवानाडोंगरी - कर्जमाफी होऊन जवळजवळ दोन वर्षे लोटूनही हिंगणा तालुक्‍यातील कर्जमाफीचा घोळ अजूनपर्यंत संपला नाही. कान्होलीबारा येथील भाजप...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nसहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nसोलापूर : सहकाराची पंढरी आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20...\nशिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेश��संबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/for-the-rights-of-farmers-the-movement-of-the-shiv-sena/", "date_download": "2019-01-20T14:14:27Z", "digest": "sha1:IJSNT52M7ECCGQ5HPQOLV7MKNVRA6VZV", "length": 7163, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन\nऔरंगाबाद: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांने त्यांचा आर्थिक मोबदला दिला नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ त्यांचा मोबदला द्यावा या मागणीसाठी आज सकाळी कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nमाजलगाव मधील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने मागील तीन महिन्यांपासुन गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कारखान्याने थकविलेली थकीत रक्कम सुमारे ११० कोटी एवढी आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी आज सकाळी कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.\nमागण्यांचे निवेदन कारखाना उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना देण्यात आले. यावर लोखंडे यांनी आठ दिवसांत ऊस बिलाची रक्कम टप्याटप्याने देण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. आंदोलनात आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, अशोक आळणे, नितीन मुंदडा, शिवमुर्ती कुंभार, दत्ता रांजवण यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित पवारांवर पलटवार\nजळगाव | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेलं आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्विकारलं आहे. जेव्हा…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/24-fad-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:59:04Z", "digest": "sha1:XYIBJFXBTPH5JM44QUHJH56Z2VFVGP54", "length": 13444, "nlines": 158, "source_domain": "majhinaukri.in", "title": "24 Field Ammunition Depot Recruitment 2018 - indianarmy.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(FAD) 24 फील्ड अॅम्युनिशन डेपोत 125 जागांसाठी भरती\nमटेरियल असिस्टंट: 08 जागा\nकनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 11 जागा\nट्रेड्समन मेट: 102 जागा\nपद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा\nपद क्र.2: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.3: i) 10 वी उत्तीर्ण ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg\nपद क्र.4: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 05 फेब्रुवारी 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 18 ते 27 वर्षे\nपद क्र.2 ते 4: 18 ते 25 वर्षे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संक���तस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/phrusungi-garbage-issue-question-135024", "date_download": "2019-01-20T13:43:04Z", "digest": "sha1:L72I3F3CGJ4B2VEM6MFXDCDOQJ4353DE", "length": 13504, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Phrusungi garbage issue question पुण्यातील कचरा प्रश्न पेटला ? | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील कचरा प्रश्न पेटला \nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nफुरसुंगी : डेपोत कचरा टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहून उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा वाहतूक करणारी वाहने रोखली. मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगून ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे डेपोपर्यंत कचरा पोचू शकला. आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचे महापालिका प्रशासनाने बुधवारी सांगितले.\nफुरसुंगी : डेपोत कचरा टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहून उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा वाहतूक करणारी वाहने रोखली. मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगून ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे डेपोपर्यंत कचरा पोचू शकला. आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचे महापालिका प्रशासनाने बुधवारी सांगितले.\nदरम्यान, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात झालेल्या दुसऱ्या बैठकीतही सकारात्मक मार्ग निघालेला नाही. मात्र, सर्व भागातील कचरा उचलण्यात आला आहे. तो नियमित उचलला जाईल, असे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन देऊनही कचरा टाकणे बंद होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तरीही, ग्रामस्थ माघार घेत नाहीत. \"सतत मागण्या मांडत आहोत. मात्र, त्यांचा विचार झालेला नाही. केवळ चर्चा करून समजूत काढण्यात येते. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.\nजगताप म्हणाले, \"\"दोन्ही गावांत पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. नव्या म���गण्यांनुसार त्यांची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. परंतु, काही निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर अपेक्षित आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात कचरा उचलण्यात येईल. ग्रामस्थांनी पुन्हा चर्चा करू.''\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nजादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nमहापालिकेचा अर्थसंकल्प कागदोपत्रीच कोटींची उड्डाणे\nपुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/there-are-33-rare-patterns-of-saris-available-in-swaminar/", "date_download": "2019-01-20T13:30:00Z", "digest": "sha1:MBFWHOAYMDWETNRMENP6WAT3HH77ZZV6", "length": 9829, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्वामिनी’त साड्यांचे 33 दुर्मिळ पॅटर्न उपलब्ध | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“स्वामिनी’त साड्यांचे 33 दुर्मिळ पॅटर्न उपलब्ध\nपुणे – साड्यांमध्ये जितके प्रकार आणि ब्रॅंड आहेत, तितके दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील असे वाटत नाही. माहेश्‍वरी, कांजीवरम, पोचमपल्ली, बनारसी सिल्क, पैठणी, क्रेप असे कितीतरी प्रकार आणि कितीतरी डिझाईन्सचे पॅटर्न पण या साड्यांना नात्यांची गुंफण देऊन त्यातून आपुलकी वाढवण्याचे काम फक्‍त पुण्यातील स्वामिनी या साड्यांच्या महाराणीने केले आहे.\nयाविषयी स्वामिनीचे संचालक रियाझभाई शेख यांनी सांगितले की, माता-भगिनींना आवडणाऱ्या साड्या तर इतरांप्रमाणे आम्हीही विकतो पण त्यात पैशाच्या व्यवहारापेक्षा माणुसकीच्या नात्याला मी जास्त मानतो. जयाप्रदा, हेमामालिनी, लतादीदी मंगेशकर, उषा मंगेशकर, लालनताई सारंग, स्मिता तळवलकर, रिमा लागू अशा अनेक बहिणी मला इथे मिळाल्या. साडी खरेदी ही त्यांच्यासाठी एक निमित्त असते. त्या खरेदीच्या निमित्ताने इथले घरगुती व मंगलमय वातावरण अनुभवणे त्यांना जास्त आवडते. आत्या, मावशी, काकू अशा विविध रुपातून भेटणाऱ्या महिलांचा इथे सन्मान राखला जातो. म्हणूनच अशा नात्यांचा जणू स्नेह मेळावाच इथे भरतो.\nस्वामिनीचे संचालक नावेद व जावेद शेख यांनी आणखी मुद्दा मांडला तो म्हणजे, स्वामिनीने केवळ व्यवसाय एके व्यवसाय न करता त्याच माध्यमातून आपल्या भारतीय वस्त्रपरंपरेचेही जतन करण्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे कार्य केले आहे.\nस्वामिनीमध्ये खरेदीला जरी तरुणाई येत असली तरी खरेदी मात्र आवर्जून पैठणीची करतात. नेमकी हीच भावना ओळखून स्वामिनीने असेच दूर्मिळ होत जाणारे तब्बल 33 प्रकारचे पॅटर्न स्वतच्या कारखान्यात प्रांतोप्रांतीच्या खास कारागिरांकडून बनवून घेतले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nपरकीय गुंतवणुकीत होऊ लागली घट\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nमहागाई घटल्यामुळे निर्देशांक उसळले\nसरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त\nकर��जमाफीचा राज्यांच्या विकासदरावर परिणाम\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/road-rage-case-sidhu-acquitted-of-culpable-homicide-fined-rs-1000-for-causing-injury-290101.html", "date_download": "2019-01-20T13:09:18Z", "digest": "sha1:JANZO3FLYKPJIRMDOFOTRMZ3JVKNUEJ5", "length": 12872, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून नवज्योतसिंग सिद्धू निर्दोष", "raw_content": "\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'��लंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nसदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून नवज्योतसिंग सिद्धू निर्दोष\nरोडरेज केसप्रकरणी ३० वर्षानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आहे.\nमुंबई, 16 मे : रोडरेज केसप्रकरणी ३० वर्षानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आहे. सिद्धूंची सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. रोडरेज प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सिद्धूंची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र पंजाब-हरयाणा उच्चन्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलून सिद्धूंना दोषी ठरवलं होतं. या खटल्यात उच्च न्यायालयाने त्यांना तीन वर्षाची शिक्षाही सुनावली होती.\nउच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. २७ डिसेंबर १९८८ मध्ये पटियाला येथील गुरनाम सिंह यांना सिद्धूने बुक्का मारला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Read this story in BengaliSidhuनवज्योतसिंग सिद्धूनिर्दोषरोडरेज केस\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/isisi-news-for-pune/", "date_download": "2019-01-20T13:23:22Z", "digest": "sha1:ELEXQTPNNLEF6T7T7MK3Z6I654DOQRLY", "length": 6559, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सादिया इसिसमध्ये भरतीसाठी नव्हे, महाविद्यालय प्रवेशासाठी काश्मिरात गेली होती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसादिया इसिसमध्ये भरतीसाठी नव्हे, महाविद्यालय प्रवेशासाठी काश्मिरात गेली होती\nपुणे : काश्मीरमध्ये २६ जानेवारीला आत्मघातकी हल्ला करण्याच्या शक्यतेवरुन सादिया शेख हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी केल्यानंतर तिला क्लीनचिट देऊन सोडण्यात आले. त्यानंतर सादिया प्रथमच माध्यमासमोर आली आहे. त्या घटनेचा माझ्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम होत असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले आहे.\nमाध्यमांशी बोलताना सादिया म्हणाली, की काश्मीर पोलिसांनी मला अटक केली नव्हती, मीच पोलिसांकडे गेले होते. २५ जानेवारीला वर्तमानपत्रात आलेली बातमी पाहून मी हादरले आणि पोलिसांशी संपर्क केला. काश्मीरमध्ये मी नर्सिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी गेली होती, असाही तिने खुलासा केला आहे. पुढे बोलताना ती म्हणाली, की २०१५ मध्ये मी १२ वीत असतांना इसिसमुळे प्रभावित झाले. त्यामुळे इसिसशी संबंधित पो���्ट, मेसेज मी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.\nत्यावरुन पुणे एटीएसने मौलवीकरवी माझे समुपदेशन केले होते. तो विषय तिथेच संपला होता. मात्र माझ्या भूतकाळाचा परिणाम माझ्या वर्तमान आणि भविष्यावर होत असल्याचे तिने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-wrestling-federation-secretary-balasaheb-landge-suspended-from-federation/", "date_download": "2019-01-20T14:01:28Z", "digest": "sha1:AQLUNNEXGZGPXPON6Y5KYBYB2NW2TDJM", "length": 7984, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन\nसंघटनेची बदनामी केल्याचा गंभीर आरोप\nटीम महाराष्ट्र देशा: पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावर पुणे राष्ट्रीय तालीम संघाने निलंबनाची केली आहे. यानंतर आता त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पत्राव्दारे सुचित करण्यात आले आहे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र…\nपुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या विरोधात कृत्य करीत असल्याचा व तालीम संघाच्या विरोधात काम करत असलेल्या व्यक्तींना चिथावणी द��ऊन तालीम संघाची बदनामी करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप ठेवत बाळासाहेब लांडगे यांच्यावर करण्यात आला आहे. २१ दिवसापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसला कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्यामुळे राष्ट्रीय तालीम संघाने लांडगे यांना सदस्यपदावरुन निलंबित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने देण्यात आले आहे.\nया बद्दल ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना घटनेचे कार्याध्यक्ष योगेश दोडके म्हणाले कि, ‘ गेल्या वर्षभरात बाळासाहेब लांडगे हे पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या विरोधात काम करत असल्याचा तक्रारी आल्या होत्या. या बाबाद त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता जोपर्यत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत संघटनेच्या पदाचा व नावाचा वापर करू नये तसेच चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात येईल’\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/u-mumba-beat-haryana-steelers-in-thrilling-pro-kabaddi-league-encounter/", "date_download": "2019-01-20T13:27:59Z", "digest": "sha1:RJQKYY5TG36CIHFFI2SNND3LZPAE27PG", "length": 9667, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यु ���ुंबाने अतिटतीचा सामना आपल्या नावे करत मोसमातला पहिला विजय मिळवला", "raw_content": "\nयु मुंबाने अतिटतीचा सामना आपल्या नावे करत मोसमातला पहिला विजय मिळवला\nयु मुंबाने अतिटतीचा सामना आपल्या नावे करत मोसमातला पहिला विजय मिळवला\nप्रो कबड्डीमध्ये आज तिसऱ्या दिवशी यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघात सामना पार पडला. यु मुंबा मागील सामन्यात रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता त्यामुळे हा सामना जिंकून ५व्या मोसमात विजयी मार्गावर परतायचे होते. तर हरियाणा संघ प्रो कबड्डीमधील आपला पहिला सामना खेळत होते आणि मोसमाची सुरुवात विजयाने करण्याच्या हेतूने ते देखील मैदानात उतरले होते.\nसामन्याला सुरुवात झाली, दोन्ही संघ संयमी खेळ खेळत होते. पहिला हाफ संपत आला तरी दोन्ही संघाच्या गुणांमध्ये जास्त फरक नव्हता. पण दुसरा हाफ सुरु झाला आणि दोन्ही संघ आक्रमक खेळ करू लागले. यु मुंबासाठी अनुपने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली तर हरयाणाकडून वझीर रेडींगमध्ये गुण मिळवत होता. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक झाले. पण सामना संपण्यासाठी ६ मिनिटे शिल्लक असताना काशीलिंगने कमाल केली आणि रेडींगमध्ये दोन गुण मिळवले.\nमुंबाचा संघ सामन्यावर आपली पकड मजबूत करेल असे वाटत असताना डिफेन्समध्ये यु मुंबा संघाने चुका केल्या आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची बढत कमी होत गेली. २९व्या मिनिटाला रेडींगसाठी हरयाणाचा खेळाडू वझीर सिंग आला आणि त्याने बोनस टाकला पण त्याला बाद करण्यासाठी मुंबाचा डिफेन्स खेळाडू पुढे आला आणि तो वझीरला बाद करू शकला नाही आणि वाझीरने त्या रेड मधून २ गुणांची कमायी केली. सामना २८-२९ अश्या गुणांवर येऊन ठेपला. सामन्यातील शेवटची रेड अनुपने केली. त्यात जर अनुपला हरयाणा स्टिलर्स संघाने बाद केले असते तर सामना २९-२९ गुणांवर येऊन बरोबरीत सुटला असता. पण तसे करण्यात स्टीलर्स संघाला अपयश आले आणि यु मुंबाने सामना २९-२८ असा एका गुणाच्या फरकाने जिंकला.\nहरयाणासाठी त्यांचा कर्णधार असलेल्या सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली. या मोसमातील पहिल्याच सामन्यात हाय ५ करण्यात यश आले तर त्याला मोहित चिल्लरने उत्तम साथ दिली. त्यांनी आपल्या भूतपूर्व संघाविरुद्ध चांगला खेळ केला. हे दोन्ही खेळाडू प्रो कबड्डीच्या पहिल्या तिन्ही मोसमात यु मुंबा संघाकडून खेळले होते.\nहरियाणा संघ देखील मैदानात चांगलाच उतरला आहे हे सामन्याच्या निकालावरून दिसते आहे तर यु मुंबाला विजयी सूर गवसला का हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-05-september-2018/", "date_download": "2019-01-20T12:46:12Z", "digest": "sha1:UMGD6KAW62OCVOW54C7QILCZCCGHQMYG", "length": 16155, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 05 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठ�� भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nजगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखालील ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन iPhone मेकर ऍपल नंतर बाजारपेठेतील एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेतील 2 री पब्लिक ट्रेडेड अमेरिकन कंपनी ठरली आहे.\nनेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद 2018 चे आयोजन करण्यात आले होते.\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, भारतामध्ये होणारे जलद विकास झाल्याने ऊर्जेची मागणी वाढेल आणि जीवाश्म इंधन कायम राहणार नाही आणि म्हणूनच अक्षय ऊर्जेची गरज आहे.\n5 सप्टेंबर 1888 रोजी जन्मलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.\nइंडो-कझाकस्तान संयुक्त सेना अभ्यास ‘काजिंड ‘ भारतीय आणि कझाकिस्तान आर्मी यांच्यात 10 ते 23 सप्टेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.\nभारत जपानमधील 18 बुलेट ट्रेन संच खरेदी करणार असून त्यासाठी एकूण 7,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यात स्थानिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची प्रतिज्ञा समाविष्ट आहे.\nपाकिस्तानचे तेहरिक-ए-इंसाफ पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे मित्र डॉ. अरिफ अल्वी यांना पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व शेड्युल्ड कमर्शियल बँकांना 10 पेक्षा अधिक शाखा असलेल्या सर्व विभागांना एक अंतर्गत लोकपाल नियुक्त करण्यासाठी निर्देश दिले आहेत. आरबीआयने आपल्या निर्देशांमधून प्रादेशिक ग्रामीण बँकांना वगळले आहे.\nभारताचा माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nदेशातील पहिला फिबा 3 × 3 देशभरात वर्ल्ड टूर मास्टर्स इव्हेंट, हैदराबाद मास्टर्स 22 सप्टेंबरला सुरू होणार आहे.\nPrevious ( JEE Main) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- 2019\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत वाशिम येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3145", "date_download": "2019-01-20T14:06:06Z", "digest": "sha1:KPWIMVKHMDCLUCG3NZAMK3YRBXWFTHLP", "length": 7687, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पांढरा हत्ती पोसणे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'पांढरा हत्ती पोसणे' हा वाक्प्रचार आहे. 'पांढरा हत्ती पोसणे' (त्याचे पालन करणे) म्हणजे तोट्याचा व्यवहार. तो फक्त प्रदर्शनासाठी असतो. त्याच्या चारापाण्याचा खर्च इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत जास्त असतो. त्याच्यापासून फायदा काहीच नाही, त्यास पाहण्यास होत असलेल्या गर्दीमुळे मनस्तापच जास्त होतो. एखाद्या पदासाठी अथवा व्यक्तीसाठी उपरोधिक म्हणूनही ती संज्ञा वापरतात. ज्याच्यापासून फायदा/ उत्पादन/ काम काहीच निघत नसेल, तो पद अडवून बसला असेल, विनाकारण एखादे पद मिरवत असेल व फुकटचा खर्च करत असेल व चालू कामात विनाकारण अडथळे/खोडा उत्पन्न करत असेल तर त्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात.\nइंटरनेटवरील एका चर्चेत वि. नरसीकर यांनी म्हटले आहे, की वृद्ध व्यक्तीही कौटुंबिक व सामाजिक स्तरावर 'पांढरा हत्ती'च ठरत आहेत. ते वृद्धावस्थेमुळे घरातील काम करू शकत नाहीत. ते फक्त लहान घरात/फ्लॅटमध्ये जागा अडवणे, औषधोपचाराचा खर्च, डॉक्टरच्या वाऱ्या, त्यापोटी घ्याव्या लागणाऱ्या सुट्या आदी गोष्टींमुळे 'पांढरा हत्ती' ठरतात. जुन्या विचारांमुळे आधुनिकतेशी सांगड घालता येत नाही व विनाकारण उपदेश करतात असे आजच्या तरुणांना वाटते.\nबाकीचं ठिक आहे पण म्हाताऱ्या माणसांबद्दल एवढे खालच्या पातळीवरचे विचार...\nरावणाची पूजा की त्याचे दहन\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्‍ट्रातील धरणे, गावगाथा\nसंदर्भ: कराड तालुका, नदी, नद्यांचा संगम, विहीर\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3146", "date_download": "2019-01-20T14:09:36Z", "digest": "sha1:HOBAAH56PKAPEDSZUBLMNZJJULE3E6WI", "length": 6272, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भांगी भरती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे. समुद्रात भरती आणि ओहोटीमध्ये लाटांची उंची दोन मीटरपेक्षा कमी असते तेव्हा ‘भांगी’ भरतीची स्थिती निर्माण होते. ‘भांगी भरती’ हा शब्द पारंपरिक आहे. महिन्यातून एकदा तशी भरती येते. भांग खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे झिंग येते, तशी झिंग भरतीच्या पाण्याला येते. मोठ्या भरतीच्या वेळेस लाटा जलदगतीने फुटतात तशा ‘भांगी भरती’त फुटत नाहीत. लाटा खूप वेळ तरंगत राहतात. ती भरती कितीही वेळ राहते. त्यामुळे बाहेरून आलेले पाणी समुद्र आत घेत नाही. अशा वेळी मुसळधार पाऊस पडला तर जिकडे तिकडे पाणी तुंबणे अपरिहार्य आहे. हा शब्द कोळी समाजात प्रचलित आहे.\n- सुभाष कुळकर्णी, 9820570294\n(साहित्य मंदिर – ऑगस्ट 2018 संपादकीयामधून)\nमुक्ताई: मेहूण येथील समाधी\nसंदर्भ: कमळ, बाग, सतीश गदिया\nआड - ग्रामीण जलस्रोत\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/udyojak-honarch-mee", "date_download": "2019-01-20T12:58:08Z", "digest": "sha1:2YCGKS7OA2URWOLKTNHLTYHNVXIKQ3TE", "length": 14018, "nlines": 377, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Vitthal Kamatचे उद्योजक होणारच मी! पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष ���र्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 200 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nप्रकाशित वर्ष २७ नोव्हेंबर २००६\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nआय हॅव अ ड्रीम\nस्टे हंग्री स्टे फूलिश\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhausaheb-rangari-ganapati-trust-has-filed-a-complaint-in-the-police/", "date_download": "2019-01-20T13:24:54Z", "digest": "sha1:532GQV2YMTI6PYWZSBRWSUR2HJCXYFCF", "length": 12430, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलीसात तक्रार दाखल !!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलीसात तक्रार दाखल \nपुणे – भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईट वरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्ट ने पोलिस आयुक्त पुणे, पोलिस निरीक्षक सायबर सेल पुणे यांच्या कडे पुणे महानगरपालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.\nब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदी चे आदेश दिले होते. व स्वातंत्र्याचा लढा त्या वेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सर्वाजानिकरीत्त्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम इ सन 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक रित्या बसविला व उत्सव साजरा केला.\n1894 मध्ये लोकमान्या बाळ गंगाधर टिळक यांनी प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटी विरूध्द व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा ऊभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nभाऊसाहेब रंगारी यांनी त्या काळात ईको फ्रेंडली मुर्ती बनविली तीच आजही बसविली जाते. फक्त आणि फक्त क्रांतीच्या संकल्पनेतून उभारलेल्या गणेशोत्सवाचे प्रतिक म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब यांनी साकारलेली दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करणारी श्रींची ईको फ्रेंडली लढाऊ काव्यातील मूर्ती.\nआशीर्वाद देण्यासाठीचा हात ही संकल्पनाच यावेळी राबवली गेली नाही, कारण जे काय ते लढूनच घ्यायचे आहे. आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी आणि या त्यांच्या सोबत्यांनी अवलंबला त्याच शिकवणीतून आजच्या काळातही उभारलेल्या संविधानिक लढ्याला यश आले म्हणावे लागेल.\nपुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे काल महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बारा च्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून 1892 साला�� भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली असा मजकूर होता हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.\nमहानगरपालिकेच्या या कृत्या विषयी व ईतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेऊन समाजाची दिशाभूल केली म्हणून पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली आहे अशी माहिती भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड मिलींद द पवार व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेन्द्र गुप्ता विश्वस्त सुरज रेणुसे विश्वस्त बाळासाहेब निकम यांनी कळविले आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता थेट कारवाईचे…\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-irrigation-scam/", "date_download": "2019-01-20T13:16:36Z", "digest": "sha1:WDFYUOXHZ355ZS4UURO3WIWIYXCHV2UO", "length": 8213, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर सोमवारी सुनावणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर सोमवारी सुनावणी\nनागप���र: विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील 8 आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या 15 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या आरोपींना अटक झालेली नाही. तसेच त्यांनी आत्मसमर्पणही केले नसल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करू नये असा युक्तीवाद आज, गुरुवारी शासनातर्फे करण्यात आला. उपरोक्त गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत.\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nत्यामध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जीगर ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात याप्रकरणी एकूण 12 आरोपींच्या विरोधात 4500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.\nयातील अन्य आरोपींमध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता व पूर्वअहर्ता मूल्यांकन समितीचे सदस्य सोपान रामराव सूर्यवंशी, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के व अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी आज, गुरुवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आरोपींच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे आता याप्रकरणी 15 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nसोलापूर ( सूर्यकांत आसबे ) - गळीत हंगाम संपताच चिमणीसाठी पर्यायी व्यवस्था करू असे लेखी पत्र देऊन त्यानंतर जिल्हा…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्य���ंदाच सार्वजनिक ठिकाणी…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mp-sanjay-kakade-critics-sharad-pawar/", "date_download": "2019-01-20T13:19:58Z", "digest": "sha1:FXDY6WXDUFBK6YPH4RVJLFGHFGZQ2M77", "length": 8601, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'तो' अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या- काकडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘तो’ अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या- काकडे\nखासदार संजय काकडेंनी साधला पवारांवर निशाणा\nपुणे : “1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच तो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या.”, असे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी पवारांवर निशाणा साधला.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा.…\nएबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार खासदार संजय काकडेंनी पवारांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली .\nनेमकं काय म्हणाले संजय काकडे\nशरद पवार हे विरोधी पक्षाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे वठवतात. जेव्हा जेव्हा ते विरोधी पक्षात राहिलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचं खूप चंगल्या प्रकारे काम केले आहे . 1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच ���ो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही 8 वर्षे गेली. मात्र अखेर मोदी सरकारने अहवालातील काही गोष्टी घेत, दीडपट हमीभाव जाहीर केला.पवारांनी मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी ते लोकांची दिशाभूल करत आहेत. 36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल. फसव्या गोष्टी राज्य सरकार करणार नाही\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nदीपक पाठक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चांगलेच सक्रीय झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rail-roko-mla-jitendra-avhad/", "date_download": "2019-01-20T13:51:31Z", "digest": "sha1:LNJAK4WV32CGOMGB7EEULRPQCWEMCB3U", "length": 9421, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दोन दिवसात निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलन करणार - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदोन दिवसात निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलन करणार – जितेंद्र आव्हाड\nठाणे : मुंब्रा रेतीबंदर येथील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने रेल रोको आंदोलनाचा इश��रा दिल्यानंतर आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी दिले आहे.\nया संदर्भातील लिखित पत्र देण्यात येणार आहे. मात्र, आगामी दोन दिवसात लेखी पत्र न दिल्यास सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन अटळ असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्रा रेतीबंदर येथील बोगद्यानजीक मोठी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीला मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने रेल्वे रूळ ओलांडावे लागत असतात. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nसध्या या ठिकाणी दुतर्फा भिंत बांधण्यात येणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मार्ग ठेवण्यात येणार नाही. त्यामुळेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रेल रोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर जाग आलेल्या मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी आज शासकीय विश्रामगृहामध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मध्य रेल्वेचे अधिकारी रिझवान अहमद, अशोक सिंह यांनी या रेल्वे पादचारी पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील पत्र आव्हाड यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.\nदरम्यान, आ. आव्हाड यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून रेतीबंदर येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पादचारी पुल बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, रेल्वे प्रशासन आपल्या आश्वासनावर ठाम नाही. मागील आठवड्यातच या ठिकाणी ४ जण जण मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर जर रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाचा निर्णय दोन दिवसात जाहीर केला नाही तर आम्ही सोमवारी रेल्वे अडवण्याचा निर्णयावर ठाम राहू.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nफडणवीस सरकारने मरा��ा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ravsaheb-danawe-on-mns-ncp-alliance/", "date_download": "2019-01-20T13:22:27Z", "digest": "sha1:L6N7UK7AINGQS5ZTH6KBWJJQ7X2JZTNS", "length": 7539, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवार -राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत : दानवे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशरद पवार -राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत : दानवे\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं . शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत नाही असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.\nकोंडून ठेवलेले उंदीर जसे बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले लोक बाहेर पडतील – दानवे\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा आणि त्यांनी सोबत निवडणूक लढवली तरी भाजपला काही फरक पडत नाही. कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.दरम्यान मनसे सोबतच्या युतीबाबत सुरु असणाऱ्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. येत्या निवडणुकीत मनसे महाघाडीत नसेल, मनसेने यावं याबाबत चर्चा झाली, पण राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.\nकार्यकर्त्याला गावात बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक सांगून मेळाव्याला गर्दी जमवा- दानवे\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nजळगाव : गुलाबराव पाटील यांनी परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली होती. अशा मंत्र्यांना आता फिरू…\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-20T13:54:31Z", "digest": "sha1:L2VV7O4FDQPUSLJAC24BUL52FAVMI2PC", "length": 11130, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेश- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवाद��च्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\n‘जेईई’मध्ये महाराष्ट्रातील तिघांना 100 पर्सेटाइल\nराज्यातील तीन विद्यार्थ्यांनी 100 पर्सेटाइलसह देशातील पहिल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.\nलोकसभेसोबत होणार का महाराष्ट्राच्या निवडणुका काय वाटतं राजकीय विश्लेषकांना\nYear Ender 2018: काँग्रेसमुक्तीऐवजी कमळच कोमेजलं, यावर्षी असा बदलला भारताचा राजकीय नकाशा\nVIDEO : पेट्रोल पंपाचं मालक व्हाय���ंय मग 'असा' करा अर्ज\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nAssembly Election Result 2018 LIVE : तेलंगणात TRSचा झेंडा, महाआघाडीचा धुव्वा\nPHOTOS : तेलंगणा : चिथावणीखोर भाषणं देणाऱ्या ओवेसी बंधूंचा हा आहे 'इतिहास'\nAssembly Election Result 2018 LIVE : विधानसभांचे निकाल हा लोकांचा राग - राऊतांचा भाजपला टोला\nAssembly Election Result 2018 LIVE 'तेलंगणात 'अलिबाबा आणि चाळीस चोरां'चा पराभव'\nAssembly Election Result 2018 LIVE तेलंगणात काँग्रेसचं 'सोनिया अम्मा' कार्ड चाललं नाही.\nAssembly Election Result 2018 LIVE जुन्या हैदराबादमधून अकबरुद्दीन ओवेसी पाचव्यांदा विजयी\nAssembly Election Result 2018 LIVE तेलंगणात 'MIM'ची बालेकिल्ल्यात आगेकूच\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-20T13:12:10Z", "digest": "sha1:RET2OYM3JAXR7YBPP4WWZWC6IOCSCNNX", "length": 11418, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कात्रज- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन व���्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nसुप्रिया सुळे या संसदपटू नाहीत तर चांगल्या सेल्फीपटू, शिवतारेंचं खुलं पत्र\n. 'मी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी सुळे यांचा आटापिटा असून त्यांनी स्वतः केलेल्या कामांचे सेल्फी काढावेत,' अशी जहरी टीका शिवतारेंनी केली आहे.\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nपतंगराव, वुई विल मिस यू...\nअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक\nपुरंदरे यांच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध\nबांगलादेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणारी टोळी जेरबंद\nमहाराष्ट्र Nov 1, 2017\nसुप्रिया सुळेंनी खड्ड्यांसोबत काढले सेल्फी, सरकारचा केला निषेध\nमहाराष्ट्र Oct 2, 2017\nआधी वरण भात नीट द्या मग पुरणपोळी द्या-सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका\nकात्रज ते सिंहगड ट्रेकिंग स्पर्धेचा थरार\nकात्रजमध्ये फायनान्स कंपनीच���या गोडावूनला आग, 50 दुचाकी जळून खाक\nकात्रज उद्यानात लायन सफारी\nपुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सिंहाची जोडी\nवाघाच्या पिंजाऱ्यात तरुणाची उडी, वाघालाच 'आशीर्वाद' देऊन आला बाहेर\nकर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकरांच्या हस्ते लाँचिंग\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/prakash-ambedkar/videos/", "date_download": "2019-01-20T13:27:18Z", "digest": "sha1:ZBWC5GSEEQ24KXGEWFSXMPMPH6ISTVKI", "length": 12358, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Prakash Ambedkar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा ��ोतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nSpecial Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'\nनांदेड, 19 जानेवारी : नांदेड हा खरंतर अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला. पण, याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीची विराट सभा घेऊन अशोकरावांची झोप उडवली आहे. एवढंच नाहीतर तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला एक खुली ऑफर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, पण त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्याव्यात, अशी खुली ऑफर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडीसमोर ठेवली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी ओवैसींची ही खुली ऑफर स्वीकारणार का हे पहावं लागणार आहे.\nVIDEO: 'शिवसेना-भाजप हे नवरा-बायको नाही तर प्रियकर-प्रेयसी' - आंबेडकर\nVIDEO : प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांची घेतली भेट\nVIDEO : सांगलीमधील प्रकाश आंबेडकर यांचं अनकट भाषण\nमहाराष्ट्र Jan 4, 2019\nमहाआघाडीचे दरवाजे प्रकाश आंबेडकरांसाठी अजूनही खुले\nमहाराष्ट्र Jan 1, 2019\nVIDEO: भीमा कोरेगावात दाखल झालेल्या प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया\nSpecial Report : आंबेडकरांचा आघाडीला 'हात' की ओवेसींना साथ\nVIDEO: आंबेडकरांसोबत महाआघाडीसाठी काँग्रेसचा नवा 'फॉर्म्युला'\nप्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांची पाठराखण\n'बंदची जबाबदारी शासन आणि सुप्रीम कोर्टाची'\n'पुढच्या अधिवेशनाच्या आत भिडेंना अटक करा'\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3148", "date_download": "2019-01-20T14:07:23Z", "digest": "sha1:67BT4KQ3XIXPFTDESSFGH2W2RYEWFV6L", "length": 36144, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "विनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nमुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाविना परतावे लागते. शाळा वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेले आहे. इतर शाळांमधील शिक्षकही साहित्याधारे प्रशिक्षण घेत आहेत. त्या मराठी शाळेचे नाव आहे ‘आनंदनिकेतन’.\nशाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक आहेत विनोदिनी पिटके-काळगी. त्या मूळच्या साताऱ्याच्या. त्यांनी 1985 साली गणित विषयात एम एस्सी पूर्ण केले. त्यांनी शिक्षिकेची नोकरी ‘सातारा सैनिकी स्कूल’मध्ये केली. त्या अविनाश बी.जे. यांच्या नेतृत्वाखाली ‘सत्यशोध’ या सामाजिक संघटनेबरोबर साताऱ्यात काम करत असत. त्यांनी त्याच संघटनेत कार्यरत असलेल्या राज काळगी यांच्याशी 1988 साली लग्न केले. राज काळगी हे एसटीत कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची बदली झाली म्हणून दोघे 1991 साली नाशिकला आले. विनोदिनी तेथे आर वाय के कॉलेजला नोकरी करू लागल्या. त्यांनी शिक्षक होण्याचे आधीपासून ठरवलेले होते. त्य��ंचा पिंड चळवळ्या असल्याने त्या समता आंदोलन, स्त्रीवादी चळवळ यांच्याशी तेथेही जोडल्या गेल्या.\n‘समता आंदोलन’ त्यावेळी झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवत असे; पण त्या कामाला आकार तसा निश्चित नव्हता. विनोदिनी यांना शिस्तबद्ध कामाची सवय होती. कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांच्या कार्याचा व विचारांचा विनोदिनी यांच्यावर प्रभाव आहे. लीला पाटील यांच्या ‘सृजनआनंद शाळे’ने त्यांच्या मनात घर केले होते. तरी त्या टप्प्यावर नवीन शाळा काढण्याचा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. पण त्यांची मुलगी मिताली शाळेत जाण्याच्या वयाची झाली आणि त्यांना शिक्षणातील खेळखंडोबा अनुभवास आला. शिक्षणक्षेत्रावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे; त्यामुळे शिक्षण हाच एक प्रश्न बनला आहे.\nविनोदिनी यांनी त्यांच्या मुलीसाठी मराठी माध्यमाची त्यातल्या त्यात वेगळ्या वाटेने जाणारी थोडी लांबची शाळा निवडली होती; पण त्या शाळेतही अभ्यास, शिस्त या नावाने रूढ वाट चोखाळली जात होती. त्यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या वाढदिवशी शाळेतील मुलांना वेठीस धरलेले पाहिले आणि ठिणगी पडली. अशा वेळी, परिस्थिती बदलण्यासाठी सरकारपुढे मागण्या करणे हा एक मार्ग असतो किंवा स्वतः काही नवीन निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारावे लागते. विनोदिनी यांनी दुसरा पर्याय निवडला आणि ‘आपणच शाळा काढू या’ असा प्रस्ताव त्यांच्या मित्रमंडळींपुढे मांडला.\nशाळा कशी असावी यासंबंधी, विनोदिनी यांच्या कल्पना स्पष्ट आहेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्यावर सुरुवातीला काही अटी घालून घेतल्या :\n• सरकारी बंधने नकोत म्हणून शाळा सरकारी अनुदान घेणार नाही.\n• मुलांचे व शिक्षकांचे स्वातंत्र्य हा शाळेचा पाया असेल.\n• शाळा मराठी माध्यमाची असेल.\n• समाजातील सर्व जाती, धर्म, वर्ग, आर्थिक गटांतील मुले शाळेत असतील.\n• फी माफक असेल व प्रवेशासाठी देणगी घेण्यात येणार नाही.\n• शारीरिक शिक्षा केली जाणार नाही.\n• शिक्षण आनंददायी व सहभागशील असेल.\n• प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त चाळीस विद्यार्थी असतील.\n• शिक्षण जीवनाशी जोडलेले असेल.\n• स्पर्धेपेक्षा सहकारावर भर असेल.\nमूल ज्ञान मिळवते म्हणजे ते स्वतःला परिसराशी जोडत जाते. तेव्हा त्यांचा विश्वास परिसर भाषा हे त्याच्या ज्ञानप्राप्तीचे नैसर्गिक साधन असावयास हवे या गोष्टीवर आहे. त्यांची काही समविचारी मित्रमंडळी त्यांच्या साथीला आली. अशा तऱ्हेने ‘आविष्कार शिक्षण संस्थे’ची नोंदणी झाली. विनोदिनी यांनी शाळेचे नाव सुचवले – ‘आनंदनिकेतन’. त्यांनी नाशिकच्या माणिकनगरमधील छोटा हॉल भाड्याने घेतला. सोळा पालकांनी त्यांची मुले त्यांच्या हवाली केली. दैनंदिन कामाला, विनोदिनी मैदानात एकट्याच उरल्या. त्या स्वतः, वर्षा हवालदार व स्वाती पाटील या बालवाडी शिक्षिका म्हणून उभ्या राहिल्या आणि ‘आनंदनिकेतन’ शाळा 10 जून 1998 रोजी सुरू झाली.\nबालवाडीत लिहिण्यास शिकवले जाणार नाही, फक्त लेखनाची पूर्वतयारी होईल, मुलांना गृहपाठ असणार नाही, पालकांनी मुलांवर कसलाही दबाव टाकू नये अशा स्पष्ट सूचना विनोदिनी यांच्या होत्या. बालवाडीच्या प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना त्या सूचना सुरुवातीलाच दिल्या जातात. विनोदिनी यांच्या डोक्यामध्ये संस्था उभारणी, मुले मिळवणे, अभ्यास करणे, शिक्षिका मिळवणे यांसारखी असंख्य कामे घोंघावत होती. विनोदिनी कॉलेजमध्ये नोकरी करत होत्या. त्यांनी नोकरी सोडली. शाळेची सुरुवात तर झाली; पण हाताशी पैसा, साधनसंपत्ती, सरकारी मदत वा संस्थेचा नावलौकिक यांपैकी काहीही नव्हते. होते ते फक्त आत्मबल मंत्रालयात कोणाशीही ओळख नव्हती; पण पत्रकार सुरेश भटेवरा यांनी मदत केल्याने ते काम झाले. खरी कसोटी शाळेसाठी योग्य शिक्षक मिळवताना होती. कारण त्यावर शाळेचे स्थैर्य अवलंबून होते आणि स्थैर्यावर अवलंबून होता पालकांचा विश्वास मंत्रालयात कोणाशीही ओळख नव्हती; पण पत्रकार सुरेश भटेवरा यांनी मदत केल्याने ते काम झाले. खरी कसोटी शाळेसाठी योग्य शिक्षक मिळवताना होती. कारण त्यावर शाळेचे स्थैर्य अवलंबून होते आणि स्थैर्यावर अवलंबून होता पालकांचा विश्वास विनोदिनी स्त्री चळवळीशी संबंधित अनेक वर्षें आहेत. स्त्रियांमध्ये उच्च दर्ज्याची गुणवत्ता व सर्जनशीलता असते. त्यांना ती प्रकट करण्याची योग्य संधी मिळाली तर त्या अशा कामात पैशांची अपेक्षा न करता सामील होतील असा विश्वास वाटत होता. तसेच झाले. मुले मोठी झाल्याने संसाराची जबाबदारी कमी झालेल्या चारजणी उत्स्फूर्तपणे त्या कामात सहभागी झाल्या. पुढे शिक्षक जमवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. विनोदिनी गमतीने म्हणतात, “नंतरच्या काळात त्या जटिल प्रश्नाचे उत्तर स्वतःच आम���्याकडे चालत आले.” आनंदनिकेतनमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आया चांगल्या शिकलेल्या होत्या. त्यांना त्याही शाळेत शिकवू शकतील असे वाटले. शाळेच्या कसोट्या तीनच होत्या- शाळेच्या उद्दिष्टांशी सहमती, मुलांविषयी प्रेम व तिसरे म्हणजे नवीन काही शिकण्याची व करून पाहण्याची तयारी. पाहता पाहता, शाळेची गरज भागेल इतक्या शिक्षिका शाळेच्या टीममध्ये सामील झाल्या. शाळेत शिक्षिकांना मुले ‘ताई’ म्हणतात - शिक्षिकांचे नाते मुलांसोबत तसे बनते.\nविनोदिनी संस्थेच्या सेक्रेटरी आहेत. सुरुवातीला त्या शाळेच्या मुख्याध्यापकही होत्या; तरी त्या वेगळ्या खोलीत बसल्या नाहीत. त्यांनी पहिली दहा वर्षें झाल्यानंतर मुख्याध्यापकपद सोडले. ती जागा शोभना भिडे यांनी घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी मुख्याध्यापकपद नवीन ताईंकडे दिले जाते. सर्व शिक्षिका शाळेत आल्या आणि आनंददायी शिक्षण चळवळीच्या कार्यकर्त्या बनल्या शिक्षिका त्यांचे वर्ग झाडण्यापासून शिकवण्यापर्यंतची सर्व कामे उत्साहाने पगार न घेता केवळ पेट्रोल अलाउन्सवर करतात. माणसाची आंतरिक गरज जीवनाचा सर्जनशील उपयोग व्हावा हीदेखील असते. ती गरज शाळेने भागवली आहे. शाळेने त्या शिक्षिकांना इतर प्रयोगशील शाळा पाहण्यास पाठवले. वाचन, चर्चा यांतून त्यांचे मानस घडवले. त्यातून टीम इतकी एकजीव झाली, की क्वचितच कोणी शाळा सोडून गेले. सर्व शिक्षिका एकत्र बसून शाळेच्या कामासंबंधीचे सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने घेतात.\nशाळेत जबाबदाऱ्यांचे वाटप असले तरी अधिकाराची उतरंड नाही. शिक्षिका स्वतःही साचेबद्धता येऊ नये यासाठी नवनवीन शिकत राहतात. शिक्षिका ‘आनंदनिकेतन’मध्ये ‘नोकरी’ करत नाहीत, तर त्या ‘आनंदनिकेतन’ चालवतात, घडवतात. शाळेला स्वतःची इमारत नसल्याने वीस वर्षांत आठ जागा बदलाव्या लागल्या. परंतु आता मात्र शाळेची स्वतःची दुमजली इमारत उभी राहिली आहे, ती लोकसहभागातून. संस्थेकडे इमारत उभारणीसाठी पैसे नव्हते; पण अनेक दाते दहा वर्षांच्या कामानंतर शाळेचा लौकिक चांगला असल्याने उभे राहिले व त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून इमारतीचे बांधकाम केले गेले.\nविनोदिनी यांना ‘शाळेचे वेगळेपण नेमके कशात आहे’ असे विचारले असता त्या म्हणाल्या, “वेगळेपणाचा अट्टहास न करणे हेच खरे वेगळेपण आहे. ‘आम्ही काहीही वेगळे करत नाही, मुले स्वतः शिकतात’ असे शाळेचे घोषवाक्य आहे. कारण शिकणे ही उत्स्फूर्त, नैसर्गिक गोष्ट आहे. शाळेने फक्त अनुकूल पर्यावरण पुरवायचे आहे. शिक्षक व मुले यांच्यामध्ये कमीत कमी अंतर असायला हवे. मुलांना बोलते करणे हे शिक्षकांचे काम आहे, गप्प करणे हे नव्हे. संगणकाचा उपयोग योग्य विषयासाठी योग्य वेळी करावा. तयार प्रश्नावली व व्यवसायमाला शिक्षकांची, मुलांची कल्पनाशक्ती मारतात आणि पालकांच्या पाकिटावरील बोजा वाढवतात, तेव्हा त्या टाळाव्यात.\nशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय शिकवायचा आहे, पाठ्यपुस्तक नाही, ही खूणगाठ एकदा बांधल्यावर ‘आनंदनिकेतन’चे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणची पुस्तके, साधने वापरू लागले. शाळेचा प्रयत्न शिक्षण प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा असल्याने हाताने काम करण्यावर भर दिला गेला. त्यासाठी क्षेत्रभेटी, मुलाखती, कार्यानुभव, सहली, फिल्म्स असे उपक्रम वर्षभर सातत्याने घेतले जातात. धड्याखालील प्रश्नोत्तरे हे शिकवण्याचे साध्य नसून विषयांबद्दलचे औत्सुक्य जागवणे हे साध्य आहे, असे शाळेने मानले असल्याने शिकणे रंगतदार होत जाते. सर्व क्षेत्रांत खरा प्रश्न ‘पॅरडाइम शिफ्ट’चा असतो, असे विनोदिनी यांचे मत आहे, त्याचा प्रत्यय शाळेत येतो. शिकवण्याच्या काही पद्धती त्यांनी इतरांकडून आत्मसात केल्या, तर किती तरी पद्धती त्यांनी स्वतः अभ्यास आणि अनुभव यांतून विकसित केल्या. त्यांनी त्यामुळेच शिक्षकांचे स्वातंत्र्य आणि क्रियाशीलता महत्त्वाची मानली. त्यातून त्यांच्या कल्पनांना बहर आला आणि शिक्षण समृद्ध बनले. उदाहरणार्थ, ‘फंक्शनल इंग्लिश’बाबतचा मीनल परांजपे यांचा वर्तमानपत्रातील लेख वाचण्यात आला. शाळेत इंग्रजी पहिलीपासून त्याच तऱ्हेने शिकवले जाते. त्याचे अनुकरण इतर मराठी शाळांनी नंतर केले आहे. विज्ञानासाठी ‘होमी भाभा विज्ञान केंद्रा’ची पुस्तके जास्त उपयुक्त आहेत असे लक्षात आल्यावर शाळेतील दीपा पळशीकर या ताईंनी त्यांचा अनुवाद करून ती वापरण्यास सुरुवात केली आहे. आता, तो अनुवाद ‘भाभा केंद्र’ पुस्तकरूपाने छापत असते. शिवाय, अनेक शाळांनी ती पुस्तके वापरण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या शिक्षिका त्याचे प्रशिक्षण देतात. लैंगिक शिक्षणसंदर्भातील डॉ. मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान शिबिरा’बाबत ऐकल्यावर त्यांना शाळेने आमंत्रित केले. शाळेत त्य���ंची चार शिबिरे तर झालीच, शिवाय शाळेतील शोभना व प्रशांत यांची टीम त्या कामासाठी तयार झाली आहे. त्यांना इतर शाळांमधून त्यासाठी बोलावले जाते. शाळा त्यांना ‘आत्मभान’ शिबिरे म्हणते. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी शाळेचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. पालक व मुले यांच्यामधील तणाव कमी व्हावा यासाठी त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आनंद नाडकर्णी यांच्या संस्थेत ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’, ‘शिक्षक प्रबोधन’, ‘भावनांचे रंग’ यांसारख्या प्रशिक्षण वर्गांसही शिक्षिकांना आवर्जून पाठवले जाते.\nएखादा कलाकार दर महिन्याला शाळेत बोलावला जातो. मुलांनी कार्यानुभवाच्या तासाला तयार केलेल्या वस्तूंची विक्री दुकानजत्रेत केली जाते. मुले उद्योजकता विकास हा विषय प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव घेऊन शिकतात. सर्व मुले शाळेत मुक्कामी एक रात्र असतात. शाळेतील प्रत्येक मूल, अगदी दिव्यांग मूलही स्नेहसंमेलनात कोठल्या ना कोठल्या कार्यक्रमात स्टेजवर येईल असे कार्यक्रम योजले जातात.\nविनोदिनी मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी याबाबतही दक्ष असतात. त्या शाळेच्या मुलांना ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या जीवनशाला बघण्यास नर्मदेच्या खोऱ्यात घेऊन गेल्या होत्या. मेधा पाटकरही शाळेला भेट देऊन गेल्या. काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अधिक कदमपासून मेळघाटात काम करणाऱ्या रवींद्र कोल्हे यांच्यापर्यंत सामाजिक क्षेत्रातील कोणीही नाशिकला आले, की त्यांना शाळेत बोलावले जाते. अभ्यासक्रमाबाहेरचे जग हा ‘आनंदनिकेतन’च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाच भाग असतो. शाळेला 2010 साली बारा वर्षें पूर्ण झाली. त्यावेळी ‘सहजशिक्षणाची प्रयोगशाळा’ या नावाने पुस्तक प्रसिद्ध केले गेले. त्या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील दूरवरच्या शिक्षकांना नवा मार्ग सापडला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत आनंद नाडकर्णी लिहितात- ‘सलगपणे वाचन करताना सर्व लेखन एकाच व्यक्तीने केले आहे असे वाटावे असा हा अक्षरशः चमत्कार आहे. तो विनोदिनी यांच्या नेतृत्वशैलीने घडवलेला चमत्कार म्हणावा लागेल.’\nसर्वात कसोटीचा काळ 2005 मध्ये आला. त्यावर्षी ‘आनंदनिकेतन’चा आठवीचा वर्ग मान्यतेअभावी बंद करावा लागला. विनोदिनी यांचा धीर साधनसंपत्तीचा अभाव, सरकारी दडपण आणि पालकांमधील चलबिचल यांमुळे खचत चालला. त्यांना त्��ा प्रश्नावरून सरकारशी सरळ टक्कर घेणे भाग होते. विनोदिनी मुले, पालक व शिक्षक यांना बरोबर घेत 04 सप्टेंबर 2008 रोजी रस्त्यावर उतरल्या. ‘आनंद निकेतन’चे अरुण ठाकूर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे दीपक पवार, रमेश पानसे यांच्या नेतृत्वाखाली तशा शंभर शाळांचा लढा उभा राहिला आणि यशस्वीही झाला.\nआठवीचा वर्ग बंद करावा लागला होता, तरी शाळेने सातवीच्या पालकांना विश्वासात घेत 2008 पासून आठवी ते दहावीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. शाळेने पालकांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा पर्याय दिला व पालकांनीही तो आनंदाने स्वीकारला. म्हणजे सरकारी मान्यता नसली तरी शाळेने लोकमान्यता मिळवली होती\n‘आनंदनिकेतन’चे विद्यार्थी स्वतःच्या आवडीने निवडलेल्या अनेक क्षेत्रांत परदेशांतही शिक्षण घेत आहेत; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे आहे, की ते सर्व प्रश्नांचा विचार स्वतंत्रपणे करत असतात, झुंडीत सामील होण्यास नकार देतात, स्त्री-पुरुष समतेबाबत आग्रही असतात. त्यांना नवे प्रश्न पडतात व नवी उत्तरेही सुचतात. कोठल्याही अधिकारशाहीला आव्हान देण्याची हिंमत देते तेच खरे शिक्षण असते, ते पस्तीस शिक्षिकांच्या गटाने आपल्या वीस वर्षांच्या परिश्रमाने दाखवून दिले आहे.\n('महा अनुभव', सप्टेंबर 2018 वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शाळा, Nasik, Nasik Tehsil, नाशिक तालुका\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nअनिल चाचर - शाळाबाह्य मुलांचा वाटसखा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, लातूर तालुका, शिक्षणातील प्रयोग, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nप्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, शिक्षण, शैक्षणिक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व���हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/eraser/top-10-unbranded+eraser-price-list.html", "date_download": "2019-01-20T13:34:27Z", "digest": "sha1:YZFOJ5O5QIUX6NNL34EPNKBTJJ7ZHRR3", "length": 12027, "nlines": 275, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उंब्रन्डेड एर्सेर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उंब्रन्डेड एर्सेर Indiaकिंमत\nशीर्ष 10 उंब्रन्डेड एर्सेर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उंब्रन्डेड एर्सेर म्हणून 20 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उंब्रन्डेड एर्सेर India मध्ये क्रेटाकॉलोर स्मॉल एर्सेर्स Rs. 198 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nदलित रोवणे सिम्पली Square शापेंड मध्यम एर्सेर्स\nस्टॅडटलेर मार्स प्लास्ट एर्सेर\nमोपेड गोम पेन एर्सेर\nक्रेटाकॉलोर मोनोलिथ ओव्हल शापेंड लार्गे एर्सेर्स\nक्रेटाकॉलोर मोनोलिथ ओव्हल शापेंड स्मॉल एर्सेर्स\nमोपेड टंचनिक दौ एर्सेर्स\nमोपेड मिनी एथनिक पेन्सिल एर्सेर्स पॅक ऑफ 3\nस्टॅडटलेर कणेअदबले करत आर्ट एर्सेर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sita-was-test-tube-baby-says-dinesh-sharma-120901", "date_download": "2019-01-20T14:23:19Z", "digest": "sha1:7ZCUORYJYAM33ZJ6LYFPJEYVOQR2SLJC", "length": 13447, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sita Was Test Tube Baby says dinesh sharma सीतेचा जन्म 'टेस्ट ट्यूब बेबी'मधूनः दिनेश शर्मा | eSakal", "raw_content": "\nसीतेचा जन्म 'टेस्ट ट्यूब बेबी'मधूनः दिनेश शर्मा\nशुक्रवार, 1 जून 2018\nनवी दिल्लीः प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे शर्मा यांनी कालच (गुरुवारी) एका कार्यक्रमात म्हटले होते.\nनवी दिल्लीः प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे. पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे शर्मा यांनी कालच (गुरुवारी) एका कार्यक्रमात म्हटले होते.\nआधुनिक काळातील संशोधनाला आणि शोधाला प्राचीन भारताशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांत आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश झाला आहे. शर्मा म्हणाले, 'रामायण काळामध्ये सीता या जमिनीतून बाहेर आल्या होत्या. म्हणजेच त्यावेळी असलेली टेक्नॉलॉजी ही टेस्ट ट्यूब बेबी प्रमाणे होती. म्हणजे सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे.'\nसीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाल्याचा शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हॉयरल झाला असून, नेटिझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया नोंदवत आहेत, ट्विटरवर रामायण नावाने ट्रेण्ड तयार झाला आहे.\nतत्पूर्वी, पत्रकारितेची सुरवात महाभारत काळापासून झाल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी गुरुवारी (ता. 31) एका कार्यक्रमात म्हटले होते. हिंदी पत्रकारिता दिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होते. पुराणातील कथांचा संदर्भ देत शर्मा म्हणाले, की संजय यांनी हस्तिनापूर येथे बसूनच धृतराष्ट्र यांना महाभारताचा \"आँखो देखा हाल' सांगितला होता. हे थेट प्रक्षेपण नाही तर काय आहे एवढेच नाही तर शर्मा यांनी नारदाची तुलना गुगलशी केली. ते म्हणाले, की गुगलची आता कोठे सुरवात झाली आहे. मात्र आपले गुगल अगोदरच प्राचीन काळापासूनच सुरू झालेले आहे. नारदमुनी हे ज्ञानाचे भांडार होते. तीनदा नारायण म्हणताच ते कोठेही पोचत असत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देत असत.\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nअमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nनवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28526", "date_download": "2019-01-20T13:25:31Z", "digest": "sha1:7VXBNXZQBB45KOX3SY3B5KTEDQVOSGKW", "length": 18644, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुस्तक परिचय - 'हेडहंटर' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोब��ईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुस्तक परिचय - 'हेडहंटर'\nपुस्तक परिचय - 'हेडहंटर'\nरविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख\nइथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.\n‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात.\nआपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य अशी माणसे शोधून ती नोकरीत रुजू होईपर्यंतचा सर्व घटनाक्रम पार पाडणे हे त्यांचे मुख्य काम. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वात धाकटे आणि काहीसे उपेक्षित अपत्य ते एक यशस्वी हेडहंटर हा त्यांचा प्रवास ‘हेडहंटर’ या पुस्तकात वाचायला मिळतो.\nमनोगतात गिरीश टिळक म्हणतात की ही कहाणी म्हणजे कादंबरी नाही. पण एखाद्या काल्पनिक कादंबरीचे सर्व गुण या पुस्तकात ठासून भरलेले आहेत. आपल्यापैकी बर्‍याचजणांनी कॉर्पोरेट नोकरीच्या मुलाखतींसाठी प्लेसमेंट एजन्सीज्‌शी व्यवहार केलेला असतो. अश्या मुलाखती आखण्यापूर्वी पडद्यामागे काय काय हालचाली, खलबतं सुरू असतात त्याच्या या एक से एक सुरस कहाण्या वाचणार्‍याला गुंगवून टाकतात. मुख्य म्हणजे गिरीश टिळक यांच्या आठवणींतील या किस्सेरूपी घटनांच्या तुकड्यांची सांधेजोड पुस्तकात अगदी सहज, बेमालूम केली गेली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या लेखणीला द्यायला हवे.\nटिळक यांचा या व्यवसायातील शिरकाव अगदी योग��योगाने झाला. नोकरीनिमित्त रोज कराव्या लागणार्‍या लोकल-प्रवासादरम्यान त्यांची मैत्री जमलेल्या श्री. उदय वैद्य यांनी ठाणे इथे ‘रिझ्युमे’ नावाची प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. सुरूवातीला केवळ उत्सुकतेपोटी टिळक तिथे जायला लागले. तिथले काम पाहून त्यांना त्यात रस निर्माण झाला. इच्छुकांसाठी नोकरीच्या रिक्‍त जागा शोधताना ज्याची सर्वात जास्त गरज असते असा सुसंवादीपणा, माणसे वाचण्याची कला टिळक यांना चांगलीच अवगत होती. याची जाणीव त्यांना उदय वैद्य यांनी करून दिली आणि ‘रिझ्युमे’च्या कामात मदत करण्याची त्यांना विनंती केली. सुरूवातीला स्वतःची नोकरी सांभाळून संध्याकाळचा थोडा वेळ ‘रिझ्युमे’साठी द्यायला टिळकांनी सुरूवात केली. पण ते या कामात नकळत गुंतत गेले. इतके की एक दिवस स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी ‘रिझ्युमे’त भागीदारी स्वीकारली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.\nअर्थात, या वाटचालीत त्यांना मिळालेल्या यशामागे त्यांचे स्वतःचे आणि उदय वैद्य यांचे अथक परिश्रम होतेच. निरनिराळ्या क्षेत्रातील माणसे शोधताना त्या-त्या क्षेत्रांबद्दलची तांत्रिक आणि व्यावसायिक माहिती त्यांना वेळोवेळी करून घ्यावी लागली. वेळप्रसंगी काही लोकांच्या मुलाखतीही घ्याव्या लागल्या. त्यासाठी देशभर प्रवास करावा लागला. अनेक उच्चपदस्थांशी अतिशय शांत डोक्याने सल्लामसलती कराव्या लागल्या. त्यांपैकी काहींशी त्यांचे कायमचे मैत्र जुळले. तर काहींच्या बाबतीत अतिशय कटू अनुभव आले. कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या लहरीपणामुळे प्रसंगी अपरिमित आर्थिक नुकसानही सोसावे लागले. पुस्तकात अश्या काही कटू अनुभवांबद्दलही टिळक यांनी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. दरवेळेला अश्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले हे ही प्रांजळपणे कबूल केलेले आहे.\nत्यांच्या या वाटचालीच्या बाबतीत त्यांच्या घरचे मात्र काहीसे उदासीन हो्ते. याबद्दल टिळकांच्या मनात सतत एक खदखद होती. अर्थात, त्यापायी त्यांनी आपल्या एकत्र कुटुंबाच्या बांधीव चौकटीला कधीही धक्का लागू दिला नाही. पण पुस्तकात ही खदखद त्यांनी लपवूनही ठेवलेली नाही. घरातल्या ज्येष्ठांना विनम्र निर्धाराने त्याबद्दल समज देतानाचा पुस्तकातला भाग अतिशय हृद्य आहे.\nगिरीश टिळक यांची ही कहाणी वाचू��, काही ठराविक, लोकप्रिय शिक्षणवाटा किंवा व्यवसायवाटांपलिकडेही आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी अगणित क्षेत्रे आणि संधी उपलब्ध आहेत; तिथेही तितकीच आव्हाने आहेत; कामातून मिळणारा आनंद, पैसा तिथेही भरभरून आहे याचा अक्षरशः साक्षात्कार होतो.\nकुठल्याही सर्वसामान्य पुस्तकप्रेमीला जर विचारलेत की त्याला पुस्तके का आवडतात तर तो ‘नवनवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते, मनोरंजन होते’ ही कारणे हमखास देईल. हे पुस्तक या सर्व निकषांवर अगदी शंभर टक्के खरे उतरते.\nहेडहंटर. लेखक - सुमेध वडावाला (रिसबूड)\nराजहंस प्रकाशन. पृष्ठे १९९. मूल्य २०० रुपये.\nएक सुखद धक्का म्हणजे काल\nएक सुखद धक्का म्हणजे काल सकाळीच लेखक सुमेध रिसबूड आणि गिरीश टिळक दोघांचाही फोन येऊन गेला.\nधन्यवाद ललिता-प्रीति, चांगले परीक्षण. हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच आणले आहे, वाचायचे अजून राहिले आहे. आता वाचतो आणि लिहीतो मला कसे वाटले.\nधन्यवाद ललिता. माहित नव्हते\nमाहित नव्हते या पुस्तकाबद्दल.\nआपण घेतलं असेल हे पुस्तक तर माझा नंबर लावून ठेवाल का\nआपण घेतलं असेल हे पुस्तक तर\nआपण घेतलं असेल हे पुस्तक तर >>> नाही, मला लोकसत्ताने दिलं होतं वाचायला...\nनाही, मला लोकसत्ताने दिलं\nनाही, मला लोकसत्ताने दिलं होतं वाचायला...\nओह्हो... 'बन चुकें' च्या यादीत समावेष\nरच्याकने, हल्ली परिक्षणाच्या सुपार्‍या घेतेस का काय\nइंटरेस्टिंग वाटतेय. मिळवून वाचेन नक्की\nतुम्हा लोकांमुळे पुस्तकांची यादी वाढत चाललेय\nछान परिक्षण.. पुस्तक वाचाय्ला\nछान परिक्षण.. पुस्तक वाचाय्ला हवं..\n>>> रच्याकने, हल्ली परिक्षणाच्या सुपार्‍या घेतेस का काय\nखुपच छान लिहीले पुस्तक नक्की\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67235", "date_download": "2019-01-20T13:45:35Z", "digest": "sha1:F7RZ5YMYUQFJDRBHFMMGRY33PLBZGJH5", "length": 13492, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नीज माझ्या नंदलाला... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नीज माझ्या नंदलाला...\nनीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे....\nशांत हे आभाळ सारे शांत तारे शांत वारे\nया झरयाचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे.\nझोपल्या गोठ्यात गायी साद ना पडसाद नाही\nपाखरांचा गलबलाही बंद झाला, बंद झाला रे...\nनीज रे आनंदकंदा नीज रे माझ्या मुकुंदा\nआवरी या घागर्यांचा छंदताला, छंदताला\nसावल्यांची तीट गाली चांदण्यांना नीज आली\nरातराणीच्या फुलांचा गंध आला गंध आला रे...\nकविवर्य मंगेश पाडगावकराचे हे सुंदर अंगाई गीत\nलतादीदींचा हलका हलका आवाज.. शांत शांत नादमधुर\nसंगीत. गेल्या तीन पिढ्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माता आपल्या तान्हुल्यासाठी ही अंगाई गात आहेत. हातात पाळण्याची\nदोरी, मंद मंद झोके, पाळण्यातील इवलसं नाजुकसं बाळ\nआणि आईच्या हळुवार आवाजातील अंगाईचे सूर असे\nघराला घरपण देणारे प्रसन्न वातावरण प्रत्येक घराने\nआईला सूर असो वा नसो, ती तिच्या बाळासाठीअंगाई गातेच. किंबहुना त्या अंगाईतच तिला तिचा सूर गवसतो. त्यामुळे ती बाळा गाऊ कशी अंगाई असे कधीच म्हणत नाही, एकदा तिचा सूर लागला की तिचे बाळ झोपेपर्यंत ती थांबत नाही\nआईच्या अंगाई गीतात सहसा चिमुकल्याच्याच गोष्टी असतात.तसेच झाडे,वेली,पाने,फुले,चंद्र तारे असा निसर्गही असतो. अगदी पाळण्यात असल्यापासून हे सर्व शब्द बाळाच्या परिचयाचे होत पुढे थोडासा मोठा झाल्यावर त्याच्याशी बाळाची मैत्री होते.\nनीज माझ्या नंदलाला.... या अंगाईतून आई बाळाला\nजाणिव करून देते की, बाळा आता निजायची वेळ झाली आहे.सारे आकाश, सारी सृष्टी, चंद्र तारे सर्व शांत\nझाले आहे. गाईच्याही गोठयात निरव शांतात दिसत आहे.\nपाखरांची कुजबुज थांबलेली आहे.झर्याची झुळझुळ\nमंदावली आहे. तुझ्याही पायातील घागर्याचा आवाज\nआता थांबव, फुललेल्या रात राणीच्या मंद मंद सुगंधाने\nमोहरलेल्या चांदण्या सुध्दा झोपी जात आहे.बाळ सारी\nनिजानीज झाली तेव्हा माझ्या आनंदकंदा\nआईच्या अंगाईतील हे समजावणीचे सूर आणि त्यातील गोडवा किती सुंदर तिंचं बाळही इतकं शहाणं, कि ते लगेच झोपी जाते. सर्व मधुर आवाजाची किमया.याशिवाय त्यामुळे बाळाला त्याची आई जवळ असल्याची जाणिव होते. त्याला सुरक्षित वाटते. बाळाला झोपविण्यासाठी इतके पुरेसे असते.\n आपण थोडे मागच्या काळात जावू या\nआणि पूर्वीच्या ग्रामीण, अशिक्षित आईच्या अंगाईतील\nगोडवा चाखू या. खरा अर्थ, खरी माया त्या अंतर्गत\nदडलेली दिसेल. त्या आईला नसते तालासुरांची माहिती,\nतिच्याजवळ नसते साहित्यीक भाषा, पण तरी तिची\nममता, तिच�� वात्सल्य तिच्या अंगाईतून भरभरून वाहत\nअसते. तिच्या अंतरातून आलेले ते नैसर्गिक शब्द असतात.\nआपल्या तान्हुल्याला जोजविताना ती सूर लावते\nगाई वो.... गाई.. गाईचे किती करू ... नाही निजतं\nलेकरु...... सांज येळं झाली बाई निजे गोठयात वासरु...\nअसा शेवटचा सूर ती पहिजे तेवढा लांबविते, ती तिच्या\nअंगाईत चिमणी पाखरं, गाई वासरं आणि निसर्गातील जे\nजे सुचेल ते ते सर्व काही आणते. ऐकतांना मनस्वी आनंद\nहोतो आणि कौतुकही वाटते की, हे सर्व या आईला\n शब्दांची अशी गुंफण ती कशी काय करते\nया काळात असा आगळा वेगळा गोडवा असलेली अंगाई\nदुर्मिळ झालेली दिसते. मात्र माझ्या बाळांना झोपवितांना माझ्या आईच्या आणि सासूबाईच्या गोड आवाजातून अशी अंगाई मी ऐकलेली आहे.अजूनही ते सूर कानात, मनात गुंजारव करीत आहेत. आता ती अंगाई ऐकायला येत नाही. येणार नाही. कारण आम्ही आया आता सुशिक्षीत झालो आहोत. अंगाईचेही शुद्धीकरण झाले आहे... आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही असं आम्ही म्हणायला लागलो. आणि कालपरत्वे हा बदलसापेक्ष आहे.\n आई सुशिक्षित नसते. आई अशिक्षितही\nनसते. आई गरीब नसते, आई श्रीमंतही नसते. ती फक्त आई असते. आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करणारी जीव ओवाळून टाकणारी. या जगात देव आहे की नाही माहित नाही, पण आई मात्र नक्की आहे. प्रत्येक घरात आहे, घरातल्या प्रत्येकाला आहे. तिच्यातच देवत्व लपलेलं आहे. शोधलं की सापडत असे म्हणतात. देव प्रत्येकाकडे जावू शकत नाही, म्हणून त्याने प्रत्येक घरी आईला पाठविले. म्हणून त्या परमेश्वराने कोणतेही वैभव, धनसंपदा आपल्याला दिली नसेल, तरी त्याच्यावर आपण नाराज होवू नये, कारण त्याने आपल्यावर भरभरून प्रेम करणारी आई दिलेली आहे. म्हणून आज ज्याच्याजवळ आई असेल तो सर्वात श्रीमंत, •\nO प्रा.संगीता भारत थूल\n माझेही हे गीत फार आवडीचे आहे. पुलेशु.\nपण हे गीत खळेसाहेबांचं आधी आहे मग लतादीदींचं असं वाटतं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/category/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T13:59:35Z", "digest": "sha1:2PSL7CCRK2MCRDFAC2NPYBCKZBVWLSGA", "length": 5544, "nlines": 115, "source_domain": "newsmarathi.in", "title": "नोकरी – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nभरती 2016 | बृहन्मुंबई महानगरपालिका | CBI | Generalist…\n१२ वी पास साठी सुवर्ण रोजगार संधी Staff Selection…\n२०१९ निवडणूक खेळ तंत्रज्ञान मनोरंजन रायगड व्यापार शिक्षण\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-20T12:33:09Z", "digest": "sha1:SISKHAAGQFDMZ3DEK4MADZXMPMJUH3IA", "length": 9440, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साईबाबा संस्थानतर्फे ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाईबाबा संस्थानतर्फे ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन\nशिर्डी – श्री साईबाबा संस्थानतर्फे शिवकृपानंद स्वामीजींच्या उपस्थितीत 23 एप्रिल ते 30 एप्रिलदरम्यान शिर्डी येथील नवीन साईप्रसादालयाजवळील शेती महामंडळाच्या प्रांगणात सायंकाळी 7 ते 9 या वेळेत समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.\nडॉ. हावरे म्हणाले, “”श्री साईबाबांच्या समाधीस 18 ऑक्‍टोबर 2018 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असून श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा समाधीचा शताब्दी सोहळा दि. 1 ऑक्‍टोबर 2017 ते दि.18 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानुषंगाने योग प्रभा भारती (सेवा संस्था) ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिरात सर्वांसाठी प्रवेश निःशुल्क असणार आहे.”\nशिर्डीमध्ये आयोजित होत असलेल्या या समर्पण ध्यानयोग महाशिबिरात समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते सद्‌गुरू शिवकृपानंद स्वामी यांनी आपल्या अध्यात्मिक जीवनातील अनुभवांच्या आधारे दिलेल्या आशीर्वचनांचा लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश (मो.9820349004) व शर्मिला पाटील (मो.9869619977) यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जास्तीत जास्त साईभक्‍तांनी, शिर्डी ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. हावरे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rajgurunagar-khed-sez-canceled-115778", "date_download": "2019-01-20T13:49:45Z", "digest": "sha1:MXKQY7NWMQIPORFRHMU25HI6TWA6Q7EK", "length": 12980, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajgurunagar Khed SEZ canceled राजगुरुनगर - खेडचा \"एसईझेड' रद्द | eSakal", "raw_content": "\nराजगुरुनगर - खेडचा \"एसईझेड' रद्द\nशनिवार, 12 मे 2018\nमुंबई - \"\"ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण���यास प्राधान्य दिले आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.\nमुंबई - \"\"ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजगुरुनगर-खेडमधील निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडित विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) रद्द करण्याचा निर्णय घेतला, तसेच या जमिनींच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना हस्तांतर करण्यासाठीचे शुल्कही माफ केले. या निर्णयाबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला.\nयाप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, \"\"खेडमधील \"एसईझेड'चा अभ्यास केला असता शेतकऱ्यांवर अन्याय आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या विचाराने तो रद्द करण्यात आला.''\nशेट्टी म्हणाले, \"\"एसईझेड रद्द करून आणि त्यानंतर जमीन हस्तांतर शुल्क माफ करून मुख्यंत्र्यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी भूमिका घेतली आहे.''\nखेडमधील या चार गावांतील सुमारे बाराशे पन्नास हेक्‍टर जमीन 2007 मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. करारानुसार पंधरा टक्के जमिनी परतावा स्वरूपात प्रकल्पबाधितांना परत देण्यास मान्यता देण्यात आली होती. पण या जमिनीच्या हस्तांतरासाठी मुद्रांक शुल्क म्हणून 23 कोटी द्यावे लागणार होते. हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमिनींच्या हस्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\n'मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आलीये'\nनवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेला 'अच्छे दिन' आलेले नाहीत. त्यामुळे आता भाजपला सर्व राज्यांतून हद्दपार करायचे आहे. देशातील जनतेने...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\n‘मागास असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण’\nमुंबई - आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sangli-dot-com-special-story-112753", "date_download": "2019-01-20T13:27:28Z", "digest": "sha1:2BH4M66LNXYKPNV6QFRV6L6FRMYN4B67", "length": 25939, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Sangli Dot com special story सांगलीचे पालकत्व घेणारे कोणी आहे? | eSakal", "raw_content": "\nसांगलीचे पालकत्व घेणारे कोणी आहे\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nएखादे शहर पुढे जायचे तर त्या शहराचे पालकत्व घेणारा नेता लागतो. निदान ते शहर औद्योगिकीकरणाची गती पकडेपर्यंत तरी...राज्यातील अन्य प्रगत शहरांच्या वाटचालींवर नजर टाकली तर तेच दिसेल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील सांगलीचे मागासलेपण नेतृत्वाच्या पोकळीत आहे.\nएखादे शहर पुढे जायचे तर त्या शहराचे पालकत्व घेणारा नेता लागतो. निदान ते शहर औद्योगिकीकरणाची गती पकडेपर्यंत तरी...राज्यातील अन्य प्रगत शहरांच्या वाटचालींवर नजर टाकली तर तेच दिसेल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील सांगलीचे मागासलेपण नेतृत्वाच्या पोकळीत आहे. प्रगल्भ नेतृत्वाचा हा दुष्काळ सरता सरत नाही, असे आजचे वास्तव आहे. सांगलीकरांनी मात्र सतत भाकरी परतून त्या शक्‍यता आजमावल्या आहेत. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या पदरात भरभरून माप टाकून तेच आजमावले. मात्र चार वर्षांच्या वाटचालीनंतर भाजपचे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगलीकरांच्या अपेक्षांना कोणता न्याय दिलाय असे म्हणता येईल\nखरे तर सांगली-मिरजेतून विधानसभेत भाजपचेच आमदार आहेत. आता सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे या दोन्ही\nआमदारांकडे महापालिका क्षेत्राची धुरा आहे. राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे हे दोन्ही आमदार आहेत. मात्र त्यांना या दोन्ही शहराचे नेतृत्व आपल्या कवेत घेता आलेले नाही. मदन पाटील यांच्या अकाली जाण्यामुळे आणि संभाजी पवार आता राजकीय निवृत्तीकडे गेल्याने सांगलीचा नवा नेता कोण हे लोकांना आता ठरवावे लागेल. चार टर्म आमदार राहिलेल्या संभाजी पवार यांना महापालिकेत सत्ता मिळाली नाही आणि तीस वर्षे पालिकेत सत्ता राबवणाऱ्या मदन पाटील यांना शहर पुढे नेणारे नेतृत्व देता आले नाही.\nपरवा काँग्रेसचे नेते विशाल पाटील खरं ते बोलून गेले..., ते काय म्हणाले गेल्या २० वर्षांत सांगलीत काहीच बदल झाला नाही. या टीकेत तथ्य आहे. आमच्या नेत्यांनी सत्ता आणली; मात्र कारभारी आलटून पालटून ठरावीक चौकडीच राहिली. त्यांनी सत्ता आपल्याला हवी तशी एकमेकांच्या सोयीने वापरली. अशा कारभाऱ्यांच्या हातात शहराच्या सत्तेच्या किल्ल्या होत्या की, त्यांनी निवडून येण्यापुरतेच नेत्यांना पुढे केले आणि टक्‍केवारीच्याच खेळात रमले. यामुळे सांगली-मिरजेचे अपरमित नुकसान झाले आहे.... विशाल पाटील यांनी लोक बोलतात...\nपत्रकार जे मांडतात, त्याला फक्त दुजोरा दिला. ते असेही म्हणाले की; खूप वर्षांनी सांगलीत येणारे लोक सांगलीबद्दल हेच बोलतात की, इथले रस्ते, बसस्थानक सारं काही जसंच्या तसंच आहे. अगदी महापालिका झाली तरी. शहर न बदलण्याची कारणे अनेक आहेत. पालिकेतील लोक बदलले नाहीत. केवळ बगलबच्चांची सोय व्हावी म्हणून इथे आयुक्तही ताकदीचे आणले नाहीत. तेच भाजपचे नेते करू पाहत आहेत. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कालच दोन्ही काँग्रेसमधील ३० आजी-माजी नगरसेवकांसाठी पायघड्या घातल्याचे जाहीर केले आहे. मग बदलणार काय भाजपमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतीलच भरणा असेल तर बदलणार काय भाजपमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतीलच भरणा असेल तर बदलणार काय अर्थात त्यातल्या किती जणांना उमेदवारी देणार हे गाडगीळांनी उघड केलेले नाही; मात्र सत्तेसाठीच्या गोळाबेरजेसाठी ते करीत असावेत. मात्र घोटाळेबाजांना पवित्र करून भाजप सत्ता मिळवणार असा एक संदेश गेला आहे. त्यामुळे विशाल पाटील म्हणतात त्याप्रमाणे सत्ता ठरावीक चौकडीकडेच असेल.\nकाँग्रेसपुढे आव्हाने अनेक आहेत त्यात राज्यात केंद्रात सत्ता नाही, आपल्याच कारभाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर उत्तरे काय देणार आणि नेतृत्वाची पोकळी. राष्ट्रवादीपुढे गटबाजीसह पूर्ण महापालिकाक्षेत्रातील नेटवर्कचा प्रश्‍न आहे. भाजप ताकदीने उतरेल. कधी नव्हे इतकी रसद भाजपकडेच असेल असे संकेत आहेत. भाजपसाठी ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम असेल. त्याबरोबरच आता साऱ्यांना बाजूला ठेवून चौथा पर्याय पुढे येऊ घातला आहे तो आप आणि सांगली सुधार समितीचा.\nया सर्व गोंधळात पुन्हा एकदा नेतृत्वाचा प्रश्‍नच प्रकर्षाने जाणवतो आहे. सांगली-मिरज-कुपवाड या तीन शहरांच्या महापालिकेचे नेतृत्व कोण करणार यापूर्वी राज्यस्तरीय नेते असलेल्या आर. आर. पाटील किंवा पतंगराव कदम यांनी महापालिकेकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यावर ते तालुक्‍यापुरतेच बघतात अशी होणारी टीकाही रास्तच होती. आत्ताही खासदार संजय पाटील कधीकाळी सांगलीचे उपनगराध्यक्ष असूनही सांगलीसाठी त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील एकही योजना आणलेली नाही. विशेषतः काळ्या खणीच्या विषयावर त्यांनी प्रारंभी पुढाकार घेतला; मात्र त्यानंतर ते फिरकलेच नाहीत.\nराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कदाचित आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील. सांगली-मिरजकरांनी त्यांना मोठ्या विश्‍वासाने नेतृत्वाच्या किल्ल्या सोपवल्या होत्या; मात्र आता त्यांना पक्षातील गटबाजी संपवतानाच नाकीनऊ आले आहेत. सध्या तेच शहरात खूपच बॅकफूटवर आले आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या कारभाऱ्यांनी पाच वर्षे सेटलमेंटच केली. दुसरीकडे विशाल पाटील यांना महापालिकेतील काँग्रेसजणांचा ठाम विरोध आहे.\nमाजी मंत्री प्रतीक पाटील यांनी लोकसभेतील पराभवानंतर विजनवासच पत्करला आहे. पालिकेच्या कारभारात त्यांनी लक्ष घातले नाही आणि कारभाऱ्यांनीही त्यांना तशी कधी संधी दिली नाही. विश्‍वजित कदम यांनी मध्यंतरी शहरात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र आता कड���गाव-पलूस मतदारसंघाकडे ते अधिक लक्ष देतील असे दिसते. पोटनिवडणुकीमुळे त्यांना तिकडे जावे लागेल. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आता धुरा सांभाळण्यासाठी उंबरठा ओलांडलाय खरा; मात्र त्यांना त्यांच्या सभोवतीची त्याच कार्यकर्त्यांची चौकट पार करता आलेली नाही. सध्या त्यांचा स्वतःपेक्षा कदम गटावरच भरवसा अधिक आहे.\nया चित्रात संपूर्ण महापालिकाक्षेत्राला नेतृत्व कोण देऊ शकेल याची पोकळीच दिसते आहे. यातला कोणीही नेता आजघडीला तरी हे शहर राज्यातील अग्रेसर शहर करण्यासाठीचा वकूब दाखवू शकलेला नाही. जी इथल्या युवा पिढीची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड, नाशिक, काही प्रमाणात कोल्हापूर, सोलापूर ही शहरे तुलनेने खूप पुढे गेली. इथे मात्र नवी गुंतवणूक आली नाही की उद्योग आला नाही. त्यामुळे हे शहर पेन्शनरांचे झालेय.\nदोन राष्ट्रीय महामार्ग सांगलीतून जात आहेत. ड्रायपोर्टसारखी एका विकास केंद्राची घोषणा झाली आहे. सांगली-कोल्हापूरचे चौपदरीकरण रेंगाळले आहे. रेल्वेच्या डबल ट्रॅकची, मिरज जंक्‍शनच्या अद्ययावतीकरणाच्या घोषणा वारंवार झाल्या आहेत.\nसिंचन योजनांच्या निधीबाबतही घोषणा झाल्या आहेत. एमआयडीसीत हालचाल नाही. घोषणा पुढे नेऊन त्या प्रत्यक्षात आणणे हे आव्हान आहे. खरे तर काँग्रेसच्या घोटाळ्यांबद्दल ओरड करणाऱ्या भाजपला नगरविकास खाते स्वत:कडेच असतानाही एकही कारवाई करण्याचे धाडस झाले नाही. वसंतदादा बॅंकेत अडकलेल्या ठेवीबाबत कारवाई हायजॅक करणाऱ्या भाजपचा कोणता नेता यात अडकलाय, असा प्रश्‍न लोकांनाही पडलांय एकूणच नेतृत्व धमक कोणात आहे काय, असाच सवाल नेत्यांना विचारावा लागत आहे.\nमहापालिकेत नेटका प्रशासक आणला तर तो आपले किंवा आपल्या जीवावरील बगलबच्चांचे उद्योग बंद पाडेल अशी भीती नेत्यांना वाटत असते. त्यामुळे आयुक्‍त आपले ऐकणाऱ्यातील असावा असाच सातत्याने विचार नेत्यांनी केला आहे. मधल्या काळात अश्‍विनकुमार त्यानंतर दत्तात्रय मेटके अशा काही अपवादात्मक आयुक्‍तांनी काही धाडसी निर्णय घेतले. अर्थात असे काही अपवाद वगळता, सांगली-मिरजेच्या प्रश्‍नांवर धाडसी निर्णय घेणारा प्रशासकच येथे मिळाला नाही. त्यामुळे शहरांचा विकास खुंटला आणि महापालिका बाल्यावस्थेतच रांगत राहिली आहे.\nप्रसंगी रेल्वेने चारा - जानकर\nपुणे - दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहेच; स्थिती बिकट असलेल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यांना प्रसंगी...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nबियाणे दिली पेरायला; पाणी नाही प्यायला... पशुधन धोक्यात\nब्रह्मपुरी (सोलापुर) : मंगळवेढा तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासनाने नोव्हेम्बर महिन्यात मका व ज्वारी पेरन्यास दिली .यावर्षी पावसाची अवकृपा...\nमुंबई - राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे मागितलेला निधी अडकल्याने मुख्यमंत्री निधीला हात घालण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. राज्यात...\nपारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार\nबारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhide-guruji-has-nothing-to-do-with-rioting-says-shivpartisthan-hindusthan/", "date_download": "2019-01-20T13:22:48Z", "digest": "sha1:JRO7OIEZNUXZKHDZ7E3NZEC3FSIB3QU7", "length": 13587, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दंगल प्रकरणात भिडे गुरूजींचा काहीही संबंध नाही; आंबेडकरांनी गुरुजींची माफी मागावी - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदंगल प्रकरणात भिडे गुरूजींचा काहीही संबंध नाही; आंबेडकरांनी गुरुजींची माफी मागावी – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस��थान\nसातारा: भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिनी घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी भिडे गुरुजींचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण साता-यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले.\nसातारा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला श्री शिवप्रतिष्ठाचे प्रवक्ता व सहजिल्हा कार्यवाहक सागर आमले, काशिनाथ शेलार, जिल्हा कार्यवाहक सतीश ओतारी उपस्थित होते.\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश…\nआरोप खोटे; गुरुजींचा सहभाग नाही\nसागर आमले म्हणाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना देश, देव, धर्म यासाठी तरुणांच्या मनामध्ये जागृती व भक्ती निर्माण करण्याचे कार्य अनेक वर्षे अव्याहतपणे करत आहे. संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गडकोट मोहिमा, दुर्गामाता दौड यासरखे देशभक्तीचे, धर्मभक्तीचे कार्यक्रम राबविले जातात. या कार्यात महाराष्ट्रातील सर्व अठरापगड जातींचे तरुण सहभागी असतात. देशभावनेने कार्य सुरु असताना प्रतिष्ठानवर खोटे आरोप केले जात आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतूनच या दंगलीला चिथावणी देण्यात आली. ही दंगल पूर्वनियोजित होती. जिग्नेश मेवानी या बाहेरील नेत्याचा येथे काय संबंध होता. घडल्या प्रकारामध्ये गुरुजींचा अर्थाअर्थी संबंध नाही. गुरुजींनी सदर प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातलेले नाही. कोठे सभा घेतली नाही, कोणतेही आवाहन केलेले नाही, वक्तव्य केलेले नाही. ते त्यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक झाल्याने सांत्वनासाठी ईश्वरपूर (इस्लामपूर) येथे गेले होते. असे असताना त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यात आला.\nप्रतिष्ठानचे कार्य सहन होत नसल्यानेच त्यांचे नाव गोवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. आंबेडकरांचे नक्षल कनेक्शन प्रकाश आंबेडकर यांना आमच्या प्रतिष्ठानचे नाव नीट माहित नाही त्यामुळे भिडे गुरुजींबद्दल माहितीच नसणार. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याची चौकशी करावी. भीमा कोरेगाव येथील शौर्य ��िन कार्यक़्रमाचा संयोजक अनंत तेलतुंबडे असून तो प्रकाश आंबेडकर यांचा मेहुणा आहे. त्याचा भाऊ मिलींद तेलतुंबडे हा माओवादी असून नक्षलवाद्यांचा म्होरक्या आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. देशात अस्थिरता माजवण्याचा प्रकार असून प्रकाश आंबेडकर यांच्या नक्षल कनेक्शनची चौकशी करावी.\nज्या माणसाने गोल्ड मेडलिस्ट असताना पायात चप्पल घातली नाही, देश-देव-धर्मासाठी आयुष्य वाहिले त्या ॠषीतुल्य व्यक्तीमत्त्वावरचे आरोप सहन केले जाणार नाहीत. आंबेडकरांनी गुरुजींची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात रान उठवले जाईल, असे सतीश ओतारी यांनी सांगितले. बंद काळातील नुकसान भरपाई भारिपकडून वसूल कराभीमा-कोरेगाव येथील घटनेनंतर भारिप बहुजन महासंघाकडून जो बंद पुकारण्यात आला तो बेकायदेशीर असून या काळात समाजाचे जे काही नुकसान झाले ते भारिप बहुजन महासंघाकडून वसूल करावे, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे काशिनाथ शेलार यांनी सांगितले.तेढ निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रकारया प्रकरणात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेत असून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, यामागील सूत्रधाराचा छडा लावून सामाजिक वातावरण शुद्ध व निकोप रहावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवाय उद्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक प्रांत व तहसील कार्यालयात प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला\nटीम महारष्ट्र देशा : मैदानाच्या बाहेर असून देखील सतत चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने निलंबन झाल्यानंतर आज…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-govt-to-recruit-teachers-in-private-schools-too/", "date_download": "2019-01-20T13:22:36Z", "digest": "sha1:5ZCWFJXC2UF43NTFUYW7K2ITOMLVOCPI", "length": 6778, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारचा खासगी शिक्षण संस्था चालकांना जबर दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारचा खासगी शिक्षण संस्था चालकांना जबर दणका\nमहाराष्ट्र सरकारने घेतला क्रांतिकारी निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा : खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार असल्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.सरकारने 23 जून 2017 रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता दरवर्षी मे महिन्यात खासगी शाळांमधील शिक्षक भरती राज्य सरकारच करणार आहे.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nदरम्यान, सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. आता शिक्षक भरतीसाठी पवित्र व्हिजिबल टू ऑल टिचर्स या पोर्टलचा उपयोग केला जाणार आहे. तर शिक्षण सेवकांना कोणती संस्था मिळेल त्याचंही नियंत्रण राज्य सरकारकडे असेल.\nसमायोजन झाल्यानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षणसेवकांची भरती होईल. राज्य सरकार अभियोग्य आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करणार आहे.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइंदोर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/15856", "date_download": "2019-01-20T13:00:03Z", "digest": "sha1:O3ZCNNIME7PMAMN7WUN5T7AY7SZ226YV", "length": 53071, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ८ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /हाफ राईस दाल मारके /हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ८\nहाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ८\nदिप्याला न्यायला अचानक त्याची आली होती या घटनेचा परिणाम सगळ्यांच्या मनावर खोलवर झाला होता. ढाबा चालू असूनही जो तो आपापल्या मनात अंतर्मुख होऊन विचार करत होता. दिपूला न्यायला आज त्याची आई आली. तिनेच त्याला हाकलले होते. ती त्याची सावत्र आई होती. त्याला जायचे नव्हतेच. पण आई निघाली तसा तो किती रडला.\nवय कितीही असले तरी आई नसण्याचे दु:ख तितकेच तीव्र असते. दिपू तर पंधरा वर्षांचा होता. त्याला आई होतीही पण दिपू गेला नव्हता.\nप्रत्येक जण भटारखान्यात वारंवार जाऊन दिपूकडे बघून येत होता. तो रडत तर नाही ना काम करतोय की उदासवाणा बसलाय...\nपण काजलला आल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक चमत्कार बघायला मिळाले होते आनि त्याच दिवशी आणखीन काही बघायला मिळणारही होते.\nपहिल्यांदा अबूबकरने बाबांना फुकट जागा दिली. त्यानंतर कळले की पद्याचे लग्नच मोडले. तोपर्यंत दिपूची आई आली. ते एक मोठेच प्रकरण झाले. आणि हे सगळे चमत्कार संपतात तोवर दिपूने भटारखान्यात चालवलेला पराक्रम पाहून ती अन तिची आई थक्क झाल्य��.\nकाय मुलगा आहे का काय हा ढाबा चालवतो अबूबकर आपला हे पातेले उचल, ते तिकडे कर असे करत होता. विकी का कुणास ठाऊक अबू किंवा दिपूने सांगीतल्याशिवाय हलत नव्हता अन उदासवाणा बसला होता. आणि दिपू काही झालेच नाही या थाटात वादळी वेगात पदार्थ पुरवण्याच्या मागे लागला होता. ढाबा भरलेला होता.\nआणि त्याचवेळी सर्व पोरे कुतुहलाने काजललाही बघून जात होती. एकदा ती ढाब्यात बाहेर गेली. बाहेर गिर्‍हाईके बघणारी पोरेही तिच्याकडे कुतुहलाने पाहात होती. अजून कुणालाही काजलशी बोलण्याची किंवा काही चौकशी करण्याची संधीच मिळालेली नव्हती.\nकाजलची आई मात्र चिवड्याच्या दुकानावर बसून कुजबुजत यशवंतला सांगत होती.\n एकही बाई नाही. मी अन काजल कसे राहायचे पिंपळगावला राहता नाही का येणार पिंपळगावला राहता नाही का येणार अन हे अबू अन गणपत काय मारामार्‍या करतायत अन हे अबू अन गणपत काय मारामार्‍या करतायत तो अब्दुल का कोण आहे तो कसला दारुडा तो अब्दुल का कोण आहे तो कसला दारुडा बघा ना, दुसरी जागा मिळेल बघा ना, दुसरी जागा मिळेल तुम्ही एकटे कामाला येत जा इथे तुम्ही एकटे कामाला येत जा इथे\nयशवंतला हे मुळीच पटत नव्हते. त्याच्यादृष्टीने सगळे अतिशय चांगले होते. सगळ्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते हे त्याने पाहिले होते. एकही मुलगा मवालीपणा करणार नाही याची त्याला खात्री होती. गणपतचाचा स्वतः बालबच्चेवाला माणूस होता. यशवंत तिला 'जागा मिळेपर्यंत काही दिवस राहू' असे म्हणत होता. पण.. दोघांनाही माहीत नव्हते की ते इथे बरीच वर्षे राहणार आहेत.. आणि जाताना ढसाढसा रडणार आहेत.\nअंधार पडला. यशवंतची बायको सीमा खोलीत आली. तिच्याजवळ असलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर उदबत्ती लावून तिने नमस्कार केला. यशवंतकडूनच घेतलेली चिक्की प्रसाद म्हणून ठेवली अन नंतर सगळ्या मुलांना वाटायला गेली. चिक्कीचे कुणालाच अप्रूप नव्हते. पण ही चिक्की प्रसाद म्हणून वाटली जात आहे हे कळल्यावर मुलांनी हात जोडून काहीतरी पुटपुटून चिक्कीचे तुकडे तोंडात टाकले.\nआनि त्यावेळेस दादूच्या लक्षात आले... मगाचपासून विकी बोलेनासाच झाला आहे. पण आत्ता विचारण्याची वेळ नव्हती.\nमात्र, सायंकाळी साडे सात वाजता आलेली बस जेव्हा थांबली तेव्हा नवाच प्रकार झाला. कॅप्टन झिल्या धावाधाव करून सगळा शो मॅनेज करत असताना एका टेबलापाशी खाडकन थांबला.\nआणि मग नुसता जल्लोष झाला.\nझिल्याची बहीण नाशिकहून तिच्या नवर्‍याबरोबर गुजरातला चालली होती. तिला निश्चीत कोणता ढाबा ते माहीत नव्हते. पण याच भागातील एका ढाब्यावर झिल्या कामाला आहे हे तिला माहीत होते. तीही जरा उत्सुकतेनेच बघत होती. अन तेवढ्यात मागून झिल्या त्या टेबलपाशी आला होता.\nदोघांनी एकमेकांना जवळ घेतले. रेहाना तिचे नाव झिल्याहून चक्क तेरा वर्षांनी मोठी होती. असेल पस्तीशीची त्यांची मुले चाचीबरोबर नाशिकलाच राहिली होती. हे दोघेच गुजरातला कुणीतरी नात्यातले वारले म्हणून चालले होते. रेहानाचा नवरा इरफानही प्रेमळ होता. त्यानेही झिल्याला मिठी मारली. झिल्या दोघांना मुलासारखाच होता. झिल्या अनाथ असला तरी दीदी असल्यामुळे त्याला अनाथपण जाणवायचे नाही.\nमालेगावला असताना पाच एक वर्षांपुर्वी गल्लीच्या जवळच्या गल्लीत राहणार्‍या अबूबकर नावाच्या माणसाने पद्याबरोबर पाठवलेल्या निरोपावर भाळून झिल्या ताईला सांगून ढाब्यावर नोकरी करायला निघून आला होता. ताईने त्याला समजावले खरे, पण तिच्याही दृष्टीने पोरगं कामाला लागणं बरच होतं पण मालेगावात का राहात नाही यावर खूप चर्चा झाली होती. शेवटी फिरायला मिळणार या झिल्याला असलेल्या मोहाबाबत परवानगी मिळाली अन खुषीखुषी झिल्या रामरहीम ढाब्यावर रुजू झाला. सुरुवातीला वर्षातून दपाचवेळा मालेगावला जाणारा झिल्या गेल्या तीन वर्षात चक्क एकदाही गेला नव्हता. कधीकधी पत्र पाठवायचा इतकेच पण मालेगावात का राहात नाही यावर खूप चर्चा झाली होती. शेवटी फिरायला मिळणार या झिल्याला असलेल्या मोहाबाबत परवानगी मिळाली अन खुषीखुषी झिल्या रामरहीम ढाब्यावर रुजू झाला. सुरुवातीला वर्षातून दपाचवेळा मालेगावला जाणारा झिल्या गेल्या तीन वर्षात चक्क एकदाही गेला नव्हता. कधीकधी पत्र पाठवायचा इतकेच खरे तर भांडणे नाहीत काही नाही, पण माणसे दूर राहायला गेली की काही काळाने त्याचे वाटणारे दु:खही कमी होते अन सवयही जाते तसे झाले. रेहानाही तिच्या संसारात गढलेली होती. शेवटी नोकरीच्या निमित्ताने इरफान नाशिकला आला. एकदाच नाशिकला जाऊन झिल्या घर बघून आला होता. पण त्यानंतर नाही.\nआज ध्यानीमनी नसताना बहीण दिसळ्यावर लहानपणचे दिवस आठवले. कशी ती आपल्याला चालवायची, रस्त्यातील काय काय दाखवायची खायला द्यायची. कौतुके करायची. स्वतः शर्ट शिवून द्यायची.\nम���त्र, झिल्याला शाळेतच घातले नव्हते. कारण, रेहानाची नववी झाल्यानंतर आई वडील गेले अन रेहानाला काहीबाही कामे करायला लागली. गल्लीत सगळी चांगली माणसे होती. नाहीतर अशा वयात मुलांना सांभाळणार कोण\nरेहाना वर्षभरातच किरकोळ घरकामे करून महिना सातशे आठशे रुपये कमवू लागली होती. झिल्याला मोठे करणे हे तिचे आवडते कर्तव्य होते.\nकष्टात दिवस काढणार्‍या रेहानाला स्वतःकडे बघायला वेळही मिळत नव्हता अन तेवढे पैसेही नव्हते. पण वय होते. तारुण्यात प्रवेश केलेल्या रेहानाचे सौंदर्य असामान्य नसले तरी दिसायला ती नीटस होती. गल्लीतील मुले मात्र तिला बहीण समजत एक सोडून एक मुलगा असेल तिच्याहून सात आठ वर्षांनी मोठा पण तो तिला बहीण समजायचा नाही. त्यावेळेस त्याचे वडील सायकलवर फिरून चना चोर विकायचे. ते म्हातारे होत होते. आई नव्हतीच. मग त्या मुलाने काही ना काही कामे सुरू केली. वर्षभरात त्याने गल्लीत दुकान टाकले, चना चोरचे पण तो तिला बहीण समजायचा नाही. त्यावेळेस त्याचे वडील सायकलवर फिरून चना चोर विकायचे. ते म्हातारे होत होते. आई नव्हतीच. मग त्या मुलाने काही ना काही कामे सुरू केली. वर्षभरात त्याने गल्लीत दुकान टाकले, चना चोरचे मग त्यात चुरमुरे, फरसाण हेही आले. मग हळूहळू चहा आला.\nदोन अडीच वर्षाचा छोटा झिल्या चाचा चाचा म्हणत त्याच्याकडून खाऊ मागू लागला. मग तोही देऊ लागला प्रेमाने मग तो हळूहळू रेहानाच्या घरी रोज एक बर्‍यापैकी खाऊ असलेले पुडके पाठवू लागला.\nचहाही मिळत असल्यामुळे दुकानावर गर्दी बरीच असायची. हळूहळू गल्लीतील पोरांना प्रकार लक्षात यायला लागला. हरकत असायचे खरे तर काही कारण नव्हते. त्या दोघांचे लग्न झाले असते तरी चालण्यासारखे होते. पण पोरांच्या लक्षात आता एक नवीन गोष्ट आली. रेहाना ही मुलगी याला लाईन देते तर आपण काय घोडे मारले आहे ही मुलगी याला लाईन देते तर आपण काय घोडे मारले आहे मग त्यांच्यात थट्टा मस्करी व्हायची. रेहानाला हे माहीतच नव्हते.\nतिच्या मनात वेगळीच वादळे सुरू झाली होती. चहावाला रोज आपल्या घरी पुडा पाठवतो म्हणून सुरुवातीला त्याच्याकडे मायेने पाहून हसणार्‍या रेहानाला तो आवडू लागला होता. मग ती झिल्याला हळूच विचारायला लागली. 'आज चाचाने क्या दिया, क्या कहरहे थे' झिल्या आपला बाळबोधपणे सांगायचा.\nसहा महिने असेच गेले. आता रेहाना अन चहावाला बिनदिक्कत एकमेकांशी मिनिटभर थांबून बोलायला लागले. चहावाल्याला वडिलांनी गल्लीत एकट्या मुलीशी बोलू नये असे सांगीतले. रेहाना एका धनाढ्याच्या हवेलीवर स्वच्छतेचे काम करायची.\nगल्लीत आता हळू आवाजात चर्चा सुरू झाली होती. इतर कुणी रेहानाशी इतके बोलत नाही, हाच बोलतो. इतर कुणी रेहानाला किंवा झिल्याला काही देत नाही, हाच देतो. वडिलांच्या कानावर चर्चा गेली तसे त्यांनी मुलाला आणखीन समजावून पाहिले. काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा तेच सुरू झाले.\nआणि महिन्या दोन महिन्यातच मुहब्बत का इजहार होगया. दोन्ही बाजुंनी डोळ्यांनी 'ना हरकत' प्रमाणपत्रे दिली. भेटींमधील दिलचस्पी अन ओढीची तीव्रता बेसुमार वाढू लागली.\nआणि एक दिवस झिल्या बाहेर खेळत असताना चहावाला तिच्या घरात गेलेला काहींनी पाहिला. दहा मिनिटांनी कुणीतरी पोरे जमवून रेहानाच्या घरावर थाप मारली. प्रचंड दडपणात दार उघडल्यावर चहावाल्याची धुलाई झाली. रेहानाला खूप लोकांनी झापले. ती हमसाहमशी रडत होती. चहावाला आक्रोशत होता. शेवटी त्याने 'आम्ही लग्न करणार आहोत' असे सांगीतल्यावर लोकांनी आणखीन मारले. ज्या धनाढ्याकडे रेहाना काम करायची तो मधे पडला. त्याने चहावाल्याला सज्जड दम भरला. गल्लीत राहून पोरी बाळींकडे असा बघणारा मुलगा त्यांना नको होता. संपूर्ण गल्लीने चहावाल्याच्या वडिलांची जबाबदारी घेतली. ते सज्जन होते. आदरणीय होते. मात्र याला हाकलून दिला. कपडे फाटलेले, खिशात दुकानातल्या गल्ल्यावरील सातशे रुपये, अंगावर सर्वत्र अतोनात मार खाल्याच्या खुणा, प्रचंड वेदना.. हे साहित्य गेहून चहावाल्याने मालेगाव सोडले ते कायमचेच चहाचे दुकान आता वडील व गल्लीतला एक छोटा मुलगा असे चालवू लागले.\nत्याच गल्लीतील एका लांबच्या नातेवाईकाकडे तो एक दिवस आलेला असताना त्या नातेवाईकाने त्याच्या लग्नाची गोष्ट काढली. तो लाजत लाजत 'लडकी देखरहे है घरवाले' म्हणाला. रेहाना त्याला लांबून दाखवण्यात आली. इरफान अत्यंत मोठ्या मनाचा होता. त्याच्या घरचेही तसेच होते. रेहानाचा सर्वश्रुत इतिहास ऐकूनही केवळ ती अनाथ आहे हे पाहून इरफानचे तिच्याशी लग्न लावण्याचे पंधरा दिवसात ठरले.\nगल्लीला रोषणाईने सजवले होते. सगळेच आनंदात होते. थाटामाटात लग्न झाले. तेव्हा इरफान बावीस वर्षांचा आणि रेहाना सोळा सतरा वर्षांची होती.\nतेरा वर्षे झाली पण रेहानाच्य�� डोक्यातून मात्र चहावाल्याचा विचार कधीच गेला नाही. इरफानने खूप मनोधैर्य देत तिला हळूहळू रमवले. दोन मुले झाली. सगळे नाशिकला सेटल झाले. दरम्यान झिल्या ढाब्यावर कामाला लागला. इरफानने त्याला जाताना पैसेही दिले. मात्र, ते दोघेही आजवर ढाब्यावर गेलेले नव्हते. झिल्याच अधेमधे यायचा. त्याचेही येणे कमी झाल्यावर रेहानाला खूप आठवण यायची. मग ती पत्र धाडायची. त्याला मात्र झिल्या अगदी मनापासून उत्तरे द्यायचा.\nअनेकदा एकांत असताना रेहानाला चहावाल्याची आठवण यायची. त्याला पडलेला मार आठवून ती कळवळायची. डोळ्यात पाणी यायचे. पण इरफान सारखा साथीदार असल्याने तिला खूप आधार होता. इरफानच्या याच स्वभावाने तिला तो देवमाणूस वाटत होता.\nआणि आज ध्यानीमनी नसताना ढाब्यावर झिल्या भेटला.\nअबू अन चाचाच्या आग्रहावरून इरफान अन रेहानाने अक्षरशः ज्या बसमधून आले ती सोडून दिली.\nचाचा उद्या त्यांना एक ट्रॅक्स करून बॉर्डरपर्यंत पाठवून तेथून पुढे बसच्या तिकीटाचे पैसे देणार होता आणि आज हिंदू मुस्लीम काहीही न बघता अन तिथी वारही काहीही न बघता ढाबा बंद झाल्यावर मध्यरात्री राखी पोर्णीमा साजरी होणार होती. त्यानंतर अबूतर्फे सगळ्यांना कॉकटेल डिनर होते. यशवंतने सांगीतले की काजल खूप छान गाते. काजलचे गाणे ठेवण्यात येणार होते.\nरेहाना रामरहीम ढाब्याची बहीण ठरलेली होती.\nअनोळखी माणसाचे प्रेम मिळाले ना.... तर जगज्जेते असल्यासारखे वाटते. एव्हर एक्स्पिरिअन्स्ड\nरेहानाला आत्ता ढाब्याची राणी असल्यासारखे वाटत होते. जो तो तिच्याशी बोलून, तिचे कौतूक करून जात होता. इरफानला जावयाचा मान मिळत होता. कारण अबूने आधीच रेहानाच्या बस कंडक्टरला 'मेरी बेटी नही आयेंगी' असा प्रेमळ संदेश दिलेला होता. रोजचे कंडक्टर्स अन ड्रायव्हर्स ओळखीचेच होते. झिल्याला सुट्टी मिळाली होती. पद्या गल्ल्यावरून उतरून पुन्हा कॅप्टन झाला होता. अबू स्वतःच्या हाताने मटन बिर्याणी बनवत होता. चाचा गल्ल्यावर बसला होता. झरीनाचाची अन तिचा मुलगा रेहानाला बघायला आले होते. अब्दुल पिऊन पडला होता. त्याला शुद्ध आली की तो येणारच होता. काजल रेहानाकडेच बसली होती.\nपार्टी म्हंटल्यावर पद्या अन बाळ्यामधे आधीच खाणाखुणा झाल्या होत्या. बाळ्या शिरवाडला पळाला होता. बीअर आणायला. जी रात्री चोरून प्यायची होती. अर्थात, आता पद्याला चोरून प्याय��ी गरज नव्हती. अबूने त्याला मोठ्यांमधे समाविष्ट करून घेतले होते.\nरात्री एक वाजता हळूहळू पार्टी सुरू झाली. सीमाने आज शिरा केला होता. ढाब्यावर जाऊनच रवा आणायला संध्याकाळीच यशवंतला तिने पिटाळलेले होते. त्यावेळेस दुकान समीरने मॅनेज केलेले होते.\nआणि एकेक जण येऊन बसायला लागला. राखीआधी बहुतेकांना बाटलीची घाई होती. राखी म्हणून धागेच होते. पण ते एका ताटात ठेवलेले होते. ताई आलेली असल्याने चोरूनही झिल्या बीअर घेणे शक्य नव्हते.\nआणि झरीनाचाचीला घ्यायची असूनही रेहाना अन सीमासमोर आपण घेतो हे माहीत होऊन द्यायचे नव्हते.\nअबू कायमच पीतच होता. त्याच्या दृष्टीने काहीच फरक पडत नव्हता.\nपण पार्टी सुरू झाली. अन एकाच तासात गप्पांना ऊत आला. मग इरफानने त्यांची कहाणी सांगीतली. झिल्या कसा ढाब्यावर आला, त्यांनी नाशिकला सेटल झाल्यावर कशी प्रगती केली वगैरे\nमग आणखीनच जोरात गप्पा सुरू झाल्या. काजलने जंजीरमधील 'दिवाने है दिवानोंको ना घर चाहिये' म्हणून दाखवले. जोरात टाळ्या मिळतायत म्हंटल्यावर तिने सुनो सजना गाऊन दाखवले. काजलचा गळा गोडच होता. गाण्याचे ज्ञान व भान दोन्हीही होते. मूड मस्त जमला होता.\nआता एकमेकांना गायचा आग्रह सुरू झाला. कुणीही कसेही गायला लागले. दोन बाटल्या संपल्या तेव्हा अडीच वाजले होते. मग राखीची आठवण आली. पण त्यापुर्वी बिर्याणीची राउंड झाली. आज तर चक्क चाचानेही 'अबूची अशी बिर्याणी कित्येक वर्षात खाल्ली नव्हती' असे विधान केले. दिपू टकामका रेहाना अन इरफानकडे बघत होता. अचानक झिल्याचा भाव किती वधारलाय हे त्याला दिसत होते. सगळ्याच मुलांना वाटत होते. झिल्यावर किती बेहद्द प्रेम आहे अबू अन चाचाचे आपल्यावरही असेल का या प्रश्नांची उत्तरे रामरहीम ढाबा त्या त्या वेळी देतच होता हे त्या अजाणांना समजत नव्हते.\nपहाटेचे सव्वा तीन वाजले होते.\nआणि अचानक विकी रडायला लागला. आत्ता सगळ्यांच्या लक्षात आले की विकी बोलतच नव्हता. एकदम सन्नाटा पसरला. रेहाना अन इरफान खूप गंभीर झाले. सगळेच गंभीर झाले होते. पाच दहा मिनिटे रडल्यावर कुणीतरी विचारले.\nअबू - कायको रोता विकी... बोल ना... देख कितनी अच्छी पार्टी होरही अपनी...\nविकीने डोळे पुसले. तो उठून निघून जायला लागला. त्याला कुणी अडवत कसे नव्हते हेच कळत नव्हते. काजल मात्र आत्ताही उठली.\n एकाच हाकेने थबकला विकी. काजलने मागून जाऊन त्���ाला स्वतःकडे वळवले.\nकाजल - आओ ना.. रोओ मत... क्या हुवा.. मुझे बताओ...\nबहीण बहीण म्हणतात ती हीच झिल्याला रेहानादीदी आल्याचा आनंद का झाला असावा हे विकीला एका क्षणात समजले. काजलच्या स्पर्शात अपरिचित आपुलकी होती. अशी ओलावलेली आपुलकी आजतागायत विकीने अनुभवलेली नव्हती. मंत्रावल्यासारखा तो तिच्याकडे बघत पुन्हा येऊन बसला. अन बोलायला लागला.\n\"खायला कायबी नव्हतं त्या दिवशी.... मी दोन पुर्‍या पळवल्या स्टॉलवरून ... आईने पायले... खूप मारलं... मी पळून गेलो... बापाने धरून आणलं पुन्हा. पण... जर तो कमवतच नसेल तर... आम्ही काय खायचं.. कशाला घालतात जन्माला भीक फक्त मागायला शिकवली होती... पण दिवसात भीक किती भेटंल भीक फक्त मागायला शिकवली होती... पण दिवसात भीक किती भेटंल वीस रुपये नायतर पंचवीस रुपये.. त्यात चौघं खाणार... भैन तर गाडीखाली गेलीच एका... रस्त्यावर हिंडणार्‍या अन खेळणार्‍या प्वारांकडे कोण आई बाप लक्ष ठेवतायत वीस रुपये नायतर पंचवीस रुपये.. त्यात चौघं खाणार... भैन तर गाडीखाली गेलीच एका... रस्त्यावर हिंडणार्‍या अन खेळणार्‍या प्वारांकडे कोण आई बाप लक्ष ठेवतायत चोरी करायची नाय.. बर.. नाय करत.. पण भीक मागायची चोरी करायची नाय.. बर.. नाय करत.. पण भीक मागायची का तुमको हाथ पैर नय तुम हमको जनम देके काम नय कर सकतां तुम हमको जनम देके काम नय कर सकतां मग येता जाता कोणबी आईशी बोलायचं... झोपडीत घेऊन जायची आई.. मंग मिळायचं खायला.. पण रोज कस्काय उपाशी र्‍हायचं मग येता जाता कोणबी आईशी बोलायचं... झोपडीत घेऊन जायची आई.. मंग मिळायचं खायला.. पण रोज कस्काय उपाशी र्‍हायचं अन वर बाप तिलाबी मारणार... कोन *** आला व्हता म्हणत.. तीबी त्याला मारणार.. मी रडलो की मला मारणार दोघं... \"\n\"एक सायब आलावता पुलीस लेके उस दिन... म्हणला .. हितनंच बॅग पळवली कोन्तरी त्याची... सर्व्या झोपड्या उलथल्या... नय मिला कुच बी.. बाप तो था ही नय घरपे... मै छोटा था... मैने जाते जाते उस आदमीको इशारा किया.. माज्या बापानी मागे गटारापलीकडे आदल्या दिवशी कायतरी खोदलं व्हतं.. मी पाहिलं होतं... मला वाटलं ते मिळालं की मला बक्षीस देंगे... \"\nबापाला पकडून धरून नेताना बाप लय घान शिव्या देत व्हता मला... आई तर बडवतच व्हती... फक्त .. त्या माणसाने दोन रुपये ठेवले.. तिसर्‍या दिवशी आल्यावर बाप लय प्यायला... एक झारा तापवला चुलीवर अन ... मी... मी झोपलेलो होतो... .. माझ्या.. पाठीवर पाय ठेवून मला दाबू�� धरला बापानं... झारा ... दंडावर ठिवला... हे... तू पुछता हय ना सम्या.. ये कायका डाग करके... ये ... तापलेला झारा ठिवलावता... त्याचा डाग हय... मला दवाखान्यातबी न्यायला तयार नवता बाप... आई मला काहीतरी लावत होती दंडाला... पण तोंडातून तीबी शिव्याच देत व्हती..\"\n\"सकाळी मी पळालो... पुन्हा धरलं मला.. भीक मागायला पायजे व्हतो मी... मंग मी बी चावलो... मनगट फोडला बापाचा... धावत बस धरलीन हितं पोचलो..\"\nसुन्न शांततेचा जवळपास दोन तीन मिनिटांनी भंग करत यशवंतने विचारले...\nयशवंत - पण... आज का रडलास त्यासाठी\nविकी - दिप्याकी मा आयी थी ना.. वो देखके मेरेको पता चला... आई चांगली बी असते.. म्हाईतच नव्हतं... अबूचाचा... मेरी मां अच्छी कायको नय\nभडभडून रडत यशवंतच्या बायकोने विकीला जवळ घेतले. निदान लगेच जागा शोधण्याचा तिचा विचार तरी नक्कीच रद्द झाला होता. कधीपासून तिला एक मुलगाही हवा होता... तो मिळाला होता. अबू मात्र एवढ्याश्या पोराचा हा प्रश्न ऐकून सुन्न झाला होता.\nपहाटे पाचला रेहानासाठी बोलवलेली गाडी येणार होती. आणि आत्ता चार वाजता पार्टीमधे सुनसान शांतता होती. झोपायला हवे होते हेही कुणाला समजत नव्हते. पार्टी म्हणून चालू ठेवलेले लाईट जसे पद्याने उठून बंद केले ... सगळ्यांना जाणीव झाली... पार्टी संपली आहे...\nअन मग राखी बांधायला सुरुवात झाली. तेवढ्यात शुद्धीवर आलेला ... अन काल रात्रभर इथे पार्टी होती हे माहीतच नसलेला अब्दुल झोकांड्या देत अन तोंडाने कुठलेतरी हिंदी जुने गाणे म्हणत तिथे पोचला...\nत्याने कुणालाच नीट बघितले नाही. फक्त सगळे जागे आहेत एवढेच बघितले.\nअब्दुल - क्या बे पद्या... आज जागेच सगळे क्या हुवा क्या .. अबे चूप कायको हय सब्..आँ\nपद्याने त्याला हाताने सावरत एका खुर्चीवर बसवले.\nराख्या बांधण्याचा रेहानाचा मूड कधीच खलास झाला होता. विकीची कहाणी ऐकून तिला अन झरीनाचाचीलाही अतिशय वाईट वाटले होते. अबू अन चाचाला फक्त नमस्कार करणार्‍या रेहानाने सगळ्यांना राख्या बांधल्या. अब्दुल खूप पिऊन आलेला आहे अन काहीतरी भलतेसलते वागू शकेल हे जाणून तिने राखी बांधली नाही त्याला. तो मात्र तिच्या तोंडावर पडणार्‍या कुठल्यातरी अंधुक प्रकाशात तिच्याकडे थिजल्यासारखा बघत बसला होता.\nती त्याच्याजवळून त्याला राखी न बांधता पुढे जायला लागली तेव्हा अब्दुलने खोल गेलेल्या आवाजात तिला हाक मारली...\nअब्दुल - मे... हे... रु... न... आखिर... आही ���यी ना तू\nरेहानाचे दुसरे नाव मेहेरुन... मेहेरुन्निसा आहे... हे इरफानलाही माहीत नव्हते...\nआणि आपल्याला लहान असताना खाऊ देणारा चाचा आपल्याच ढाब्यासमोर राहतो हे झिल्याला माहीत नव्हते...\nरेहानाने त्याच्याकडे पाहिले. अंतर्बाह्य दचकली रेहाना एकच क्षण या क्षणावर विजय मिळवायला हवा होता..\nजवळ उभे असलेले सगळे... अगदी स्वतःचा नवरासुद्धा... तिच्या लक्षात आला नाही... त्या क्षणी ती हारली.. आणि तिने खुर्चीवर बसलेल्या अब्दुलच्या मांडीवर डोके ठेवले...\nआणि... कित्येक वर्षांनी रेहानाला तिचा खराखुरा प्रियकर मिळाला होता.\nइरफान पुढेसुद्धा झाला नाही. त्याला एका क्षणात सगळे समजले होते. त्याला लाजही वाटली नाही. त्याला वाटला अभिमान आपली पत्नी बिनदिक्कत दुसर्‍याच्या मांडीवर डोके ठेवून घळाघळा रडती आहे हे पाहून नवर्‍याचे रक्त उसळले असते. पण इरफान साधू होता. त्याला खर्‍या प्रेमाची किंमत माहीत होती. कोणतीही बेअब्रू न समजता तो शांतपणे बाजूला उभा राहिला होता.\n तीव्र आवेगात हमसून हमसून रेहाना रडत होती. अब्दुलच्या हातातली बाटली, त्याच्या तोंडाला येणारी दुर्गंधी, त्याच्या कपड्यांना येणारा दारूचा वास... काहीही.. काहीही आत्ता याक्षणी तिला तिरस्करणीय वाटत नव्हते...\nजवळपास दोन मिनिटांनी इरफानने तिला आधार देऊन उठवले अन बघतात तर ढाब्याच्या प्रवेशद्वारातून रेहानासाठी ठरवलेली गाडी आली होती. त्या गाडीत जोरात गाणे लागले होते.\nहम तुमसे जुदा हो के... मरजायेंगे रो रोके... मरजायेंगे रोरोके...\nदहा मिनिटांनी बॅगा घेऊन दोघे अत्यंत निराश अन सुन्न मनाने निघाले तेव्हा एकदाच रेहानाने वळून अब्दुलकडे पाहिले. तो रडत असावा किंवा दारूच्या नशेत असावा असे वाटल्यामुळे तिने ठरवले.. पुढे कधीतरी एकदा येऊन त्याच्याशी खूप खूप बोलायचे... इरफान नक्की मान्य करेल.. अब्दुलने लग्न केलेले नव्हते हे दिसतच होते तिला... एक शब्दही न बोलता ती त्या गाडीतून इरफानबरोबर निघून गेल्याच्या क्षणीच...\nअख्खा ढाबा अब्दुलकडे 'ही काय कहाणी' म्हणून धावला होता...\nआणि त्याची खाली पडलेली बाटली उचलून त्याच्या हातात कोंबताना पद्या अब्दुलला म्हणाला...\nपद्या - तुम कौन हो अब्दुल\nझिल्या - चाचा है... मेरेको खाऊ देते थे...\nपण हे वाक्य कुणीच ऐकत नव्हते...\nकारण त्या वेळेस पद्या गदगदून अब्दुलला हलवत होता आणि...\nअब्दुल..... या जगाला... सोडून गेलेल�� होता..... कायमचा...\nत्याने त्या दिवशी सांगीतलेली... सगळ्यांना अबूबकरसारखी वाटलेली प्रेमकहाणी......\n..... खोटी मुळीच नव्हती.....\nएकच ओळ मनामनांत सुन्नपणे फिरत होती...\nहम तुमसे जुदा होके ..............मरजायेंगे रो रोके.... मरजायेंगे रो रोके...\n‹ हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ७ up हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ९ ›\nहा भाग हि फार छान लिहला आहे .\nहा भाग हि फार छान लिहला आहे . या कथेवर सिनेमा बनायला हवा अजुन छान मनोर्न्जन होईन .\nसुपरफास्ट तूफान एक्स्प्रेस .... यंदा जरा लेट झाली वाटलं ...\nदेर आयद दुरुस्त आयद\nदिप्याला न्यायला अचानक त्याची \nआरसा दिसला नाही राव अजून ...\nभन्नाट वळण घेते आहे कहाणी....\nभन्नाट वळण घेते आहे कहाणी....\nजबरदस्त चाललीये गोष्ट...येऊदे अजुन..\nओ..अनपेक्षित वळण घेतलय तूफान\nओ..अनपेक्षित वळण घेतलय तूफान मेल नी..\n वर पहिल्या ओळीत आई शब्द\nवर पहिल्या ओळीत आई शब्द राहीलाय .\nअब्दुलची प्रेम कहानी खुप मनाला लागली खरच तो इतके दिवस या दिवसासाटी जिवत होता वाटत. जसे पोरोचा देवदास तसा रेहानाचा अब्दुल.\nअजब प्रेम की गजब कहानी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/the-time-has-come-for-mps-to-investigate-sumitra-mahajan-118071100003_1.html", "date_download": "2019-01-20T13:53:05Z", "digest": "sha1:Z2AXN3K32L2BVV2F4ZFPUFZSWJPYXKHH", "length": 11038, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खासदारांनी आत्परीक्षण करण्याची वेळ आली आहे : सुमित्रा महाजन | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nखासदारांनी आत्परीक्षण करण्याची वेळ आली आहे : सुमित्रा महाजन\nगेल्या काही अधिवेशनांमध्ये संसदेचा भरपूर वेळ गोंधळामुळे वाया गेल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना एक भावनिक शब्दांमध्ये पत्र लिहिले आहे.\nपुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बहुतांश वेळ घोषणाबाजी आणि गदारोळात गेल्यामुळे व्यथित झालेल्या महाजन यांनी खासदारांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत.\nसंसद चालू देणे हे खासदारांची नैतिक जबाबदारी आहे याची आठवण महाजन यांनी या पत्रामधून करुन दिली आहे. स��्व खासदारांनी आता आत्परीक्षण करण्याची वेळ असून संसद आणि लोकशाहीची भविष्यातील काय प्रतिमा असेल हे ठरवण्याचीही ही वेळ आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याची प्रतिष्ठा काय ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सभागृहात अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येणे, घोषणा देणे, फलक दाखवणे असेही प्रकार केले जातात. त्याबाबत महाजन यांनी या पत्रात चिंता व्यक्त केली असून आगामी अधिवेशनात सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\n18 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून ते 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.\nविवाह नोंदणी ऑनलाईन करण्याचे बंधनकारक\nवसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ\nविधानपरिषदेमध्येही भाजपला सर्वात जास्त संख्याबळ\n'म्हणून' पत्नीला बेदम मारहाण करत तीन तलाक दिला\nनिर्भयाच्या दोषींची फाशी कायम\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nबोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी\nकोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/hallticket/rrb-railway-hallticket/", "date_download": "2019-01-20T13:36:12Z", "digest": "sha1:GYUHVQYPD3FCSQ3SCEMDDGCSJFLPVQGG", "length": 11778, "nlines": 130, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Railway Recruitment Board (RRB) HallTicket 2018 Indian Railway Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती (CEN) No.01/2018\nद्वितीय टप्यातील CBT परीक्षा: 21 ते 23 जानेवारी 2019\nपरीक्षा शहर, तारीख,SC/ST प्रवासी पास & शिफ्ट Click Here\nऑनलाईन मॉक टेस्ट Click Here\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018\nप्रथम टप्यातील CBT परीक्षा: 17 सप्टेंबर 2018 पासून\nCBT परीक्षा प्रवेशपत्र: Click Here\nपरीक्षा शहर, तारीख,SC/ST प्रवासी पास & शिफ्ट: Click Here\nCBT परीक्षेबद्दल महत्वाची सूचना: पाहा\nऑनलाईन मॉक टेस्ट: Click Here\nअर्जाची स्थिती तपासा: Click Here\nCBT परीक्षेच्या गुणांबद्दल सूचना: पाहा\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती (CEN) No.01/2018\nप्रथम टप्यातील CBT परीक्षा: 09 ते 31 ऑगस्ट 2018\nCBT परीक्षा प्रवेशपत्र: Click Here\nऑनलाईन मॉक टेस्ट: Click Here\nCBT परीक्षेच्या गुणांबद्दल सूचना: पाहा\nतुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तपासा.\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती अर्ज स्थिती (CEN) No.01/2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती अर्ज स्थिती (CEN) No.02/2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/indian-navy-sailor-recruitment/", "date_download": "2019-01-20T14:00:38Z", "digest": "sha1:4OI4HISSANEKWLKTKWBPQ5N35P2KOAHX", "length": 11154, "nlines": 121, "source_domain": "majhinaukri.in", "title": "(Bhartiya NauSena) Indian Navy Sailor Recruitment 2018 -indiannavy.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Indian Navy) भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/drive-bullock-cart-our-body-we-cant-give-way-115040", "date_download": "2019-01-20T13:18:55Z", "digest": "sha1:EPW5CJGXIYVL3KBFODNQYORSCD5D4SUZ", "length": 13106, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "drive bullock cart from our body we cant give way 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, आम्ही रस्ता देणार नाही' | eSakal", "raw_content": "\n'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, आम्ही रस्ता देणार नाही'\nबुधवार, 9 मे 2018\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांनी सांगितले की, सायगाव (ता.चाळीसगाव) येथे आज सकाळी अकराल�� मंडळधिकारी सुधीर बच्छाव व तलाठी गणेश लोखंडे हे तहसिलदारंकडील मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 21 मधील तरतुदीनुसार अमलबजावणी करणेसाठी गेले होते. गट क्रमांक 38' ब' च्या वहीवाट संदर्भात हंसराज पाटील यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी ते शेतात बैलगाडी घेऊन हजर होते. हा रस्ता मोकळा करण्यासाठी मंडळधिकारी बच्छाव, व तलाठी लोखंडे यांच्यासह मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल देशमुख, गोरक चकोर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलिस मयुरी पाटील उपस्थितीत होत्या. या सर्वांनी शेतातून बैलगाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावर शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे हे बसुन होते. या तिघांना मंडळधिकारी बच्छाव यांनी तहसीलदार यांचे आदेश असुन तुम्ही रसत्यावरून बाजुला व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.\nमात्र तरीही तिघे बाजुला झाले नाहीत. उलट आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन आम्ही रस्ता देणार नाही यावर ठाम राहीले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याने शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे, या तिघांच्या विरोधात मंडळधिकारी सुधीर बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखंडणीप्रकरणी पोलिस अधिक्षक लोहार यांना जन्मठेप\nजळगाव : चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक ...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\nअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला\nचाळीसगाव - दारुड्या बापाने व्यसनामुळे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, मुलीच्या मावशीमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव...\nपोलिस अधीक्षक लोहार खंडणी प्रकरणात दोषी\nजळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्य��� कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/rudram-marathi-serial-now-in-graphical-format-zee-yuva-1551715/", "date_download": "2019-01-20T13:29:41Z", "digest": "sha1:JRRDVOLXDNCXQDXSPEZTKINPWMM7Z34M", "length": 13803, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rudram marathi serial now in graphical format zee yuva | ‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात\n‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात\n‘झी युवा’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.\nमराठी मालिको पहिल्यांदाच चित्रकथा रूपात प्रकाशित\nनवऱ्याच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारी, आपल्या पद्धतीने न्याय मिळविण्यासाठी झगडणारी नायिका म्हणून ‘रागिणी’ हे नाव सध्या घराघरात लोकप्रिय ठरले आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता ही मालिका टीव्हीबरोबरच डिजिटल ग्राफिक सीरिज स्वरूपातही प्रेक्षकांसमोर आली असून ही चित्रकथा पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा वाहिनीचा मानस असल्याचे ‘झी युवा’चे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले.\nहॉलीवूडमध्ये कॉमिक्सवरून सुपरहिरोपटांचे घाट घातले गेले आहेत, तर हिंदीत काही चित्रपट याआधी कॉमिक बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहेत. अक्षयकुमारच्या ‘बॉस’ या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा घेऊन चाचा चौधरी कॉमिक बुक प्रकाशित करण्यात आले होते. अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर ‘बाहुबली’ हा चित्रपटही कॉमिक बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र मालिका आणि तेही मराठी मालिकेच्या बाबतीत असा प्रयोग करण्यात आला नव्हता. ‘रुद्रम’ या मालिकेची कथा, मांडणी रहस्यमय आहे. त्यामुळे या मालिकेचा एखादा भाग जरी हुकला तरी पाहणाऱ्याला रूखरूख वाटत राहते. अशा वेळी मालिकेचे भाग पाहू न शकणाऱ्यांना त्या भागात काय घडले हे सांगणारे काही तरी हवे होते, या विचारातूनच ‘रुद्रम’ ही मालिका ग्राफिकल सीरिज रूपात प्रकाशित करण्याबद्दल विचार सुरू झाला, असे जानवेलकर यांनी सांगितले. सध्या दर आठवडय़ात मालिकेत काय घडले ते चित्रकथा रूपात डिजिटली तयार करून आठवडय़ाच्या अखेरीस ‘झी युवा’ वाहिनीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रकाशित केले जाते. आतापर्यंत असे तीन ते चार भाग प्रकाशित करण्यात आले आहेत.\n‘रुद्रम’ची कथा गिरीश जोशी यांची आहे. ग्राफिकल सीरिजमध्ये सादर करतानाही मालिकेचा उत्कर्षबिंदू असलेला भाग त्यात यावा हा मुख्य विचार होता. त्यासाठी नव्याने कथा किंवा संवाद लिहिण्याची गरज नव्हती. त्यामुळे मालिकेतीलच संवाद घेऊन केवळ चित्ररूपात ते सादर केले जातात, अशी माहिती या ग्राफिकल सीरिजची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘झी युवा’च्या डिजिटल टीमची स्नेहल देशमुखने दिली. ही ग्राफिकल सीरिज अभिमान आपटे हा तरुण तयार करतो आहे. ग्राफिकल सीरिजसाठी तीन-चार ग्राफिक डिझायनर्सचे काम मागवण्यात आले होते. त्यातून अभिमानचे काम पाहून त्याची निवड करण्यात आली. सध्या दर आठवडय़ाच्या अखेरीस ‘रुद्रम’ची ग्राफिकल सीरिज प्रकाशित केली जाते आहे. मालिका संपत येईल तेव्हा या सीरिजचे संकलन करून मग ते कादंबरी स्वरूपात प्रकाशित करता येईल. आतापर्यंत मालिकेच्या बाबतीत असा प्रयत्न कधी करण्यात आला नव्हता. त्यामुळे ‘रुद्रम’चे हे खास आकर्षण ठरेल, असा विश्वास बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सू��क वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2010/01/", "date_download": "2019-01-20T14:03:22Z", "digest": "sha1:PDJPQLMWRKTJ3CMQNJMTT54UE4BUIZY6", "length": 38404, "nlines": 179, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: January 2010", "raw_content": "\nदिग्दर्शक - अवधुत गुप्ते\nबहुचर्चीत ’झेंडा’ सिनेमा पाहिला. सिनेमाच्या सुरुवातिला जरी सर्व पात्रं, कथानक, प्रसंग हे काल्पनिक असल्याचा दावा केला आहे तरिही सर्वांना माहित आहे की ठाकरे घराण्यावर चित्रपट बेतला आहे. पक्षातिल राजकारणासोबतच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे.\nचित्रपट सुरु होतो, काकासाहेबांनी जनसेना पक्षाचा वारसदार म्हणुन लायक पुतण्या राजेशला सोडुन आपल्या मुलाला पक्षाध्यक्ष घोषीत करण्यापासुन, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही कार्यकर्ते राजेश यांच्या नव्या पक्षाकडे जातात तर काकासाहेबांचा आदेश माननारे निष्ठावंत जनसनेतच राहतात. यामुळे मित्र असणारे संतोष व सिद्धार्थ हया मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. संतोष काकासाहेबांवर नितांत निष्ठा असणारा असतो, तो जनसेनेतच राहतो, तर सिद्धार्थ राजेश यांच्या नविन पक्षात जातो. पण दोघांनाही राजकारणाचा अनुभव येतो.\nचित्रपटात उद्धव ची भुमिका करणार्‍या पुष्करला जास्त काही वाव नाही आहे, त्यामानाने राज बनलेल्या राजेशच्या भुमिकेची लांबी जास्त आहे, पण तो राज ठाकरे हुबेहुब नाही वाटत. त्याची भुमिका बर्‍यापैकी ग्रे शेड वाली आहे. बाकी सर्वांचा देखिल अभिनय चांगला आहे.\nपक्षांच्या दबावामुळे म्हणा कि अजुन काही, चित्रपट काही पुर्ण वाटला नाही, शेवट गुंडाळल्यासारखा झाला आहे. कथानकाची एकुण गोळाबेरीज पहाता निष्कर्ष असा निघतो की कार्यकर्ते बनण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि करियर महत्वाचं. काही काही वेळा मॅग्निफाईड/स्ट्रेट्च्ड कॅमेरावर्क का केलं आहे हे कळत नाही. ’विठ्ठला’ हे गाणे तर हायलाईट आहे, चित्रिकरणही उत्तम. बाकी दिग्दर्शनाच्या पहील्या प्रयत्नात अवधुत गुप्तेनी चांगलं काम केलं आहे.\nदिग्दर्शक - टोनी के\nअमेरिकेतल्या वांशिक भेदावर अनेक चित्रपट येवुन गेले आहेत, अश्यातच एडवर्ड नॉर्टन अभिनीत, टोनी के दिग्दर्शित ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’ पाहण्यात आला.\nकथा आहे, डेरेक(एडवर्ड नॉर्टन) आणि त्याचा लहान भाउ डॅनियल, डॅनी(एडवर्ड फर्लॉग) याची. दोघेही अत्यंत हुशार, पण विचारसरणी मात्र जहाल. त्यांचा अफ्रो-अमेरिकनांवर अत्यंत राग असतो, कारण त्यांच्या वडिलांचा खुन कुणी एका (काळ्या ड्रग माफिया) व्यक्तीने केला असतो. डेरेक निओ-नाझी गॅंगचा मेंबर बनतो जी कॅमेरॉन नावाच्या एका स्वार्थी माणसाने चालवलेली असते. मुळातच हुशार असलेला डेरेक वक्त्रुत्वाच्या जोरावर मर्जी संपादन करतो, यातच एका रात्री ३ अफ्रो-अमेरिकन तरुण डेरेकच्या घरासमोर कार चोरायच्या उद्देशाने येतात त्यांची चाहुल डॅनीला लागते व तो डेरेकला उठवतो, डेरेक दोघांना मारतो आणि क्रांतिकारकाच्या थाटात पोलिसांना शरण जातो. याप्रसंगामुळे तो गोर्‍या तरुणांमध्ये हिरो बनतो, नकळत डॅनीवर याचे संस्कार होतात आणि तो पण नाझी गॅंग मध्ये सामिल होतो.\nडॅनीने लिहिलेला नाझी धर्जीना निबंध पाहुन त्याचे शिक्षक स्विन मुख्याध्यापकाकडुन परवानगी घेवुन त्याचे इतिहास शिक्षक बनतात आणि पहिली असाइन्मेन्ट म्हणुन डेरेक वर निबंध लिहुन आणायला सांगतात, या इतिहासाचे नाव ठेवतात ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’.\n३ वर्षाच्या कैदेतुन बाहेर आल्यावर डेरेक संपुर्ण बदललेला असतो. प्रत्येक क्षणी डॅनीला तो गॅंग पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो, डेरेकच्या ह्या वागण्यामुळे गॅंगचे लोकं, त्याची प्रेयसी सर्व दुर जातात आणि डॅनी गोंधळुन जातो, त्याच्याशी वाद-विवाद करतो, तेंव्हा डेरेक तुरुंगातील अठवणी सांगतो जे त्याच्या बदलाला कारणी��ुत असते.\nतुरुंगात डेरेक गोर्‍या लोंकांच्या गॅंगचा मेंबर असतो, काही काळ व्यतित केल्यानंतर त्याला समजते की काही गोरी मंडळी ड्रग्स करिता मेक्सिकन काळ्या गॅंगसोबत व्यवहार करित आहेत, इतर गोर्‍या लोकांना सांगितल्यावर देखिल ते दाद देत नाहीत आणि यामुळे तो त्यांच्यापासुन दुर होतो, यातच त्याची गट्टी लेमंट या काळ्या कैद्यासोबत होते, या दोघांवर तुरुंगातिल चादरी सांभाळायचे काम असते. हे सर्व गोर्‍या कैद्यांना सहन होत नाही आणि अंघोळीच्या वेळेला डेरेकवर अतिप्रसंग करतात. या मानसिक धक्क्याने डेरेक खचतो, दवाखान्यात असताना शिक्षक स्विन येतात आणि डॅनीच्या विचारसरणी बद्दल डेरेककडे चिंता व्यक्त करतात. स्विन सांगतात की त्यांच्या तरुणपणी ते देखिल गोर्‍या लोकांचा असाच द्वेष करायचे पण कालांतराने कळलं की यात काहीच मिळत नाही. केवळ द्वेष करण्यापेक्षा आपलं जिवन चांगलं करण्यासाठी काहीतरी केलं पाहीजे. डेरेकवर याचा परिणाम होतो आणि तो या चक्रातुन बाहेर पडतो.\nडेरेकचे तुरुंगातले अनुभव ऐकुन डॅनी गॅंग सोडण्याचा निर्णय घेतो...... चित्रपटाचा शेवट सकारात्मक नाही, आणि अनपेक्षीतही...त्यामुळे इथे नाही सांगत.\nखास एडवर्ड नॉर्टन चा अभिनय पहाण्यासारखा आहे, आधिचा काळ्यांवरिल विखार आणि नंतरचा बदललेला डेरेक त्याने उत्तम साकारला आहे, या भुमिकेसाठी त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं.\nसिनेमा मला खुप आवडला, पाहिला पाहिजे असा...\nदिग्दर्शक - माईक जज.\nकुणाला आपल्या ऑफिसचे काम आवडते, बहुतांशी नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे सर्व रेटत असतात, याच थीम वर आणि आय.टी. इंडस्ट्रीवर २००० साली आलेल्या मंदी यावर आधारीत असणारा ’ऑफिस स्पेस’ नुकताच पहाण्यात आला. मी ही त्या क्षेत्रात असल्यामुळे सिनेमाला रिलेट करु शकलो. विनोदी अंगाने कुठेही बोजड न होता मस्त मनोरंजन पुरवतो.\nकथा आहे, इनिटेक या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार्या पीटर, समीर, माइकल आणि मिल्टन यांची. पीटर ’वाय२के’ प्रॉब्लेम वर काम करणारा रि-प्रोग्रामर. कामामुळे. ताणामुळे, डिप्रेस्ड, आणि बोअर झालेला असतो, त्यातच त्याची प्रेयसीचे संबंध अजुन कुणाबरोबर असल्याचा त्याचा संशय असतो, त्यामुळे तो जिवनाला कंटाळतो. यातच सप्ताहांत त्याचा बॉस त्याला कामावर येण्यास सांगतो, पीटर अजुन चिडतो. त्यांच्या कंपनीत कंसल्टंट म्हणुन ’दि बॉब्स’ या द��घांची नेमनुक होते, त्यांचे काम म्हणजे सर्व कर्मचा‍र्‍यांशी बोलने, कामाची पद्धत समजावुन घेणे आणि आवश्यक नसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे. यासर्व त्रासामुळे आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी पीटर एका संमोहक तज्ञाची मदत घ्यायची ठरवितो. संमोहन थेरेपी अर्ध्यात असताना हृदय विकारामुळे तज्ञाचा मृत्यु होतो, आणि पीटर अर्धवट संमोहीत असताना तिथुन उठुन घरी जातो.\nदुसर्या दिवशी पीटर अतिशय उशीरा पर्यंत झोपुन रहातो, त्याच्या बॉस आणि प्रेयसीचे अनेकदा कॉल येवुन जातात, पीटर सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो. त्याऐवजी त्याला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे काहीही न करणे, आणि त्याला आवडणार्‍या जॉना या वेट्रेस बरोबर लंच ला जातो. जॉनादेखिल तिच्या कामाला कंटाळलेली असते, कारण त्यांचे काही विचित्र नियम ज्यात तिला नको वाटणारे बिल्ले आपल्या युनिफॉर्मवर लावावे लागत असतात, ति सुद्धा बॉस बरोबर भांडुन नोकरी सोडते.\nपीटर सगळी भिती सोडुन ऑफिसमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतो. बॉसच्या आरक्षीत पार्कींगच्या जागी आपली कार लावतो, खिडकी दिसत नाही म्हणुन आपल्या क्युबिकलची एक भिंत तोडतो. कामाऐवजी गेम्स वगैरे खेळत बसतो. कंसल्टंट सोबतच्या मिटींग मध्ये तो आपली मते निर्भिडपणे मांडतो आणि आपल्याला वरिष्ठांकडुन जास्त मोटिवेशन नाही मिळाल्यामुळॆ जास्त काम नाही होवु शकत असे सांगतो, बहु-बॉस पद्धतीमुळे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडुन कसे वेग-वेगळे शेरे कसे मिळतात आणि ते कामावर कसे परिणाम करतात हे सांगतो, यामुळे बॉब द्वयींवर आपली छाप पाडतो. यामुळे त्याचे प्रमोशन होते आणि सरळमार्गी काम करणारे समीर आणि मायकल यांना पिंक स्लीप देण्यात येते. मिल्टनची पगार बंद केली जाते आणि त्याचे क्युबिकल तळघरात हलविण्यात येते, यामुळे मिल्टन नाराज असतो आणि ऑफिस जाळुन टाकण्याबद्दल स्वत:शी पुटपुटतो.\nपीटर, मायकल आणि समीर यामुळे चिडुन कंपनीवर बदला घॆण्याचे ठरवितात, आणि एक वायरस बनवुन सर्वर वर अपलोड करतात, जेणेकरुन प्रत्येक पैसे देवाण-घेवाणीत यांच्या खात्यात एक छोटी रक्कम जमा होत जाईल, जि कालांतराने खुप मोठी होइल व कुणाला संशयही येणार नाही. पण काही दिवसात वायरस मधील अपुर्णांकाच्या चुकीमुळे खुप मोठी रक्कम जमा होते, जेणेकरुन कंपनीला संशय नक्कीच येणार असतो. काहीही न सुचुन ते रक्कम ��ॅंकेतुन काढुन बॉसच्या केबिन मध्ये रात्री एका पाकीटात घालुन ठेवतात.\nदुसर्या दिवशी पीटर असे ठरवितो की गुन्ह्याचा पुर्ण दोष स्वतः वर घ्यायचा, त्यासाठी तो ऑफिसला येतो आणि पहातो की संपुर्ण ऑफिसला आग लागलेली आहे, त्याचे सर्व प्रॉब्लेम सुटतात. प्रत्यक्षात मिल्टनने बॉसवर राग म्हणुन ऑफिस पेटविलेले असते कारण बॉस त्याचा आवडता स्टेप्लर घेतो, तत्पुर्वी तो पीटरने ठेवलेले पैश्याचे पाकीट उचलतो, आणि हवाईत जाउन मजा करतो. पीटर कंस्ट्रक्शन मध्ये आवडता जॉब करतो, आणि समीर, मायकल दुसर्या आय.टी. कंपनीत रुजु होतात.\nआपल्या ऑफिसच्या काही खाणा-खुणा यात मिळतात का ते पहा.... :)\nद बकेट लिस्ट (२००७)\nदिग्दर्शक - रॉब रेनर\nमॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांचा ’द बकेट लिस्ट’ कालच पाहण्यात आला. सिनेमा आवडला. मेकॅनिक कार्टर (फ्रीमन), आणि हॉस्पीटल मालक एडवर्ड (निकोल्सन) हे कॅन्सर पिडीत एकाच हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ येतात, आणि त्यांना रुम शेअर करावी लागते. यातुन त्यांची मैत्री जमते, काही टेस्ट्स नंतर दोघांकडे ६-८ महीन्यापेक्षा वेळ नाही असे कळते.\nकार्टर अपुर्या ईच्छा कागदावर उतरवुन ठेवतो, आणि तो कागद एडवर्ड्च्या हातात पडतो, त्यात आपल्या काही ईच्छा टाकुन ते दोघे आपली विश लिस्ट पुर्ण करण्यासाठी बाहेर पडतात.\nमग ते युरोप, इजिप्त, भारत, चीन, नेपाळ, हॉंग-कॉंग करत हिमालय सगळी सैर करुन येतात आणि या ऍड्वेंचर दरम्यान एकमेकाचे फॅमिली प्रॉब्लेम सोडवतात आणि म्रुत्युला हसत सामोरे जातात....\nमॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांची अदाकारी बघण्यासारखी आहे.\nआपल्याकडील ’दसविदानिया’ याचीच आव्रुत्ती होती. मिळाला तर चुकवू नका.\nऍज गुड ऍज इट गेट्स (१९९७)\nदिग्दर्शक - जेम्स ब्रुक्स\nजॅक निकोल्सन, हेलेन हंट अभिनीत ऑस्कर विजेता ’ऍज गुड ऍज इट गेट्स’ बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता, त्याचा योग काल आला. अपेक्षेप्रमाणे खुप छान देखिल आहे.\nजॅक, हेलेन अभिनयात कमाल करतात.\nजॅक हा एक लेखक असतो, त्याला जर्मफोबिया असतो, तो फटकळ आणि हेकेखोर स्वभावाचा असल्यामुळे अपार्टमेंट मध्ये कुणाशीच त्याचे जमत नसते, तो रोज एकाच रेस्टारेंट मध्ये जेवायला जात असतो, जिथे हेलेन वेट्रेस म्हणुन काम करीत असते. तिचा मुलगा नेहमी आजारी असल्यामुळे तिची ओढाताण चालु असते. जॅकला तिची इतकी सवय असते कि मुलाच्या तब्येतीमुळे ती कामावर येवु शकत नाही तेव्हा जॅक तिच्या घरी जाउन तिच्या मुलाच्या खर्चाचं सर्व भार स्वत:वर घेतो. यात त्याचा स्वार्थ असा की मुलाची काळजी घेणारे कोणी असेत तर ती कामावर येवु शकेल आणि खाण्याची सोय होइल. यातच त्याच्या फ्लॅट्च्या बाजुला असणार्या चित्रकाराकडे चोरी होते व यात त्याला चोर गंभीर चोप देतात, यामुळे त्याचा कुत्रा जॅकला सांभाळावा लागतो, त्यात त्या कुत्र्यासोबत याची गट्टी जमते, चित्रकाराच्या घटनेमुळे तो कफल्लक होतो आणि त्याला सुद्धा जॅक कडे रहावे लागते, मग दैवयोगाने या सर्वांच्या एकत्र ट्रिपमुळे ते एकमेकाच्या जवळ येतात आणि आयुष्याच्या कटू गोष्टी विसरुन नवीन आयुष्याला सामोरे जातात.\nखुपच मस्त सिनेमा आहे, तेव्हा सोडु नका...\nटर्टल्स कॅन फ्लाय (२००४) - पर्शीयन\nदिग्दर्शक - बाहमन घोब्दी\nयुद्धाचे परिणाम किती भयंकर असतात, त्यात मुलांचे जीवन कसे होरपळुन निघते. लहान मुलांच्या द्रुष्टीकोनातुन युद्धावर आधारीत एक सिनेमा पाहण्यात आला, टर्टल्स कॅन फ्लाय.\nअमेरीकेने इराक मध्ये प्रवेश करुन सद्दाम हुसेन ला अटक करण्याच्या वेळेच्या आसपास हा सिनेमा घडतो, इराण-टर्की सीमेवरच्या खुर्दीश भागात.\nLabels: ड्रामा, पर्शीयन, युद्धपट\nथॅंक यु फॉर स्मोकिंग (२००६)\nदिग्दर्शक - जेसन रिट्मन\nसिगरेट आणि तंबाकू सेवनाच्या परिणामाबद्दल तिरकस विनोदी अंगाने भाष्य करणारा ’थॅंक यु फॉर स्मोकिंग’ पाहण्यासारखा आहे.\nकथासार: ऍकाडमी ऑफ टोबको स्टडीज चा वाइस प्रेसिडेंट आणि स्पोकपर्सन निक नेलर स्मोकर्सच्या अधिकारांबद्दल काम करत असतो.\nबोलण्यात अतिशय हुशार निक सार्वजनिक कार्यक्रमात आणि टिवी प्रोग्राम मध्ये तंबाकू सेवनाच्या अनुकुल बोलतो.\nसिनेटर सिनेटमधे एका बिल पास करण्याच्या मागे असतात ज्यात सिगारेट पॅक वर \"डेंजर\" (कवटी) चिन्ह लावण्याची सक्ती असते.\nयाच्यामुळे सिगरेट खपात होणारी तुट भरुन काढण्याकरीता निक असे सुचवतो की हॉलीवुड सिनेमा मध्ये ऍक्टर्सनी ऑन-स्क्रीन सिगरेट ओढली तर खप वाढेल...\nत्यासाठी तो हॉलीवूड सुपर ऍजंट ला भेटतो आणि या ट्रीप मध्ये आपल्या मुलाबरोबर त्याला संवाद साधण्याचा वेळ मिळतो.\nएका टिवी कार्यक्रमामध्ये निक ला जिवे मारण्याची धमकी येते, पण त्याला न घाबरता निक सेक्युरिटी न बाळगण्याचे ठरवतो, त्यातच त्याच अपहरण करुन त्याच्या सर्वांगाला निकोटीन पट्ट्या चिकटवल्या जातात जेणेकरुन त्याला तंबाकू आणि सिगारेट बद्द्ल बोलण्याची शिक्षा मिळावी, त्यातुन दैवयोगाने तो वाचतो त्याचे शरीर निकोटीन सहन करु शकते कारण त्याची सिगरेट ओढण्याची सवय, पण आता तो एकही सिगरेट ओढु शकणार नसतो. या अपहरण नाट्यामुळे निक ला पब्लिक सिंपथी मिळते.\nएक टिवी रिपोर्टर निक सोबत अफेअर करते व त्याच्याकडुन ऍकाडमी आणि सिगरेट कंपन्याची बरीचशी सिक्रेट्स निक तिला सांगतो, त्याला वाटते की हे ऑफ रिकॉर्ड आहे पण ती सगळं छापते, आणि ऍकाडमी निक ला काढुन टाकते, त्याच्यावरची सिंपथी मावळते.\nनिक नाराज होतो पण त्याचा मुलगा त्याला दिशा देतो. त्यानंतर तो प्रेस ला मुलाखत देतो आणि सिनेट समोर बिल वर बोलायचे असल्याचे सांगतो. सिनेट मध्ये आपल्या वाक:चातुर्याने तो आपला मुद्दा पटवुन देतो.\nसिनेमाचे बलस्थान म्हणजे स्क्रिनप्ले आणि डायलॉग्स. टिवी शो आणि शेवटचा सिनेट मधील प्रसंग तर मस्तच\nसविस्तर परिक्षण - आपला सिनेमास्कोप\nLabels: इंग्रजी, कॉमेडी, ड्रामा\nए वल्ड विदाउट थिव्ज (२००४) - चाइनिज\nअत्यंत सुंदर असा हा चाइनिज सिनेमा काल पाहण्यात आला.\nजगात फक्त चांगले लोकं असतात आणि चोर अस्तित्वात नसतात अशी याची धारणा असणारा मुलगा जो लग्न करण्यासाठी घरी जात असतो, आणि त्याच ट्रेन मध्ये चोरांच्या दोन टोळ्या त्याच्या पैशावर डोळे ठेवुन असतात. माणुसकी, चांगुलपणा आणि चोरांच्या टोळ्यांमधील संघर्ष, त्यांचे कायदे, स्पर्धा, धोका अश्या अनेक घटनांतुन सिनेमा घडतो. मिळाला तर जरुर पहा.\nदिग्दर्शक - राजकुमार हिरानी.\n२००९ वर्षीचा सर्वाधिक प्रतिक्षा असलेला सिनेमा म्हणुन ’३इडीयट्स’ चे नाव होते.\nचेतन भगतांच्या ’फाइव पॉइण्ट्स समवन’ वर बेतलेला (सद्ध्या वाद चालु आहे यावरुन).\nमुन्नाभाई सिरिजचे यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आमीर खान...\nसिनेमाची कथा तर सर्वांना एव्हाना माहीत आहेच. सिनेमाचा कंसेप्ट छान आहे, बर्याच गोष्टी छान आहेत आणि आपल्याला शिकवतात,\nया ब्लॉगवर डिटेल्स आहेत...\nआमीर खान, करीना कपुन आणि बोमन इरानी यांचा अभिनय उत्तम आहे. शर्मन जोशी छान, पण त्याच्यासाठी नेहमिचीच भुमिका, माधवन ठिकठाक.\nपण माझ्या मते तरी हा सिनेमा ब्रेकथ्रु वगैरे नाहीये, मुन्नाभाई एम.बी.बी.एस च्या चौकटीबाहेर काही जात नाही.\n३ इडियट्स @ मोगरा फुलला\nमेडीकल सोडुन इंजीनीरिंग कॅम्पस आहे, बाकी सगळे सारखेच. शाळा/कॉलेज चा हुकुमी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवुन पटकथा रचल्यामुळे बरेचशे व्रात्य जोक्स, काही अतिशयोक्तीपुर्ण सिन्स मुळे सिनेमा बर्याच जागी सुटतो. करीनाच्या बहीणीची डिलिवरी सारखे सिन तर अतिशय पाचकळ वाटले. बोमन इराणीला खलनायक करायचे म्हणुन त्याची हास्यास्पद आव्रुत्ती, त्यामुळे त्याला करावा लागलेली ओवर ऍक्टींग काही वेळाने नकोशी वाटते.\nमाझ्या अपेक्षेपेक्षा बराच खाली... :(\nLabels: कॉमेडी, ड्रामा, हिंदी\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nद बकेट लिस्ट (२००७)\nऍज गुड ऍज इट गेट्स (१९९७)\nटर्टल्स कॅन फ्लाय (२००४) - पर्शीयन\nथॅंक यु फॉर स्मोकिंग (२००६)\nए वल्ड विदाउट थिव्ज (२००४) - चाइनिज\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-mundes-problem-food-and-drug-administration-notice/", "date_download": "2019-01-20T13:22:01Z", "digest": "sha1:54PJMRN7WAVC2YXWCF2WDP7I464LGYFZ", "length": 6995, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ, अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ, अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस\nबीड: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीत आला आहे. यापूर्वी पंकजा मुंडेंच्या परळीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा उघडीस आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाने वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. ८ डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात रसाच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आता त्याची कारणं समोर आली आहेत. ८ डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. येत्या दहा दिवसात यात सुधारणा झाली नाही, तर कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली आहे.\nयापूर्वी कारखान्यानं त्रुटींची पूर्तात करणं आवश्यक होतं. मात्र १५ मार्चाला अन्न विभाग आणि राज्य गुप्तवार्ता विभागान काख��न्याची पाहणी केली. तेव्हा अनेक त्रुटी आढलल्या. त्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/then-the-country-will-do-two-pieces-muppfar-hussain-bag/", "date_download": "2019-01-20T13:24:49Z", "digest": "sha1:WV2DEVYQXIZESJVJK56KR4MC67PT7IJL", "length": 6975, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर देशाचे दोन तुकडे करू... मुझप्फर हुसैन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन\nटीम महाराष्ट्र देशा : ‘देशात गायी-म्हशींवरून जर मुस्लिमांच्या हत्या होणार असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. या देशात १९४७ साली फाळणी झाली आहे. जर या हत्या थांबल्या नाहीत तर पुन्हा देशाची फाळणी होईल’, असे वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे नेते मुझप्फर हुसैन बैग यांनी केले आहे.\nजर देशात मुस्लिमांच्या हत्या सुरूच राहिल्या तर देशाचे दोन तुकडे करू, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटणार आहे. पीडीपीच्या २८ व्या स्थापनेच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती देखील उ��स्थित होत्या.मुझप्फर हुसैन बैग हे बारामुल्ला कुपवाडा मतदार संघाचे खासदार आहेत.\nमाझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली…\nशिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित पवारांवर पलटवार\nजळगाव | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेलं आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्विकारलं आहे. जेव्हा…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/responsibility-of-captaincy-has-made-rohit-sharma-a-better-batsman/", "date_download": "2019-01-20T13:04:26Z", "digest": "sha1:K3P4Q7D356DZUZBODZCZRULMHE3HFKZJ", "length": 7584, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी", "raw_content": "\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\nकर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी\nभारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एशिया कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीला आराम मिळावा म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.\nया ��्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानविरूद्ध 9 गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित आणि शिखर धवनने दमदार शतक ठोकत भारताला विजश्री मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली.\nविराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद रोहित शर्मासाठी फलदायी ठरत आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहितने खेळलेल्या मागच्या 7 सामन्यात त्याने 121.50 च्या सरासरीने तब्बल 486 धावा काढल्या आहेत.\nपाकिस्तानविरूद्धच्या रविवारच्या सामन्यात रोहित चांगलाच फॉर्ममध्ये दिसला त्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी 111 नाबाद खेळी केली. मागील सात डावात कर्णधार म्हणून त्याने अनुक्रमे 111*,83*,53, 23, 7, 208, 2 धावा केल्या आहेत.\nरोहित आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, आणि 2017 साली आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.\n–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव\n–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले\n-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय ���ोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/sugarcane-manufacturer-55-rupees-contribution-113636", "date_download": "2019-01-20T13:24:48Z", "digest": "sha1:VNNWOI6JLQGGIKGKZCJ4HDMVKMJSV4U6", "length": 19971, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane Manufacturer 55 rupees Contribution ऊस उत्पादकांना टनास ५५ रुपये अंशदान | eSakal", "raw_content": "\nऊस उत्पादकांना टनास ५५ रुपये अंशदान\nगुरुवार, 3 मे 2018\nनवी दिल्ली - ऐन कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि अल्पसंख्याकांना दिलासा देणारे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २) केले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये (टनास ५५ रू.) अंशदान देणे, कृषीशी संबंधित ११ योजनांचे ‘हरितक्रांती कृषोन्नती योजने’मध्ये एकत्रीकरण करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे.\nनवी दिल्ली - ऐन कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि अल्पसंख्याकांना दिलासा देणारे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २) केले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये (टनास ५५ रू.) अंशदान देणे, कृषीशी संबंधित ११ योजनांचे ‘हरितक्रांती कृषोन्नती योजने’मध्ये एकत्रीकरण करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक आणि मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली. शेतकरी आणि अल्पसंख्याकांसाठीचे निर्णय ऐतिहासिक असल्याचा दावाही कायदामंत्र्यांनी केला. साखर उद्योगापुढील संकट आणि थकबाकी वाढल्याने ऊस उत्पादकांमध्ये असलेली चिंता या पार्श्‍वभूमीवर साखरेवर उपकर लावणे, ऊस उत्पादकांना उत्पादन अंशदान देणे आणि इथॅनॉलवरील जीएसटीमध्ये कपात करणे, असे तीन पर्याय सरकारपुढे होते. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने हे पर्याय सुचविले होते. त्यातील ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान देण्याच्या पर्यायावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.\nयासाठी १५४० कोटी रुपये खर्च होणार असून, २०१७-१८ च्या गाळप हंगामासाठी हे अंशदान दिले जाणार आहे. ऊस उत्पादकांचे साखर कारखान्यांकडे तब्बल २० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर, देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकी चुकती करण्यात अडचणी येत असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे आहे. या हंगामात साखरेचे उत्पादन पन्नास टक्के अधिक झाले आहे. या वेळी साखरेचे उत्पादन ३ लाख टन झाले आहे. साखरेवर उपकर आकारणे आणि इथेनॉलवर फक्त पाच टक्केच जीएसटी आकारणे याबाबत जीएसटी परिषदेमध्ये चर्चा आणि निर्णय होणे अपेक्षित आहे.\nअल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमाचा विस्तार करून प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यात ८० टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यासाठीच्या योजनांवर खर्च होणार आहे. त्यातही सुमारे चाळीस टक्के निधी विशेषतः अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या विकासावर खर्च होणार आहे. जुन्या योजनेत ५० टक्के अल्पसंख्याक लोकसंख्येचा असलेला निकष आता नव्या योजनेत २५ टक्‍क्‍यांवर आणला आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा १९६ ऐवजी ३०८ जिल्ह्यांना होईल.\nमहत्त्वाकांक्षी ‘हरितक्रांती कृषोन्नती’ योजनेसाठी २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत ३३२६९ कोटी ९७६ लाख खर्च केले जाणार आहे. या योजनेमध्ये कृषी व पूरक क्षेत्राशी संबंधित एकात्मिक फळबाग विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम, राष्ट्रीय शाश्‍वत कृषी योजना, बियाणे आणि लागवड साहित्य योजना यांसारख्या अकरा योजनांचा समन्वय साधण्यात आला आहे.\nटनाला ५५ रुपये अनुदान हे अतिशय नाममात्र आहे. याचा काडीमात्र परिणाम साखर उद्योगाची परिस्थिती सुधारण्यावर होणार नाही. सध्या साखरेला २५०० रुपये किंमत आहे. ५५ रुपये अनुदान गृहीत धरल्यास ही किंमत २५५५ रुपये होइल इतक्‍या नाममात्र वाढीने कोणाचाच काहीच फायदा होणार नाही. किमान यामध्ये आणखी २०० रुपयांची वाढ अपेक्षित होती. तरच फरक पडू शकला असता.\n- खासदार राजू शेट्टी\nऊस उत्पादकांना टनाला ५५ रुपये मदत करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह म्हणावा लागेल. मदत फारशी नसली तरी शासनाच्या या मदतीमुळे साखर बाजारातही काही अंशी तेजी येऊन साखरेचे दर वधारतील अशी अपेक्षा आहे. शासन मदत करत आहे याचा प्रभाव साखर बाजारावर पडून दरात वाढ अपेक्षित आहे.\n- अरुण लाड, क्रांती साखर कारखाना, कुंडल\nआम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमचे थकलेली रक्कम मिळणे गरजेचे आहे. शासनाने उत्पादकांसाठी हा निर्णय घेतला असला तरी कारखान्यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे.\n- किरण पाटील, ऊस उत्पादक, घोसरवाड, जि. कोल्हापूर\nसाखर अनुदान निर्णय प्रतिक्रिया\nकेंद्राने हा निर्णय घेतला असला तरी या अनुदानाची नेमकी काय पद्धत आहे याबाबत अभ्यास केल्याशिवाय तो किती फायदेशीर ठरेल, या निर्णयाचा कारखान्यावर असणारा बोजा कमी नक्की कितपत कमी होइल हे हिशेबानंतरच कळणार आहेत.\n- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना शिरोळ\nटनाला पंचावन्न रुपये अनुदान हे खूपच त्रोटक वाटते. कारखान्यांना याचा किती फायदा होईल. कारखाने आमची देणी तातडीने देतील का याबाबत साशंकता आहे. एकूण गणित पाहिल्यास हा दिलासाही नाममात्रच ठरेल असे वाटते.\n- दिलीप पोतदार, उत्पादक, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मरा���ी बांधव गेल्या 66...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/five-people-arrested-with-leopard-skin/articleshow/67505649.cms", "date_download": "2019-01-20T14:11:56Z", "digest": "sha1:FBDFFL2OTSAKEQLFCICY6T2VQBN2VHKV", "length": 10629, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "smuggling of leopard skin: five people arrested with leopard skin - बिबट्याच्या कातडीसह पाच जणांना अटक | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nबिबट्याच्या कातडीसह पाच जणांना अटक\n​​ भैताणे येथे अंदाजे दहा लाखांच्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याऱ्यास नाशिकच्या विशेष पोलिस पथक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली.\nबिबट्याच्या कातडीसह पाच जणांना अटक\nभैताणे येथे अंदाजे दहा लाखांच्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याऱ्यास नाशिकच्या विशेष पोलिस पथक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली. त्याच्या जवळून बिबट्याची कातडी जप्त केली. काळ्याबाजारात या कातडीची १० लाख रुपये किमत असल्याची चर्चा आहे.\nकनाशी वनपरिक्षेत्र हद्दीतील भैताने येथील भावराव रामचंद्र गायकवाड (वय ४२) हा बिबट्या प्रजातीच्या प्राण्याची कातडी पिवळ्या रंगाच्या पिशवीत भैताने फाटावरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यांनी वनविभाग नाशिक यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई करीत ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सापळा रचून कातडीसह अटक केली. वनविभागाने तपास करून संजय सीताराम भान्शी (वय ४७ रा. भांडणे), राजू पंढरीनाथ चौरे (वय ३०,रा. भांडणे), विश्वनाथ परशराम पालवी (वय ३४, रा. वडाळेवणी), अमरचंद महादू बागूल (वय ५४, रा. उंबरेबन) या चार संशयितांना अटक केली. कळवण न्यायालयात त्यांना हजर केले असता, १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची टीका\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दिनासाठी जोरदार तयारी\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबिबट्याच्या कातडीसह पाच जणांना अटक...\nनाशिक राज्यातील सहावे प्रदूषित शहर...\nपुष्पोत्सव नव्हे खुली तिजोरीच जणू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shivsena-workers-will-arrested-self-tuesday-110048", "date_download": "2019-01-20T13:33:18Z", "digest": "sha1:B4MHOZNCZFRSWDLBIWIO4D56IP75NZIJ", "length": 12516, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsena Workers will Arrested self on Tuesday शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार | eSakal", "raw_content": "\nशिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार\nरविवार, 15 एप्रिल 2018\nकेडगावमधील हत्येप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांच्या कारवाईत व्यत्यय आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार आहेत. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी आज शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.\nनगर : केडगावमधील हत्येप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांच्या कारवाईत व्यत्यय आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार आहेत. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी आज शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.\nशिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी ठाकरे यांच्या कानावर घातली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गुन्हे दाखल झालेले सर्व सहाशे शिवसैनिक मंगळवारी (दि.१७) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.\nशिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिका-यांनी तसा निर्णय घोषित केला.\nकेडगाव येथे पोटनिवडणुकीनंतर सात एप्रिलला शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या हत्येनंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केली होती.\nयाप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक\nअमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nतरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप\nपुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त...\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/after-disposal-of-notes-1786022/", "date_download": "2019-01-20T13:51:36Z", "digest": "sha1:CQIXOO47PZVBRRER4DJ3XHC6ABQYCEYG", "length": 10788, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "After disposal of notes | बाद नोटांची विल्हेवाट? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू झालेल्या निश्चलनीकरण प्रक्रियेत ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा बाद ठरल्या.\nखर्च सांगण्यास रिझव्‍‌र्ह बँकेचा नकार\nनिश्चलनीकरण प्रक्रियेत बाद झालेल्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी १७ महिने लागले; मात्र त्यासाठी किती खर्च आला ही माहिती रिझव्‍‌र्ह बँक आजही उघड करू इच्छित नाही.\n८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू झालेल्या निश्चलनीकरण प्रक्रियेत ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा बाद ठरल्या. एकूण १५,३१,०७३ कोटी रुपये मूल्याच्या या बाद नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या बाद झालेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बँकांकडे परत आल्या नाहीत.\nबाद नोटांचे काय केले आणि त्या नष्ट करण्यासाठी किती खर्च आला या आशयाच्या माहितीची विचारणा मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौड यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे केली होती. माहितीच्या अधिकारांतर्गत करण्यात आलेल्या अर्जाला रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागाने २९ ऑक्टोबर रोजी प्रतिसाद दिला आहे.\nमात्र निश्चलनीकरण प्रक्रिया आणि बाद नोटांच्या विल्हेवाटीसाठी आलेला खर्च सांगण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने नकार दिला आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या आणि बँकांकडे परत न आलेल्या नोटांच्या रकमेचा तपशील रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे. बाद नोटांचे तुकडे करून ते मार्च २०१८ पर्यंत नाहीसे केले गेले; मात्र त्यासाठी किती खर्च आला हे सांगता येणार नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.\nमाहितीच्या अधिकारात गौड यांनी बाद आणि नाहीशा करण्यात आलेल्या ५०० व १,००० रुपये मूल्याच्या नोटांचे वर्गीकरण मागूनही रिझव्‍‌र्ह बँकेने ते दिलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bucket-list-marathi-movie-1686684/", "date_download": "2019-01-20T13:37:52Z", "digest": "sha1:QVGCHMBVHXDFEP5WGJDSCYYVBW6OTWGA", "length": 18724, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bucket List Marathi Movie | स्मृती-कल्पनारंजनाच्या गोडव्याने भरलेली ‘बकेट’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nस्मृती-कल्पनारंजनाच्या गोडव्याने भरलेली ‘बकेट’\nस्मृती-क��्पनारंजनाच्या गोडव्याने भरलेली ‘बकेट’\nपुण्यातील उच्चमध्यमवर्गीय कुटुंबाची ही ‘बकेट लिस्ट’ आहे.\nएका वीस वर्षांच्या मुलीच्या अपूर्ण इच्छा चाळीस वर्षे चाकोरीबद्धतेने जगणाऱ्या गृहिणीच्या आयुष्यात अपघाताने येतात. त्या तिच्या जगण्याचा उद्देश बनतात तेव्हा तिचे जग बदलले नाही तर नवल म्हणायला हवे. अर्थात हा बदल तिच्या जाणीव-नेणिवांवर अवलंबून असतो तेवढाच तिच्यातला बदल तिच्या जवळचे कशा पद्धतीने स्वीकारतात यावरही तिच्या जगण्याची कथा सुफल-संपूर्ण होते की अधुरी कहाणी राहते हे ठरते. ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटात ही कहाणी अधुरी कशी राहील एकतर माधुरीच्या मोहक अदा त्याच नखऱ्यांसह पाहण्याचा आनंद देणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या स्मृतींवरची मोहिनी पुन्हा चाळवली आहेच. तिच्याबरोबर हिंदीतील नायक-नायिकांचा हळवा, भाबडा प्रणय आणि गोड, आशादायी जगण्यांच्या कल्पनांनी भरलेली ‘बकेट’ मराठीजनांच्या वाटय़ाला आली आहे.\nपुण्यातील उच्चमध्यमवर्गीय कुटुंबाची ही ‘बकेट लिस्ट’ आहे. सासू-सासऱ्यांची बिनतिखट भाजी, नवऱ्याची खोबरे न पेरलेली, मुलीची खोबरे पेरलेली आणि इतरांसाठी या सगळ्यांचे मिश्रण असलेली अशा रोजच्या चार भाज्या आनंदाने बनवणारी, नवऱ्याच्या डब्यापासून पाकीट, रुमाल, घडय़ाळासह त्याचे आईवडील सांभाळणारी, मुलांचे मायेने करणारी आदर्श गृहिणी मधुरा सानेच्या (माधुरी दीक्षित) गोड विश्वात सईच्या ‘बकेट लिस्ट’मुळे उलथापालथ होते. सईच्या हृदयाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने मधुरा तिच्या अपूर्ण इच्छांची यादी एकेक करत पूर्णत्वाला नेते. या प्रक्रि येत सान्यांची सून मधुरा ते मुळातच हरहुन्नरी, मनस्वी असलेली मधुरा हा तिच्या स्वत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे असे अजिबात नाही. कारण काहीही असेना स्वत:भोवतीच्या कोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सोपा नसतो, त्यातूनही तावून-सुलाखून बाहेर पडलेच पाऊल तर स्वत:सह आजूबाजूचे जग बदललेले असते. स्वत:ची ओळख, जगण्याचा उद्देश शोधणारा हा प्रवास याआधी आपण गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातूनही पाहिला होता. तसाच नायिकेचा प्रवास इथेही पाहायला मिळतो अर्थात ही मूळ संकल्पना वगळता दोन्ही चित्रपटांची मांडणी फार वेगळी आहे. मराठीत हे असे विषय आताशा नव्या दिग्दर्शकांच्या मांडणीतून अनुभवायला मिळतायेत. ‘बकेट लिस्ट’ हा त्या यादीतला ताजा चित्रपट आहे.\nएका उत्तम कथेतील पात्रे रंगवण्यासाठी तुमच्याकडे माधुरी दीक्षित आणि सुमीत राघवन यांच्यासारखे कसलेले कलाकार असतील तर त्याला उत्तम दिग्दर्शन, चुरचुरीत संवाद, उत्तम गाणी-संगीत, पाश्र्वसंगीत या सगळ्यांची जोड देत एक सुंदर कलाकृती देणे हे दिग्दर्शकाच्या खांद्यावरचे शिवधनुष्य तेजस देऊस्कर यांनी सहजी पेलले आहे. माधुरीचा मराठीतला तोही तिच्या वयाला साजेशी व्यक्तिरेखा-अभिनय, तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा, खटय़ाळपणा, प्रणयी माधुरी आणि काही सेकंदांपुरता का होईना तिचे नृत्यही.. तिच्या चाहत्यांच्या ज्या ज्या म्हणून इच्छा असतील त्या ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करतो. आणखी एक अनपेक्षित इच्छा हा चित्रपट पूर्ण करतो ते म्हणजे सुमीतला अगदी शाहरूख खान स्टाइलमध्ये बाहू पसरून माधुरीचा हिरो म्हणून प्रेमगीत साकारताना पाहणे ही दुर्मीळ गोष्ट रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षात उतरली आहे. सुमीत राघवनला अशा ‘हिरो’ स्टाइल भूमिकांमधून पाहण्याची मराठी रसिकांची इच्छा या चित्रपटाने पूर्ण केली आहे. मधुराच्या पतीच्या मोहनच्या भूमिकेत सुमीतला पाहणे हा लाजवाब अनुभव ठरला आहे. भूमिकेला मर्यादा असूनही मधुरापेक्षा मोहित अंमळ जास्त भाव खाऊन गेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जोडीला सुमेध मुद्गलकर, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, दिलीप प्रभावळकर, रेणुका शहाणे, मिलिंद पाठक आणि शुभा खोटे अशी नव्या-जुन्या कलाकारांची सुरेख गट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आलेली आहे. चित्रपटात वेगळेपणा अजिबात नाही, कथा ठरवल्या पद्धतीने सरळ पुढे जात राहते आणि सुखांत असा हा चित्रपट आहे याची जाणीव पदोपदी मनात असल्याने एका मर्यादेपलीकडे भावनांचं नाटय़ यात रंगत नाही. पण तरीही अशा हळव्या कथेला जे जे मिळायला हवे ते दिग्दर्शकाने पुरेपूर दिले असल्याने ही ‘बकेट लिस्ट’ अनुभवण्याजोगी ठरली आहे. चित्रपटात तीनच गाणी आहेत. ‘माझ्या मना’, ‘तू परी’ आणि ‘होऊन जाऊ द्या’ ही तिन्ही गाणी सुंदर आहेत. ‘माझ्या मना’ हे गाणे खुद्द दिग्दर्शकाने लिहिलेले आहे. हे गाणे चित्रपटात पाश्र्वसंगीतासारखे वाजत राहते. मंदार चोळकर यांनी लिहिलेली आणि रोहन रोहन यांनी संगीत दिलेली गाणी श्रवणीय आहेत. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, छायाचित्रणाच्या जोरावर ही ‘बकेट लिस्ट’ हटके नसली तरी आकर्षक नक्कीच आहे\nचित्रपट : बकेट लिस्ट\nदिग्दर्शक- तेजस प्रभा विजय देऊस्कर\nकलाकार- माधुरी दीक्षित, सुमीत राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, दिलीप प्रभावळकर, सुमेध मुद्गलकर, रेणुका शहाणे, मिलिंद पाठक, शुभा खोटे, कृतिका देव, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, अथर्व बेडेकर, रेशम टिपणीस.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.radiosharada.in/programs/%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T14:13:39Z", "digest": "sha1:G5QHTURHYB66NEFMKPLSBITMW5TSFQ5G", "length": 5630, "nlines": 127, "source_domain": "www.radiosharada.in", "title": "२३ मार्च २०१७ गुरुवार – Sharada Radio Station – 90.8 MHz", "raw_content": "\n२३ मार्च २०१७ गुरुवार\n२३ मार्च २०१७ गुरुवार\nशारदा कृषी वाहिनी (९०.८ एफ .एम )\nकृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती\nप्रसारण दिनांक २३ मार्च २०१७ गुरुवार\nसकाळ / संध्याकाळ उद्घोषक _ श्री. विटकर / कु. रोहिणी\nसकाळ सदरचे नाव संध्याकाळ\n७:०० वंदे मातरम – वाहिनी गीत, मंगलध्वनी, रूपरेषा ४:००\n७:०५ अभंगवाणी (तुकारामगाथा निरुपण-६४७ भाग ०३ ) ४:०५\n७:२० कृषी संदेश ���:२०\n७:२५ आरोग्यधन (मानसिक आरोग्य हाच शारीरिक आरोग्याचा पाया याविषयी माहिती ) ४:२५\n७:३० हवामान अंदाज + बाजारभाव ४:३०\n७:३५ बळीराजा तुझ्याचसाठी (हिरवळीची खते ) ४:३५\n७:४५ भक्तितरंग गीतगंगा ४:४५\n८:१५ यशोगाथा ( ) ५:१५\n८:३० गाणे मनातले ५:३०\n९:०० तंत्र शेतीचे (खोडवा ऊस व्यवस्थापन-डी.एच. फाळके भाग ०८ ) ६:००\n९:१५ गीतगंगा भक्तितरंग ६:१५\n९:४५ साद प्रतिसाद ( ) ६:४५\n१०:०० किलबिल ( ) ७:००\n१०:३० कथाकथन सवतीचा शब्द व.पु.काळे भाग ०२ ७:३०\n११:०० प्रसारण समाप्तीची उद्घोषणा ८:००\nNext Next post: २४ मार्च २०१७ शुक्रवार\nप्रसारणाची वेळ: सकाळी ७:०० वा. ते संध्या. ८:०० वा.\nआपण रेडिओ व्यवस्थित ऐकू शकत नसल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 2112 254727\nशारदा कृषी वाहिनी (गीत)\nनवज्ञानाचा सूर्य उगवला, शेतीच्या अंगणी\nप्रगत शेतीचा मंत्र देतसे, शारदा कृषी वाहिनी||धृ||\nचर्चा आणिक विचार विनिमय,\nआधुनिकतेचा सूर नवा हा, कृषकांच्या जीवनी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nनवे बियाणे, खते कोणती\nरोग कोणते, पिके कोणती\nकृषी सल्ला हा ऐक सांगते, बळीराजाची वाणी...\nशारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी...\nगीतकार: श्री. संदीप सुभेदार (शारदानगर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/how-to-worship-devi-in-navratri-118101600008_1.html", "date_download": "2019-01-20T12:58:02Z", "digest": "sha1:GZD4FJHNQPFBF2TYA5MS5EGYMYQP6UTX", "length": 15937, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अजून वेळ गेलेली नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअजून वेळ गेलेली नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nनवरात्रीच्या 9 दिवस भक्त कठिण आणि विशेष उपासना करतात. परंतू अनेकदा विधी विधान पूर्वक पूजा करणे शक्य होत नाही. असे झाले असल्यास खंत वाटून घ्यू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण 5 सोपे उपाय करून देवीला प्रसन्न करू शकता. हे सोपे उपाय करून आपण शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. तर चला बघू या काय आहे ते उपाय:\nतुळशीच्या जवळपास 9 दिवे लावून देवी तुळशीला घरात शांती, सुख, समृद्धी, यश आणि सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.\nलाल दुपट्यात म्हणजे चुनरी, किंवा कापडात मकाने, बत्ताशे आणि शिक्के ठेवून देवीची ओटी भरावी. आपण कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन या प्रकारे ओटी भरू शकता.\nसुंदरकांड का पाठ करवणे ही योग्य ठरेल. नवरात्रीत संपण्यापूर्वी सुंदरकांड पाठ ठेवावा किंवा स्वत: सस्वर पाठ करावा.\nनऊ दिवस कोणतेही विधान पाळले नसतील तरी एका कुमारिकेला लाल रंगाच्या वस्तू भेट कराव्या. यात खेळणी, कपडे, शृंगार सामग्री भेट करू शकता. यासोबत फळ, मिष्टान्न दक्षिणा हे देखील देऊ शकता.\nनवरात्रीच्या शेवटल्या दिवशी म्हणजे नवमीला सवाष्णला चांदीचे जोडवे, कुंकवाचे करंडे, पायातले किंवा इतर शृंगार सामग्री भेट म्हणून दिल्याने देवीची विशेष कृपा होते.\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र पाठ\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nयावर अधिक वाचा :\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/the-emergency/", "date_download": "2019-01-20T13:05:43Z", "digest": "sha1:JFKSTWQL7IVZAOX4LEWQM5IFZRADVGC4", "length": 9079, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "The Emergency- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबद��र\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\n देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका\nआणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेनं उडी मारली आहे.\nया घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी केली होती आणीबाणीची घोषणा \nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-july-2018/", "date_download": "2019-01-20T12:47:05Z", "digest": "sha1:J7OTSMKHE3G6RJECITIAPCCBFSOV3N3P", "length": 15355, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 30 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nहवाई प्रवाशांचे अनुभव वाढविण्याकरिता सरकार डिजीयात्रा सुविधा देण्याच्या प्रक्रियेत आहे. हा डिजीटल इंडिया प्रोग्रामांपैकी एक असेल जो सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाद्वारे समन्वित आहे.\nभारत 9/11-प्रकार यासारख्या हवाई हल्ल्यांपासून राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) चा बचाव करण्यासाठी अमेरिकेकडून अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्र खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे.\nभारताने खोल समुद्राच्या शोधासाठी रु. 8,000 कोटींची तरतूद केली आहे. ही योजना 5 वर्षांपर्यंत वाढेल. युनियन अर्थ सायन्सेस मंत्रालयाने ‘दीप ओशन मिशन (डीओएम)’ च्या नकाशाची माहिती दिली.\nपोषण आंदोलन अंतर्गत भारतातील पोषण आव्हानांवर राष्ट्रीय परिषदेची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे झाली.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नवी दिल्ली येथे युवा पोलिस अधीक्षकांच्या दुसर्या परिषदेचे उद्घाटन केले.\nICICI बँकेने फिनटेक फर्म अर्थशास्त्र फाँटच प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 9 .9% हिस्सा खरेदी केला आहे.\n6 व्या इंडिया-यूके सायन्स अॅण्ड इनोव्हेशन कौन्सिल (एसआयसी) ची बैठक नवी दिल्ली येथे झाली.\nधर्मेंद्र प्रधान यांनी मोहाली, पंजाबमधील महिलांसाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या (एनएसटीआय) स्थायी परिषदेसाठी पायाभरणी केली आहे.\nव्हाईटोव्होस्टॉकच्या रशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने विजेतेपद पटकावले.\nउपाध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रमुख धान्यांच्या मोनो-क्रॉपपासून दूर जावून अन्नधान्य उत्पादनाचे विविधीकरण करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमध्ये लहान बाजरी, डाळी, फळे आणि भाज्या यांच्यासह अनेक खाद्य पदार्थांचा समावेश होतो.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/lokprabha-wedding-special-issue-article-8-1622028/", "date_download": "2019-01-20T13:53:52Z", "digest": "sha1:XARLIEV75NXUWAXS6UR6HKCKGKDGKSJQ", "length": 25450, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokprabha wedding special issue article 8 | लगीनघाई टिपताना.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nआपल्याकडे महाराष्ट्रात सकाळीच लग्नं असतात. विधी सकाळी लवकर सुरू होतात.\nलग्न कॅमेऱ्यात टिपणं म्हणजे या सुंदर दिवसाच्या आठवणींचा खजिनाच तयार करणं. हा खजिना तयार करणाऱ्या फोटोग्राफरचं मनोगत..\nलग्न मराठी असेल तर मराठीत, दिल्लीकडे असेल तर हिंदीत आणि दक्षिण भारतात असेल तर इंग्रजीत, असं कुठल्याही क्लायंटला भेटायला जाताना एक वाक्य हमखास असतं माझ्याकडून, शो-स्टॉपर म्हणतात ना तसंच काहीसं, ‘‘तुम्ही हॉल भारीतला भारी पाहता. कपडे घेताना शेरवानी महागातली महाग घेता. जेवणात विविध प्रकार कसे राहतील तेही पाहता. सगळं करता आणि सर्वात शेवटी वेिडग फोटोग्राफर कुठला याचा विचार करता. हॉल कुठला होता तो विषय लग्नानंतर संपतो, कपडे वर्षभरात जुने होतात, शेरवानी तर परत घालतही नाही. जेवण काय होतं ते मोजके लोक सोडून बाकी सगळे एक आठवडय़ात विसरून गेलेले असतात. बाकी आठवण म्हणून काय राहतं तर फोटो.. आणि तेच सर्वात नंतर तुम्ही ठरवता.’’\nअर्थात बाकी सगळं महत्त्वाचं आहेच, पण फोटो सगळ्यात जास्त महत्त्वाचे. त्यांना टाइम मशीन असंही म्हणतात, कारण पुन्हा जेव्हा केव्हा ते पाहू तेव्हा ते मनाला त्या काळात घेऊन जातात. मग तेही हॉल, कपडे यासारखं लक्ष देऊन निवडायला नको का खूपदा हे समोरच्याला पटतंच.\nमी गेली पाच वर्ष वेिडग शूट करतोय आणि जवळजवळ २०० पेक्षा जास्त लग्नांचं शूट आणि काही राज्यं सोडली तर संपूर्ण भारतात शूट करून झालंय. सगळीकडे ‘लगीनघाई’ एकसमान. पण बदल होतानाही पाहिलाय. म्हणजे हल्ली फोटाग्राफीवरचा खर्च आणि फोटोग्राफर्सचं मानधनसुद्धा वाढताना दिसतंय. जुन्या पिढीत खूपदा बॅण्डबाजा आणि फोटोग्राफर एकसमान अशीच मानसिकता असायची. आणि सगळेच नाही पण बहुतेक जुने फोटोग्राफर्सही स्वतला कलाकार न समजता ठेविले अनंते तसेची राहत. पण आता हे काही प्रमाणात बदलतं आहे. फोटोग्राफरला द्यायच्या पशाची गोष्ट येते तेव्हा लग्नेच्छू मुलगा आणि मुलगी हा खर्च करायला तयार होतात. कारण एक एक लाख रुपये नुसते फोटो काढायला कसे लागतात, हे बऱ्याचदा घरच्यांना कळत नाही. पण ते या दोघांना नीट माहीत असतं.\nही व्यावसायिक बाब सोडली तर इथे काम करण्यासारखं थ्रिल नाही दुसरं. सीझनमध्ये महिन्याला १५-२० लग्नं असतात. प्रत्येक वेळी नवीन लाइट, नवीन चेहरे, नवीन जागा आणि हो नवीन गुरुजी. गुरुजींवरून आठवलं, त्यांनाही टीममध्ये सामील करत टीमवर्क करावं लागतं. खूपदा मनमिळावू असतात, पण कधी कधी फारच शिष्टही. तरीही आमचा आणि त्यांचा असा दोघांचाही उद्देश लग्न सुरळीत होणे हाच असल्याने कधी त्यांच्या मनाने कधी आपल्या असं करत शूट होऊन जातं. आता तर मीच अर्धा गुरुजी झालोय इतके मंत्र आणि विधी पाठ झालेत.\nलग्नात दर वर्षी नवे ट्रेण्ड येत राहतात. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमा आला होता, त्या वर्षी निम्म्या लग्नांत जवळजवळ तशीच साडी आणि दागिने असलेली नवरी असायची. नवीन सिरियल ���सेल तर त्यातले दागिने आणि काय काय असतं. नवीन नवीन गोष्टी येतच जातात, पण त्यापैकी एक म्हणजे प्रीवेिडग फोटोग्राफी.\nआठ-दहा वर्षांपासून हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांत हे होतं पूर्वीच, पण आपल्याकडे आता आता जास्त सुरू झालं आहे. प्रीवेिडग म्हणजे लग्नाअगोदर जोडपी फोटोशूट करून घेतात. एकदम सिनेमा स्टाइल असतं हे सारं. याचा सर्वात जास्त फायदा होतो आम्हा फोटोग्राफर्सना. म्हणजे होतं काय की आम्ही पूर्ण दिवस त्या जोडप्यासोबत असतो. त्यामुळे ओळखही होते चांगली आणि मुळातच कॅमेरा पाहिला की माणसाचा जो गोंधळून जायचा स्वभाव असतो, त्यामुळे असलेला बुजरेपणा थोडा कमी होतो. कारण प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये त्यांचा विश्वास जिंकलेला असतो. याचा फायदा लग्नात फोटोशूटला होतोच होतो.\nप्रीवेडमध्येही प्रत्येकाची आपआपली पद्धत आहे काम करायची. जोडपं फार बुजरं असेल तर क्लोजअप न घेता आजूबाजूचा परिसर आणि निसर्गाची मदत घेत फ्रेम सेट कराव्या लागतात. हे थोडं अवघड असतं, कारण नेहमीच निसर्ग साथ देतो असं नाही. पण हेच थ्रिलही आहे. त्यामुळे कधी बॅक लाइट फ्लॅश, तर कधी त्यांच्या नुसत्या सावल्या तर कधी पाण्यातलं प्रतििबब घेत शूट पूर्ण होतं.\nआम्ही फोटोग्राफर सूरज बडजात्यांचे फार ऋणी आहोत. कारण त्यांच्या चित्रपटातल्या लग्नात जे नाटय़ आणि ग्लॅमर दिसतं तेच आपल्या लग्नातही असावं असं आता सगळ्यांना वाटतं. बरेच जण ते करतातही. संगीत हा प्रकार मारवाडी किंवा उत्तरेकडच्या लग्नात नवीन नाही. पण तो एवढा खासगी असतो की पूर्वी फार कोणाला माहीत नव्हता. पण आता मराठी लग्नांतही संगीत असतंच असतं आणि तेदेखील मोठय़ा पातळीवर. म्हणजे हौशी मंडळी तर दोन दोन महिने तालीम घेतात. लग्नातला कामाचा ताण कमी करणं आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांची हसत खेळत ओळख होणं हा त्यामागचा मूळ उद्देश असतो. पण यात गमतीजमती एवढय़ा छान असतात की एक से एक फोटो मिळत जातात. हसतानाचे, रडतानाचे, एकमेकांना चिडवतानाचे. सारीच मजा असते.\nआपल्याकडे महाराष्ट्रात सकाळीच लग्नं असतात. विधी सकाळी लवकर सुरू होतात. त्यामुळे त्यांच्या बरंच आधी अगोदर तीन जण कामाला लागलेले असतात. तेही सकाळी पाच आणि कधी कधी तर त्याही अगोदरपासून. ते असतात नवरी, मेकअप आर्टस्टि आणि फोटोग्राफर. विधींच्या तीन तास अगोदर मेकअप सुरू असतो. मेकअपवाले ��र जादूगार असतात. सौंदर्यवतीला आणखी सुंदर करताना फोटोमध्ये मेकअप जाणवणार नाही याची ते आणि आम्ही काळजी घेतो. मेकअप सुरू असतानाचे फोटो घेणं आणि मेकअप सुरू ठेवणं ही दोघांचीही कामं न थांबता सुरू राहू देणं हा न बोलता केलेला करारच असतो. पुण्यात तर काही मेकअप आर्टिस्टनी मेकअप करण्यासाठी खास स्टुडिओच तयार केले आहेत. तिथे फोटो काढणं फोटोग्राफरलासुद्धा बरं पडतं.\nलग्न सुरू असताना जोडप्याला ताकीद असते की फोटोग्राफर आणि त्याची टीम इथे नाहीच आहे, असं समजा. तुम्ही आमच्या कॅमेऱ्याकडे पाहिलं तर दंड भरावा लागेल, असाही त्यांना दम द्यावा लागतो. कारण त्यांनी कॅमेऱ्याकडे बघू नये, सगळं सुरू आहे आणि त्याचे फोटो टिपलेत असे फोटो यावेत. कारण खूपदा असं होतं की विधी सुरू असताना एरवीचे फोटाग्राफर त्यांना थांबवत, कॅमेऱ्याकडे बघा म्हणून सांगत फोटो काढत असतो. त्यामुळे मग नकळत एक कृत्रिमपणा येतो. तो फोटोमध्ये तर जाणवतोच, शिवाय ज्यांचं लग्न असतं तेही विधींचा आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. म्हणून नेहमी असं सांगावं लागतं.\nदचकू नका. लग्नाच्या आनंदी गप्पा सुरू असताना कसल्या व्यथा असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही. महाराष्ट्राबाहेर लग्न असतं तेव्हा फार मजा असते. आपल्याकडे सकाळी किंवा दुपारीच लग्नं आटोपतात. पण बंगाली, पंजाबी आणि जवळजवळ सगळ्याच उत्तर भारतात लग्नं रात्री होतात. आणि काही मोजके लोक सोडले तर बाकीचे झोपेत किंवा पेंगतच असतात. अशा वेळी काम जास्तच वाढतं फोटो काढताना. कारण सगळा उत्साह वरमाळेचा कार्यक्रम असतो तेव्हाच असतो. त्यानंतर मोजके पाहुणे (जांभया देणारे) आणि नवरा-नवरी विधींना बसतात. दक्षिण भारतातल्या किंवा मराठी लग्नात होतात तेवढे विधीही तिकडे होत नाहीत. मग आम्हाला जोडप्याचे फोटो आणि संगीत वगैरेवरच जास्त लक्ष द्यावं लागतं.\nअजून एक हमखास घडणारी गोष्ट. मुलीचा किंवा मुलाचा दूरचा मामा-मामी किंवा त्यांच्या मुलांना काय राग असतो फोटोग्राफरचा काय माहीत, पण ते हमखास कॅमेरा घेऊन आलेले असतात. तुम्ही काहीही करा ते मध्येमध्ये येणारच. लग्नात फुगून बसणारे नातेवाईकही कधी कधी मध्ये मध्ये फार ये-जा करत फोटोग्राफरवर चिडत असतात. अशा वेळी फोटोग्राफरचा बाजीप्रभू झालेला असतो. सगळीकडून िखड लढवत तो चांगले फोटो काढत असतो.\nपण तरीही मजा असते आणि जबाबदारीही. कोणीतरी त्���ांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आणखी सुंदर करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं असतं. यापेक्षा भारी काय असेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/all/page-30/", "date_download": "2019-01-20T12:52:28Z", "digest": "sha1:6JFBYEAXPEZT5XOJM2JYRPLXOFIQQSXC", "length": 10564, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटील- News18 Lokmat Official Website Page-30", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nतिसर्‍या दिवशीही पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या तर शिंदे तिसर्‍या क्रमांकावर\nआज 'टीम देवेंद्र @100'मध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या स्थानावर\n'टीम देवेंद्र @100'मध्ये मुख्यमंत्री आघाडीवर, पंकजा मुंडे दुसर्‍या स्थानावर\nतुम्ही ठरवा फडणवीस सरकारचं रिपोर्टकार्ड IBN लोकमतवर\nकोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर कारवाईचा बडगा\nउसावर तोडगा नाहीच, शिष्टमंडळ रिकाम्या हाती माघारी \n'आम्हाला गृहीत धरू नये'\n'मग बैठक घेतली नसती'\nआडत बंदीचा तिढा कायम, बैठक फिस्कटली\nएफआरपीसाठी राज्य सरकार घालणार केंद्राकडे साकडं\n'कोर्टाच्या आदेशाने टोल सुरू'\nभाभी���ी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/news/page-25/", "date_download": "2019-01-20T12:48:21Z", "digest": "sha1:XPDUABHMZFVNKZ5E3I2UXPPSVHZEN5U5", "length": 10694, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर- News18 Lokmat Official Website Page-25", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस ��हिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nहात गमावलेल्या कामगाराला कंपनीनं सोडलं वार्‍यावर \nडॉक्टराच्या चुकीच्या औषधामुळे शरीराची त्वचाच जळाली\nडॉक्टरांचा हलगर्जीपणा, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 16 जणांना अंधत्व\nभय इथले संपत नाही..,'त्या' छकुलीची मृत्यूशी झुंज\nकुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे 8 महिलांचा मृत्यू\nडेंग्यू मलेरियाच्या रुग्णांना पपई खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला\n, 'ती'च्या जिद्दीची कहाणी\nयांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nमुंबईसह राज्यभरात डेंग्यूचं थैमान\nदादा आणि बाबांमुळे महाराष्ट्र खड्‌ड्यात गेला - नितीन गडकरी\nकाश्मीरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात\nविसर्जनाला गालबोट, ट्रकवरून पडून कार्यकर्त्याचा मृत्यू\nहिंगोलीत डेंग्यूची साथ, उपचाराअभावी चिमुरड्यांचा मृत्यू\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/going-on/", "date_download": "2019-01-20T13:16:03Z", "digest": "sha1:DQAE4HEP3NMZBJJ565AP37IVYAUH3LMN", "length": 10812, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Going On- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्��नग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\n‘मुंबई मेट्रो 3’ च्या कामाने नागरिक हैराण, ट्विट करुन व्यक्त केली नाराजी\nपहिल्यांदाच सई 'हे' करायला सज्ज\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nअपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला\nऔरंगाबादेत अवयवदानाचा 'यज्ञ'; 21 जणांना मिळालं जीवदान\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू\nहिंदी 'सैराट'चं कास्टिंग अखेर झालं, जान्हवी 'आर्ची', तर इशान परशाच्या भूमिकेत \nएनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचे छापे\nसिव्हिल हाॅस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात\n'आमचा संयम आता संपला आहे'\nइनफ इज इनफ, ऐकलं नाही तर कारवाई होणारच; मुख्यमंत्र्यांचा इशारा\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-111403.html", "date_download": "2019-01-20T13:27:01Z", "digest": "sha1:BAVA3SQ3TMLJXLQVO2WGLNCNIVSVLQ3F", "length": 10621, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'संपत्ती जाहीर करा'", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, ���ाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हण��ल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/iaf-southern-command-recruitment/", "date_download": "2019-01-20T14:09:18Z", "digest": "sha1:A6JVDV3ILSQ2SLYLJPVRJLSGREPFZ4KT", "length": 12998, "nlines": 152, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Air Force Southern Command Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय वायुसेनेच्या साउथर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\nहाउसकीपिंग स्टाफ,सफाईवाला: 05 जागा\nमेस स्टाफ: 03 जागा\nपद क्र.1: i) 10 वी उत्तीर्ण ii) 06 महिने अनुभव\nपद क्र.2: i)10 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.3: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.4: i) 10 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 25 फेब्रुवारी 2018 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: बंगलोर & तंजावुर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2018\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/fireworks-ban-by-supreme-court-1785010/", "date_download": "2019-01-20T13:34:18Z", "digest": "sha1:U2FJULLLW2OZWXI4GGY4NRB2MPPP7RYK", "length": 13311, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fireworks ban by Supreme Court | फटाक्यांचा दणदणाट महागात पडणार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nफटाक्यांचा दणदणाट महागात पडणार\nफटाक्यांचा दणदणाट महागात पडणार\nदिवाळीसाठी अतिरिक्त दोन हवा प्रदूषण नोंदणी केंद्र\nगुन्हे दाखल करणार; दिवाळीसाठी अतिरिक्त दोन हवा प्रदूषण नोंदणी केंद्र\nफटाके विक्रीवर अनेक बंधने आल्यामुळे दरवर्षीपेक्षा फटाके विक्रीचे स्टॉल कमी झाले असून आता मोठय़ा आवाजाचे व प्रदूषण करणारे फटाके वाजवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचे संकेत पोलीस व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. दिवाळीसाठी हवा प्रदूषणासाठी तात्पुरती अतिरिक्त दोन सेंटर करण्यात आली आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळा निश्चित केल्याने व ग्रीन फटाक्यांना परवानगी दिल्याने फटाका व्यवसायाचे काय होणार याबाबत फटाका विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. शहरात बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागांत विक्रेत्यांनी तात्पुरते स्टॉल उभारले आहेत. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला सर्वात जास्त दुकाने असून फटाका खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. पालिका, पोलीस व अग्निशमन विभागाच्या परवानगीने शहरात तात्पुरते स्टॉल लागलेले आहेत. मात्र यात रेती व आग प्रतिबंधक व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी ही साधने दिसत नाहीत.\nआता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने कानठळय़ा बसविणारे फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी सातत्याने सहा केंद्रे आहेत. दिवाळीसाठी अतिरिक्त दोन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. नागरिकांनी शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी यो���्य वेळेत व कमी आवाजाचे व फटाके वाजवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.\nफटाके वाजवण्यासाठी वेळेच बंधन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फटाका खरेदीवर याचा परिणाम झाला आहे. यंदा व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले.\nपरिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पाठार यांनी, नागरिकांनी दिवाळी उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन करीत, कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी फटाके फोडणाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी. ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत अधिक काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळा न पाळल्या गेल्यास योग्य नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.\nप्रदूषण मंडळ वायू व ध्नवी प्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेत आहोत. फटाक्यांचा वापर कमी करावा, त्याऐवजी दिव्यांची सजावट अधिक करावी. शहरातील प्रदूषणाचा त्रास आपणालाच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे. – डॉ.अनंत हर्षवर्धन,अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saswad.in/?page_id=207&replytocom=3", "date_download": "2019-01-20T13:19:18Z", "digest": "sha1:JDDICMQY6UUV5M56IGVOBKCJMYQPKXFB", "length": 17156, "nlines": 271, "source_domain": "saswad.in", "title": "संपर्क", "raw_content": "\n‘सासवडकर डॉट कॉमची निर्मिती’\nइंटरनेट नामक महाजालावर कोणत्याही बाबतीत आपल्याला कोणतीही माहीती लगेच मिळू शकते, हा आमचा समज काहीसा खोटा ठरला तो ‘सासवड’बद्दल शोध घेताना. पण हाती मोती लागण्याऐवजी, साधे दगड घेऊन आम्हाला या समुद्रातून प्रत्येक वेळी बाहेर यावं लागलं.आणि ह्याच गोष्टीनं आम्हा सासवडकरांना आणि सासवडप्रेमींना सासवडकर डॉट कॉमची निर्मिती करण्यास प्रवृत्त केलं. खरं तर ह्या प्रवासाची सुरवात २ वर्षांपूर्वीच झाली आहे. आणि या वाटेवरच्या गावांची म्हणजे तुमची साथ आम्हाला फार मोलाची आहे.\nसासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख आम्हास पाठवू शकता.\nसासवडकर डॉट कॉम संघ\nनिलेश कुंजीर : संकल्पना, छायाचित्रण, माहिती व्यवस्थापन\nनितीन कुंजीर : वेब डेव्हलपमेंट, माहिती व्यवस्थापन\nमंगेश डावखर : छायाचित्रण\nअमर ढेंबरे : वेब डेव्हलपमेंट सहाय्य\nविक्रम ढेंबरे : छायाचित्रण\nतानाजी सातव (अध्यक्ष प्रगती ग्रंथालय, सासवड) : माहिती व्यवस्थापन\nश्रीकृष्ण नेवसे (पत्रकार सकाळ वृत्तपत्र, सासवड) : माहिती व्यवस्थापन\nअमोल जगताप (वसुंधरा प्रतिष्ठान, सचिव, सासवड) : माहिती व्यवस्थापन\nअविराज खेनट (अध्यक्ष वसुंधरा प्रतिष्ठान, सासवड) : माहिती व्यवस्थापन\nपरशुराम देशमुख (चांगवटेश्वर सुधार समिती, सासवड) : माहिती व्यवस्थापन\nआभार रोहिदास… आपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता. saswadkar@saswadkar.com या वर आम्हास मेल करा.\nडॉ. आय. बी. पाटील जी…\nखूप खूप धन्यवाद… सासवड विषयक नवनवीन माहिती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्की भेट देत रहा…\nआपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता. saswadkar@saswadkar.com या वर आम्हास मेल करा.\nआदित्य जी मनापासून आभार..\nफेसबुक वरची आमची लिंक खाली देत आहोत…\nसंजय जी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार…\nगायकवाड जी मनापासून धन्यवाद…\nपहिल्या पानावर पुरंदर चा नकाशा दिला आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते…\nखाली लिंक देत आहोत…\nदशरथ जी आभार मनापासून…\nतुम्ही पत्रकार आहात.. तुम्ही वृत्तपत्राद्वारे याची दखल घेतल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वेबसाईट पोहोचू शकते… त्या���ाठी ९६१९६६५३३३ या वर तुम्ही संपर्क करून आमच्याशी संवाद साधू शकता…\nरणजित जी धन्यवाद… तुम्ही कृपया ९६१९६६५३३३ येथे संपर्क करू शकता…\nमी माझ्या गावची माहिती e-mail वर पाठवली असुन पुरंदरमधील प्रत्येक गावाची माहिती अपलोङ करा.माझ्यायोग्य कोणतेही काम सांगा i like to join our home website. माझ्याकङून तुम्हाला शुभेच्छा ..\nतुमच्याजवळ असलेली सासवड किंवा पुरंदर विषयीची माहिती आम्हाला तुम्ही पाठवू शकता आमचा संपर्क आहे…\nसासवडकर डॉट कॉम संघ\nसासवड संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार…\nतुमच्याकडे सुद्धा सासवड तसेच सासवड जवळील गावांची माहिती असल्यास आम्हाला नक्की पाठवा\nपुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार…\nसासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता.\nआवाहन – पुरंदर तालुक्यातील गावे\nसासवडकर परिवारातर्फे जाहीर आवाहनः\nपुरंदर तालूक्यामधील गावांची माहीती जमा करण्याचे काम चालू आहे. तरी याबाबतची माहिती आपल्याकडे असल्यास आम्हास खालील मुद्द्यांना अनुसरून पाठवावी.\n३. गावाबद्दल माहिती (५० शब्दांत)\nSelect Category ऐतिहासिक (3) घडामोडी (14) चित्रदालन (8) धार्मिक ठिकाणे (12) पर्यटन स्थळे (8) मंदिर (17) व्यक्ती-वल्ली (1) सामाजिक बांधिलकी (6)\nम्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक\nहजारो भाविकांनी वीर गजबजले\nकुसुमाग्रज, सावरकर अन्‌ लिंकनचीही पत्रे\nनन्ही दुनिया- राजीव साबळे फौंडेशन\nपुरंदर मेडिकल फांऊडेशनचे चिंतामणी हॉस्पिटल\nश्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती\nश्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/bsf-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:43:30Z", "digest": "sha1:27CPUZZ5FQUUTPGTXXCTG3OKYBGOYABC", "length": 14742, "nlines": 184, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Border Security Force, BSF Recruitment 2018 - BSF Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 204 जागांसाठी भरती\nकॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक): 30 जागा\nकॉन्स्टेबल (लाइनमन): 12 जागा\nकॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर): 23 जागा\nसब इंस्पेक्टर (वर्क्स): 103 जागा\nज्युनिअर इंजिनिअर सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल): 36 जागा\nपद क्र.1 ते 3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.5: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nउंची 165 सेमी 157 सेमी\nछाती 76-81 सेमी —-\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 3: 18 ते 25 वर्षे\nपद क्र.4: 30 वर्षांपर्यंत\nपद क्र.5: 30 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nFee: [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जवळील केंद्र (कृपया जाहिरात पाहा)\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2018\nपद क्र.1 ते 3 पाहा पाहा\nपद क्र.4 पाहा पाहा\nपद क्र.5 पाहा पाहा\nNext (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भर���ी\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/maharashtra-government-patanjali-products-1620323/", "date_download": "2019-01-20T13:25:12Z", "digest": "sha1:NBOUSO2POBMM7H2VZMQTQ5BFYG3ETYY2", "length": 15422, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra government patanjali products | मेहरबानी; पण कुणावर? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nसरकारी सेवा केंद्रांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विक्��ीस ठेवण्याचा निर्णय घेतला तो केंद्राच्या सांगण्यावरूनच.\nयोगगुरू रामदेव यांच्या पतंजली ट्रस्टला नागपूरमध्ये खाद्योद्यान उभारण्यासाठी ३४० हेक्टरचा भूखंड, काटोलमध्ये संत्री प्रक्रिया प्रकल्पासाठी २०० एकर जागा देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. अमरावती आणि गडचिरोलीमध्येही हेच. गडचिरोलीत पतंजली जडीबुटी खरेदी केंद्र उभारणार आहे, तर अमरावतीत खाद्योद्यान. यामागे हेतू काय आहे पतंजली ट्रस्टचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण सांगतात- ‘आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी हे करण्यात येत आहे.’ असे असेल तर मग पतंजलीच्या उद्योगांना विरोध का करायचा पतंजली ट्रस्टचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण सांगतात- ‘आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी हे करण्यात येत आहे.’ असे असेल तर मग पतंजलीच्या उद्योगांना विरोध का करायचा आणि शेतमालाच्या भावाची, शेतकरी आत्महत्येची समस्या सुटून वर स्वदेशीचे जागरणही होणार असेल, तर मग पतंजलीची उत्पादने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मधून विकली जाणार असतील, तर कोणाच्या पोटात का दुखावे आणि शेतमालाच्या भावाची, शेतकरी आत्महत्येची समस्या सुटून वर स्वदेशीचे जागरणही होणार असेल, तर मग पतंजलीची उत्पादने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मधून विकली जाणार असतील, तर कोणाच्या पोटात का दुखावे महाराष्ट्राप्रमाणेच भाजपशासित विविध राज्यांतील सरकारांनीही रामदेवांच्या समाजसेवेला असाच हातभार लावला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर देशभरात पतंजलीला सुमारे दोन हजार एकर जमीन देण्यात आल्याचा ‘रॉयटर्स’चा सप्रमाण वृत्तान्त सांगतो. तेव्हा एकटय़ा फडणवीस सरकारलाच बोल लावण्याचे काही कारण नाही. त्यांनीही सरकारी सेवा केंद्रांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेतला तो केंद्राच्या सांगण्यावरूनच. परंतु कोणत्याही उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि देशाचा विकास करणे हेच तर सरकारचे काम असते. सरकारने पतंजलीबाबत तेच केले. त्या ‘मेक इन पतंजली’ धोरणाचे यश पाहायचे असेल, तर रामदेवरायांच्या साम्राज्याचा गेल्या चार वर्षांतला विस्तार पाहावा. मार्च २०१३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत पतंजली ट्रस्टचा ग्राहकोपयोगी वस्तू-विक्रीतून जमा झालेला महसूल सुमारे एक हजार कोटी रुपये होता. तो मार्च २०१५ म���्ये दुप्पट झाला. गतवर्षी तोच आकडा दहा हजार कोटी रुपयांवर गेला. रामदेवरायांचे हे साम्राज्य आजमितीला सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे आहे. अर्थात रामदेव हे सर्वसंगपरित्याग केलेले संन्यासी असल्याने या ट्रस्टची ९८.६ टक्के मालकी आहे आचार्य बाळकृष्ण यांच्याकडे. हे बाळकृष्ण ‘फोर्ब्स’ मासिकाच्या २०१७च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंतांच्या पंक्तीत १९व्या स्थानी बसतात. ते सुमारे ४३ हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. याच अतिश्रीमंतांच्या यादीत २०१६ मध्ये ते ४५व्या स्थानावर होते. हे यश देदीप्यमानच. त्यामागे अर्थातच धर्मवाद आणि राष्ट्रवाद यांचे फलदायी मिश्रण आहे. या दोन वादांवर चाललेली राजकीय दुकानदारी भारताला तशी नवी नाही. पण रामदेव यांचे कौशल्य हे की त्यांनी उद्योग क्षेत्रातही ही दुकानदारी करून भरमसाट फायदा कमावता येतो हे दाखवून दिले. हा फायदा अखेर बाळकृष्ण यांच्या स्वदेशी खात्यातच जमा होणारा असल्याने तो देशहिताचाच आहे आणि म्हणूनच त्यात सरकारनेही अत्यंत पारदर्शकपणे आपला सहभाग नोंदविला, रामदेव यांना ‘डिस्काऊंट’मध्ये जमिनी दिल्या. नागपुरातील मिहानमधील भूखंडाची बाजारभावाने एकरी किंमत सुमारे १०० कोटी रु.; ती जमीन २५ लाखांच्या भावाने दिली. यालाच सार्वजनिक-सरकारी भागीदारी म्हणतात. हे सर्व कायदेशीरपणेच झाले. त्याला आक्षेप घेणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदलीही अशीच कायदेशीरपणे करण्यात आली. त्या कायदेशीर पद्धतीनेच सरकार आता पतंजलीची उत्पादने विकत असेल, तर अन्य छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांनी रडत बसण्याचे कारण नाही. सरकारची ही सारी पतंजलीवरची मेहरबानी नाही, तर ती तुमच्या-आमच्यावर केलेली मेहरबानी आहे. कारण ही उत्पादने अखेर तुम्ही-आम्हीच घेऊन राष्ट्रकार्य करणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्त��क आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2014/04/", "date_download": "2019-01-20T12:37:03Z", "digest": "sha1:IQU3P4RQL6TLVII5DWMF5GZYTWYSNS4E", "length": 261528, "nlines": 288, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: April 2014", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या. गेल्या चारपाच वर्षात मोदी यांनी सरसकट माध्यमांवर बहिष्कारच घातला होता. त्याचे कारणही स्पष्ट होते. वाहिन्यांवर झळकणार्‍या ज्या पत्रकारांना मुलाखती घ्यायच्या असतात, त्यांना प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे अंतर्मन जगापुढे उलगडण्यापेक्षा सार्वजनिकरित्या त्या प्रतिष्ठीत व्यक्तीला अपमानित करण्याची संधी साधायची असते. हेच वारंवार होऊ लागल्यामुळे मोदींनी माध्यमांच्या नादाला लागायचे सोडून दिले होते. कितीही कसलेही आरोप झाले, तरी त्याचा खुलासा द्यायला मोदी समोर यायचे बंद झाले. त्यांनी आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद सोशल मीडियातून द्यायला आरंभ केला. तिथे त्यांच्या अनुयायांपर्यंत आपली भूमिका यशस्वीपणे मांडण्यात यश संपादन केल्यावर मोदींना मुख्यप्रवाहातील माध्यमांची गरजच उरली नाही. उलट मोदींविषयी काहीही समोर आणण्यासाठी माध्यमांनाच मोदींच्या पर्यायी सोशल मीडियाचा पाठलाग करणे भाग पडू लागले. तशाही स्थितीत गेल्या महिन्याभरात मोदींनी काही निवडक वाहिन्या व पत्रकारांना सविस्तर मुलाखती दिल्या. पण कटाक्षाने त्यांनी नावाजलेल्या पत्रकारांकडे साफ़ पाठ फ़िरवली. त्यामुळे अशा चमकदार पत्रकारांचा मुखभंग व्हावा, यात नवल नाही. मग त्यांनी विश्वासातल्याच पत्रकारांना मुलाखती देऊन सारवासारव केल्याचे आरोप मोदींवर केले. पण आता असल्या शेलक्या आरोपांची मोदींना पर्वा राहिलेली नाही.\nपण अशा मुलाखतीतून मोदींना जे काही सांगायचे असते, ते योग्य जागी मात्र पोहोचत असते. त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मोदी यांच्या एका अशाच मुलाखतीत आलेला एक मुद्दा. पाकिस्तानात लपून बसलेल्या फ़रारी गुन्हेगार दाऊद इब्राहीमला भारतात आणायचे काय या प्रश्नाला उत्तर देताना मोदी जे बोलले, त्याची महत्ता इथल्या चमकदार पत्रकारांना उमगली नाही. कारण मोदी म्हणजे २००२ सालची दंगल, याच्यापुढे इथला कोणी नामवंत पत्रकार जाऊच शकलेला नाही. म्हणून दाऊदविषयी मोदींनी दिलेल्या उत्तरावर कुठली चर्चा झाली नाही. कारण मोदींच्या उत्तरातले गांभीर्य थोर पत्रकारांच्या लक्षातही आले नाही. ‘अमूकतमूकाने साधला निशाणा’ असली बाष्कळ भाषा नित्यनेमाने वापरणार्‍यांना निशाणा म्हणजे काय तेही ठाऊक नसते, याचाच हा पुरावा मानता येईल. दाऊदविषयक प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले होते, ‘अशा गोष्टी जाहिरपणे बोलायच्या नसतात. अमेरिकेने ओसामावरच्या कारवाईची वाच्यता पत्रकार परिषद घेऊन केलेली नव्हती. ह्या धोरणात्मक बाबी असतात आणि त्याबद्दल जाहिर बोलणार्‍यांपाशी कितीसे शहाणपण आहे असा प्रश्न पडतो.’ थोडक्यात दाऊदचा निकाल लावायच्या चर्चा करायच्या नसतात, थेट कारवाई करायची असते; असेच मोदींनी सुचवले होते. म्हणजेच शक्य असेल तर दाऊदला भारतात परत आणण्यापेक्षा त्याची तिथेच विल्हेवाट लावायला हवी, असे मोदींनी अपरोक्ष भाषेत सांगितले.\nभारतातल्या नामवंत पत्रकारांना त्याच्या अर्थ उमगला नाही, की त्यातले लक्ष्यही समजले नाही. पण पाकिस्तानी सत्तेला मात्र मिरच्या झोंबल्या आहेत. पाकच्या गृहमंत्र्याने तात्काळ त्या विधानाची दखल घेऊन मोदींचे असले विधान म्हणजे पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ असल्याचे ताशेरे झाडले आहेत. इथे कुठला हस्तक्षेप मोदींनी केला आहे त्यांनी असे विषय जाहिरपणे बोलायला नकोत व अमेरिकेप्रमाणे कारवाई करायला हवी, असे सुचवले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की ओसामा पाकिस्तानात नाही असे सांगणार्‍या पाकनेच त्याला लपवून ठेवले होते, तर त्याच्याशी हुज्जत न घालता अमेरिकेने त्याची तिथेच मारेकरी पाठवून विल्हे��ाट लावली. तसेच दाऊदच्या बाबतीत करावे लागेल. त्याची चर्चा करून गप्पांचे फ़ड रंगवण्यात अर्थ नाही. सत्ता हाती आली,; तर कुठल्याही चर्चेचे गुर्‍हाळ न लावता आपण त्याचा निकाल लावू असेच मोदींनी सुचित केले. त्यामुळेच पाकिस्तानच्या पोटात गोळा उठलेला आहे. भारतीय माध्यमांनी मोदींचा जो बागुलबुवा निर्माण करून ठेवला आहे, त्याच्याच दहशतीने ग्रस्त झालेल्या पाकला म्हणूनच मुलाखतीमधल्या त्या साध्या उत्तराने घाम फ़ुटला आहे. मोदी नावाचा माणूस असेही करू शकतो, या भयाने पाकला पछाडलेले दिसते. अन्यथा असली प्रतिक्रिया त्या देशातून आलीच नसती. मुद्दा इतकाच, की ज्यांना सांगितलेले कळतही नाही, त्यांना मुलाखती देऊन तरी काय उपयोग त्यांनी असे विषय जाहिरपणे बोलायला नकोत व अमेरिकेप्रमाणे कारवाई करायला हवी, असे सुचवले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की ओसामा पाकिस्तानात नाही असे सांगणार्‍या पाकनेच त्याला लपवून ठेवले होते, तर त्याच्याशी हुज्जत न घालता अमेरिकेने त्याची तिथेच मारेकरी पाठवून विल्हेवाट लावली. तसेच दाऊदच्या बाबतीत करावे लागेल. त्याची चर्चा करून गप्पांचे फ़ड रंगवण्यात अर्थ नाही. सत्ता हाती आली,; तर कुठल्याही चर्चेचे गुर्‍हाळ न लावता आपण त्याचा निकाल लावू असेच मोदींनी सुचित केले. त्यामुळेच पाकिस्तानच्या पोटात गोळा उठलेला आहे. भारतीय माध्यमांनी मोदींचा जो बागुलबुवा निर्माण करून ठेवला आहे, त्याच्याच दहशतीने ग्रस्त झालेल्या पाकला म्हणूनच मुलाखतीमधल्या त्या साध्या उत्तराने घाम फ़ुटला आहे. मोदी नावाचा माणूस असेही करू शकतो, या भयाने पाकला पछाडलेले दिसते. अन्यथा असली प्रतिक्रिया त्या देशातून आलीच नसती. मुद्दा इतकाच, की ज्यांना सांगितलेले कळतही नाही, त्यांना मुलाखती देऊन तरी काय उपयोग म्हणूनच असल्या वाहिन्या वा पत्रकारांना मोदींनी टाळले हे योग्यच झाले म्हणायचे.\nगेल्या आठवड्यात निवडणूकीच्या प्रचाराला एक वेगळेच वळण मिळाले. वास्तविक राजकारणापासून प्रियंका गांधी यांना सातत्याने दूर ठेवण्यात आलेले होते. त्यांना मैदानात उतरावे लागले. मागल्या दोन वर्षात राहुल गांधी यांच्या राजकीय मर्यादा स्पष्ट झाल्यावर अनेक भागातून प्रियंका यांना राजकारणात आणायची मागणी कॉग्रेस पक्षातून झालेली होती. एका ठिकाणी तर तसे पोस्टर लावून धरणेही काही कार्यकर्त्यांनी ध���ले होते. पण त्यांना गप्प करण्यात आले. त्याचे कारण उत्तर प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणूकीत राहुल गांधींनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. दिग्विजय सिंग यांच्या सोबत तीन महिने राहुलनी रान उठवले होते. कारण कॉग्रेसला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून द्यायचे, तर उत्तरप्रदेश व बिहार या राज्यात पक्षाला प्रबळ बनवणे आव्श्यक होते. पाच वर्षापुर्वी वीस लोकसभेच्या जागा कॉग्रेसने जिंकल्या, तेव्हा त्याचे श्रेय राहुलना देण्य़ाची स्पर्धा लागली होती. पण वास्तवात ते राहुलचे यश नव्हते, तर केंद्रातील सरकार बनवू शकणार्‍या आघाडीतला मोठा पक्ष म्हणून मिळालेला तो प्रतिसाद होता. पण राहुलनी उत्तरप्रदेशची हवा फ़िरवली, असा डंका पिटण्यात आला आणि त्यात लक्ष्य विसरले गेले. पुढे विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून राहुलच्या राज्यातील प्रत्येक हालचालींना वारेमाप प्रसिद्धी देऊनही उपयोग झाला नाही. २० खासदार निवडून आणणार्‍या राहुलना पन्नास आमदारही निवडून आणता आले नाही. त्याच दरम्यान बिहारमध्ये असाच एकला चालोरे प्रयोग करून राहुलनी असलेल्या पक्ष संघटनेचा पुरता बोर्‍या वाजवला. तरीही चार महिन्यापुर्वी राहुलना चार विधानसभांच्या मतदानात प्रचारासाठी पुढे केल्यावर त्यांचे अपयश अधोरेखित झाले होते.\nएकीकडे स्वपक्षातला विरोध गुंडाळून मोदी आक्रमक होत चालले होते आणि देशभर जनमानसावर आपली छाप उठवत होते. त्यांच्या तुलनेत राहुलचे अपयश अधिक ठळकपणे दिसू लागल्यावर कॉग्रेसने नवा चेहरा पुढे आणावा, असाही सूर लागला होता. त्यात निदान प्रियंकाला प्रचारासाठी समोर आणायची मागणी होती. पण पक्षाध्यक्षा सोनियांनी ठामपणे नकार दिला. लोकसभेच्या रणभेरी वाजू लागल्यावर मोदींच्या तुलनेत राहुल यांचा टिकाव लागेना, तेव्हा पुन्हा प्रियंकाचा आग्रह सुरू झाला. शेवटी रायबरेली व अमेठीही धोक्यात असल्याचे जाणवले; तेव्हा घाईगर्दीने प्रियंकाला मागल्या आठवड्यात पुढे आणले गेले. महिनाभर आधी रायबरेलीत सोनिया उमेदवारी अर्ज भरायला गेल्या; तेव्हाही प्रियंकाला दूर ठेवण्यात आले होते. पण नंतरच्या भयगंडाने अमेठीत राहुल अर्ज भरायला जाताना प्रियंकाला समोर आणावे लागले. पती वाड्राच्या घोटाळ्याचे सावट त्यांच्यावर असल्याने काहूर माजेल, अशी भिती असूनही धोका पत्करावा लागला होता. आधी कौटुंबिक आवाहन करणार्‍या प्रियंकांना अखेर मोदींवर व्यक्तीगत आरोप करायची पाळी आली. त्यांच्या आरोपात नवे काहीच नाही. पण चेहरा नवा असल्याने त्यांना निदान प्रसिद्धी मिळणार, हाच हेतू होता. हेच शिळे आरोप करून दोन महिन्यांपुर्वी केजरीवाल यांनी प्रसिद्धीचा झोत आपल्यावर ओढून घेतला होता. प्रियंका त्यापेक्षा काहीही नवे बोलत नाहीत. पण त्यांनी मोदींवर तोफ़ा डागल्याने आता अधिकृतपणे भाजपाने प्रियंकाचा पती वाड्रा याच्या भानगडी चव्हाट्यावर मांडायची संधी साधली आहे. ते आरोप होताच प्रियंका आपली संयमी भाषा विसरून गेल्या आणि तावातावाने बोलू लागल्या. त्यांचा संयम सुटावा, हीच भाजपा किंवा मोदींची रणनिती असावी काय\nगेल्या बारा वर्षात शेकडो आरोप आणि अखंड टिकेचे घाव झेललेल्या मोदींना असल्या आरोपाचे भय आता उरलेले नाही. डझनावारी कोर्टाच्या चौकश्या तपास यातून मोदी तावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर होणार्‍या आरोपांची धार संपलेली आहे. त्याच आरोपांनी माध्यमे बोथटली आणि आता सोनिया, राहुल व केजरीवाल यांचीही धार बोथट झालेली आहे. अशावेळी नवे व विश्वासार्ह वाटणारे काही प्रियंका बोलल्या, तर उपयोग होता. पण प्रसिद्धीच्या झोतात तेच जुने आरोप करताना प्रियंकाचा नवेपणा मात्र लयास चालला आहे. म्हणजेच कॉग्रेसने अजून मागे ठेवलेला प्रभावी मोहरा, याच निवडणूकीत वापरून निकामी होतो आहे. येत्या ७ मे रोजी अमेठीतले मतदान व्हायचे आहे. तोपर्यंत प्रियंका तेच तेच बोलणार आहेत. त्या आरोपाचा जनमानसावर कुठला प्रभाव पडण्याची शक्यता नाहीच. पण त्या गडबडीत खुद्द प्रियंका मात्र पतीच्या घोटाळ्यात गुरफ़टून जाणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात कॉग्रेसला नवा आकर्षक चेहरा म्हणून वापरता येऊ शकणारा मोहरा यावेळीच संपून जाणार आहे. राहुलची जागा प्रियंका घेऊ शकतील आणि भावी काळात मोदीं व भाजपाच्या राजकारणाला शह देण्यासाठी मैदानात येऊ शकतील,; ही शक्यता त्यामुळे निकामी होऊन गेली आहे. म्हणूनच मोदींनी जाणिवपुर्वक प्रियंकाना आक्रमक व्हायची वेळ यावी; असा डाव खेळला की काय, अशी शंका येते. पुर्वी जेव्हा वाड्रा यांच्यावर आरोप झाले, तेव्हा प्रियंका समोर आल्या नव्हत्या आणि आज त्या पतीचा बचाव मांडत रायबरेली व अमेठीत फ़िरत आहेत. म्हणजे याच निवडणूकीत राहुलची जागा घेऊ शकणारा मोहराही मोदींनी कॉग्रेसच्या हातून काढून घेतला ना गेल्या आठवड्यात निवडणूकीने घेतलेल्या या वळणाने कॉग्रेसच्या हातातला अखेरचा तुरूपाचा पत्ताही गमावला का गेल्या आठवड्यात निवडणूकीने घेतलेल्या या वळणाने कॉग्रेसच्या हातातला अखेरचा तुरूपाचा पत्ताही गमावला का काळच त्याचे उत्तर देईल.\nशेवटच्या चेंडूपर्यंत तरी धीर धरा\nक्रिकेटच्या खेळाला अनिश्चीततेचा खेळ म्हणतात. कारण अटीतटीच्या प्रसंगी अखेरचा चेंडू टाकला जाईपर्यंत कोणी छातीठोकपणे सामन्याचा शेवट कसा होईल; त्याची हमी देऊ शकत नाही. शेवटच्या काही षटकात वा चेंडूतही उलथापालथ होऊ शकत असते. ज्या खेळात चेंडू व षटके ठरलेली असतात आणि त्यावर किती कमाल धावा काढल्या जाऊ शकतात; त्याचेही गणित मांडणे शक्य असते. तिथे जत अनिश्चीतता इतकी प्रभावी असेल, तर ऐंशी कोटीहून अधिक मतदार जिथे आपला कौल देणार असतात आणि त्यापैकी तीस कोटींचे मतदान बाकी असते, तेव्हा आडाखे बांधून भविष्यातल्या राजकारणाच्या खेळी करू बघणे म्हणजे शुद्ध दिवाळखोरीच म्हटली पाहिजे. १९९१ सालातल्या मध्यावधी लोकसभा निवडणूकीत त्याचा दाखला सापडतो. तेव्हा तर आजच्या सारखीच परिस्थिती होती. पण अकस्मात एक घटना अशी घडली, की अखेरच्या निकालाचे संपुर्ण चित्रच पालटून गेले. राजीव गांधी यांची घातपाती हल्ल्यात हत्या झाली आणि त्यामुळे उर्वरीत मतदानाचे वेळापत्रक दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले. तसे घडलेच नसते तर निकालानंतरचे राजकारण आमुलाग्र बदलून गेले ते शक्य झाले नसते. कारण आकडेच सांगतात, हत्येपुर्वी संपून गेलेल्या मतदानात तीनशेपैकी अवघ्या पाऊणशे जागा कॉग्रेस जिंकू शकली होती. पण हत्येनंतरच्या दोनशेच्या आसपास जागांपैकी दिडशे जागा जिंकून कॉग्रेसने पुन्हा सत्तेवर कब्जा केलेला होता. म्हणजे हत्येपुर्वी कॉग्रेस विरोधात असलेल्या मताला हत्येनंतर कलाटणी मिळाली आणि कालचक्र उलटे फ़िरले. ज्यांना राजीवनी मंत्रीमंडळातून वगळले होते, त्याच वयोवृद्ध नरसिंहराव यांना पुन्हा बोलावून, आधी कॉग्रेस अध्यक्ष व नंतर पंतप्रधानपदी बसवावे लागले होते.\nराजकीय इतिहास असा चमत्कारीक असतो. म्हणूनच आज कितीही मोदींचा जोर दिसत असला आणि कॉग्रेसचा कितीही अपेक्षाभंग झालेला असला, तरी त्या पक्षाच्या नेत्यांनी आतापासून निकालानंतरच्या प��िस्थितीबाबत चालवलेली भाषा चकीत करणारी आहे. किमान सव्वाशे ते १४० जागा जिंकून मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी तिसर्‍या आघाडीला पाठींबा देण्यापर्यंतची भाषा मतदान चालू असताना कॉग्रेसने बोलण्याची काय गरज आहे निवडणूका युद्धाप्रमाणे लढवल्या जात असतात. युद्ध पेटलेले असताना ते संपल्यानंतरच्या तहाच्या अटी कोणी आधीपासून बोलून दाखवत नसतो. फ़ार कशाला ज्याला युद्ध जिंकण्याची अपेक्षाही नसते, असाही सेनापती वा त्याचे सहकारी अशी पराभूत भाषा युद्धाच्या दरम्यान बोलत नसतात. कारण अशी भाषा त्यांच्यावतीने लढणार्‍यांचे सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करीत असते. युद्ध जिंकण्यासाठी लढले जात असते. त्यात कुणाला हरवणे जितके महत्वाचे, त्यापेक्षाही आपण जिंकण्याची इर्षा अतिमहत्वाची असते. रोखण्याची भाषाच मुळात पराभूत मनोवृत्तीची साक्ष असते. म्हणूनच कॉग्रेसच्या नेत्यांनी एप्रिल अखेरीस सुरू केलेली तिसर्‍या पर्यायाची भाषा चकीत करणारी आहे. किंबहूना कॉग्रेसने लढायची इच्छाच गमावल्याचे त्यातून लक्षात येते. एका बाजूला सोनिया, राहुल व आता प्रियंका मोदींवरच सलग हल्ले करीत आहेत. त्यातून मोदीच कॉग्रेसला हरवू शकणारा एकमेव योद्धा आहे, असे संकेत जातच आहेत. पण दुसरीकडे निकालानंतर ‘तिसरा पर्याय’ असली भाषा निवडणूक गमावल्याची कबुली होते. असा निष्कर्ष असण्यात गैर काहीच नाही. पण त्याची जाहिर वाच्यता होता कामा नये, हा साधा युद्धसंकेत सुद्धा कॉग्रेसचे नेते विसरून गेलेत काय निवडणूका युद्धाप्रमाणे लढवल्या जात असतात. युद्ध पेटलेले असताना ते संपल्यानंतरच्या तहाच्या अटी कोणी आधीपासून बोलून दाखवत नसतो. फ़ार कशाला ज्याला युद्ध जिंकण्याची अपेक्षाही नसते, असाही सेनापती वा त्याचे सहकारी अशी पराभूत भाषा युद्धाच्या दरम्यान बोलत नसतात. कारण अशी भाषा त्यांच्यावतीने लढणार्‍यांचे सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करीत असते. युद्ध जिंकण्यासाठी लढले जात असते. त्यात कुणाला हरवणे जितके महत्वाचे, त्यापेक्षाही आपण जिंकण्याची इर्षा अतिमहत्वाची असते. रोखण्याची भाषाच मुळात पराभूत मनोवृत्तीची साक्ष असते. म्हणूनच कॉग्रेसच्या नेत्यांनी एप्रिल अखेरीस सुरू केलेली तिसर्‍या पर्यायाची भाषा चकीत करणारी आहे. किंबहूना कॉग्रेसने लढायची इच्छाच गमावल्याचे त्यातून लक्षात य���ते. एका बाजूला सोनिया, राहुल व आता प्रियंका मोदींवरच सलग हल्ले करीत आहेत. त्यातून मोदीच कॉग्रेसला हरवू शकणारा एकमेव योद्धा आहे, असे संकेत जातच आहेत. पण दुसरीकडे निकालानंतर ‘तिसरा पर्याय’ असली भाषा निवडणूक गमावल्याची कबुली होते. असा निष्कर्ष असण्यात गैर काहीच नाही. पण त्याची जाहिर वाच्यता होता कामा नये, हा साधा युद्धसंकेत सुद्धा कॉग्रेसचे नेते विसरून गेलेत काय त्यांची असली भाषाच मोदींना खरी शक्ती देते, याचेही कोणाला भान उरलेले नाही.\nसलमान खुर्शीद किंवा तत्सम नेत्यांनी अशी भाषा कशाला वापरावी त्याच्याही खुप आधीच चिदंबरम यांनी जनमानसातल्या प्रतिमांची लढाई आपण आधीच हरलो आहोत, असे मतप्रदर्शन केले होते. सहा महिन्यांपुर्वी कॉग्रेसचे एक बुद्धीमान नेते आणि राहुल गांधींची भाषणे लिहून देण्याबाबत प्रसिद्ध असलेले जयराम रमेश, यांनीही असेच अवसानघातकी मतप्रदर्शन केलेले होते. राहुल गांधी २०१९च्या लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाला सज्ज करीत आहेत आणि आमच्यासारखे कॉग्रेसजन २०१४च्या निवडणूका जिंकण्याच्या चिंतेने ग्रासलेले आहोत. असे रमेश म्हणाले होते. त्यांच्यासारखा नेता असे उघड बोलतो, तेव्हा राहुल गांधींना लोकसभा जिंकण्याची फ़िकीर नाही, असाच संदेश सामान्य जनता व कार्यकर्त्यांमध्ये जात असतो. जेव्हा असा संदेश वा संकेत कार्यकर्त्यांत जातो, तेव्हा त्याच्याकडून लढाई लढली जावी, अशी अपेक्षा तरी करता येईल काय त्याच्याही खुप आधीच चिदंबरम यांनी जनमानसातल्या प्रतिमांची लढाई आपण आधीच हरलो आहोत, असे मतप्रदर्शन केले होते. सहा महिन्यांपुर्वी कॉग्रेसचे एक बुद्धीमान नेते आणि राहुल गांधींची भाषणे लिहून देण्याबाबत प्रसिद्ध असलेले जयराम रमेश, यांनीही असेच अवसानघातकी मतप्रदर्शन केलेले होते. राहुल गांधी २०१९च्या लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाला सज्ज करीत आहेत आणि आमच्यासारखे कॉग्रेसजन २०१४च्या निवडणूका जिंकण्याच्या चिंतेने ग्रासलेले आहोत. असे रमेश म्हणाले होते. त्यांच्यासारखा नेता असे उघड बोलतो, तेव्हा राहुल गांधींना लोकसभा जिंकण्याची फ़िकीर नाही, असाच संदेश सामान्य जनता व कार्यकर्त्यांमध्ये जात असतो. जेव्हा असा संदेश वा संकेत कार्यकर्त्यांत जातो, तेव्हा त्याच्याकडून लढाई लढली जावी, अशी अपेक्षा तरी करता येईल काय सेनापतीचेच लक्ष्य युद्�� जिंकण्याचे वा युद्धात उतरण्याचे नाही, असलाच संदेश रमेश यांच्या वक्तव्यातून आठ महिन्यापुर्वी दिला गेला. चिदंबरम जनमानसातील प्रतिमेची लढाई गमावल्याचा निर्वाळा देण्याने त्याच पक्ष कार्यकर्त्याचे आणखी खच्चीकरण झाले होते. त्यात आता खुर्शीदसारख्या नेत्यांनी ऐन भरात लढाई आलली असताना, पराभवानंतरच्या तहाच्या अटी मांडल्याप्रमाणे बोलावे, हा पक्षाचा निव्वळ अवसानघात नाही काय सेनापतीचेच लक्ष्य युद्ध जिंकण्याचे वा युद्धात उतरण्याचे नाही, असलाच संदेश रमेश यांच्या वक्तव्यातून आठ महिन्यापुर्वी दिला गेला. चिदंबरम जनमानसातील प्रतिमेची लढाई गमावल्याचा निर्वाळा देण्याने त्याच पक्ष कार्यकर्त्याचे आणखी खच्चीकरण झाले होते. त्यात आता खुर्शीदसारख्या नेत्यांनी ऐन भरात लढाई आलली असताना, पराभवानंतरच्या तहाच्या अटी मांडल्याप्रमाणे बोलावे, हा पक्षाचा निव्वळ अवसानघात नाही काय पक्षाच्या संघटनेत व कामकाजात एकसुत्रीपणा नसल्याची ती साक्ष आहे. परिणामी राहुल वा सोनियाजी एकाकी लढत आहेत आणि बाकीचा पक्ष पळत सुटला आहे, असे चित्र तयार झाल्यावर मतदाराने त्यांच्या मदतीला उभे तरी कसे रहावे पक्षाच्या संघटनेत व कामकाजात एकसुत्रीपणा नसल्याची ती साक्ष आहे. परिणामी राहुल वा सोनियाजी एकाकी लढत आहेत आणि बाकीचा पक्ष पळत सुटला आहे, असे चित्र तयार झाल्यावर मतदाराने त्यांच्या मदतीला उभे तरी कसे रहावे जनता अखेरीस जिंकणार्‍या बाजूला बळ देते, याचही भान नसलेल्यांचा भरणा कॉग्रेसमध्ये असल्याचे हे दुष्परिणाम आहेत.\nपरवा कायबीइन लोकमत वाहिनीवर एक थक्क करून सोडणारी चर्चा ऐकायला मिळाली. त्या वाहिनीच्या हिंदी आवृत्तीचा राजकीय संपादक भूपेंद्र चौबे भाजपा प्रवक्ता विनय सहस्त्रबुद्धे यांना एक वाराणशीतली समस्या सांगत होता. तिथे चार लाखाच्या घरात मुस्लिम मतदार असून, त्यांच्या मनात मोदींविषयी भय आहे. मोदी तिथे निवडून आले तर काय होईल, अशा भितीने त्या मुस्लिमांना पछाडले आहे. त्यासाठी त्याने एक मजेशीर विरोधाभासी शब्दप्रयोग वापरला. ‘पर्सेप्शनल क्रेडीबिलीटी क्रायसिस’. मराठीत त्याचे रुपांतर सर्वसाधारणपणे संभ्रमातील विश्वासार्हतेचा पेच असे करता येईल. पर्सेप्शन म्हणजे कल्पनेतील बाब वा समजूत. ज्या समजूतीला कुठलाही आधार नसतो, तिला गैरसमज वा अंधश्रद्धा असे ��्हणता येईल. अशा भितीपासून त्यांना मुक्त करण्यासाठी मोदी वा भाजपा काय करणार; असा त्याचा ‘आजचा सवाल’ होता. तेच सुत्र पकडून मग चर्चेचे संयोजक निखील वागळे कुमार केतकर या बुद्धीमंत संपादकांना विचारते झाले, ही तर वस्तुस्थिती आहे, त्याचे काय होणार मग त्याही विद्वान संपादकांनी, ही मोठीच समस्या भाजपासमोर असल्याचे विवरण केले. पण मुद्दा असा, की ती भाजपासमोरची समस्या कशी असू शकते मग त्याही विद्वान संपादकांनी, ही मोठीच समस्या भाजपासमोर असल्याचे विवरण केले. पण मुद्दा असा, की ती भाजपासमोरची समस्या कशी असू शकते कारण त्या राजकीय संपादकाच्या मते कुठल्याही परिस्थितीत मोदी तिथून निवडून येणारच आहेत. पण भयापोटी वा संभ्रमापोटी मुस्लिम त्यांना मते देणार नाहीत. पण त्या मुस्लिमांच्या मनात मोदींविषयी विश्वास नाही, त्यावर उपाय शोधायला हवा आहे. त्याची अपेक्षा चुकीची म्हणता येत नसली, तरी ती मोदी वा भाजपासाठी वाराणशी जिंकण्यासाठी समस्या नाही. कारण मोदी जिंकणार याची तोच गृहस्थ ग्वाही देत होता. मग समस्या काय आणि कोणासाठी, असा प्रश्न येतो, त्याचे उत्तर अर्थात चर्चेत विद्वान सहभागी असल्याने त्यांना शोधावेसेही वाटले नाही.\nमुद्दा असा, की समजुत वा संभ्रमावर कोणता उपाय असतो निदान चर्चेत सहभागी झालेले तमाम विद्वान डॉ. दाभोळकरांचे चहाते असल्याने अंधश्रद्धेवर मात कशी करावी, हे आम्ही त्यांना सांगायची गरज नसावी. माणसाला भ्रमातून वा अंधश्रद्धेतून मुक्ती द्यायची असेल, तर त्याच्या समजुती खोट्या पाडणे अगत्याचे असते. ते काम कोणी करावे अशी अपेक्षा आहे निदान चर्चेत सहभागी झालेले तमाम विद्वान डॉ. दाभोळकरांचे चहाते असल्याने अंधश्रद्धेवर मात कशी करावी, हे आम्ही त्यांना सांगायची गरज नसावी. माणसाला भ्रमातून वा अंधश्रद्धेतून मुक्ती द्यायची असेल, तर त्याच्या समजुती खोट्या पाडणे अगत्याचे असते. ते काम कोणी करावे अशी अपेक्षा आहे ज्याच्याविषयी मनात भय असते, त्यानेच ते भय दुर करावे; अशी अपेक्षा करताच येणार नाही. समजा कोणाच्या मनात भूताचे भय आहे, तर भूतानेच समोर येऊन त्याविषयीचा भ्रम कसा दूर करायचा ज्याच्याविषयी मनात भय असते, त्यानेच ते भय दुर करावे; अशी अपेक्षा करताच येणार नाही. समजा कोणाच्या मनात भूताचे भय आहे, तर भूतानेच समोर येऊन त्याविषयीचा भ्रम कसा दूर करायचा ��र्वसामान्य व्यवहारी जगात कुठलीही गोष्ट असणे वा नसणे, याचा निर्णय साक्षीपुरावे यांच्या आधारे होत असतो. विज्ञानाच्या जगात विविध सिद्धांत व सामान्य जीवनात न्यायालयात कायद्याच्या आधारे असे निर्णय होत असतात. मुस्लिमांच्या मनात मोदींचे भय कशामुळे आहे आणि ते कोणी निर्माण केले, असा प्रश्न येतो. आजवर माध्यमातून वा राजकीय आरोपबाजीतून जे ऐकले वा समोर आणले, त्यातून हा भयगंड त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मोदी वा त्यांच्या कुणा सहकार्‍याने वाराणशी वा इतरत्र मुस्लिमांच्या मनात तशी भिती घातलेली नाही. उलट मोदींच्याच विरोधकांनी थरारक कथा व बातम्या रंगवून पेश केल्या. त्यातून हा भयगंड निर्माण झालेला आहे. अगदी नेमके सांगायचे, तर असल्या चर्चेत सहभागी होणार्‍यांनीच असा संभ्रम निर्माण करणार्‍या बातम्या व चर्चातून तो भयगंड मुस्लिमांच्या मनात निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यापासून त्यांना मुक्त करायचे असेल, तर ती जबाबदारी त्याच थापाड्या सेक्युलर विद्वानांची आहे. पण आजही असे बुद्धीमंत व पत्रकार तितक्याच आवेशात मुस्लिमांना मोदींची भिती घालण्याचा उद्योग जोमाने करीत असतात.\nकाही महिन्यांपुर्वी देवबंद या मुस्लिम धर्मपीठाचे म्होरके मौलाना मदनी यांनी त्याची ग्वाही दिलेली होती. मोदींचे भय दाखवून मुस्लिमांची मते उकळायचा धंदा आता पुरे झाला, असे मत मदनी यांनी जाहिरपणे व्यक्त केले होते. त्याच्याही आधी त्याच पीठाचे मौलाना गुलाम वस्तानवी यांनी मोदींच्या प्रगतीबद्दल दोन शब्द चांगले बोलले, तर त्यांच्या विरोधात आघाडी उघडून त्यांची मुस्कटदाबी करण्यात हेच सेक्युलर आघा्डीवर होते. याखेरीज अनेक मुस्लिम पत्रकार व अभ्यासकांचे दाखले देता येतील. ज्यांनी म्हणून भारतातल्या मुस्लिमांच्या मनातून मोदींचे भय काढून टाकायचा प्रयास केला, त्यांची सेक्युलर लोकांनी मुस्कटदाबी केलेली आहे. आणि नेमके तेच लोक आता वाराणशीच्या मुस्लिमांच्या मनातले भय मोदी कसे कमी करणार; असा प्रश्न विचारतात, त्याचे नवल वाटते. की आम्ही भिती घालायचा उद्योग करू आणि तुम्ही भिती काढायचे काम करा; असे त्यांना म्हणायचे आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचे ढोल पिटणार्‍यांचा सर्वात पहिला रोख भिती घालणार्‍यांच्या विरोधात असतो. आणि त्यातच पुढाकार घेणारे इथे मोदींचे भूत दाखवून मुस्लिमांना घाबरवत असतात. पण त्यांची एक चमत्कारीक अपेक्षा असते. इथे मोदींनी म्हणजे या सेक्युलर विचारवंतांनी जे भूत व त्याची भिती निर्माण केली आहे, त्यानेच भूतबाधेतून मुस्लिमांना मुक्त करावे. हे कसे साध्य होईल अंधश्रद्धा निर्मूलनाचे ढोल पिटणार्‍यांचा सर्वात पहिला रोख भिती घालणार्‍यांच्या विरोधात असतो. आणि त्यातच पुढाकार घेणारे इथे मोदींचे भूत दाखवून मुस्लिमांना घाबरवत असतात. पण त्यांची एक चमत्कारीक अपेक्षा असते. इथे मोदींनी म्हणजे या सेक्युलर विचारवंतांनी जे भूत व त्याची भिती निर्माण केली आहे, त्यानेच भूतबाधेतून मुस्लिमांना मुक्त करावे. हे कसे साध्य होईल मोदींविषयीची काल्पनिक भिती यांनीच निर्माण केलेली असेल; तर त्यांनीच त्यापासून मुस्लिमांना मुक्ती देण्यात पुढाकार घ्यायला हवा. आता ती भिती काम करीनाशी झाली असून मुस्लिमही या सेक्युलर भोंदू भगतांपासून सावध होत चालले आहेत. किंबहूना त्या चर्चेमध्ये जो शब्दप्रयोग वापरण्यात आला, ती त्यांच्या खोटेपणाची कबुलीच आहे. गेल्या दहा वर्षात मुस्लिमांच्या मनात आपण सेक्युलर भितीचा संभ्रम निर्माण केला, याचीच ही कबुली नाही काय मोदींविषयीची काल्पनिक भिती यांनीच निर्माण केलेली असेल; तर त्यांनीच त्यापासून मुस्लिमांना मुक्ती देण्यात पुढाकार घ्यायला हवा. आता ती भिती काम करीनाशी झाली असून मुस्लिमही या सेक्युलर भोंदू भगतांपासून सावध होत चालले आहेत. किंबहूना त्या चर्चेमध्ये जो शब्दप्रयोग वापरण्यात आला, ती त्यांच्या खोटेपणाची कबुलीच आहे. गेल्या दहा वर्षात मुस्लिमांच्या मनात आपण सेक्युलर भितीचा संभ्रम निर्माण केला, याचीच ही कबुली नाही काय कारण संभ्रमातील भय वा विश्वासार्हतेचा पेच ही शब्दावली त्यांचीच आहे.\nया भयगंडाचे कारणच काय\nजसजसा शेवटच्या मतदानाचा दिवस जवळ येतो आहे, तसतसा एक वाद कमालीचा शिगेला पोहोचतो आहे. भाजपाने नरेंद्र मोदी या आक्रमक नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून, तोच पक्षातील व देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचा दावा केला आहे. किंबहूना पंतप्रधान म्हणून तोच अधिक समर्थपणे देशाचा कारभार चालवू शकेल, अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे भाजपातही त्याविषयी एकवाक्यता नाही आणि बेबनाव असल्याचे आक्षेप घेतले गेलेले आहेत. पण प्रचाराची रणधुम��ळी सुरू झाली आणि मोदींच्या आक्रमक झंजावाताने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर मोदींच्या लोकप्रियतेची लाट आल्याचा दावा भाजपा करू लागला आणि तितक्याच आवेशात त्यांचा दावा खोडून काढण्याची स्पर्धा विरोधकात सुरू झालेली आहे. आता तर अर्ध्याहून अधिक जागांसाठी मतदान पुर्ण झाले असून अनेक मतदारसंघात मतदानाची टक्केवारीही वाढलेली आहे. त्यामुळेच इतरांना सुद्धा हा मोदीलाटेचा परिणाम आहे काय, अशी चर्चा करण्याची पाळी आहे. मग त्यांचे दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले मत देऊन झाल्यानंतर आसाममध्ये याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदीलाट वगैरे कही नसून माध्यमांनी तसा भ्रम निर्माण केला आहे, असे मनमोहन सिंग म्हणाले. इतर पक्ष व काही राजकीय जाणकारांनीही मोदीलाटेचा साफ़ इन्कार केला आहे. यातून मग सामान्य माणसाने काय समजावे कारण जोपर्यंत मतमोजणी होऊन निकाल समोर येत नाही, तोपर्यंत या विवादाचा निचरा होणार नाही. पण म्हणून वाद घालणार्‍यांचे समाधान कसे व्हायचे कारण जोपर्यंत मतमोजणी होऊन निकाल समोर येत नाही, तोपर्यंत या विवादाचा निचरा होणार नाही. पण म्हणून वाद घालणार्‍यांचे समाधान कसे व्हायचे तर काही निकष असतात, इशारे व संकेत असतात. तेच लाट असल्यानसल्याची साक्ष देऊ शकतात.\nमोदी वा अन्य कुठल्या नेत्याच्या लोकप्रियतेची लाट कशी ओळखावी, त्याच्या काही खुणा वा लक्षणे असायला हवीत आणि ती मान्य करूनच तपास करता येऊ शकेल. भाजपाने प्रचारासाठी व आपल्या पाठीराख्यांना उत्साहीत करण्यासाठी मोदीलाटेचे दावे केलेले असू शकतात. पण त्याकडे पाठ फ़िरवून तपासणी करता येऊ शकेल. समजा भाजपाने असा भ्रम निर्माण केलेला असेल. तर तो विरोधकांनी खोटाच पाडला पाहिजे. त्याचा सोपा उपाय म्हणजे विरोधकांनी आपल्या कृतीतून मोदीलाटेला आपण घाबरत नसल्याचे दाखवून दिले पाहिजे. तशी कृती अलिकडे एकदा तरी दिसली आहे काय लाट म्हणजे बुडवणारा पाण्याचा लोंढा असतो. ती लाट नाकारून येणारा धोका टाळता येत नाही. त्यामुळेच अशी लाट येताना दिसली वा पाण्याची पातळी चढताना दिसली; म्हणजे तिच्या धोक्यात येणारी माणसे, गावे, वस्त्या कसे वागतात लाट म्हणजे बुडवणारा पाण्याचा लोंढा असतो. ती लाट नाकारून येणारा धोका टाळता येत नाही. त्यामुळेच अशी लाट येताना दिसली वा पाण्याची प���तळी चढताना दिसली; म्हणजे तिच्या धोक्यात येणारी माणसे, गावे, वस्त्या कसे वागतात लाटेने आपल्याला व मालमत्तेला जलसमाधी देऊ नये, म्हणून धावपळ सुरू करतात ना लाटेने आपल्याला व मालमत्तेला जलसमाधी देऊ नये, म्हणून धावपळ सुरू करतात ना लाटेला वा पुराला रोखण्याचे उपाय सुरू करतात ना लाटेला वा पुराला रोखण्याचे उपाय सुरू करतात ना पूर रोखला पाहिजे, अशी भाषा बोलतात ना पूर रोखला पाहिजे, अशी भाषा बोलतात ना त्यासाठी किनार्‍यापाशी आधीपासूनच तटबंदी उभारण्याच्या कामाला आरंभ करतात ना त्यासाठी किनार्‍यापाशी आधीपासूनच तटबंदी उभारण्याच्या कामाला आरंभ करतात ना त्यातली घाईगर्दी सहज नजरेत भरणारी असते ना त्यातली घाईगर्दी सहज नजरेत भरणारी असते ना उलट अशी लाट वा पूर येतच नसेल, तर कोणीही धावपळ करून लाटेला रोखायची भाषा बोलत नाही, की तिच्या बंदोबस्ताला सज्ज होत नाही. मोदीलाटेच्या बाबतीतला अनुभव काय आहे उलट अशी लाट वा पूर येतच नसेल, तर कोणीही धावपळ करून लाटेला रोखायची भाषा बोलत नाही, की तिच्या बंदोबस्ताला सज्ज होत नाही. मोदीलाटेच्या बाबतीतला अनुभव काय आहे भाजपाने त्या लाटेवर स्वार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांना लाट थोपवण्याचे भय नाही. पण उर्वरीत भाजपा विरोधकांचे काय चालले आहे भाजपाने त्या लाटेवर स्वार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांना लाट थोपवण्याचे भय नाही. पण उर्वरीत भाजपा विरोधकांचे काय चालले आहे नुसते विरोधी पक्षच नव्हेत, तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भाजपा-मोदी विरोधक भायभीत झाल्यासारखे मोदींना सत्ता मिळू नये म्हणून आकाशपाताळ एक केल्यासारखे वागत आहेत ना\nजे लोक मोदीलाट नाही म्हणतात, त्यांच्याच तोंडी काहीही करून मोदींना रोखण्याची, थोपवण्याची भाषा कशाला असावी जी गोष्ट अस्तित्वातच नाही, तिला रोखण्याची भाषा चमत्कारीक नाही काय जी गोष्ट अस्तित्वातच नाही, तिला रोखण्याची भाषा चमत्कारीक नाही काय बुद्धीमंत, साहित्यिकच नव्हेतर डाव्या सेक्युलर विचारांचे विविधक्षेत्रातील लोक राजकीय अलिप्तता सोडून यावेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यासारखे मोदी विरोधात उतरावे, हे कशाचे लक्षण आहे बुद्धीमंत, साहित्यिकच नव्हेतर डाव्या सेक्युलर विचारांचे विविधक्षेत्रातील लोक राजकीय अलिप्तता सोडून यावेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यासारखे मो���ी विरोधात उतरावे, हे कशाचे लक्षण आहे मोदीलाट वा तिच्यात वाहून जाण्याचा धोकाच संभवत नसेल, तर इतकी धावपळ कशाला मोदीलाट वा तिच्यात वाहून जाण्याचा धोकाच संभवत नसेल, तर इतकी धावपळ कशाला सोनिया-राहुल गांधीच नव्हेत तर प्रियंका गांधीही थेट मोदींवर हल्ले करीत आहेत. चित्रपट सांस्कृतिक क्षेत्रातील कॉग्रेसचे चहातेही मोदींना विरोध करायला कंबर कसून पुढे आलेले आहेत. इतकी तारांबळ कशाला व्हावी सोनिया-राहुल गांधीच नव्हेत तर प्रियंका गांधीही थेट मोदींवर हल्ले करीत आहेत. चित्रपट सांस्कृतिक क्षेत्रातील कॉग्रेसचे चहातेही मोदींना विरोध करायला कंबर कसून पुढे आलेले आहेत. इतकी तारांबळ कशाला व्हावी जो धोकाच अस्तित्वात नाही, त्यापासून आपापला बचाव करण्यासाठी इतकी सार्वत्रिक सज्जता कशाला चालली आहे जो धोकाच अस्तित्वात नाही, त्यापासून आपापला बचाव करण्यासाठी इतकी सार्वत्रिक सज्जता कशाला चालली आहे एकप्रकारे मोदींच्या लोकप्रियता व लाटेचीच ती कबुली होत नाही काय एकप्रकारे मोदींच्या लोकप्रियता व लाटेचीच ती कबुली होत नाही काय सगळ्या प्रचाराचा रोख कसा व कुठे आहे सगळ्या प्रचाराचा रोख कसा व कुठे आहे जणू यावेळच्या निवडणूका सोळावी लोकसभा निवडण्यासाठी नाही. जणू पुढल्या पाच वर्षासाठी कुठल्या तरी पक्षाला बाजूला करून दुसर्‍या पक्षाला सत्तेवर आणण्याची ही निवडणूक नाही. कुठल्या व्यक्तीला पंतप्रधान करण्याचीही निवडणूक नसावी. तर नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीला पंतप्रधान होऊ द्यायचा नाही, एवढ्यासाठीच यावेऴचे मतदान होत असावे, अशीच एकूण परिस्थिती नाही काय जणू यावेळच्या निवडणूका सोळावी लोकसभा निवडण्यासाठी नाही. जणू पुढल्या पाच वर्षासाठी कुठल्या तरी पक्षाला बाजूला करून दुसर्‍या पक्षाला सत्तेवर आणण्याची ही निवडणूक नाही. कुठल्या व्यक्तीला पंतप्रधान करण्याचीही निवडणूक नसावी. तर नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीला पंतप्रधान होऊ द्यायचा नाही, एवढ्यासाठीच यावेऴचे मतदान होत असावे, अशीच एकूण परिस्थिती नाही काय सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेस पक्षापासून नवजात आम आदमी पक्षापर्यंत प्रत्येक राजकीय विरोधक मोदीला हरवण्यास सिद्ध झालेला आहे. तो केवळ एका मतदारसंघात मोदींना पराभूत करायला कटीबद्ध झालेला नाही, तर पंतप्रधान पदापासून वंचित करायला धडपडतो आहे. ते पद मिळायचे तर लोकसभेत २७२ किमान पाठीराखे निवडून आणणे नेत्याला भाग असते. ती कुवत मोदीत नसल्याची खात्री ज्यांना आहे; त्यांनी रोखण्याची भाषा अहोरात्र कशाला बोलावी सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेस पक्षापासून नवजात आम आदमी पक्षापर्यंत प्रत्येक राजकीय विरोधक मोदीला हरवण्यास सिद्ध झालेला आहे. तो केवळ एका मतदारसंघात मोदींना पराभूत करायला कटीबद्ध झालेला नाही, तर पंतप्रधान पदापासून वंचित करायला धडपडतो आहे. ते पद मिळायचे तर लोकसभेत २७२ किमान पाठीराखे निवडून आणणे नेत्याला भाग असते. ती कुवत मोदीत नसल्याची खात्री ज्यांना आहे; त्यांनी रोखण्याची भाषा अहोरात्र कशाला बोलावी ती भाषा व त्यामागचे भयच मोदीलाट असल्याची कबुली नसते काय ती भाषा व त्यामागचे भयच मोदीलाट असल्याची कबुली नसते काय नसेल तर या भयगंडाचे दुसरे कारण काय\nएक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा उत्तरप्रदेशातील कुठल्या जिल्ह्यातील उत्साही कॉग्रेस कार्यकर्त्यांनी एक भव्य पोस्टर तयार करून त्यांच्याच शहरात धरणे धरले होते. त्यांची मागणी होती की प्रियंका गांधी यांनी राजकारणात उतरावे. त्यांना गप्प करण्याऐवजी पक्षातून त्यांची हकालपट्टी झालेली होती. कारण त्यांच्या धरण्यापेक्षा पोस्टरवरची घोषणा वादग्रस्त झालेली होती. ती घोषणा होती, ‘मईया अब रहती बिमार, भईया पर बढ गया भार; प्रियंका फ़ुलपु्रसे बनो उम्मीदवार, पार्टीका करो प्रचार’. त्यांनी कुठल्याही प्रकारे कॉग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली नव्हती, की गांधी कुटुंबाची बदनामी केली नव्हती. पण तरीही नुसती प्रियंकाला पक्षात आणायची मागणी करणेही तेव्हा पक्षशिस्तीचा भंग ठरला होता. कारण तेव्हा राहुल गांधी हाच कॉग्रेसचा भावी नेता, हे निश्चित झाले होते आणि त्याच्याकडून पक्षाची विल्हेवाट लावली जात असल्याच्या वेदनेतून हा तळागाळातला कार्यकर्ता बदलाची मागणी करत होता. पण त्यांची हकालपट्टी करून एक संदेश पक्षात पाठवला गेला. प्रियंका लोकप्रिय होऊ शकणार असेल व पक्षाला त्याचा लाभ मिळू शकणार असेल; तरी ती मागणी होता कामा नये. कारण वारसा हक्क राहुलकडे आहे आणि त्याला बाधा आणायचा कुठलाही प्रयास ही शिस्तभंग ठरेल. त्यानंतर प्रियंकाला कॉग्रेस पक्षात आणायची वा तिचे नाव घेण्याची हिंमत कोणी केली नाही. नुसता त्याविषयी प्रश्न पत्रकारांनी विचारला, तरी पक्षाचे नेते अंग झटकून पळ काढायचे. त्याच प्रियंकाने मागल्या दोनचार दिवसात अकस्मात रायबरेली व अमेठी या मतदारसंघात थेट भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध तोफ़ा डागायला आरंभ केला आहे. त्याला प्रसिद्धीही दिली जाते आहे. हे काय प्रकरण आहे\nप्रियंका कुठलेही नवे आरोप करत नाही. जे आरोप दिग्विजय सिंग वा तत्सम वाचाळ नेत्यांनी यापुर्वी अनेकदा केलेले आहेत; त्याचाच पुनरूच्चार राहुलनी अर्धे मतदान संपल्यावर अकस्मात सुरू केला. त्यालाही खुप प्रसिद्धी मिळाली. पण जनमानसावर त्याचा ठसा उमटला नाही. रायबरेली येथे सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरायला गेल्या; तिथेही प्रियंकाचा पत्ता नव्हता. त्याच्या बातम्या झाल्या. प्रियंकाच्या भूमीबळकावू पती रॉबर्ट वाड्राचे प्रकरण अंगाशी येईल, अशा भयाने रायबरेलीपासून प्रियंकाला दूर ठेवले गेल्याच्याही बातम्या झाल्या. त्यामुळे अमेठीत राहुलच्या अर्ज समारंभाला पतीसह प्रियंकाने हजेरी लावली. पुढे नेहमीप्रमाणे स्थानिक प्रचाराचे काम तिच्यावर सोपवण्यात आले. तोपर्यंत प्रियंका राष्ट्रीय मुद्दे वा राजकारणावर सहसा बोलत नव्हती. पण मतदानाच्या पहिल्या पाच फ़ेर्‍या पार पडल्यानंतर जे मतचाचण्यांचे निष्कर्ष पुढे आले; तिथून अकस्मात प्रियंकाने थेट राष्ट्रीय राजकारणावरचे भाष्य व आरोपबाजी सुरू केली आहे. मोदींवर आरोप सुरू केले आहेत. अगोदर त्यांनी आपल्या पतीची बदनामी राजकारणासाठी केली जाते, असा सुर लावला होता. पतीवर गरीब लोकांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप असताना आपण अपप्रचाराच्या बळी असल्याचे दाखवण्याचा प्रियंकाचा प्रयास होता. पण त्याचा फ़ारसा प्रभाव पडला नाही त्यानंतरच त्यांनी थेट मोदींना लक्ष्य बनवण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण त्यांनी केलेल्या आरोपात नवे काहीच नाही. मग त्या आरोपांचा निवडणूका जिंकायला उपयोग कसा होणार पण तरीही सातत्याने तीनचार दिवस तेच आरोप प्रियंका करीत आहेत. त्याची म्हणूनच कारणमिमांसा आवश्यक आहे, आजवर कधी त्या दोन मतदारसंघात राष्ट्रीय राजकारणाचा उल्लेख झाला नव्हता. मग ह्याच वेळी प्रियंकाने हे मुद्दे कशाला उकरावेत\nकारण सरळ आहे. आजवर ज्या दोन मतदारसंघांना बालेकिल्ले समजून तिकडे फ़िरकण्याचेही कष्ट गांधी कुटुंबाने घेतलेली नव्हते. त्या बालेकिल्ल्याची आज शाश्वती वाटेनाशी झाल्याचे हे लक्षण आहे. रायबरेलीतून सोनिया वा अमेठीतून राहुल गांधी निर्विवाद मताधिक्याने नेहमी निवडून आलेले आहेत. कुठल्याही विकास कामाशिवाय त्यांना सतत यश मिळालेले आहे. मग यावेळी इतक्या आक्रमक पवित्र्याची गरज कशाला भासावी त्याचे कारण मागल्या महिन्यात स्पष्ट होत गेले. दहा वर्षानंतर आपल्या बालेकिल्ल्यात मतांसाठी पोहोचल्यावर जनमत बदलत असल्याचे संकेत राजघराण्याला मिळालेले आहेत. त्यामुळेच आपल्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रियंकांना डरकाळ्या फ़ोडाव्या लागत आहेत. आरंभी त्यांनी कुठलेही कारण वा चिथावणी नसताना चुलतभाऊ वरूण गांधी यांच्यावर तोफ़ डागली होती. घराण्याशी भेदीपणा करणार्‍याला धडा शिकवा; अशी भाषा प्रियंकाने वापरली, वास्तविक वरूण गांधी पलिकडल्या सुलतानपूर मतदारसंघात उभे आहेत. त्यांचा प्रभाव रायबरेली व अमेठीत पडण्य़ाचे भय नसते; तर प्रियंकाला त्याच्यावर तोफ़ डागण्याची गरजच काय होती त्याचे कारण मागल्या महिन्यात स्पष्ट होत गेले. दहा वर्षानंतर आपल्या बालेकिल्ल्यात मतांसाठी पोहोचल्यावर जनमत बदलत असल्याचे संकेत राजघराण्याला मिळालेले आहेत. त्यामुळेच आपल्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रियंकांना डरकाळ्या फ़ोडाव्या लागत आहेत. आरंभी त्यांनी कुठलेही कारण वा चिथावणी नसताना चुलतभाऊ वरूण गांधी यांच्यावर तोफ़ डागली होती. घराण्याशी भेदीपणा करणार्‍याला धडा शिकवा; अशी भाषा प्रियंकाने वापरली, वास्तविक वरूण गांधी पलिकडल्या सुलतानपूर मतदारसंघात उभे आहेत. त्यांचा प्रभाव रायबरेली व अमेठीत पडण्य़ाचे भय नसते; तर प्रियंकाला त्याच्यावर तोफ़ डागण्याची गरजच काय होती दुसरीकडे प्रथमच दोन्ही बालेकिल्ल्यात मागासलेपणा व अविकसित प्रदेशाचे प्रश्न उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत. त्यातून मग गांधी कुटुंबाचा धीर सुटलेला आहे. शिवाय तिथे ताकदीने उतरलेल्या विरोधी उमेदवारांनी कौटुंबिक विकास व संपन्नतेचे मुद्दे उपस्थित करून अबोल मतदाराला प्रश्न विचारायला सज्ज केलेले आहे. त्याची जाणिव झाल्यानंतर प्रियंकांचा धीर सुटणे स्वाभाविकच होते. आज त्यांनी मोदींवर व्यक्तीगत टिका करून आपल्याच कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात जी आरोपांची राळ उडवली आहे, त्यामागे बालेकिल्ला धोक्यात असल्याचा भयगंड अधिक दिसतो.\nमागल्या दोनचार महिन्यापासून शरद पवार युपीए सोडणार आणि एनडी��मध्ये येणार, अशा अफ़वा उठत होत्या. पण साहेबांनी कॉग्रेससोबत असलेल्या आघाडीत आपल्याला हवी तशी वाटणी करून घेण्यासाठी चालविलेले डावपेच; असाच त्याचा अर्थ लावला गेला. तरीही मोदींविषयी वादग्रस्त विधाने करून त्यांनी लोकांना गोंधळात टाकायचा उद्योग चालूच ठेवला होता. अगदी अलिकडे म्हणजे निवडणूकीचा प्रचार सुरू झाला, तेव्हाच त्यांनी मोदींच्या विरोधात तोफ़ा डागायला सुरूवात केली. दोन महिन्यापुर्वी गुजरात दंगलीसाठी मोदींना कोर्टानेच क्लिनचीट दिली असताना; त्याबद्दल टिका करणे गैर असल्याचा हवाला साहेब देत होते. मग आता दोन महिन्यानंतर अकस्मात त्याच दंगलीसाठी मोदींचे हात रक्ताने रंगवायचा खेळ पवार साहेबांनी कशाला करावा तर असले प्रश्न साहेबांना विचारायचे नसतात. शब्द किंवा त्यांचे अर्थच नव्हे; तर तत्वेही साहेबांच्या गरजेनुसार बदलत असतात. त्यामुळे दोन महिन्यापुर्वीची कोर्टाची क्लिनचीट आता गुन्हेगारीचे आरोपपत्र झाल्यास नवल मानायचे कारण नाही. पण महाराष्ट्रातील मतदान संपत आलेले असताना, पुन्हा साहेबांचे शब्द बदलू लागले आहेत. आता त्यांनी युपीएमध्ये काय चालले आहे, त्यापेक्षा एनडीएमध्ये काय चालले आहे; त्याचा अभ्यास सुरू केलेला दिसतो. म्हणून की काय, निवडणूका संपल्या मग काय होईल, त्याचे नवे भाकित पवार साहेबांनी केलेले आहे. त्यांच्या मते एनडीएला बहूमत मिळाले नाही, तर त्यात सहभागी झालेल्या पक्षांना व्हीटो पॉवर मिळणार आणि ते छोटे पक्ष मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाहीत, याची साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. पण असे कशामुळे होऊ शकते तर असले प्रश्न साहेबांना विचारायचे नसतात. शब्द किंवा त्यांचे अर्थच नव्हे; तर तत्वेही साहेबांच्या गरजेनुसार बदलत असतात. त्यामुळे दोन महिन्यापुर्वीची कोर्टाची क्लिनचीट आता गुन्हेगारीचे आरोपपत्र झाल्यास नवल मानायचे कारण नाही. पण महाराष्ट्रातील मतदान संपत आलेले असताना, पुन्हा साहेबांचे शब्द बदलू लागले आहेत. आता त्यांनी युपीएमध्ये काय चालले आहे, त्यापेक्षा एनडीएमध्ये काय चालले आहे; त्याचा अभ्यास सुरू केलेला दिसतो. म्हणून की काय, निवडणूका संपल्या मग काय होईल, त्याचे नवे भाकित पवार साहेबांनी केलेले आहे. त्यांच्या मते एनडीएला बहूमत मिळाले नाही, तर त्यात सहभागी झालेल्या पक्षांना व्हीटो पॉवर मिळणार आणि ते छोटे पक्ष मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाहीत, याची साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. पण असे कशामुळे होऊ शकते एनडीएला बहूमत मिळाले नाही तरची चिंता साहेबांनी कशाला करावी\nएनडीएला बहूमत मिळाले नाही तर, याचा अर्थ भाजपासह जे पक्ष आधीच एनडीए आघाडीत सहभागी झालेले आहेत, त्यांच्या जागांची एकूण बेरीज २७२ होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकार बनवायला लागणारा बहूमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी अन्य काही पक्षांकडे भाजपाला आशाळभूतपणे बघावेच लागणार; असा साहेबांचा अंदाज आहे. मग असे पक्ष सत्तेत येण्यासाठी अटी घालू लागतील व भाजपाची अडवणूक करतील. ती अडवणूक म्हणजे त्यांच्या आवडीचा वा पसंतीचाच पंतप्रधान मागतील. ती पसंती मोदी नसणार. त्याऐवजी राजनाथसिंग यांना नवे मित्रपक्ष पसंती दाखवतील, असा साहेबांचा दावा आहे. मुद्दा इतकाच, की बहूमत हुकले तर याच शक्यतेवर साहेबांचे तर्कशास्त्र अवलंबून आहे. पण ज्याचा पवार साहेब आता विचार करायला लागलेत, त्याचा भाजपाने नसेल; तरी मोदींनी खुपच आधीपासून विचार केलेला आहे. म्हणून तर त्यांनी चार महिन्यांपुर्वीच मिशन २७२ अशी घोषणा केली होती, त्यानुसारच कामाला आरंभ केला होता. त्यानंतर त्यांना मित्रपक्ष मिळत गेले. मोदी पुढे केल्यास भाजपाचे असलेले मित्र जातील आणि नवे मित्रपक्ष त्याच्याकडे फ़िरकणार नाहीत; अशीच मोदी सोडून सर्वांना खात्री होती. पण असल्या बागुलबुव्याला झुगारून मोदी व भाजपाने मागल्या आठ महिन्यात वाटचाल केलेली आहे. किंबहूना त्यांच्या त्याच आत्मविश्वासामुळे लोकमत त्यांच्या बाजूला झुकत गेले आणि त्याची चाहुल लागलेल्या पक्षांनी मोदींचे नेतृत्व मान्य करूनच एनडीएमध्ये प्रवेश केलेला आहे. तेव्हा त्यापैकी कोणी मोदींच्या नावाला आक्षेप घेण्याचा सवालच पैदा होत नाही. मग त्याच मित्रपक्षांना व्हेटो पॉवर द्यायला पवार साहेब कशाला पुढे सरसावले आहेत त्यांच्यावर हे काम कोणी सोपवले\nमोदी लाटेवर स्वार व्हायचा भाजपाने निर्णय घेतला, तेव्हा मुळात मोदीलाट असल्याचे कितीजण मान्य करीत होते खुद्द पवार तरी हे सत्य मान्य करायला तयार होते काय खुद्द पवार तरी हे सत्य मान्य करायला तयार होते काय पण आज तेच पवार साहेब मोदीलाट केवळ शहरी भागातच आहे आणि ग्रामीण भागात तिचा प्रभाव नाही; असे सांगतात. म्हणजे निदान शहरात मोदीलाट असल्याचे कबुल करतात ना पण आज तेच पवार साहेब मोदीलाट केवळ शहरी भागातच आहे आणि ग्रामीण भागात तिचा प्रभाव नाही; असे सांगतात. म्हणजे निदान शहरात मोदीलाट असल्याचे कबुल करतात ना मग ती लाट त्यांना दोनचार महिने आधी कशाला दिसू शकली नव्हती मग ती लाट त्यांना दोनचार महिने आधी कशाला दिसू शकली नव्हती ह्याचा अर्थ पवार साहेबांना दोन महिने उशीरा, घडत असलेल्या राजकारणाचा सुगावा लागतो. त्यामुळेच एनडीएला बहूमत मिळाल्यानंतर व मोदींचा शपथविधी उरकल्यानंतर साहेबांना ग्रामीण भागातही मोदीलाट असल्याचे लक्षात येऊ शकेल. तसेही नसेल तर साहेबांच्या ताज्या विधानाचा अर्थ कसा लावायचा ह्याचा अर्थ पवार साहेबांना दोन महिने उशीरा, घडत असलेल्या राजकारणाचा सुगावा लागतो. त्यामुळेच एनडीएला बहूमत मिळाल्यानंतर व मोदींचा शपथविधी उरकल्यानंतर साहेबांना ग्रामीण भागातही मोदीलाट असल्याचे लक्षात येऊ शकेल. तसेही नसेल तर साहेबांच्या ताज्या विधानाचा अर्थ कसा लावायचा त्याचे उत्तर साहेबांच्या आजवरच्या राजकारणात सापडू शकते. पवार यांनी आयुष्यभर तत्वापेक्षा ‘बेरजेचे राजकारण’ केले. त्यामुळेच एनडीए वा भाजपाची वजाबाकी झाली आणि बहूमताच्या बेरजेसाठी दोनपाच खासदार कमी पडत असतील; तर ती बेरीज पुर्ण करण्याची त्यांनी मानसिक तयारी केलेली आहे. देशाच्या कल्याणासाठी व जनतेला राजकीय स्थैर्य बहाल करण्याच्या ‘राष्ट्रवादी’ विचारांनी प्रेरीत होऊन एनडीएला पाठींबा देण्य़ाची त्यांची तयारी झालेली आहे. त्यासाठीच्या अटी आतापासूनच त्यांनी घालायला सुरूवात केली आहे. आपण मोदींना मान्य करणार नाही. राजनाथ पंतप्रधान होणार असतील तर आपण एनडीएला पाठींबा देऊ. इतकेच नाही तर आवश्यक दहापंधरा इतरांना गोळा करू; असे सुचवत आहेत. थोडक्यात मोदीलाटेची गाज त्यांच्या कानावर पोहोचली असून त्यात दोनचार खासदारांच्या बळावर सत्तेत कायम रहाण्यासाठी युपीएच्या तंबुतला गाशा आपण गुंडाळला असल्याचा संकेत साहेब देत आहेत.\nआखीर सच्चाईकी जीत होती है\nबुधवारी माझ्या फ़ेसबुक खात्यामध्ये एका मित्राने एक संदेश सरकवला होता. तो वाचल्यावर माझे डोळे ओलावले. कारण त्यातला संदेशच माझ्यासारख्या जुन्या पत्रकाराला अचंबित करणारा होता. त्यात आज कानोकपाळी ओरडणार्‍या सेक्युलर माध्यमांचे व पत्रकाराचे खास आभार मानलेले होते. कशासाठी आभार मानले होते तर दक्षिण मुंबईत उभा असलेल्या कॉम्रेड प्रकाश रेड्डी, या एका उमेदवाराचा साधा उल्लेखही बातम्यातून झाला नाही, त्याबद्दलचे आभार होते. प्रकाश रेड्डी कोण, हे मराठी वाहिन्यांवरील चर्चा बघणार्‍यांना सांगायला नको. वाढलेले विस्कटलेले शुभ्र पांढरे केस आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेला एक माणूस तुम्ही अनेकदा बघितलेला असेल. आमच्या तरूणपणी चार दशकांपुर्वीचा तो विद्यार्थी चळवळीतला माझा मित्र आहे. त्याचे जन्मदाते ताराबाई रेड्डी व जी, एल रेड्डी हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासूनचे मुंबईतले सर्वात झुंजार कार्यकर्ते. ज्यांनी एका चाळीत जगताना आपले संपुर्ण आयुष्य गरीब कामगारांच्या कल्याणासाठी नि:स्वार्थपणे उधळून टाकले. असे हे कम्युनिस्ट दांपत्य. प्रकाश मातापित्यांच्या वाटेनेच चालत आजही शोषितांची लढाई लढतो आहे आणि त्याच्याइतका नि:स्वार्थ, निष्कलंक चारित्र्याचा दुसरा कोणीही प्रामाणिक उमेदवार दक्षिण मुंबईतून उभा नसेल. पण आम आदमी पक्षाच्या टोप्यांची जाहिरात करणार्‍या सेक्युलर माध्यमांना प्रकाशचा साधा उल्लेखही बातम्यातून करावासा वाटला नाही. परदेशी बॅन्केची जाडजुड पगाराची नोकरी करून सुखवस्तू झालेल्या मिरा सन्याल, त्याच मतदारसंघात उभ्या आहेत आणि त्यांच्यासाठी माध्यमांनी कित्येक तासाचे रोडशो प्रदर्शन मांडले. शिवाय कित्येक वृत्तपत्रिय स्तंभ खर्ची घातले. त्यापैकी कुणाला निष्ठेने व खस्ता खात आयुष्य सच्चाईने जगणार्‍यासाठी चार ओळी लिहीता येऊ नयेत\nयोगायोग असा, की हा फ़ेसबुकवरचा संदेश वाचत असतानाच वाहिन्यांवर वाराणशीत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपला अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याचे थेट प्रक्षेपण तब्बल सहा तास अथक चालू होते. त्यात मग तिथली राजकीय लढत कशी होणार आणि त्यात केजरीवाल मोदींना कितीशी टक्कर देऊ शकतील; याचाही उहापोह चालू होता. वाराणशीचा राजकीय इतिहास सांगताना तिथल्या मुस्लिम व हिंदू सौहार्दाच्या गप्पा रंगलेल्या होत्या. त्यातून आपल्या सेक्युलर विद्वत्तेचे प्रदर्शन मांडण्यात सगळेच ज्येष्ठ पत्रकार अभ्यासक गर्क होते. मी प्रकाश रेड्डीकडे झालेल्या दुर्लक्षाविषयी विचलीत होतो आणि स्मृतीच्या अडगळीत गेल्यावर आठवला वाराणशीचाही इतिहास. मी राजकारणाची तोंडओळख करून घेत होतो, त्याच काळात वाराणशी ��ा सेक्युलर राजकारणाचा अड्डा होता. चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रथमच कॉग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा संयुक्त विधायक दलाचा प्रयोग रंगलेला होता. त्यावेळी सर्वपक्षीय आघाडीच्या पाठींब्यावर सत्यनारायण सिंग नावाचा उमेदवार वाराणशीतू्न लोकसभेवर निवडून आलेला होता. त्याचा पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष. विळाकणिस अशी त्याची निशाणी होती. आज तोच एक पक्ष व त्याचीच एक निशाणी अबाधित राहिली आहे. बाकी अनेक पक्ष नोंदले गेले, सत्तेपर्यंत पोहोचले आणि रसातळाला गेले. पहिल्या निवडणूकीपासून त्याच नावाने आजही अस्तित्वात असलेला एकमेव पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. १९६७ सालात त्याने वाराणशी जिंकली; तेव्हा तिथे गल्लीबोळात लालबावटा डौलाने फ़डकलेला असेल. आज वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणात अवघी वाराणशी भगवी होऊन गेल्याचे सांगणार्‍यांना, त्यापैकी काहीही आठवतही नव्हते.\nकधीकाळी उत्तर भारतात अनेक राज्यात बलवान असलेला कम्युनिस्ट पक्ष व डाव्या राजकारणाचे आता नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. १९७७ सालातही कानपूर येथून सुभाषिनी अली नावाच्या मार्क्सवादी नेत्या लोकसभेवर निवडून आलेल्या होत्या. महाराष्ट्रातही कम्युनिस्टांचा दबदबा होता. मुंबईत १९७४ साली गिरणी संपानंतर पोटनिवडणूकीत कॉम्रेड डांगे यांची कन्या रोझा देशपांडे लोकसभेवर निवडून आल्या, तो त्यांचा मुंबईतला शेवटचा खासदार होता, डाव्यांचेच बोलायचे तर १९७७ सालात मध्य उत्तर मुंबईतून अहिल्या रांगणेकर आणि महाराष्ट्रात अन्य दोन जागी मार्क्सवादी लोकसभेवर पोहोचले. पुढे जो दुष्काळ त्या डाव्या चळवळीच्या नशीबी आला; तो आजपर्यंत संपलेला नाही. जी अवस्था मुंबई महाराष्ट्राची तीच अनेक इतर प्रांतामध्ये झाली. आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार अशा अनेक राज्यात कम्युनिस्टांचा भक्कम पाया होता. १९९६ सालातही बिहारमधून लोक्सभेत पोहोचलेले चतूरानन मिश्रा देवेगौडांच्या मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. पुढल्या दोन दशकात केरळ, बंगाल व त्रिपु्रा इतक्याच राज्यात कम्युनिस्ट शिल्लक राहिले. आता तर बंगालमध्येही तो पक्ष उतरणीला लागला आहे. कधीकाळी मुंबईत कॉम्रेड मिरजकर महापौर होते, त्याच मुंबईत आज त्या पक्षाचा एक नगरसेवकही निवडून येत नाही. आजही त्या पक्ष वा चळवळीत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पण व्यव���ाराशी जुळवून घेत वा बदलत्या काळात अस्तित्व टिकवून घेण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला नाही. त्यामुळेच इतिहासजमा झाल्यासारखी त्या पक्षाची व चळवळीची अवस्था झालेली आहे. वाराणशी व प्रकाश रेड्डी यांच्या उल्लेखाने तो सगळा जुना इतिहास आठवला. प्रकाशकडे साफ़ दुर्लक्ष करणारे, केजरीवालचा इतका डंका वाजवतात, तेव्हा वाटते, खरेच ‘आखीर सच्चाई की जीत होगी\nसोनिया अमेठीत का आल्या\nदिल्लीची विधानसभा निवडणूक संपली आणि तिथे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने लक्षणिय यश मिळवल्यावर त्याची खुप कारणमिमांसा झालेली होती. त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघर फ़िरून जो लोकसंपर्क साधला; त्यातून इतके मोठे यश त्या पक्षाला पहिल्याच प्रयत्नात मिळाल्याचे गोडवे गायले गेले. पण गंमत अशी, की पुढल्या दोनतीन महिन्यात सर्वांनाच त्याचा विसर पडला. त्या पक्षाच्या यशाचे कौतुक करणार्‍या राहुल गांधी यांनीही या नव्या पक्षाकडून शिकावे लागेल; अशी भाषा केली होती. ते किती शिकले, हा संशोधनाचा विषय आहे. पण ज्यांनी तो प्रयोग दिल्लीत यशस्वीरित्या राबवला, ते खुद्द केजरीवालही त्याला विसरून गेले आहेत. त्याऐवजी त्यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरताना आपला पक्ष टिव्हीच्या प्रचारातून यश मिळवू शकेल, अशी समजूत करून घेतलेली आहे. त्यामुळेच पुढल्या काळात केजरीवाल वा त्यांच्या सहकार्‍यांनी सतत टिव्हीवर दिसण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यानंतर भाजपाने लोकसभा निवडणूकीची रणनिती जाहिर केली, तिलाही आम आदमी पक्षाची नक्कल म्हणून हेटाळणी झाली होती. ती रणनिती होती दहा कोटी घरे वा कुटुंबात थेट संपर्क साधण्याची. त्याची मिमांसा करून किंवा त्यामागचा हेतू समजून घेण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. भाजपाची लोकसभा मोहिम म्हणजे मोदींच्या भव्यदिव्य सभा, असाच अर्थ लावला गेला. म्हणूनच सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होऊ शकते काय; असले खोचक प्रश्न विचारले गेले. पण घरोघर पोहोचण्याच्या रणनितीकडे साफ़ दुर्लक्ष करण्यात आले. आताही तिचेच दृष्य परिणाम दिसत असताना कोणाला त्याचा शोध घ्यावा, असेही वाटू नये ही नवलाची बाब आहे. पण ज्यांना राजकारणाची हवा कळते, त्यांना त्याचा शोध घ्यावाच लागतो. तो पत्रकारांना लागला नाही, पण रायबरेली व अमेठीत प्रचाराला पोहोचलेल्या प्रियंका गांधी यांना लागला.\nदहा वर्षापुर्वी प्रथमच राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांच्यासमवेत अर्ज दाखल करायलाही सोनियाजी फ़िरकल्या नव्हत्या. प्रियंका व रॉबर्ट वाड्रा मात्र राहुल सोबत होते. याहीवेळी तेच दोघे तिथे आलेले होते. पण प्रथमच परवा सोनिया गांधींनी अकस्मात अमेठीला जाऊन ‘आपण राहुल हा पुत्र अमेठीला दिला आहे’ अशी भाषा वापरली. तिसर्‍यांदा राहुल तिथली निवडणूक लढवत आहेत आणि प्रथमच त्यांची आई अमेठीला पोहोचली. खरे तर २००४ सालात पुत्रासाठी सोनियांनी हा मतदारसंघ सोडला होता. पण त्याविषयी इतकी खात्री होती, की आपण आपला पुत्रच इथे आणलाय; असेही सांगायला तिथे जायची सोनियांना गरज वाटलेली नव्हती. मग यावेळी तसे का वाटावे आपला पुत्र त्यांनी दहा वर्षापुर्वीच अमेठीला दिलेला असताना, आज तसे वाक्य कशाला बोलावे आपला पुत्र त्यांनी दहा वर्षापुर्वीच अमेठीला दिलेला असताना, आज तसे वाक्य कशाला बोलावे तिथून आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी आव्हान दिले, म्हणून सोनिया विचलीत झाल्या आहेत, की भाजपाच्या लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी तिथे उमेदवारी करत असल्याने चिंता वाटते आहे तिथून आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी आव्हान दिले, म्हणून सोनिया विचलीत झाल्या आहेत, की भाजपाच्या लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी तिथे उमेदवारी करत असल्याने चिंता वाटते आहे बालेकिल्ल्यात राहुलना कसली भिती आहे बालेकिल्ल्यात राहुलना कसली भिती आहे कुठल्याही पक्षाच्या उमेद्ववाराने असे आव्हान उभे केले म्हणता येणार नाही. कारण तसे आव्हान नाहीच. पण आव्हान संपुर्ण उत्तरप्रदेशात आहे आणि त्याच मोदीलाटेचा परिणाम अमेठी-रायबरेलीत होण्याची चिंता त्यामागे आहे. आणि ही मोदीलाट एका व्यक्तीमुळे आलेली नाही. अशीच लाट दिल्लीत उठली आणि त्यात शीला दिक्षीत या मुख्यमंत्री वाहून गेल्या होत्या. ती लाट केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाची नव्हती. तर त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी घरोघर फ़िरून ‘आप’चा जो झंजावात निर्माण केला; त्यात मुख्यमंत्र्याला वाहून जावे लागले होते. त्या घरोघर फ़िरणार्‍या व गाजावाजा नसलेल्या प्रचारकांकडून लाट निर्माण होत असते. आणि असेच प्रचारक प्रियंकांच्या नजरेत भरल्यावर त्यांनी सोनियांना तात्काळ अमेठीत जनतेला आवाहन करायला बोलावून घेतले.\nकु��ल्या वाहिनीवर अशी बातमी वा गवगवा झालेला नाही. अधूनमधून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व कुमार विश्वास यांची कॉग्रेसजनांशी झालेली झटापट वाहिन्यांवर दिसते. पण कॅमेरापासून दूर रहाणारे व गटागटाने गावागावात व घराघरात जाऊन सामान्य जनतेशी संपर्क साधणारे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते; हे यावेळी उत्तरप्रदेशातील सर्वात मोठे आव्हान म्हणून उभे राहिलेले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रियंकाना त्याचा सुगावा लागला. काही गावातून फ़िरताना त्यांना असे दहाबारा कार्यकर्त्यांचे गट त्यांच्या नजरेत भरले. हा घोळका कुठल्या घोषणा देत नाही, की झेंडे फ़डकावित नेत्यांच्या सोबत फ़िरत नाही. परंतु घराघरात जाऊन मतदाराशी बोलतो, त्याला आपली बाजू समजावतो. हेच वाराणशीमध्ये चालू आहे. तिथे ७० हजार गुजराती स्थायिक झालेले आहेत. त्यांचे स्थानिक विणकरांशी व्यावहारिक संबंध आहेत. हे लोक मुस्लिम विणकरांना मोदीमहात्म्य समजावत फ़िरतात. त्यांच्या बायका म्हणजे वाराणशीतल्या गुजराती गृहिणी लौकर घरकाम उरकून घोळक्याने घरोघर मोदींचा प्रचार करीत फ़िरतात. सुरतच्या साडी व्यवसायाला मोदींनी कसे वरदान दिल्याच्या गोष्टी कथन करतात. असा डोळ्यात वा कॅमेरात न भरणारा प्रचार, लाटेचे रूप धारण करत चालला आहे. अशाच प्रचाराने दिल्लीत कॉग्रेसला दगा दिला होता आणि त्याचे अनुकरण मागल्या दोन महिन्यापासून भाजपाचा प्रभाव असलेल्या साडेतिनशेहून अधिक लोकसभा मतदारसंघात करण्यात आले. त्याचाच परिणाम आता दिसू लागल्यावर त्याला मोदीलाट असे नाव दिले जाते आहे. पण त्यामागची खरी मिमांसा होऊ शकलेली नाही. जे राजकीय अभ्यासकांना उमगलेले नाही किंवा पत्रकारांना बघता आलेले नाही; ते प्रियंकाला उमगावे आणि त्यांनी आईला अमेठीत यायला भाग पाडावे, यातच त्यांनी राजकीय जाण लक्षात येऊ शकते. दहा कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या रणनितीचा तो परिणाम आहे. मिशन २७२चे तेच खरे रहस्य आहे.\nयुद्धक्षेत्र हा अखंड अराजकाचा प्रदेश असतो. ज्याला आपल्या व शत्रूच्या क्षेत्रातील अराजक नियंत्रणाखाली आणता येते तोच त्यातला विजेता असतो. -नेपोलियन बोनापार्ट\nआज आपल्या देशात ज्या लोकसभा निवडणूका चालू आहेत, त्यात एकूण समाजाचे व लोकसंख्येचे दोन उभे भाग पडलेले दिसत आहेत. एका बाजूला भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दुसर्‍या बाजूला त्यांचे विरोधक, अशा दोन गोटात देशाची विभागणी होताना दिसते आहे. तसे बघितल्यास मोदी हे दिल्लीच्या म्हणजे राष्ट्रीय राजकारणातले नेता नाहीत. भाजपाच्याही राष्ट्रीय राजकारणात नेता म्हणून त्यांचा समावेश अगदी अलिकडे झाला. एक दोन वर्षापुर्वी काही लोक मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतील असे बोलत होते. राजकीय अभ्यासकांनी त्या कल्पनेची सतत टिंगलच केली होती. पण अशा सहजतेतून अनेकदा लोकांसमोर कल्पना मांडली जात असते आणि त्यातून मग समाजमन कामाला लागत असते. मुळात देशातले सेक्युलर विचारवंत, अभ्यासक व त्यांच्याच तालावर नाचणार्‍या माध्यमांनी मोदींची सातत्याने टिंगल व विरोध करताना जनमानसात त्यांची एक कठोर व कडवी प्रतिमा बनवून ठेवलेली होती. याच कठोर प्रतिमेने पुढले काम मोदींसाठी सोपे करून टाकले. वास्तविक एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने तिथे फ़ार मोठे कौतुकास्पद काम केल्याचा ठोस पुरावा नाही. पण इतर राज्यातल्या अनागोंदीच्या तुलनेत गेल्या बारा वर्षात गुजरातमध्ये मोदींची सत्ता आहे आणि तिथे शासकीय वा राजकीय अराजक नाही. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. उलट केंद्रातील वा कुठल्याही अन्य राज्यातील कारभार व राजकारण अराजकाच्या अवस्थेला येऊन पोहोचलेले आहे. त्याला गांजलेल्या जनतेला पर्याय हवा असतो. अशा जनतेच्या डोक्यात माध्यमांनी रंगवलेला कठोर नेता म्हणून मोदींविषयी आकर्षण निर्माण होत गेले. कारण जनतेला अराजकातून मुक्ती हवी होती.\nआज देशातल्या राजकारण व शासकीय कारभ्राराची काय अवस्था आहे अनेक घोटाळ्यांनी सरकार उघडे पडलेले आहे. सामुहिक बलात्काराच्या घटना घडत असतात आणि सीमेवर सैनिकांचेही गळे चिरले जातात. महागाईने उच्छाद मांडलेला आहे आणि घातपात्यांना आवरणे सरकारला जमलेले नाही. सामान्य जनता त्याने गांजलेली असताना विविध पक्षात सत्तेची साठमारी व सत्तेसाठी झुंबड उडालेली आहे. या सर्वाचे एकत्रित परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. थोडक्यात जनतेची अवस्था सामुहिक बलात्काराची शिकार झालेल्या निर्भयासारखी असते. तिला कायद्याची कलमे सांगणारा किंवा तत्वज्ञान सांगणारा नेता नको असतो, तर होणार्‍या अत्याचार वा अन्यायातून मुक्ती देणारा कोणी बलदंड राखणदार हवा असतो. ज्या काळात अशा अराजकाने जनतेला भयभीत करून सोड��ेले होते, नेमक्या त्याच कालखंडात तुलनेने खंबीर व कठोर नेता अशी मोदींची प्रतिमा देशभरच्या लोकांसमोर माध्यमे उभी करीत होती. जेव्हा घराबाहेर पडणार्‍या माणसांना, महिलांना सुखरूप घरी परतण्याची हमी कोणी राजकारणी देऊ शकत नव्हता, त्यालाच सेक्युलर सरकार असे संबोधले जात असेल, तर लोकांना त्याचीच भिती वाटू लागते. त्यापासून मुक्ती देणारा उद्धारक वाटू लागतो. मग तो लोकशाही मानतो, किंवा आणखी काय करतो; याला अर्थ उरत नाही. मनमोहन सिंग यांच्यासारखा पुळचट नाकर्ता पंतप्रधान आणि दुसरीकडे कठोरपणे विरोध मोडून काढणारा नेता; अशातून निवड करण्याची सक्तीच जनतेवर होत असते. ही निवड कशी करावी लागते, त्याचेच मोजक्या शब्दात नेपोलियनने वर्णन केले आहे.\nआता मोदींची लोकप्रियता किंवा त्यांच्याकडे असलेल्या जनमानसाचा झुकाव तपासून बघा. मोदींच्या भाजपामध्येही मोठेच अराजक वर्षभरापुर्वी होते. पण त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आणि दिल्लीतल्या श्रेष्ठींना आपली निवड करायला भाग पाडले. थोडक्यात सत्ता गमावल्यापासून मागल्या दहा वर्षात भाजपामध्ये जे राजकीय अराजक माजलेले होते, त्याला नियंत्रणाखाली आणण्यात मोदी यशस्वी झाले. पुढली लढाई राजकीय युद्धक्षेत्रावरची होती. तिथे प्रत्येक पक्ष व सत्ताधारी कॉग्रेस यांच्यातही अराजकाचीच परिस्थिती होती. कोणाचेच कशावर नियंत्रण नव्हते. आपल्या पक्षातील कार्यकर्ते व सहकार्‍यांना नियंत्रणाखाली आणल्यावर मोदींनी खरी राजकीय लढाई सुरू केली आणि आपल्याच अटीवर लोकसभा निवडणूकीची लढाई लढली जावी, असे पद्धतशीर प्रयत्न केले. बाकीच्या पक्ष व विरोधकांनाही हळुहळू मोदींच्याच अजेंड्यावर यावे लागले. त्यातून जनमानसात एक विश्वास त्यांनी निर्माण केला. भाजपा किंवा मित्र पक्षात असलेले अराजक मोडून काढण्यात यश मिळवल्यानंतर आक्रमक झालेल्या मोदींनी प्रचाराचा असा सपाटा लावला, की विरोधकांना त्यांच्याच मार्गावर यावे लागले. हा माणूसच सर्वकाही नियंत्रणात आणू शकतो अशी धारणा लोकांमध्ये वाढीस लागली. सामान्य जनतेला अराजकातून सुटका व जीवनातील शाश्वती हवी असते. धरसोडवृत्तीचा नेता ती शाश्वती देऊ शकत नाही. मोदींनी मागल्या दहा महिन्यात ती शाश्वती आपण देऊ शकतो; असे चित्र उभे केले. त्यांच्या सुदैवाने विरोधक��ंनी शाश्वतीची हमी देण्यापेक्षा मोदींना हरवण्यासाठी अराजकालाच सुरक्षा ठरवण्याचा मुर्खपणा करून मोदींना उपकारक भूमिका घेतली. त्यातूनच आज मोदींच्या लोकप्रियतेची लाट आलेली आहे.\nअतिरेकी सनसनाटी ही अफ़वांची जननी\nनिवडणूकांना रंगत येऊ लागली आहे आणि बातम्यांचा सुकाळ झाला आहे. पण अजून मतदान संपलेले नाही किंवा मतमोजणीलाही तीन आठवड्याचा काळ शिल्लक आहे. अशावेळी आगामी सत्ता वा सरकार याबद्दल आडाखे बांधण्यात गैर काहीच नाही. पण कुणाला बहूमत मिळेल किंवा कोणत्या पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवावे लागेल; इथवर चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. अगदी पंतप्रधानांच्या नावांची भाकितेही समजू शकतात. पण त्याच्याही पुढे जाऊन कोणी एका व्यक्तीला थेट पंतप्रधान पदावर बसवून त्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांचीही नावे ठरवू लागला; तर त्याला अतिशयोक्ती नव्हे मुर्खपणाच म्हणायला हवे. सध्या देशात प्रचाराची रणधुमाळी उडवून देणार्‍या नरेंद्र मोदींची हवा तयार झाली आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही, अगदी कॉग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फ़रन्सचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींची लाट नाकारण्यात अर्थ नसल्याची ग्वाही दिली आहे. पण लोकप्रियतेची लाट म्हणजे बहूमत मिळालेच; असे म्हणायला कुठला आधार नाही. कारण मागल्या सात निवडणूकात कुठलाही एक राजकीय पक्ष वा आघाडी स्पष्ट बहूमत मिळवू शकलेली नाही. निकालानंतर सत्तेचे गणित जमवताना मोठ्या पक्ष-गटाला लहान पक्षांची मदत घ्यावी लागली आहे. त्यानंतरच त्यांचा पंतप्रधान ठरू शकला आहे. मंत्रीमंडळातील सदस्य ही फ़ार पुढली बाब झाली. भाजपाकडे पंतप्रधान पदासाठी लोकप्रिय उमेदवार आहे म्हणूनच मोदींकडे भावी पंतप्रधान म्हणून बघणे एकवेळ मान्य व्हावे. पण मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार, याबद्दल नेहरू इंदिराजींच्या काळातही कधी चर्चा झालेली नव्हती. म्हणूनच अशा चर्चेला अफ़वाबाजी संबोधणे भाग आहे. कदाचित तो माध्यमातील उथळ उतावळ्याचा पोरखेळही असू शकेल.\nदोनतीन इंग्रजी वृत्तपत्रात अशा बातम्या झळकल्या आहेत. त्यात मोदी यांच्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश असेल, त्याचे विवेचन करण्याचा प्रयत झाला आहे. अर्थात त्याची सुरूवात महिनाभर आधी अमृतसर येथे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली होती. विद्यमान खासदार नवज्योत स��द्धू यांच्या जागी भाजपाने यावेळी तिथे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांना उमेदवारी दिली आहे. जेटली आजवर राज्यसभेचे सदस्य होते आणि प्रथमच थेट मतदारात जाऊन आपल्या नेतृत्वाची कसोटी बघत आहेत. त्यांच्या उमेदवरी अर्जाच्या सादरीकरणाला हजर असलेल्या बादल यांनी जेटली भावी उपपंतप्रधान अर्थमंत्री असतील; असे भाषणात सांगितल्याने काहूर माजले होते. तेव्हा बादल यांनीच आपण सहज बोलून गेलो म्हणत, अंग काढून घेतले होते. पण आता जाहिरपणे अशा गोष्टी पत्रकारच ‘सुत्रांकडून कळले’ म्हणून सांगत असतील तर नवल आहे. अर्थात त्याचे वेगळे कारणही आहे. तेरा वर्षे गुजरातचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या मोदींच्या नंतर तिथे त्यांची जागा कोण घेणार, हा राजकीय कुतूहलाच विषय आहे. त्याचे दिसणारे दोन दावेदार म्हणजे उत्तरप्रदेशात पक्षाची निवडणूक रणनिती यशस्वी करणारे मोदींचे विश्वासू अमित शहा आणि दुसरा दावेदार आहे आनंदीबेन पटेल. त्या सध्या गुजरातच्या महसुलमंत्री आहेत. मागल्या आठ महिन्यात देशभर मोदी दौरे करीत असताना गुजरातकडे बघायला या मुख्यमंत्र्याला सवड मिळालेली नाही. पण त्यांच्या गैरहजेरीत आनंदीबेन यांनी उत्तम काम हाताळले आहे. त्यामुळेच त्यांचेच नाव मुख्यमंत्र्याच्या शर्यतीमध्ये पुढे आहे. मोदी कोणाला कौल देतील पत्रकारांना व राजकीय अभ्यासकांना असल्या खेळात उत्सुकता असते. म्हणूनच ही नावे घेतली जात असतात. २०\nगुजरातच्या दोन भावी नेत्यांबद्दल अशी शक्यता वर्तवण्यात काही गैर नाही. अगदी अजून असलेला मुख्यमंत्री जागा रिकामी करण्याची हमी नसली, तरी. पण त्याच्या पुढे जाऊन अमित शहा यांना विश्वासू म्हणून मोदी पंतप्रधान कार्यालयाचा कारभारी म्हणजे राज्यमंत्री करतील; असल्या शक्यतांपर्यंत पोहोचणे आगावूपणा आहे. सध्या मनमोहन सिंग यांच्या काळातील त्याच खात्यात व कार्यालयात घडलेल्या घडामोडींचे वाभाडे एका पुस्तकाद्वारे काढले गेलेले आहेत. अशावेळी इतक्या संवेदनशील पदावर अमित शहांच्या नावाचा उहापोह बेजबाबदारपणा आहे. त्याची अनेक कारणे देता येतील. एक म्हणजे त्यांना इशरत प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर गंभीर खटला चालू आहे. अशा व्यक्तीला पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख करणे म्हणजेच सीबीआयला त्याच्या आधीन करण्यासारखे आहे. त्याची नुसती चाहुल ��ागली, तरी नव्या सरकारने कामाला सुरूवात करण्याआधीच त्याच्यावर चौफ़ेर आरोपांचा भडीमार होऊ शकतो. प्रथमच दिल्लीच्या राजकारणात इतकी मोठी राजकीय उलथापालथ घडवून येणारा नवा पंतप्रधान इतक्या टोकाला जाऊन विरोधकांना आरोपांची सुवर्णसंधी देईल काय मोदी अजून बहूमतापर्यंत पोहोचलेले नाहीत, पण त्यांनी बारा वर्षात आपल्या धुर्तपणाचे अनेक दाखले दिलेले आहेत. त्यांच्याकडून अशा बेछूटपणाची अपेक्षा करताही येत नाही. आणि त्याहीपेक्षा ज्या सदिच्छांच्या लाटेवर स्वार होऊन त्यांनी दिल्ली पादाक्रांत करायचे मनसुबे रचले आहेत, त्यालाच हरताळ फ़ासण्याचा खेळ मोदी कशाला करतील मोदी अजून बहूमतापर्यंत पोहोचलेले नाहीत, पण त्यांनी बारा वर्षात आपल्या धुर्तपणाचे अनेक दाखले दिलेले आहेत. त्यांच्याकडून अशा बेछूटपणाची अपेक्षा करताही येत नाही. आणि त्याहीपेक्षा ज्या सदिच्छांच्या लाटेवर स्वार होऊन त्यांनी दिल्ली पादाक्रांत करायचे मनसुबे रचले आहेत, त्यालाच हरताळ फ़ासण्याचा खेळ मोदी कशाला करतील अवघ्या एका वर्षाच्या अवधीमध्ये ज्याने पक्षातला विरोध, मित्रांमधला विरोध व राजकीय विरोध यावर मात करीत आपल्याभोवती इतके अपेक्षांचे वलय उभे केले; त्याच्याकडून अशी अपेक्षा नाही. पण त्याचवेळी राजकीय अभ्यासक व जाणकार म्हणवून घेणार्‍यांनीही वास्तवाचे भान सोडून निकालापुर्वी असली भाकिते करून भारतीय मतदार व लोकशाहीची अवहेलना करू नये हीच अपेक्षा.\nसहा सात महिन्यांपुर्वीची गोष्ट असेल. चार विधानसभांच्या निवडणूकांची नांदी झाली होती आणि भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. लगेच मोदी यांनी देशव्यापी दौरा सुरू केला होता आणि एकामागून एक मोठमोठ्या विराट सभांचा सपाटा लावला होता. गुजरातबाहेर मोदींना मिळणार्‍या प्रतिसादामुळे तमाम राजकीय पंडीत हादरून गेले होते आणि त्या सभांच्या थेट प्रक्षपेणासोबत नंतर मोदींच्या प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करण्याचा प्रघात सुरू झाला होता. त्यामुळे कॉग्रेस व अन्य विरोधकात नाराजी पसरली होती. माध्यमेच मोदींना अवास्तव प्रसिद्धी देतात, अशा तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्याच काळात मोदींनी निवडणूका असलेल्या राज्यात आणि इतरत्रही अशा सभांचे रान उठवले होते. साधारण प्रत्येक आठवड्यात एकदो��� मोठ्या सभा चालू होत्या. तेव्हा मोदींची लोकप्रियता किंवा त्यांच्यासाठी जमणार्‍या गर्दीची टवाळी करण्याची शर्यतही राजकीय पंडीत व नेत्यांमध्ये सुरू होती. अशा सभांनी लोकसभा जिंकता येत नाही आणि आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे, अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय निवडणूका होत नाहीत, असले डोस पाजले जात होते. शिवाय अनेक राज्यात भाजपाचा मागमूस नाही, की मित्रपक्षही सोबत यायला राजी नाहीत; अशी निदाने चालूच होती. त्याचवेळी चाणाक्ष जाणता नेता शरद पवार यांनी केलेले एक भाष्य महत्वाचे होते. त्यांनी इतरांप्रमाणे मोदींची टवाळी केली नाही. पण कुणालाही पटणारे, असे एक विधान केलेले होते. आपण खुप निवडणूका लढवल्या, असा हवाला देत मोदी कुठे फ़सतील; याचे भाकित पवारांनी केले होते. आज पवार किंवा अन्य कोणाला ते भाकित आठवते काय\nमॅराथॉन शर्यतीमध्ये आधीच धावत सुटलेल्यांची पुढे दमछाक होते आणि उशीरा सुरू करणारेच शर्यत जिंकतात, असे विधान पवारांनी केलेले होते. पवारांचे ते विधान अनेकांना अंशत: पटलेले होते. पण पवारांपेक्षा कमी काळात राजकारणाचे डावपेच शिकलेल्या मोदींची गोष्टच वेगळी होती. कारण सलग बारा वर्षे प्रतिकुल परिस्थितीशी झुंजत इथवर आलेला हा माणूस इतकी घाईगर्दी, उतावळेपणा करील असे वाटतही नव्हते. आज सहा सात महिन्यानंतर काय परिस्थिती आहे लौकर सुरू केलेले मोदी थकून गेलेत काय लौकर सुरू केलेले मोदी थकून गेलेत काय उलट त्यावेळेपेक्षा त्यांचा वेग वाढला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करणार्‍यांची मात्र दमछाक झालेली दिसू लागली आहे. थोडक्यात मोदींनी सुरूवात केली ती घाई नव्हती, तर संथगतीने सुरूवात केली होती. जसजसे दिवस गेले तसतशी त्यांच्या धावण्याची गती वाढतच गेलेली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेला एकमेव नेता; असे म्हणायची वेळ आलेली आहे. पण इतकी धावपळ करूनही कुठेही थकव्याचे चिन्ह नाही. मग पवारांच्या विधानाचा अर्थ आज कसा लावायचा उलट त्यावेळेपेक्षा त्यांचा वेग वाढला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करणार्‍यांची मात्र दमछाक झालेली दिसू लागली आहे. थोडक्यात मोदींनी सुरूवात केली ती घाई नव्हती, तर संथगतीने सुरूवात केली होती. जसजसे दिवस गेले तसतशी त्यांच्या धावण्याची गती वाढतच गेलेली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेला एकमेव नेता; असे म्हणायची वेळ आलेली आहे. पण इतकी धावपळ करूनही कुठेही थकव्याचे चिन्ह नाही. मग पवारांच्या विधानाचा अर्थ आज कसा लावायचा कारण पवारांच्या भाषेतल्या या मॅराथॉन शर्यतीमध्ये आज इतर स्पर्धकांना कुठल्या कुठे मागे सोडून मोदी खुप पुढे निघून गेलेत. मग पवार चुकीचे म्हणाले होते काय कारण पवारांच्या भाषेतल्या या मॅराथॉन शर्यतीमध्ये आज इतर स्पर्धकांना कुठल्या कुठे मागे सोडून मोदी खुप पुढे निघून गेलेत. मग पवार चुकीचे म्हणाले होते काय की पवारांना मॅराथॉन म्हणजे काय, त्याचाच पत्ता नव्हता की पवारांना मॅराथॉन म्हणजे काय, त्याचाच पत्ता नव्हता पवार लोकसभा निवडणूकीबद्दल बोलले होते, की राजकारणातील शर्यतीबद्दल त्यांनी मतप्रदर्शन केले होते पवार लोकसभा निवडणूकीबद्दल बोलले होते, की राजकारणातील शर्यतीबद्दल त्यांनी मतप्रदर्शन केले होते राजकारणातली कारकिर्द, ही खरी मॅराथॉन शर्यत असते. त्यामध्ये निवडणूका हे टप्पे असतात. शर्यतीला आरंभ पहिल्या छोट्यामोठ्य़ा निवडणूकीतून होत असतो आणि पुढे पुढे अधिक वेगाने धावायची गरज असते राजकारणातली कारकिर्द, ही खरी मॅराथॉन शर्यत असते. त्यामध्ये निवडणूका हे टप्पे असतात. शर्यतीला आरंभ पहिल्या छोट्यामोठ्य़ा निवडणूकीतून होत असतो आणि पुढे पुढे अधिक वेगाने धावायची गरज असते पवार त्याच राजकीय मॅराथॉनबद्दल बोलले असतील काय पवार त्याच राजकीय मॅराथॉनबद्दल बोलले असतील काय त्यांचा स्वानुभव काय आहे\nपवारांनी पहिली निवडणूक तिशीच्या आधीच लढवली आणि तिशी पार होताना मंत्रीपदही मिळवले. अवघ्या दहा वर्षात मुसंडी मारून मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांच्या राजकीय मॅराथॉन शर्यतीमध्ये आज पवार कुठे येऊन पोहोचले आहेत पंतप्रधानपद ही त्यांच्या राजकीय शर्यतीचे लक्ष्य नव्हते का पंतप्रधानपद ही त्यांच्या राजकीय शर्यतीचे लक्ष्य नव्हते का मग त्यात पवार कुठवर येऊन पोहोचले मग त्यात पवार कुठवर येऊन पोहोचले कितीही शॉर्टकट मारून त्यांना पंतप्रधान पदाच्या रेषेपर्यंत पोहोचताही आलेले नाही. असे कशाला झाले आहे कितीही शॉर्टकट मारून त्यांना पंतप्रधान पदाच्या रेषेपर्यंत पोहोचताही आलेले नाही. असे कशाला झाले आहे ही शर्यत मॅराथॉनची आहे, हे तेव्हा पवारांच्या लक्षात आलेले नसावे. मोदींची गोष्ट एकदम वेगळी आहे. तुलनेने मोदी खुपच उशीरा या शर्यतीत उतरल���. खरे सांगायचे तर त्यांना पक्षाने जबरदस्तीने सत्तेच्या शर्यतीत उतरवले. पन्नाशी ओलांडल्यावर पक्षाने लादल्याने त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले आणि पुढल्या घडामोडींनी उठलेले टिकेचे मोहोळ आवरताना मोदी कधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊन पोहोचले; त्याचा त्यांनाही पत्ता लागला नाही. राजकीय कारकिर्दीला पद वा सत्ता मिळवण्याच्या हव्यासाने मोदींनी सुरूवात केली नाही. आपली शक्ती व सराव वाढवत नेल्याने आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते खुप जवळ जाऊन पोहोचले आहेत. उलट घाईगर्दी करताना पवार यांना कुठल्या कुठे मागे पडावे लागले आहे. त्यांनी आपल्याला लागू होणारे निकष मोदींना लावण्याची अकारण घाई केली. म्हणून सहासात महिन्यांपुर्वी त्यांनीच केलेले विश्लेषण आज खोटे पडू लागले आहे. आपल्याच विश्लेषणात पवार यांची फ़सगत झाली आहे. आज पंतप्रधानपद दूरची गोष्ट झाली. महाराष्ट्रातील आपलेच बालेकिल्ले संभाळताना पवारांची तारांबळ उडालेली आहे. आणि त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसून, खुद्द पवारांनी केलेली घाईगर्दीच त्याचे एकमेव कारण आहे.\nलोकसभा निवडणूकीच्या पहिल्या मतदानाला आता दोन आठवडे होत आले आहेत आणि साधारण तितकेच दिवस भाजपा हा एकखांबी तंबू झाल्याची टिका कॉग्रेसने सुरू केल्याला झाले असावेत. आजवरच्या निवडणूकांमध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या आश्वासने किंवा नेतृत्वाच्या गुणवत्तेचे कौतुक करणार्‍या जाहिराती केल्याच होत्या. पण आजच्या कालखंडात जितक्या प्रमाणात जाहिरातीचा प्रभाव पडलेला दिसतो आहे; तितका आजवर कधीच दिसला नव्हता. कदाचित ही पहिलीच भारतीय निवडणूक अशी म्हणता येईल, की ज्यावेळी एखादा माल वा उत्पादन म्हणावे; त्याप्रमाणे पक्षाचे नेते किंवा भूमिका मतदार ग्राहकाला जाहिरातबाजीतून विकायचा प्रयास होतो आहे. त्यामुळेच कॉग्रेसने भाजपाला एकखांबी तंबू कशाला म्हणावे, त्याचा हेतू समजून घेणे अगत्याचे ठरावे. तसे बघितल्यास कॉग्रेस पक्षातही सोनिया किंवा राहुल हेच नेते असून त्यांच्याच इशार्‍यावर सर्व सुत्रे हलत असतात. म्हणजेच त्याही पक्षाला एकखांबी तंबूच म्हणावे लागेल. पण तोच पक्ष केवळ पंतप्रधान पदाचा उमेदवार पुढे केला, म्हणून भाजपावर उलटा आरोप करतो आहे. तोच आरोप कॉग्रेसवर होऊ शकतो, याची पुर्ण जाणीव असूनही असा आरोप सातत्याने कशाला व्हावा त���याचे कारण भाजपाच्या जाहिरातबाजीत दडलेले आहे.\n‘अबकी बार मोदी सरकार’ अशी भाजपाच्या जाहिरातीची घोषणा आहे. त्यामुळेच त्यात भाजपाचे नावही नाही, याची टवाळी केली जात आहे. त्याचे कारण आपल्यापाशी कर्तबगार व उत्तम प्रशासक नेता आहे, असेच भाजपाला सुचवायचे आहे. पहिल्या दिवसापासून भाजपाच्या प्रचाराचे तेच सुत्र आहे. मोदी म्हणजे दुर्दम्य आशावाद; असे चित्र त्यातून मतदारापुढे उभे करण्याची योजना त्यामागे होती. त्यालाच इंग्रजीमध्ये ब्रॅन्डींग असे म्हणतात. एक घोषणा व त्यातले मोजके शब्द, अनेक प्रकाराने जनमानसात बिंबवले जातात, की लोकांना त्याची भुरळ पडू लागले. अर्थात नुसत्या जाहिरातीने लोकमत जिंकता येत नसते. २००४ सालात भाजपाने अशीच ‘इंडिया शायनिंग’ जाहिरात केलेली होती. ती साफ़ फ़सली. मग आताची मोदींची जाहिरात लाभदायक ठरेल, याची हमी कशी देता येईल त्याचे उत्तर ब्रॅन्डींगमध्ये आपल्याला सापडू शकते. जाहिरातीने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करता येते. तिकडे लोकांचे लक्ष वेधून घेता येते. पण जेव्हा लोक त्या व्यक्ती वा उत्पादनाकडे वळतात; तेव्हा त्यांनाही त्यात ‘दम’ असल्याची जाणिव व्हावी लागते. जाहिरातीमुळे फ़सलो नाही, अशी लोकांची धारणा असावी लागते. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून जे काही काम मोदींनी केले आहे, त्याची जोड देत मोदी आपली भाषणे करीत असतात. दुसरीकडे युपीए कारभारामुळे गांजलेल्या जनतेच्या मनात आशा निर्माण करीत असतात. त्या आशा पुर्ण करायच्या तर ‘मोदी सरकार’ हवे; अशी समजूत आपोआपच तयार होत असते. मग ती अपेक्षा पुर्ण करायची, तर लोकांनीच आपले मत मोदींच्या झोळीत टाकावे आणि त्याला सुरूवात करावी, असे अपरोक्ष सुचवलेले असते. जाहिरातीचा परिणाम त्यातून साधला जाऊ शकतो.\nसत्ता आपल्या हाती दिल्यास आपण काय केले, त्याची चुणूक मोदी गुजरातच्या घडामोडीतून सुचीत करतात. नेमकी त्याच्या उलटी परिस्थिती कॉग्रेस पक्षाची आहे. मोदींपेक्षा अधिक आकर्षक आश्वासने राहुल गांधी आपल्या भाषणातून देताना दिसतात. पण त्यांच्याच पक्षाकडे दहा वर्षे सत्ता असूनही त्यापैकी काय झाले, असा प्रश्न आपोआप निर्माण होतो. कारण विद्यमान कॉग्रेस सरकारच्या घोटाळे व भ्रष्टाचाराच्या कहाण्यांनी मागली तीन वर्षे गाजलेली आहेत. सहाजिकच कॉग्रेसच्या जाहिराती व राहुलची आश्वासने; यांच्याशी अ���ुभव जुळत नाहीत. तिथे जाहिरातीचा पराभव होतो. दहा वर्षात आपण जनतेसाठी काय केले, त्याची जंत्री जाहिरातीमध्ये आहे आणि राहुलही भाषणातून सांगतात. पण त्यावरील खर्चाचे आकडे सांगून भागत नाही. त्या योजना व धोरणांचा अंमल आणि त्याचा जनतेला आलेला अनुभव मोलाचा असतो. तिथेच कॉग्रेसच्या जाहिरातींची फ़सगत होते. त्यांच्या अपयश व त्यातून आलेल्या भ्रमनिरासावर मोदी स्वार झालेले आहेत. तिथेच ब्रॅन्डींग प्रभावी ठरत असते. पाच वर्षाच्या सत्तेनंतर ‘शायनिंग इंडीया’ जनतेच्या अनुभवाला येत नव्हती. म्हणून दहा वर्षापुर्वी भाजपाची जाहिरातबाजी फ़सली होती. नेमकी त्याचीच पुनरावृत्ती आज कॉग्रेसच्या बाबतीत होत आहे. आम्ही गरीबांसाठी केले आणि गरीबांसाठीच पुढेही खुप काही करणार आहोत; ह्या आश्वासनांनी म्हणूनच मतदार प्रभावित होऊ शकलेला नाही.\nपण अशा जाहिरातबाजीचा लाभ भाजपाला मिळू शकणार असला, तरी त्याचा धोकाही फ़ार मोठा आहे. ज्या प्रकारची लोकप्रियता अशा ब्रॅन्डींगमधून मोदींनी संपादन केलेली आहे; त्यातून त्यांनी सामान्य जनतेच्या मनात अभूतपुर्व अपेक्षाही निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही बारकाईने मोदींची भाषणे ऐकली; तर आज भेडसावणारे बहूतेक प्रश्न व समस्या सोडवणे अशक्य अजिबात नाही, असाच त्यांचा एकूण सुर असतो. त्यामुळेच युपीएच्या निष्क्रीयतेला कंटाळलेला मतदार त्यांच्याकडे आकर्षित होतो आहे. पण म्हणूनच ‘मोदी सरकार’ येताच अल्पावधीत मोठाच चमत्कार घडेल; अशी अपेक्षाही त्यातून तयार होते आहे. त्यामुळेच मग पहिल्या वर्षभरात मोदींना खुप काही परिणामकारक बदल घडवून दाखवावा लागणार आहे. राजकीय गुंतागुंत व साठमारीतून मोदी त्या अपेक्षा कितीशा पुर्ण करू शकतील नाही तर तोच मतदार जाहिरातीने फ़सलेल्या ग्राहकासारखा संतापून उलटण्याचा धोकाही मोठाच आहे.\nडर के आगे जीत है\nप्रत्येक माणूस आपल्या बुद्धीनुसार विचार करत असतो. ही बुद्धी म्हणजे तरी काय असते त्याचे आजवरचे अनुभव असतात किंवा त्याने इतरांचे अनुभव ऐकून आपले जे मत बनवलेले असते, त्यालाच बुद्धी म्हटले जाते. त्या बुद्धीच्या आधारे माणूस पुढल्या प्रत्येक गोष्टीचे आकलन करत असतो. पण जेव्हा त्याच्या बुद्धीला आकलन करता येत नाही, असा अनुभव त्याच्या वाट्याला येतो; तेव्हा बुद्धी तोकडी पडते. अशावेळी दोन मार्ग असतात. एक म्हणजे अशा अन���कलनीय गोष्टीविषयी त्याचे कुतूहल जागे होते आणि जितकी क्षमता आहे, त्यानुसार समोरच्या गोष्टीला समजून घेण्य़ाचा प्रयास माणूस करतो. दुसरा मार्ग असतो, त्या अनाकलनीय गोष्टीविषयी भय वाटणे. असे भय त्याला अंधंश्रद्धेकडे ढकलून देते. तिथे मग बुद्धी काम करीनाशी होते. आपली बुद्धी वापरून समोर दिसणार्‍या गोष्टीचा उलगडा करून घेण्यापेक्षा माणूस इतरांच्या अनुभव कथनाचे आंधळेपणाने अनुकरण करू लागतो. म्हणून त्याला अंधानुकरण किंवा डोळे झाकून दुसर्‍याच्या मतावर ठेवलेली श्रद्धा, म्हणून अंधश्रद्धा म्हणतात. मात्र कुठलाही बुद्धीवादी वा शहाणा माणूस स्वत: कितीही अंधश्रद्ध असला, म्हणुन ते उघडपणे मान्य करणार नाही. ही सामान्य माणसाच्या अंधश्रद्धेपेक्षा भीषण कडवी अंधश्रद्धा असते. कारण साधा माणूस त्याला त्याची चुक दाखवून दिली, तरी निरागस मनाने चुक मान्य करून सुधारणा करून घेतो. पण बुद्धीमंताचा मुखवटा लावून वावरणार्‍यांची गोष्ट वेगळी असते. अशी माणसे आपल्या अंधश्रद्धेलाच ज्ञान वा बुद्धीवाद सिद्ध करण्यासाठी युक्तीवादाच्या जंगलात शिरतात. कारण त्यांना आपली चुक कबूल करण्याच्याच भितीने ग्रासलेले असते. अशी माणसे कल्पनेच्या इतकी आहारी जातात, की भ्रमात भरकटू लागतात.\nसध्या देशात लोकसभेच्या निवडणूका होत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी हे भाजपातर्फ़े पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. मागल्या एक दिड वर्षात बहुतेक बुद्धीमंतांनी वा प्रामुख्याने सेक्युलर पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळींनी, मोदींना भारतातील सेक्युलर जनता सत्ता देणारच नाही; अशी छातीठोक भाषा सातत्याने केलेली आहे. पण अलिकडे जसजसे मतदान होऊन चाचण्या व जनमताचे वारे स्पष्ट होऊ लागले; तसतशी या लोकांची भाषा बदलत चालली आहे. कालपर्यंत जे लोक राज्यघटना, लोकशाही, जनता यावर अढळ विश्वास दाखवत होती; तीच मंडळी आता मोदी सत्तेवर येण्य़ाच्या भयाने पछाडलेली दिसत आहेत. त्यांना लौकरच देशात मोदींची सत्ता येऊन हिटलरप्रमाणे फ़ॅसिझम आणला जाईल; अशी भयावह स्वप्नेही पडू लागली आहेत. मग त्याची चाहुल लागल्याचेही दावे केले जाऊ लागले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून पळून जावे लागेल, अशी भाषा वर्षभरापुर्वी काही शहाण्यांनी केलेली होती, तेव्हा त्याबद्दल कोणी सेक्युलर विचारवंत आक्षेप घेत नव्हता. पण आज तशीच भाषा भाजपाच्या एका कुणा दुय्यम नेत्याने वापरली, तर त्यालाच फ़ॅसिझम येऊ घातल्याचा पुरावा ठरवला जात आहे. ज्यांनी सतत देश सोडून जाण्याची भाषा केली होती, त्यांनी कुठे जावे, त्याचे मार्गदर्शन तो दुय्यम नेता करतो, असे का वाटलेले नाही जितके त्या भाजपा नेत्याचे शब्द आक्षेपार्ह आहेत; तितकीच देशातून परागंदा होण्याची भाषाही मुर्खपणाचीच होती. पण तसे झाले नाही. गुजरातच्या दंगलीबद्दल इतके काहूर माजवण्यात आलेले आहे. पण अजून तिथले ‘दंगलपिडीत’ मुस्लिम तिथेच वास्तव्य करून आहेत. त्यांना देश सोडून परागंदा व्हावे लागलेले नाही. उलट कॉग्रेसी सेक्युलर राज्यातही काही लाख काश्मिरी पंडीत वीस वर्षे विस्थापित म्हणून जगत आहेत. त्यासाठी कोणी फ़ारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला वा गुलाम नबी आझाद या मुख्यमंत्र्यांना फ़ॅसिस्ट म्हटले आहे काय\nम्हणजे एक अनुभव समोर आहे. लक्षावधी लोक कुटुंबासह परागंदा झालेले आहेत. पण त्यांच्या अवस्थेला परागंदा म्हणायचीही तयारी नाही. पण गुजरातेत असे काहीही घडलेले नाही. तरी मोदी म्हणजे हिटलर, फ़ॅसिस्ट अशी जी समजूत या काही सेक्युलर बुद्धीमंतांनी करून घेतली आहे; तिच्या आहारी जाऊन त्यांना आतापासूनच देशात फ़ॅसिझम आल्याचे भय भेडसावू लागले आहे. समोरच्या वास्तवाची छाननी, तपासणी करायलाही त्यांची बुद्धी तयार नाही. त्यापेक्षा ऐकलेल्या भ्रामक गोष्टींच्या, कथीत कल्पनांच्या आहारी जाऊन बरळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यालाच अंधश्रद्धा म्हणतात. जिथे चिकित्सक शोधक बुद्धी कुंठीत होते आणि भ्रमांना सत्य समजून वर्तन केले जाते. जिथे बुद्धीला चिकित्सा करायची इच्छा उरत नाही आणि समजूतीच्याच अंधारात सुरक्षित वाटू लागते; त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. भूतबाधा झालेल्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजावून सांगा, त्याच्यासमोर पुरावे हजर करा, त्याला भयमुक्त करता येत नाही. कारण समजूत हेच त्याच्यासाठी वास्तव असते. त्यामुळे तुम्हाला न दिसणारे भूत त्याला दिसत असते आणि भयभीत सुद्धा करीत असते. कुठल्या वस्तीत वा गावात भूतबाधा झालेली व्यक्ती वा अंगात आल्याने घुमणारा माणूस जे बरळतो, त्यापेक्षा फ़ॅसिझम वा हिटलरशाहीची सध्या चौफ़ेर सुरू असलेली भाषा; तीळमात्र वेगळी आहे काय गुजरातसह कुठल्याही राज्यात भाजपा वा मोदींच्या वर्तनातून त्याची साक्ष तरी मिळते आहे काय गुजरातसह कुठल्याही राज्यात भाजपा वा मोदींच्या वर्तनातून त्याची साक्ष तरी मिळते आहे काय पण त्या माणसात अनेकांना मुसोलिनी, हिटलर दिसू शकतात. काही लोकांना कुणा बापूमध्ये साईबाबा वा विष्णूचे अवतार दिसतात. त्यापेक्षा असले मोदीग्रस्त किंचीत तरी वेगळे आहेत काय पण त्या माणसात अनेकांना मुसोलिनी, हिटलर दिसू शकतात. काही लोकांना कुणा बापूमध्ये साईबाबा वा विष्णूचे अवतार दिसतात. त्यापेक्षा असले मोदीग्रस्त किंचीत तरी वेगळे आहेत काय शंकेला उत्तर असते. संशयावर उपाय नसतो.\nचार दशकांपुर्वी आमची पिढी जेव्हा पत्रकारीतेत नव्याने उमेदवारी करीत होती, तेव्हा ‘इंडीयन एक्सप्रेस’ इंग्रजी दैनिकात कुलदीप नैय्यर नावाचे ज्येष्ठ पत्रकार Between The Lines नावाचा एक साप्ताहिक स्तंभ लिहीत असत. तेच त्या दैनिकाचे संपादकही होते. मराठीत त्या स्तंभाच्या नावाचा अर्थ होतो. ‘ओळींच्या मधले’. आमच्या पिढीने ज्यांच्याकडून पत्रकारितेचे धडे गिरवले, त्यात नैय्यर एक होते. कारण तेव्हा आजच्याप्रमाणे पत्रकारांचे घाऊक उत्पादन काढणार्‍या पत्रकारितेच्या शिक्षणसंस्था उदयास आलेल्या नव्हत्या. त्या स्तंभाच्या नावातच पत्रकारितेचे गुढ सामावलेले होते. ओळीमधले म्हणजे ज्या लिहिलेल्या व छापलेल्या ओळी असतात, त्यांच्या अक्षरांमध्ये जी मोकळी जागा सुटलेली असते, त्याच पोकळीत बातमी दडलेली असते. सामान्य वाचक अक्षरांच्या ओळी वाचतो. पत्रकाराला त्या अक्षरांच्या व ओळींच्या पोकळीत सामावलेली बातमी वाचता व शोधता आली पाहिजे. आज त्या जुन्या आठवणी चाळवल्या, त्याही इंडीयन एक्सप्रेस व त्याच्या संपादकामुळेच. आज त्या वृत्तपत्राचे संपादक आहेत आमच्या पिढीत ज्येष्ठ झालेले शेखर गुप्ता. आपण त्यांना अनेक इंग्रजी व हिंदी वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होताना बघत असतो. खास करून एनडीटिव्ही या वाहिनीच्या मतचाचण्यांच्या कार्यक्रमात गुप्तांचा समावेश असतोच. तर त्याच संदर्भात शेखर गुप्ता यांनी शनिवारी एक प्रदिर्घ लेख लिहीला आहे. त्याचे शिर्षकच चकीत करून सोडणारे आहे. ‘राष्ट्रहित: सेक्युलॅरीझम मेला आहे’.\nभाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टिकाकारामध्ये ज्या सेक्युलर विद्वानांचा समावेश होतो, त्यात गुप्तांचे नाव अग्रभागी आहे. मग त्यांनी अशा शिर्षकाचा लेख कशाला लिहावा त्या ले��ाचा संदर्भच मोदींच्या लोकप्रियतेची लाट व त्यामुळे सेक्युलर गोटात उडालेली घबराट असा आहे. गुप्ता म्हणतात, मतचाचण्या वर्तवित आहेत, तसेच उद्या निकाल लागले आणि मोदी यांच्या हाती सत्ता गेलीच; तर सेक्युलॅरिझमचे मृत्यूलेख लिहीणार्‍याची झुंबड उडेल. असे त्यांना का वाटते आहे त्या लेखाचा संदर्भच मोदींच्या लोकप्रियतेची लाट व त्यामुळे सेक्युलर गोटात उडालेली घबराट असा आहे. गुप्ता म्हणतात, मतचाचण्या वर्तवित आहेत, तसेच उद्या निकाल लागले आणि मोदी यांच्या हाती सत्ता गेलीच; तर सेक्युलॅरिझमचे मृत्यूलेख लिहीणार्‍याची झुंबड उडेल. असे त्यांना का वाटते आहे तर देशातल्या मोजक्या नामवंत लोकांनी सह्या केलेले धर्मनिरपेक्षता बचावाचे आवाहन गेल्या आठवड्याच्या अखेर प्रसिद्धीस देण्यात आले. त्यातून मोठीच खळबळ बुद्धीमंतांच्या जगात उडालेली आहे. आजवर मोदींना रोखण्यासाठी सेक्युलर समाजसेवक व राजकीय पक्षच पुढे सरसावले होते. त्यांना मागे राहून पाठींबा देणारे विविध क्षेत्रातले मान्यवर राजकीय भूमिका सहसा घेत नसत. आता अर्ध्या मतदारसंघातील मतदान पुर्ण झाल्यावर आणि अनेक चाचण्य़ांनी मोदींना सत्तेचा मार्ग खुला होत असल्याचे दाखवल्यावर; हे मान्यवर चव्हाट्यावर आलेले आहेत. पण त्यांच्या याच आवाहनामुळे गुप्ता वैतागलेले आहेत. त्यांनी असल्या सेक्युलर लढवय्यांच्या डोक्यावरच मोदींच्या वाटचालीचे खापर फ़ोडले आहे. बोलघेवडेपणा, वाचाळता व भेकडपणा यांनी ग्रासलेल्या अशा वर्गानेच मोदींना इतक्या यशाच्या जवळ आणून ठेवले, असा दावा करताना गुप्ता काय म्हणतात तर देशातल्या मोजक्या नामवंत लोकांनी सह्या केलेले धर्मनिरपेक्षता बचावाचे आवाहन गेल्या आठवड्याच्या अखेर प्रसिद्धीस देण्यात आले. त्यातून मोठीच खळबळ बुद्धीमंतांच्या जगात उडालेली आहे. आजवर मोदींना रोखण्यासाठी सेक्युलर समाजसेवक व राजकीय पक्षच पुढे सरसावले होते. त्यांना मागे राहून पाठींबा देणारे विविध क्षेत्रातले मान्यवर राजकीय भूमिका सहसा घेत नसत. आता अर्ध्या मतदारसंघातील मतदान पुर्ण झाल्यावर आणि अनेक चाचण्य़ांनी मोदींना सत्तेचा मार्ग खुला होत असल्याचे दाखवल्यावर; हे मान्यवर चव्हाट्यावर आलेले आहेत. पण त्यांच्या याच आवाहनामुळे गुप्ता वैतागलेले आहेत. त्यांनी असल्या सेक्युलर लढवय्यांच्या डोक्यावरच ���ोदींच्या वाटचालीचे खापर फ़ोडले आहे. बोलघेवडेपणा, वाचाळता व भेकडपणा यांनी ग्रासलेल्या अशा वर्गानेच मोदींना इतक्या यशाच्या जवळ आणून ठेवले, असा दावा करताना गुप्ता काय म्हणतात याच आळशी, भेदरट व अन्याय्य, पक्षपाती अनुदारमतवाद्यांनी सेक्युलॅरिझमचे अधिक नुकसान केले आहे. त्यामुळेच त्यांचा उदारमतवाद, सहिष्णूता, लोकशाही आणि देशातल्या संवैधानिक संस्थावरही विश्वास उरलेला नाही. मोदी जिंकणार व त्यांच्या हाती सत्ता जाणार, म्हणजेच सेक्युलॅरीझम संपला, असा आक्रोश सुरू झाला आहे. मग उद्या ते घडेल, तेव्हा हे लोक त्याच धर्मैरपेक्षतेचा मृत्यूलेखही लिहून मोकळे होतील.\nसत्तांतराने देशाची घटना जमीनदोस्त होईल असे ज्यांना वाटते, त्यांनी भयभीत होणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या भितीवर गुप्ता यांनी इतक्या घाईगर्दीने ताशेरे कशाला झाडावेत गुप्ता यांनी चार आठवड्यांनी मतमोजणी होऊन निकाल समोर येण्य़ापुर्वी असा लेख लिहून आपल्याच सेक्युलर सहकार्‍यांच्या विरोधात तोफ़ा डागण्याची घाई कशाला करावी गुप्ता यांनी चार आठवड्यांनी मतमोजणी होऊन निकाल समोर येण्य़ापुर्वी असा लेख लिहून आपल्याच सेक्युलर सहकार्‍यांच्या विरोधात तोफ़ा डागण्याची घाई कशाला करावी बातमी तिथेच तर दडली आहे. गुप्ता यांच्या लेखाच्या ओळी व अक्षरे बारकाईने वाचली व तपासली, तर निकालाची प्रतिक्षा त्यांनी कशाला केलेली नाही, त्याचे रहस्य उलगडते. गुप्ता म्हणतात, ‘मागल्याच आठवड्यात एनडीटिव्ही वाहिनीच्या चर्चेत भाग घेताना मी असे म्हणालो होतो’. ते काय म्हणाले तो वेगळा विषय आहे. तो कार्यक्रम मतचाचण्यांचे आकडे व त्यावरील उहापोह करणारा होता आणि त्याचे आयोजन प्रणय रॉय यांनी केलेले होते. रॉय यांनीच पस्तीस वर्षापुर्वी भारतात मतचाचण्यांचे युग सुरू केले आणि त्यांनी काढलेले निष्कर्ष खरे ठरू लागले, म्हणून माध्यमात चाचण्य़ांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्या चर्चेत गुप्ता सहभागी झाले, ती एकमेव चाचणी अशी आहे, की त्यात मोदीप्रणित आघाडीने थेट बहूमताच्या आकड्यापर्यंत मजल मारलेली आहे. सव्वाशे जागांचे मतदान पुर्ण झाल्यानंतर सादर झालेल्या या चाचणीत प्रणय रॉय मोदींना बहूमतापर्यंत घेऊन जातो, तेव्हा भाजपाचे मोदी सरकार नक्कीच येऊ घातले आहे, याविषयी गुप्ता यांची खात्री पटलेली आहे. हीच त्या लेखाच्या ओळी वा अक्षरांच्या पोकळीत दडलेली बातमी आहे. मात्र गुप्ता तसे स्पष्टपणे सांगत नाहीत. तर जे होणारच आहे, त्यासाठी बोलघेवड्या सेक्युलर नेते व बुद्धीमंतांनीच मोदींना कसे सत्तेपर्यंत आणले त्याबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. किंबहूना आता तरी निष्क्रीय वाचाळता बंद करायचे एकप्रकारे आवाहन करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच आहे. मी मागल्या दोन वर्षात मोदींचा जो राजकीय क्षितीजावर उदय झाला, त्याचे श्रेय सातत्याने सेक्युलर पोपटपंचीलाच देत आलो आहे. कारण याच पोपटपंचीने मनमोहन सिंग यांचा नाकर्तेपणा व युपीएच्या अराजकावर उपाय म्हणून मोदींकडे बघायची वेळ भारतीयांवर आणली. त्यांनी सेक्युलर विचारधारेचे शुद्धीकरण करण्याचे कुठले प्रयास केले नाहीत, पण घोटाळे व भ्रष्टाचार म्हणजेच सेक्युलर, असे विकृत चित्र निर्माण करायला हातभार लावला. आणि आता तितक्याच घाईगर्दीने हेच वाचाळ सेक्युलॅरिझमचा मृत्य़ूलेखही लिहीतील, असे म्हणूनच गुप्ता म्हणतात.\nमतचाचण्य़ा आणि एकूण राजकीय रंग बघितला, तर कॉग्रेसला पुन्हा सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे, याबद्दल आता कुणाही राजकीय अभ्यासकाचे दुमत राहिलेले नाही. वाद आहे तो पुढला सत्ताधारी कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याच्या हाती सत्ता येईल इतकाच आहे. मग भाजपा व मोदी आपल्या मित्रांसह बहूमताचा आकडा गाठणार, की त्यांचे स्वप्न अर्धवट राहिल; याबद्दल मतभेद आहेत. त्याच मतभेदातही वेगळी सहमती एका गोष्टीसाठी स्पष्टपणे दिसते. ती भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकसभेत येणार एवढ्या बाबतीत. पण भाजपा स्वबळावर बहूमत गाठेल, यावर अजून तरी कोणाचा विश्वास नाही. तरीही मित्रपक्षांसह बहुमताचा पल्ला भाजपाला गाठताच येणार नाही, असे ठामपणे कोणी सांगायला धजावत नाही. मग बहूमत हुकले, तर मोदींच्या ऐवजी कोणाला पंतप्रधान भाजपा करू शकेल, असा एकूण चर्चेचा कल दिसतो. मागल्या सहा आठ महिन्यात देशातील राजकीय पंडीतांच्या मतामध्ये किती फ़रक पडला, त्याचे हे निदर्शक आहे. आठ महिन्यापुर्वी भाजपाने गोव्यात मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार प्रमुख पदावर नेमल्यापासूनच भाजपा मोदींमुळे कसा गाळात जाणार; याचा उहापोह करताना तमाम अभ्यासक थकत नव्हते. मित्र पक्ष नितीशप्रमाणे सोडून जातील, भाजपातच दुफ़ळी माजेल, इथपासून भाजपा एकाकी पडण्यापर्यंत सर्व युक��तीवाद चालू होते. भाजपा नेतृत्वाने व मोदींनी त्यावर विसंबून आपले निर्णय घेतले असते; तर आजच्या इतकी परिस्थिती बदलू शकली असती काय दुसर्‍यांचे ऐकावे, पण निर्णय आपला घ्यावा, हेच तत्व मोदींसह त्यांच्या पक्षातील सहकार्‍यांनी पाळले; म्हणून इतका बदल झाला आहे. आज अनेक पक्ष भाजपासोबत आले असून, तो सत्तेच्या जवळ असल्याचे त्याच टिकाकारांना मान्य करायची पाळी आली आहे.\nदुसरा मोठा फ़रक लक्षणिय स्वरूपाचा आहे. मुस्लिमांना नको असलेला कुठला पक्ष वा नेता भारतात सत्ताच मिळवू शकत नाही, असा सातत्याने दावा केला जात होता, भाजपाला मुस्लिम मते मिळत नाहीत आणि मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवणे, म्हणजे सत्तेच्या शक्यतेलाच लाथ मारणे, असले युक्तीवाद मागली दोन वर्षे चालू होते. त्यासाठी देशातील मुस्लिमांच्या १८ कोटी लोकसंख्येपासून सव्वाशे मतदारसंघातील निर्णायक मुस्लिम मतदारांचेही हवाले दिले जात होते. त्यामुळे भाजपा बहूमतच काय, दोनशे जागांचाही पल्ला ओलांडू शकणार नाही; अशी छातीठोक ग्वाही देणार्‍यांची संख्या अफ़ाट होती. आज ती मुस्लिम मतपेढीची भाषा कुठल्या कुठे गायब झालेली असून मुस्लिम मते विविध सेक्युलर पक्षात विभागली जाण्याचा लाभ मोदी व भाजपाला कसा मिळू शकतो; त्याचा उहापोह राजकीय पंडीत करीत आहेत. सेक्युलर पक्षातही मुस्लिमांच्या मतांसाठी झोंबाझोंबी सुरू झाली आहे. मुस्लिम मतांमध्ये फ़ुट पडू नये, म्हणून कॉग्रेससारख्या जुन्याजाणत्या पक्षाला उघडपणे इमाम मौलवींना पाठींब्याच्या घोषणा करायला सांगायची वेळ आली आहे. जणू मुस्लिम मते म्हणजेच सेक्युलर मते, असल्या थराला वैचारिक घसरण झालेली आहे. त्यामुळे एक वेगळाच प्रश्न पुढे आलेला आहे आणि त्याची वाच्यता राजकीय चर्चांमध्ये व्हायला हवी, ती टाळली जाते आहे. मुस्लिम मतपेढी म्हणजे व्होटबॅन्क, खरेच अस्तित्वात आहे, की नुसताच एक भ्रम आहे काही जागी मुस्लिम मतदार डावपेच म्हणून गठ्ठा मतदान करीत असतील. पण म्हणून मुस्लिम व्होटबॅन्क असा शब्द वापरणे किती रास्त आहे काही जागी मुस्लिम मतदार डावपेच म्हणून गठ्ठा मतदान करीत असतील. पण म्हणून मुस्लिम व्होटबॅन्क असा शब्द वापरणे किती रास्त आहे मोदींच्या झंजावाती प्रचाराने जे वादळ निर्माण केले आहे, त्यात सेक्युलर पक्ष व ही व्होटबॅन्क वाहून गेलेली दिसते.\nचित्रपट उद्योग���पासून वैचारिक बौद्धिक नेतृत्वापर्यंत सर्वच क्षेत्रात मोदींच्या झंजावाताने खळबळ उडवून दिली आहे. पळापळ सुरू केलेली आहे. जम्मू काश्मिर या मुस्लिमबहूल राज्यातले मुस्लिमांचे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष; सेक्युलर नेते व विचारवंतांपेक्षा अधिक वास्तववादी दिसतात. पीडीपीच्या महबुबा मुफ़्ती व नॅशनल कॉन्फ़रन्सचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, यांच्या मोदीविषयक प्रतिक्रिया त्यासाठीच मोलाच्या ठराव्या. तमाम सेक्युलर गोटातून मोदींना गुजरातच्या दंगलीसाठी आजही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची स्पर्धा चालू असताना महबुबा मुफ़्ती मात्र दंगलीच्या जखमा विसरून पुढे जाण्याची भाषा बोलत आहेत. तर ओमर अब्दुल्ला मोदी लाट वा मोदी प्रभाव नाकारणार्‍यांना मुर्खाच्या नंदनवनातले शहाणे म्हणू लागले आहेत. आठ महिन्यातल्या फ़रकाचा हाच मोठा पुरावा आहे. किंबहूना काश्मिरचा फ़ुटीरवादी गट मानल्या जाणार्‍यांपैकी मिरवैज फ़ारुख यांनी कॉग्रेसपेक्षा वाजपेयी सरकारने काश्मिरसाठी खुप काही केल्याची ग्वाही देत भाजपाचे सरकार येण्याचे स्वागतच केले आहे. म्हणजेच ही निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरू घातली आहे. प्रथमच भाजपा आपल्या कुठल्याही मुद्दे व अजेंडाला वार्‍यावर सोडून निवडणूकीला सामोरा जात नाही, किंवा मित्र पक्षांनी त्यांना कुठल्या अटी घातलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांतही भाजपाकडे आशेने बघणारा वर्ग वाढत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळेच बारा वर्षे गुजरातच्या दंगलीचे भांडवल राजकारणात करणार्‍यांना तोंडघशी पडण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यातूनच मोदी नावाचे भूत सेक्युलर राजकारणाच्या मानगुटीवर असे बसले आहे, की त्यापासून सुटका होत नाही आणि त्याच्याकडे पाठही फ़िरवता येणे आवाक्यातले राहिलेले नाही.\nकधीही एकाच शत्रूशी वारंवार लढू नये, अन्यथा त्यातून तुम्ही आपले लढाईचे सर्व डावपेच त्याला शिकवून टाकता. -नेपोलियन बोनापार्ट\nआजच्या पत्रकारितेत अभ्यासू व चिकित्सक अशा मोजक्या संपादकात कुमार केतकर यांचा समावेश होतो. विविध वाहिन्यांवर ते चर्चेत सहभागी होतात आणि नेमके मुद्देसूद बोलतात. मध्यंतरी मतचाचण्य़ांच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला होता. नरेंद्र मोदी यांनी खुप लौकर लोकसभा निवडणूक प्रचाराला आर��भ केला आणि सतत मोदीचा घोष झाल्याने आता त्याचा उफ़राटा परिणाम भाजपाला भोगावा लागतोय, असे मत केतकरांनी व्यक्त केले होते. साध्या मराठीत आपण अति तिथे माती असे म्हणतोच. त्यामुळे केतकरांचा हा मुद्दा पटण्य़ासारखाच आहे. पण केतकरांचा मुद्दा इथे योग्य असला, तरी संदर्भ चुकलेला आहे. कदाचित त्यांनी मुद्दामही चुकवलेला असू शकतो. त्यांचे कॉग्रेसप्रेम आणि भाजपाविरोध जगजाहिर आहे. त्यामुळेच जाणिवपुर्वक त्यांनी दिशाभूल करण्यासाठी असे मतप्रदर्शन केलेले असू शकते. अन्यथा त्यांच्यासारख्या पंडीताचा संदर्भ चुकणे खटकते. मुद्दा योग्य अशासाठी, की आज खरेच अतिरेकाचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. पण तो अतिरेक मोदींच्या नेतेपदाच्या प्रचाराचा नसून, गेल्या बारा वर्षात सेक्युलर गोटातून मोदींना लक्ष्य करण्याचा जो अतिरेक झाला; त्याचे दुष्परिणाम आता त्याच सेक्युलर राजकारणाला भोगावे लागत आहेत. गुजरात दंगलीचे निमीत्त करून सलग बारा वर्षे जो मोदी विरोधाचा व त्याच्या आडून हिंदूत्व विरोधाचा अतिरेक झाला; त्याचेच हे दुष्परिणाम आहेत. कारण त्यातून आपण बहूसंख्य हिंदू समाजाला दुखावत आहोत आणि त्यांच्या मनात मोदींविषयी सहानुभूती निर्माण करीत आहोत, याचे भान सेक्युलर राजकारणी वा बुद्धीमंतांनी राखले नाही. त्यात मोदींविषयी जनमानसात जी सहानुभूती वाढत गेली, त्यातूनच त्यांना आज राष्ट्रीय नेतेपदाची संधी मिळवून दिली आहे.\nबळी म्हणून मिळणारी सहानुभूती ही एक बाजू झाली. त्यामुळे कोणी इतका मोठा राष्ट्रीय लोकप्रिय नेता होऊ शकत नाही. तीन वर्षापुर्वी अरविंद केजरीवाल व अण्णा हजारे यांनी लोकपाल आंदोलन छेडून भ्रष्टाचार विरोधात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला. पण आंदोलन संपताच व लोकपाल कायदा झाल्यावर अण्णांची महती घसरणीला लागली. तर दिल्ली काबीज करूनही सत्ता राबवण्यात अपेशी झाल्यामुळे केजरीवाल यांची लोकप्रियता लयास गेली आहे. मग मोदींविषयी सहानुभूती कशामुळे टिकून राहिली आहे त्याचे उत्तर केतकर देत नाहीत. पण कित्येक शतकांपुर्वी जगातला ख्यातमान योद्धा नेपोलियन बोनापार्ट याने त्याचे उत्तर देऊन ठेवलेले आहे. तो म्हणतो, ‘कधीही एकाच शत्रूशी वारंवार लढू नये, अन्यथा त्यातून तुम्ही आपले लढाईचे सर्व डावपेच त्याला शिकवून टाकता.’ याचा अर्थ काय त्याचे उत्तर के���कर देत नाहीत. पण कित्येक शतकांपुर्वी जगातला ख्यातमान योद्धा नेपोलियन बोनापार्ट याने त्याचे उत्तर देऊन ठेवलेले आहे. तो म्हणतो, ‘कधीही एकाच शत्रूशी वारंवार लढू नये, अन्यथा त्यातून तुम्ही आपले लढाईचे सर्व डावपेच त्याला शिकवून टाकता.’ याचा अर्थ काय तुम्ही सतत ज्याच्याशी डावपेच खेळत रहाता आणि त्यातून तो सहीसलामत बाहेर पडत आपला बचाव करू शकला; तर तुमच्याकडचे डावपेच संपून जातात. नवे काहीच शिल्लक उरत नाही आणि असा शत्रू आक्रमक झाला, तर त्याला रोखण्यासाठी तुमच्यापाशी कुठलाच उपाय शिल्लक नसतो. मोदींची कहाणी वेगळी नाही. राष्ट्रीय नेता म्हणून पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्याआधीच देशभरच्या माध्यमांनी, सेक्युलर विद्वानांनी व राजकारण्यांनी आपली सर्वच अस्त्रे त्यांच्या विरोधात वापरून संपवलेली होती. त्यामुळेच गेल्या वर्षभरात मोदी दिग्विजयासाठी गुजरात बाहेर पडल्यानंतर, त्यांना रोखण्यात कुठलाही विरोधक किंचीतही यशस्वी होऊ शकलेला नाही. कारण मोदींच्या रणनितीबद्दल त्यांचे विरोधक संपुर्ण अनभिज्ञ आहेत आणि मोदींना विरोधकांची प्रत्येक खेळी आधीच माहिती झालेली आहे. ती खेळण्यापुर्वीच मोदी विरोधकांवर मात करतात.\nराजीव गांधी पंतप्रधान असताना भारतीय फ़ौजेला तामिळी वाघांच्या बंदोबस्तासाठी श्रीलंकेला पाठवण्यात आलेले होते. पण हात हलवीत सेनेला माघारी फ़िरावे लागले. याचे कारण वाघांना घातपाती युद्धाचे प्रशिक्षणच मुळात भारतीय सेनेने दिलेले होते. आज पाकिस्तानात तालिबान धुमाकुळ घालत असतात. पण सगळी ताकद पणाला लावूनही पाक सेनेला त्यांचा अबंदोबस्त करणे साधलेले नाही. कारण त्या जिहादींना युद्धाचे प्रशिक्षण पाक सेनेनेच दिलेले आहे. नेपोलियन तेच म्हणतो. तुमचे सगळेच डावपेच शत्रूला माहिती असले, तर त्याला जिंकता येत नाही. ते त्याला माहिती होऊ नयेत, म्हणून एकाच शत्रूशी वारंवार लढाई करत राहू नये. गेल्या बारा वर्षात म्हणजे २००२ पासून २०१४ पर्यंत सेक्युलर म्हणवून घेणार्‍यांनी मोदींच्या बाबतीत काय केले मोदींवर दंगलीचा, मुस्लिमांना मारल्याचा, पक्षपाताचा, धर्मांधतेचा, हिंदूत्वाचा, अरेरावी व हुकूमशाहीने सत्ता राबवल्याचा आरोप सेक्युलर विरोधकांनी केला नाही; असा एक दिवस गेला काय मोदींवर दंगलीचा, मुस्लिमांना मारल्याचा, पक्षपाताचा, धर्मांधतेचा, हिंदू���्वाचा, अरेरावी व हुकूमशाहीने सत्ता राबवल्याचा आरोप सेक्युलर विरोधकांनी केला नाही; असा एक दिवस गेला काय या सातत्याने झालेल्या आरोप व बदनामी अपप्रचारातून आपली सुटका कशी करून घ्यावी व प्रतिहल्ला कसा करावा; याचे जणू प्रशिक्षणच मागल्या बारा वर्षात विरोधकांनी मोदींना दिलेले नाही काय या सातत्याने झालेल्या आरोप व बदनामी अपप्रचारातून आपली सुटका कशी करून घ्यावी व प्रतिहल्ला कसा करावा; याचे जणू प्रशिक्षणच मागल्या बारा वर्षात विरोधकांनी मोदींना दिलेले नाही काय पंतप्रधान पदाचा उमेदवार होईपर्यंत जे आरोप झाले, त्यापेक्षा एक तरी नवा आरोप वा आक्षेप मोदींवर मागल्या आठ महिन्यात झाला आहे काय पंतप्रधान पदाचा उमेदवार होईपर्यंत जे आरोप झाले, त्यापेक्षा एक तरी नवा आरोप वा आक्षेप मोदींवर मागल्या आठ महिन्यात झाला आहे काय उलट आपल्या प्रचाराच्या मोहिमेत मोदी जो प्रतिहल्ला करीत आहेत, मुद्दे समोर आणत आहेत; त्यांनी विरोधकांची भंबेरी उडवत आहेत. हल्ला झाल्यानंतर विरोधकांना आपल्या बचावासाठी धावपळ करावी लागते आहे. मोदींवर प्रतिहल्ला करणेही साधलेले नाही. केतकर म्हणतात, तसा बारा वर्षाचा अतिरेक मोदी विरोधकांना नडलेला आहे. आणि नेपोलियन म्हणतो, तसा विरोधकांनीच मोदींना हल्ल्याचे प्रशिक्षण देऊन आपल्याच विरोधात उभे केलेले आहे.\nआंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांना ऐनवेळी पुन्हा एकदा दुर्बुद्धी सुचली आहे. विभाजन झालेल्या आंध्रप्रदेशच्या दोन्ही राज्यात निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि तेलंगणासह सीमांध्र राज्य विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्यात भाजपाने तेलगू देसम पक्षाशी युती केलेली होती. दोन्ही पक्षांनी जागावाटपही उरकले होते. त्यापैकी ज्या जागा भाजपाच्या वाट्याला आलेल्या आहेत, तिथे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपाचा विषय असतो. पण भाजपाच्या उमेदवारावर नायडू यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपाने काही जागी दुबळे उमेदवार उभे केल्याने तोटा होईल, असा नायडूंचा दावा आहे. त्यातून मग दोन्ही पक्षातली आघाडी तुटण्याच्या बेतात आलेली आहे. वास्तविक नायडू यांचा आक्षेप दुबळ्या उमेदवारांना नसून एकाच भाजपा लोकसभा उमेदवाराच्या बाबतीत आहे आणि त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. भाजपाने तेलंगणातील राजमपेट येथून डी. पुरंदेश्वरी यांना उमेदवारी दिल्यामुळे नायडू अस्वस्थ झालेले आहेत. पुरंदेश्वरी अलिकडेच भाजपात सामील झाल्या. लोकसभेचे अखेरचे अधिवेशन संपण्यापर्यंत त्या कॉग्रेसमध्ये होत्या आणि केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. राज्य विभाजनानंतर जी पळापळ सुरू झाली, त्यात त्यांनीही कॉग्रेस सोडून भाजपाची कास धरली. या एकाच कारणास्तव नायडू अस्वस्थ झालेले नाहीत. पुरंदेश्वरी या कॉग्रेसी आहेत, यासाठी नायडूंचा आक्षेप नाही, तर त्या चंद्राबाबूंच्या मेहूणी लागतात, हीच खरी पोटदुखी आहे. कारण सासर्‍याला टांग मारून चंद्राबाबूंनी तेलगू देसम पक्ष बळकावला; तेव्हापासून सुरू झालेल्या भाऊबंदकीचे ह भांडण आहे. चंद्राबाबू ते स्पष्ट बोलत नाहीत इतकेच. पण यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात.\n१९९३ सालात दुसर्‍यांदा रामाराव यांनी आंध्रप्रदेशात बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर पार्वतीअम्मा नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांचे सर्वच कुटुंबीय विरोधात गेले. कन्या व पुत्र सर्वांनीच रामारावांच्या विरोधात बंड पुकारले आणि आमदारांनी त्यांना साथ दिली. त्या बंडाचे नेतृत्व करून चंद्राबाबूंनी तेलगू देसम पक्ष आपल्या कब्जात घेतला होता. पुढे रामारावांचे निधन झाले आणि नायडूंनी बाकीच्या नातलगांना पद्धतशीर बाजूला केले. त्यामुळे रामाराव यांचे पुत्र-कन्या दुरावल्या आणि चंद्राबाबूंना धडा शिकवण्यासाठी त्यापैकी काहीजणांनी कॉग्रेसशी हातमिळवणी केली. त्यात पुरंदेश्वरी यांचाही समावेश होता. तेव्हापासून या दोघांमध्ये वैमनस्य चालू आहे. प्रामुख्याने चंद्राबाबूंचे दुखणे असे, की दहा वर्षे याच घरभेदी राजकारणाने त्यांना राजकीय वनवासात जाण्याची पाळी आली होती. पण अर्थातच केवळ घरभेदीपणाच त्याला कारणीभूत नव्हता. गुजरात दंगलीनंतर एनडीएमधला चंद्राबाबू हा पहिलाच नेता असा होता, ज्याने मोदींचा राजिनामा मागितला होता. त्यासाठी एनडीएमधून बाहेर पडण्याची घाई केली होती. आपल्या लोकप्रियतेच्या नशेत त्यांनी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकांचा जुगार खेळला होता. पण तो महागात पडला होता. कारण भाजपाच्या मदतीशिवाय लढताना त्यांचा दारूण पराभव झाला आणि कॉग्रेसनेते राजशेखर रेड्डी यांनी अन्य डाव्या पक्षांच्या मदतीने मोठा विजय मिळवला. तेव्हापासून नायडू राजकीय वनवासात गेले. मागल्या निवडणूकीतही त्यांना सपशेल पराभव स्विकारावा लागला होता. आता मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन यशाची चिन्हे दिसत असताना मतचाचण्यांची त्यांना झिंग चढलेली आहे. त्यातून मग त्यांनी भाजपाला अटी घालण्याचा धोका पत्करलेला आहे.\nमतचाचण्यात आधी नायडूंच्या पक्षाला मोठे यश मिळण्याची चिन्हे नव्हती. पण भाजपाशी युती झाल्यापासून एका महिन्यात चाचण्यांचे आकडे तेलगू देसम पक्षाला यश मिळण्याचे संकेत देत आहेत. पण ते यश मोदींच्या लोकप्रियतेसह भाजपाच्या मदतीवर अवलंबून आहे. अन्यथा जगन रेड्डीच्या पक्षाकडून नायडूंना मोठा पराभव सोसावा लागू शकतो. थोडक्यात घरच्या भांडणाच्या आहारी जाऊन नायडूंनी भाजपाशी आघाडी तोडण्याचा पवित्रा घेणे, म्हणजे २००४ सालच्या जु्न्या इतिहासाची पुनरावृत्ती ठरू शकते. कारण चंद्राबाबूंनी कधीच स्वत:च्या प्रतिमा वा लोकप्रियतेच्या बळावर मोठे यश आंध्रामध्ये मिळवलेले नाही. आधी त्यांनी सासर्‍याच्या यशावर आपली पोळी भाजून घेतली होती. त्यानंतर डाव्या मित्रपक्षांना सोबत घेऊन कसेबसे बहूमत जमवले होते. नंतरच्या काळात वाजपेयी सरकारला पाठींबा देऊन भाजपाच्या मदतीने सत्ता टिकवली होती. थोडक्यात स्वबळावर निर्णायक यश मिळवण्याची क्षमता त्यांनी कधीच सिद्ध केलेली नाही. असे असताना पुरंदेश्वरी यांच्याशी असलेल्या घरच्या भांडणाच्या आहारी जाऊन, आता हातातोंडाशी आलेल्या यशाला लाथ मारणे; म्हणूनच विपरीत बुद्धीचा नमूना म्हणावे लागते. याचे दुसरेही कारण आहे. तेलंगणा भागात त्यांचा फ़ारसा प्रभाव नाही आणि पुरंदेश्वरी तिथेच भाजपाच्या उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यासाठी युती तोडली, तर सीमांध्र राज्यातही नायडू राज्यापुरते विधानसभेत यश मिळवू शकणार नाहीत. पण त्याच युती तुटण्याने त्यांचे प्रतिस्पर्धी जगन रेड्डी बलवान होतील आणि निकालानंतर भाजपाच्या गोटात जाऊन बसले, तर चंद्राबाबूंना पुन्हा राजकारणात आपल्या पायावर उभे रहाणे शक्य नाही किंवा तेलगू देसम पक्षाच जिर्णोद्धार होणे शक्य नाही.\nरोनाल्ड रेगन आणि मोदी\nजेव्हापासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याचा पंतप्रधान पदाला योग्य म्हणून उल्लेख झाला आहे; तेव्हापासून एक मोठा बुद्धीवादी उदारमतवादी वर्ग, मोदी म्हणजे विनाशाला आमंत्रण असल्याचे बोलू लागला होता. गेल्या वर्षभरात त्या टिकेचा सूर अधिकच धारदार व टोकदार होत आला. आता त्यांची जर्मनीच्या हिटलर व इटालीचा हुकूमशहा मुसोलिनीशी होऊ लागली आहे. त्यामुळे मोदींच्या समर्थकांनी विचलीत होणे स्वाभाविक आहे. पण राजकारणाचे जाणकार, विश्लेषक व अभ्यासकांपैकी बहुतांश लोक तोच सूर लावतात, तेव्हा नवल वाटते. कारण ज्यांना इतका जुना साठ सत्तर वर्षाचा इतिहास आठवतो; त्यांना अवघ्या पस्तीस वर्षापुर्वीचा इतिहास आठवू नये, हे आश्चर्यच नाही काय कारण आज ज्याप्रकारची टिका मोदींच्या वाट्याला येत आहे, ती नवी नाही. नेमकी अशीच भाषा व असलेच आरोप तेव्हा अमेरिकेच्या होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या वाट्याला आलेले होते आणि तिथली राजकीय आर्थिक परिस्थिती देखील आजच्या भारतासारखीच होती. पण तो माणूस निवडून आला आणि त्यानेच अमेरिकेच्या राजकारणासह जगाचा राजकीय भूगोल सुद्धा बदलून टाकल्याचा इतिहास घडला होता. त्यातले साम्य मलाही आठवले नाही, हे मान्यच करायला हवे. पण त्या अमेरिकन अध्यक्षाचा म्हणजे रोनाल्ड रेगन यांच्या परराष्ट्र उपमंत्री डेव्हीड कोहेन याने एक लेख लिहून त्या इतिहासाचे स्मरण करून दिले. लेख खुप मोठा व तपशीलवार आहे. त्यातले मुद्दे व साम्ये तेवढी इथे मांडणे मला अगत्याचे वाटते. मोदींवरील आरोपांची इथे पुनरावृत्ती करीत नाही. तेव्हा रेगन यांच्या बाबतीत निवडून येण्यापुर्वी काय टिका झाली तेवढेच सांगतो, बाकी तुलना वाचकाने आपली आपण करावी.\nरेगन हा सामान्य घरातून आयुष्यभर संघर्ष करून मोठा झालेला माणूस. चित्रपटातून लोकप्रिय झाल्यानंतर त्याने एका राज्याचा गव्हर्नर म्हणून डबघाईला आलेल्या कॅलिफ़ोर्नियाची आर्थिक घडी सावरली होती. पुढे त्यातूनच त्याच्या कामाचा गाजावाजा होऊन जेव्हा रेगनचे नाव रिपब्लिकन पक्षातर्फ़े अध्यक्षपदाला घेतले जाऊ लागले. तेव्हा अमेरिकेत सगळीकडून टिकेची झोड उठली होती. भ्रष्टाचारमुक्त आर्थिक सुधारणा व मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता अशी रेगनची ख्याती होती. त्याची टवाळी ‘रेगॉनॉमिक्स’ अशी केली जात होती. पण त्यातूनच अर्थकारणाला उभारी आली व विकासाला गती मिळाली. अर्थात आपल्याकडे मोदींवर हिंदूत्वाचा आरोप होतो तसाच तिकडे रेगन विरोधात वर्णद्वेषी असा आरोप सातत्याने झालेला होता. कोहेन म्हणतात, भारताला इंग्लंडने स्वातंत्र्य दिले आण�� म्हणून भारताला जसा वसाहतीचा इतिहास आहे; तसाच अमेरिकेलाही आहे. इंग्लंडकडून अमेरिकेलाही स्वातंत्र्य लढून मिळवावे लागले होते. पण आजही स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेणारे युरोपीयन गुलाम मनोवृत्तीचे विचारवंत अमेरिकेत खच्चून भरलेले आहेत. कुठल्याही अमेरिकन स्वाभिमानाचे खच्चीकरण, असेच त्यांच्या बुद्धीवाद व युक्तीवादाचे स्वरूप असते. भारतात मोदींच्या बाबतीत नेमका त्याचाच अनुभव येतो आहे. भारतीयत्वाचा स्वाभिमान दाखवला, की त्याचे तात्काळ खच्चीकरण सुरू होते. त्यासाठी स्वदेशी विचारवंतांसह तमाम युरोपीयन बुद्धीवादी एकजुट होतात. मोदी भारताच्या स्वाभिमानावर देशाचे पुनरूत्थान करायची भाषा बोलतात. रेगन यांची हीच भाषा होती. त्यांनी अमेरिकेला आर्थिक गाळातून स्वबळावर बाहेर काढण्याचा अट्टाहास केलेला होता. मोदी नेमक्या त्याच दिशेने वाटचाल करू बघतात.\nअमेरिकेच्या इतिहासात प्रस्थापित राजकीय समजुती व पुर्वग्रहांना रेगन यांनी आपल्या उमेदवारीच्या काळापासूनच छेद दिलेला होता. राजकारण, अर्थकारण व त्याचे विश्लेषक, यांच्या कुठल्याही प्रस्थापित संकल्पनांना झुगारून रेगन आपली धोरणे मांडत होते. त्यांची नुसती टवाळीच झाली नाही, तर अनेक जाणत्या नामवंतांनी आपल्याला अमेरिका सोडून जावे लागेल’ असली भाषाही केलेली होती. भारतात हल्ली मोदी पंतप्रधान झाल्यास परदेशात पळून जावे लागेल अशी भाषा अनेक साहित्यिक विचारवंत सातत्याने बोलतात, यालाही योगायोग मानता येणार नाही. पण योगायोग असा, की १९८० सालात राष्ट्राध्यक्ष झालेल्या रेगन यांनीन अमेरिकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढलेच. पण सोवियत साम्राज्य त्यांच्याच राजवटीत मोडकळीस येऊन अमेरिका ही जगातली एकमेव महाशक्ती म्हणून उदयास आली. त्याहीपेक्षा कोहेन यांनी मोदी यांचे रेगन यांच्याशी साम्य दाखवताना एक महत्वाचा मुद्दा समोर आणला आहे. ज्या टोळीने मोदींच्या अमेरिकन व्हिसाच्या विरोधात काहुर माजवले आणि एक वाद उफ़ाळला; तीच टोळी नेमकी रेगन विरोधकांचा वारसा सांगणारी असावी, हा कोहेन यांना योगायोग वाटत नाही. अर्थात तेव्हा बुद्धीमंत अभ्यासकांनी कितीही गदारोळ केला, म्हणून अमेरिकन मतदाराने रेगन यांच्याकडे पाठ फ़िरवली नाही. अखेरीस रेगन अध्यक्ष म्हणून निवडून आलेच. पण त्यांच्य कर्तबगारीमुळे मतदाराने त्यांना�� दुसर्‍यांना अध्यक्षपदी बसवले होते. त्यानंतर त्यांचाच वारसा सांगणार्‍या थोरल्या जॉर्ज बुश यांना निवडून जणू अमेरिकन जनतेने तिसर्‍यांदा रेगन यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. डबघाईला आलेल्या अमेरिका देशाला रेगन यांनी पुन्हा सामर्थ्यशाली देश बनवले. त्यातूनच त्यांनी आपल्या विरोधक टिकाकारांची तोंडे बंद केली होती, मोदीही आपल्यावरील टिकेला फ़ारसे उत्तर देत बसत नाहीत. थोडक्यात कोहेन यांच्या मते मोदींच्या रुपाने भारतात अमेरिकेतल्या १९८०च्या सार्वत्रिक रेगन निवडणूकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.\nमहाराष्ट्रातील दुसर्‍या फ़ेरीचे मतदान गुरूवारी असल्याने तिथला प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. त्यापैकी बारामती मतदारसंघात अखेरची प्रचारसभा राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यात त्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळल्याची बातमी सर्वत्र झळकली. पण त्याच सभेत सुप्रियाचे पिताजी कृषिमंत्री शरद पवार यांनी जनतेला केलेल्या महत्वाच्या आवाहनाकडे जाणकारांचे दुर्लक्ष झाले. ‘तरुण पिढीच्या हाती कारभार देण्यासाठी सुप्रिया सुळे यांना निवडून द्या’, असे भावनिक आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामतीकरांना केले. याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा कारण सुप्रिया सुळे हीच तरूण पिढी आहे काय कारण सुप्रिया सुळे हीच तरूण पिढी आहे काय आणि तिच्या हाती कारभार सोपवायचे, हे आवाहन अजितदादांना तरूण पिढीचे नसल्याचे प्रमाणित करते काय आणि तिच्या हाती कारभार सोपवायचे, हे आवाहन अजितदादांना तरूण पिढीचे नसल्याचे प्रमाणित करते काय कारण माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल, तर तब्बल पाव शतकापुर्वी १९८९ सालात याच बारामती लोकसभा निवडणूकीत पवारांनी अजितदादांकडे ‘कारभार सोपवला’ होता आणि बारामतीकरांनी त्यावर मतदानातून शिक्कामोर्तब केले होते. मात्र खुद्द शरद पवार मुख्यमंत्री पदावर कायम होते. पुढे त्यांनीच पुन्हा दादांना राजिनामा द्यायला भाग पाडून, संरक्षणमंत्री होण्यासाठी बारामतीच्या लोकसभेचा कारभार आपल्या हाती घेतला होता. मग हे कारभार पुढल्या पिढीकडे सोपवणे, म्हणजे नेमके काय असते कारण माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल, तर तब्बल पाव शतकापुर्वी १९८९ सालात याच बारामती लोकसभा निवडणूकीत पवारांनी अजितदादांकडे ‘कारभार सोपवला’ होता ���णि बारामतीकरांनी त्यावर मतदानातून शिक्कामोर्तब केले होते. मात्र खुद्द शरद पवार मुख्यमंत्री पदावर कायम होते. पुढे त्यांनीच पुन्हा दादांना राजिनामा द्यायला भाग पाडून, संरक्षणमंत्री होण्यासाठी बारामतीच्या लोकसभेचा कारभार आपल्या हाती घेतला होता. मग हे कारभार पुढल्या पिढीकडे सोपवणे, म्हणजे नेमके काय असते अर्थात त्यासाठी कोणी घराणेशाही वा वंशवादाचा आरोप पवारांवर करण्यात अर्थ नाही. १९७७ च्या निवडणूकीत इंदिराजींचा दारूण पराभव झाल्यानंतर खुद्द पवारच घराणेशाहीच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले होते. कॉग्रेसमधल्या संजय गांधींच्या हस्तक्षेपाच्या विरोधात त्यांनी वेगळी चुल मांडून महाराष्ट्रात पुलोदचा पहिला सेक्युलर प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. म्हणूनच अजितदादा किंवा सुप्रिया सुळेंकडे कारभार सोपवला, म्हणून कोणी शरद पवारांवर घराणेशाहीचा आरोप करू शकणार नाही.\nत्या काळात म्हणजे चार दशकांपुर्वी घराणेशाही वा वंशवादाचा आरोप केवळ इंदिराजी वा त्यांच्या कुटुंबियांचीच मिरास होती. पण तेव्हाही संसदेत वा अन्यत्र राजकारणात काही कुटुंबांचे अनेकजण एकाचवेळी राजकारणात लुडबुडत होते. ‘पुढल्या पिढीकडे कारभार सोपवण्याची’ प्रथा मग हळूहळू सर्वच पक्षात व नेते मंडळींच्या कुटुंबात झिरपत गेली व प्रतिष्ठीत झाली. नेहरू, इंदिराजी व राजीव असे पंतप्रधान एकाच घरातले झाले, म्हणून नाके मुरडणार्‍यांनी इतरही घराणी विसरून चालेल काय खरे तर असल्या घराणेशाहीची लागण १९८९ च्या (अजितदादा बारामतीतून प्रथम लढले त्याच वर्षी) लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी सुरू केली म्हणायला हरकत नाही. त्यावेळी देशात मोठी क्रांती झाली होती. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या जनता दलाचे सरकार भाजपा व डाव्यांच्या मदतीने स्थापन झाले होते. त्यात हरयाणाचे मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांचा उपपंतप्रधान म्हणून समावेश करण्यात आला. त्यामुळे हरयाणाचा कारभार चालवायला त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमणे भाग होते. पण मुख्यमंत्री हा आमदार निवडतात आणि राज्यपाल त्याला पदाची शपथ देतात, अशी आपल्या देशातील घटनात्मक तरतुद आहे. मात्र देवीलाल कोणी सामान्य नागरिक नव्हते. देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांनी आपल्या विश्वासातील माणूस निवडला आणि त्याला मुख्यमंत्री प��ाची शपथ देण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. आपलाच थोरला पुत्र ओमप्रकाश चौटाला याचा शपथविधी परस्पर उरकून घेण्यात आला आणि हरयाणाच्या आमदारांना वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे आपण कोणाला निवडले त्याचा शोध लागला होता.\nमग खुप काहूर माजले होते. परस्पर राज्यपालाला हरयाणाच्या बाहेर दिल्लीत आणून असा शपथविधी कसा उरकला आणि चौटालाच कशाला; असा सवाल देवीलाल यांना विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून बहूमत दिले होते. म्हणून त्या पदावर माझ्या विश्वासातीलच माणूस नेमायला हवा होता. आणि माझ्याच कुटुंबापेक्षा इतर कोणावर माझा विश्वास कसा असू शकेल म्हणूनच मतदारांचा विश्वास माझ्यावर म्हणजेच माझ्याच कुटुंबावर आहे. हा राजकीय तर्कच मग पुढल्या पाव शतकात सर्वत्र रुजत गेला आणि आपल्या जागी पत्नी, मुले, मुली वा सुनांना ‘कारभार सोपवण्याची’ प्रक्रिया राजकारणात स्थिरावत गेली. त्यानंतर सहासात वर्षांनी असाच प्रसंग बिहारचे मुख्यमंत्री व तेव्हाचे जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर आला. सीबीआयच्या आरोपामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायची वेळ आली. त्यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तीची नेमणूक केली आणि राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्याच ‘नेतृत्वाखाली’ पुढल्या विधानसभा निवडणूकीत लालूंनी सत्ताही कायम राखली. म्हणजेच आज माध्यमातले काही बुद्धीमंत वा जाणकार घराणेशाही म्हणून नाक मुरडतात, त्याला मतदारांचीही मान्यता असते. भारतीय लोकशाही अशारितीने ऐतिहासिक काळातील सरंजामशाही वा जहागीरदारी होऊन बसली आहे. त्यावर मतदानातून शिक्कामोर्तब झाले की संपले. आता तर खासदार, आमदार आणि थेट नगरसेवक ग्रामपंचायतीपर्यंत असल्या ‘घरगुती’ लोकशाहीने यशस्वी बस्तान बसवले आहे. त्याविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवणार्‍या डॉ. राममनोहर लोहियांच्या प्रतिमेला सातत्याने हार घालणारे व आपण त्याच विचारसरणीचे वारस असल्याचे हवाले देणारे मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबातील अर्धा डझन नातलग उत्तरप्रदेशच्या विविध सत्तापदावर विराजमान झालेले आहेत. त्यामुळेच घराणेशाही म्हणून कोणी कोणाला नाके मुरडण्याचे कारण नाही.\nआज महाराष्ट्रातील दुसर्‍या फ़ेरीचे मतदान होते आहे आणि त्याच्या दोनतीन दिवस आधी राज्यातील सत्ताधारी आघाडीला भगदाडे पडू लागली आहेत. म्हणजे असा उद्योग निवडणूक जाहिर होताच दोन महिन्यापुर्वी व्हायला हरकत नव्हती. प्रत्येक पक्षात आता महत्वाकांक्षी नेत्यांचा भरणा झालेला आहे. मग त्यांची महत्वाकांक्षा पुर्ण करणारा पक्ष त्यांना हवा असतो. जिथे ज्या पक्षाला असा नाराज दुसर्‍या पक्षात आढळतो आणि स्वार्थासाठी उपयुक्त वाटतो, त्याला लगेच शुद्धीकरण करून पक्षात सहभागी करून घेतले जात असते. पण हा प्रकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी चालतो. कारण लढाई उमेदवारीची असते. याहीवेळी अनेकांच्या बाबतीत तसा प्रकार घडला. सगळ्याच पक्षातून नाराजांची देवाणघेवाण झाली. पण कॉग्रेसच्या बाबतीत, सोडून जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यातल्या काहीजणांनी तर धक्कादायक पवित्रे घेतले. म्हणजे पक्षाकडून उमेदवारी मिळवली. पण अर्ज भरून झाल्यानंतर मैदानातून पळ काढला. काहीजणांनी मुदत संपल्यावरही माघार घेतली किंवा पक्षांतर केले. काहीजणांनी आधीच पक्ष बदलला. यात जसे मतलब साधायचे असतात, तसेच सूडाचेही राजकारण असते. म्हणजे स्वपक्षाने उमेदवारी दिली नाही; तर बंड पुकारून मते फ़ोडणे किंवा आपल्याच जुन्या सहकार्‍याला पडण्याचे डावपेच खेळणे चालतच असते. त्यात आता नवे काही राहिलेले नाही. पण यावेळी नवा प्रकार बघितला, म्हणजे मतदानाचा दिवस समोर आल्यानंतर विरोधातल्या उमेदवाराने माघार घेतल्याची घोषणा करणे वा स्वपक्षीयाला पाडण्यासाठी मैदानात येणे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी असा प्रकार घडला, तो चकावून सोडणारा आहे. एक कोकणात निलेश राणे यांच्या विरोधात तर दुसरा नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधातला.\nनिलेश राणे हे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र. मागल्या खेपेस त्यांनी लोकसभा जिंकली होती. तेव्हाही त्यांना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठींबा मिळाला होता. मात्र स्थानिक राजकारणात त्यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी कधीच पटलेले नाही. मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे मतदान झाले; त्यात राणेंचा प्रभाव कमी करण्यासाठी सेना भाजपासह राष्ट्रवादी यांची आघाडी तयार झाली होती. यावेळी त्याचा स्फ़ोट झालेला आहे. सावंतवाडीचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांनी मतदानाला दोनच दिवस शिल्लक असताना बंडाचा झेंडा उभारला. त्यांना शांत करण्यासाठी खुद्द शरद पवार यांना सावंतवाडीत दाखल व्हावे लागले. तरीही उपयोग झाला नाही. राणेंवरचा बहिष्कार सुरूच राहिला आणि पवारांना आपल्या आमदाराला तंबी भरावी लागली. तर त्या आमदाराने थेट आमदारकीचा राजिनामा फ़ेकून शिवसेनेच्या प्रचाराचा उघड पवित्रा घेतला. त्याच्या जोडीला पक्षाच्या तमाम पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे राजिनामे देऊन बंड पुकारले. काहीसा तसाच प्रकार उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता छगन भुजबळ यांच्याही बाबतीत घडला. तिथे मोकाटे नावाचे आमदार उघडपणे भुजबळांच्या विरोधात मत देण्याचे आवाहन आपल्याच सहकार्‍यांना करीत होते. दुसरीकडे शरद पवार यांनी सोडून दिलेल्या माढा जागेवर उभे असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांना तेच संकट भेडसावते आहे. आधी घरातूनच सख्या भावाने अपक्ष उमेदवारी जाहिर केली होती. आता मतदान एका दिवसावर आले, असताना सावंतवाडीचा बदला घेण्य़ासाठी माळशिरस तालुक्यातील कॉग्रेस नेत्यांनी विजयसिंहना पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय जाहिर केला. एकूणच या लोकसभा निवडणूकांनी पक्षापासून घरापर्यंत बेबनाव निर्माण केलेला आहे.\nइथे महाराष्ट्रामध्ये अशी बेबंदशाही माजली असताना दूर तिकडे उत्तरप्रदेशात देशातल्या सर्वात मोठ्या व जुन्या राजकीय घराण्याच्या पाचव्या पिढीतले वारस एकमेकांची लक्तरे चव्हाट्यावर धुवायला पुढे आलेले आहेत. वास्तविक याच घराण्याचे चार सदस्य मागल्या लोकसभेत निवडून आलेले होते. त्यातल्या पाचव्या पिढीतल्या वरूण गांधी यांनी यावेळी आपला पिलीभीट मतदारसंघ बदलून अमेठी नजिकच्या सुलतानपूर मतदारसंघात तळ ठोकला. अर्थात भाजपाने मुद्दाम त्यांना आपल्या चुलत भावाला आव्हान देण्यासाठी तिथे आणलेले आहे. पण आपण भावाच्या विरोधात प्रचार करणार नाही, असे वरूण गांधी यांनी स्पष्ट केले होते. तेवढ्यावर न थांबता त्यांनी अमेठीतल्या विकासकामाचे कौतुकही केल्याने वादळ उठले होते. इतक्यात कारण नसताना राहुल गांधींचा प्रचार करायला तिथे पोहोचलेल्या भगिनी प्रियंकाने वरूणवर तोफ़ डागली आणि त्याला धडा शिकवण्याचे आवाहन मतदारांना केले. त्यातून मग नसते वादळ उठले आहे. वरूणने त्यावर बोलायचे टाळलेले असले, तरी त्याची आई व प्रियंकाची काकू मनेका गांधी, यांनी पुतणीवर तोंडसुख घेतलेच. आपल्या चुलत भावाल��� शहाणपण शिकवण्यापेक्षा पती वाड्राच्या कर्तबगारीकडे प्रियंकाने लक्ष द्यावे; अशी मल्लीनाथी मनेका गांधी यांनी केली. अशा बातम्या रंगवणार्‍यांना मजा वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यातून आपण आपल्याच नामवंत पुर्वजांची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहोत, हे त्या चौथ्या व पाचव्या पिढीच्या वारसांच्या ध्यानात आलेले दिसत नाही. ज्यांच्याकडे देशाने अपेक्षेने बघितले व ज्यांना देशाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे; त्यांच्या पुण्याईवर जगणार्‍यांनी निदान त्या पुण्याईला बाधा आणू नये; इतकी तरी भारतीय जनतेने या वारसांकडून अपेक्षा बाळगावी काय\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nशेवटच्या चेंडूपर्यंत तरी धीर धरा\nया भयगंडाचे कारणच काय\nआखीर सच्चाईकी जीत होती है\nसोनिया अमेठीत का आल्या\nअतिरेकी सनसनाटी ही अफ़वांची जननी\nडर के आगे जीत है\nरोनाल्ड रेगन आणि मोदी\nविचारधारेचा शोध आणि बोध\nशेकडो बारू बाकी आहेत.\nआज गांधीजी असते तर\nअमित शहा नावाचे रहस्य\n‘नामोनिशाण’ संपलेले राजकीय पक्ष\nवाराणशी अमेठीच्या लढतीचा विचका\nमोदी लाटेची कसोटी आज\nगोलमाल है भाई.... सब गोलमाल है\nअमित शहा नावाचा सापळा\nबोटावरची शाई फ़ेकायची शाई\nछोट्या नगण्य पक्षांची पाडापाडीतली महत्ता\nलाटेचे राजकारण म्हणजे तरी काय\nरामाचे राज्य आणि वनवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/ipl-2018-118041200003_1.html", "date_download": "2019-01-20T12:48:06Z", "digest": "sha1:OGCEUHWSFYBXAGLIZZX3FJGXCQ7HXEG2", "length": 10129, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्यात | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्यात\nचेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे\nहा निर्णय घेण्यात आला आहे.\nचेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्याला हलवण्यात आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमऐवजी पुण्याचं गहुंजे येथील मैदान हे आता चेन्नईच्या संघाचं उर्वरित सामन्यांसाठी ‘घरचं मैदान’ असणार आहे. या निर्णयामुळे एकीकडे चेन्नईतील सीएसके संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी पुणेकरांची आणि विशेषतः धोनीच्या आणि सीएसकेच्या पुण्यातील चाहत्यांची लॉटरीच लागली आहे.\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\nमुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर\nIPL 2018 : आज हैद्राबादचे राजस्थानला आव्हान\nआयपीएलच्या ११व्या पर्वाचा आज उद्घाटन सोहळा\nयावर अधिक वाचा :\nयपीएल मॅच लिस्ट 2018\nटी 20 लीग क्रिकेट\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nभारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; ...\nभारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका ...\nतो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला\n‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच ...\nबर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, ...\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. ...\nटीम इंडियाला बोनस जाहीर\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये ...\nसिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन ...\nआशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.secondhormone.com/mr/news/our-altrenogest-passed-gmp-certificate", "date_download": "2019-01-20T13:36:14Z", "digest": "sha1:3BVWTUJHVVQCTDJJ5KYAKXHPCWKI7UMX", "length": 3468, "nlines": 144, "source_domain": "www.secondhormone.com", "title": "आमच्या Altrenogest Gmp प्रमाणपत्र उत्तीर्ण - चीन निँगबॉ दुसरी संप्रेरक", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या Altrenogest उत्तीर्ण Gmp प्रमाणपत्र\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या Altrenogest उत्तीर्ण Gmp प्रमाणपत्र\n2018/05 / 16-2018 / 05/ 17 , Zhejiang महानगरपालिका पशुसंवर्धन ब्युरो परीक्षा आमच्या सुविधा आमच्या altrenogest API, आणि altrenogest तोंडी उपाय उत्पादन ओळ आले. नंतर 2 दिवस परीक्षा, Zhejiang महानगरपालिका पशुसंवर्धन ब्युरो आमच्या altrenogest API व altrenogest तोंडी उपाय GMP प्रमाणपत्र पार केली की आलेला संदेश आहे.\nपोस्ट केलेली वेळ: ऑगस्ट-13-2018\nआमच्या Altrenogest उत्तीर्ण Gmp प्रमाणपत्र\nग्राहक आमच्या सुविधा भेट\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-october-2018/", "date_download": "2019-01-20T13:07:24Z", "digest": "sha1:AG6DU646USYEWL6ZZ7BXZVEMZB2V5DEI", "length": 16424, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 27 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nतेहरानमध्ये भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात चाबहर कराराच्या समन्वय समितीची पहिली त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.\nश्री जे पी नड्डा यांनी कझाकिस्तानच्या अस्थाना येथे यूएचसी आणि एसडीजीच्या प्राथमिक आरोग्यावरील द्वितीय आंतरराष्ट्रीय परिषद संबोधित केले.\nएशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) च्या ‘एशियाई इकॉनॉमिक इंटिग्रेशन रिपोर्ट 2018’ अहवालानुसार 2017 मध्ये बहुतेक आंतरराष्ट्रीय प्रवासी भारत आणि चीन व बांग्लादेशातुन होते. अहवालात म्हटले आहे की, 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासींपैकी एक तृतीयांश आशियातून होते.\nमल्याळम लेखक बेन्यामीन यांनी ‘जैस्मीन डेझ’ या पुस्तकासाठी उद्घाटन जेसीबी पुरस्कार जिंकला आहे, जे पश्चिम आशियातील राहणार्या दक्षिण आशियाई लोकांच्या जीवनावर आधारित आहे.\nआंतरराष्ट्रीय वायु वाहतूक संघटना (आयएटीए) नुसार, 2024 मध्ये भारत जगातील तिसरे सर्वात मोठे विमानन बाजार बनेल.\nपंजाब सरकारने ग्लाइफोसेट (हर्बिसाइड) विक्रीवर बंदी घातली आहे जी मोठ्या प्रमाणावर बहुतेक पिकांमध्ये विविध प्रकारच्या निदणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात वापरली जाते.\nसर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2020 पासून संपूर्ण देशात उत्सर्जन मानक भारत स्टेज -4 च्या अनुसार मोटर वाहन विक्री आणि नोंदणी करण्यास प्रतिबंध केला आहे.\n“टू किल अ मॉकिंगबर्ड” ला संपूर्ण देशभर वाचकांनी अमेरिकेचा सर्वात आवडती कादंबरी म्हणून मतदान केले आहे.\nPSU कंस्ट्रक्शन फर्म ब्रिज अँड रूफ कंपनीमध्ये 100% हिस्सा विकत घेण्यासाठी केंद्र सरकारने गुंतवणूकदारांकडून बोली मागितली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने इच्छुक बोलीदातांना 25 डिसेंबर 2018 पर्यंत कंपनी विकत घेण्यासाठी त्यांची EoI सादर करण्यास सांगितले आहे.\nव्यापार आणि क्रूज हालचालींसाठी दोन्ही देशांमधील अंतर्देशीय आणि तटीय जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी भारत आणि बांग्लादेशाने आज अनेक करार केले आहेत.\nPrevious IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\nNext (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 107 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफ��सर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2454", "date_download": "2019-01-20T14:05:15Z", "digest": "sha1:O6QBKPYLF4VNWVRR57TXEN4MHESGPCFI", "length": 22121, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला औषधोपचार करण्यात. होळकर मूळ आहेत शेतकरी. त्यांच्या चेहऱ्यावर गाईच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे व त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची शेती दहा एकर आहे.\nहोळकरांचा जन्म ५ मे १९६३ चा. त्यांचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण लासलगावलाच झाले. त्यांनी एम.ए. नाशिकमधून केले. घरात साहित्यिक वारसा जरी नसला तरी कुटुंबावर लोकसंस्कृतीचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी एम. ए. (इंग्रजी) आहेत. त्या घर सांभाळून होळकरांना शेती व्यवसायात सहकार्य करतात. त्यांनाही साहित्याची जाण व आवड आहे. मुलगी सृष्टी दहावीमध्ये व मुलगा सृजन नववीमध्ये शिकत असून दोघेही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.\nते शेतीत प्रामुख्याने कांदा, मका व सोयाबीन ही पिके घेत असतात. त्यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. ते कुक्कुटपालन व पशुपालन हेदेखील पूरक व्यवसाय म्हणून करत असतात. कुक्कुटपालनासाठी त्यांच्याकडे पंधराशे कोंबड्या होत्या. ते तो व्यवसाय नवीन तंत्रज्ञान वापरून करत असत. कुक्कुटपालन यशस्वीही झाले होते. पण कांद्याच्या खळ्यामुळे व तेथे वावरणाऱ्या मजुरांमुळे कोंबड्या रोगाला बळी पडू लागल्या, म्हणून तो फायदेशीर व्यवसाय त्यांना बंद करा��ा लागला. सध्या त्यांच्या डेअरीमध्ये नऊ जर्सी, कंधार व गिर जातीच्या गाई आहेत. त्यात दोन संकरीत गाई आहेत. त्यांचा तो व्यवसायही चांगला नफा मिळवून देतो.\nप्रकाश होळकर हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. मात्र विशेष करून ते कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक कवी संमेलनांत सहभाग घेतलेला आहे. प्रथम त्यांनी लोकगीताच्या अंगाने लेखन केले. त्याचे कौतुक झाल्याने ते त्याच पद्धतीने लिखाण करत राहिले. अर्थात तो प्रारंभीचा काळ होता. नंतर त्यांना त्यांची वाट सापडत गेली. ज्येष्ठ लेखकांनीही त्यांना अवतीभवतीच्या वास्तवाकडे बघण्याचे भान दिले व त्यातूनच केवळ स्वैर कल्पनाविलास व मुक्त भावनाविष्कार यांना प्राधान्य देणारे लेखन न करता त्यांनी भोवतलाकडे नजर वळवली व ती जाणीव कवितेतून व्यक्त होऊ लागली.\nत्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त प्रथमच कविता वाचण्यासाठी नीरजा, महेश केळुस्कर आदी कवींबरोबर झाली. तेव्हापासून त्यांना अनेक कवी संमेलनांत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांना ‘साहित्य अकादमी’मार्फतही काही कवी संमेलनांत सहभागी करून घेण्यात आले.\nत्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘साहित्य परिषदे’च्या ‘लासलगाव’ शाखेची स्थापना केली. त्यासाठी त्यांना मुख्यत: विजय काचरे यांचे सहाय्य लाभले. शकुंतला परांजपे, अ. ना. कुलकर्णी यांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी त्या शाखेमार्फत वेळोवेळी व्याख्याने व कवी संमेलने आयोजित केली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी लासलगावला मराठी कवी व इतर भाषिक कवी यांची ‘कवी संमेलने’ ‘साहित्य अकादमी’ उपक्रमांतर्गत घेतले; तसेच, नवकवी कार्यशाळा घेतली. त्यांनी सौमित्र, श्रीधर तिळवे, दासू वैद्य व प्रफुल्ल शिलेदार यांच्या समवेत बाहेरच्या राज्यांमध्ये देखील वीस ठिकाणी कवितावाचनाचे कार्यक्रम केले.\nत्यांची ‘वाकल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार राईला’ ही पहिली लोकगीतासारखी कविता ‘अनुष्टुभ’ या अंकात १९८४-८५ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रकाश होळकरांची ‘कोरडे नक्षत्र’ (काव्यसंग्रह), ‘मृगाच्या कविता’ (काव्यसंग्रह), ‘रानगंधाचे गारुड’ (महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ) ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांचा ‘कोरडे नक्षत्र’ हा पहिला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला. त्यांच्या ‘रानगंधाचे गारुड’ या ग्रंथाला भा.ल.भोळे यांची प्रस्तावना लाभली आहे.\nत्यांनी ‘सर्जेराजा’ या ग्रामीण कथानक असलेल्या मराठी चित्रपटासाठी प्रथमच गीतलेखन केले. त्या चित्रपटाच्या गीतांना उत्कृष्ट गीतलेखनाचा ‘गदिमा’ हा पुरस्कार २००० मध्ये मिळाला. गीतलेखक म्हणून त्यांच्याकडे या चित्रपटामुळे चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधले गेले व त्यांना ‘टिंग्या’ या चित्रपटाचे गीतलेखनाचे काम मिळाले. ‘टिंग्या’ या चित्रपटाच्या गीतलेखनास २००८ मध्ये ‘गदिमा’ पुरस्कार; तसेच, ‘महाराष्ट्र शासना’चा ‘राज्य’ पुरस्कार व ‘व्ही शांताराम’ नामांकन मिळाले. त्यानंतर आलेल्या ‘बाबू बेंडबाजा’ या चित्रपटाच्या गीतलेखनासही २०११ मध्ये पुन्हा ‘गदिमा’ व ‘राज्य’ पुरस्कार मिळाले. त्याच चित्रपटाच्या गीतलेखनास म.टा. सन्मान, मिर्ची रेडिओ पुरस्कार, फिल्म फेअर अॅवॉर्ड असे बहुमान मिळाले. शिवाय, सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीची नामांकनेही मिळाली. त्यांना ‘टपाल’ या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासही ‘राज्य’ पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’ अशा वीस चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांना लेखक व साहित्यिक विजय तेंडुलकर, ना.धों. महानोर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. पाडगावकर, सुर्वे अशा दिग्गज कवींचा त्यांना सहवास मिळाला. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’वर नऊ वर्षें काम केले आहे.\nलासलगावसारख्या छोट्या गावात व शेतीसारख्या व्यवसायात राहूनही प्रकाश होळकरांची साहित्यिक कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांनी साहित्यिक वर्तुळाबाहेर राहूनही, साहित्य-व्यवहार गांभीर्याने घेतल्याचे ते द्योतक आहे. त्यांची वाटचाल ना.धों. महानोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू आहे असेच म्हटले जाते.\nसरोज जोशी स्वत: कवयत्री आहेत. त्यांनी समकालीन कवींच्या कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्या म्हणतात – प्रकाश होळकरच्या कवितेतून शेताचा स्वर स्पष्टपणे ऐकू येतो. त्याने एम.ए. पर्यंत शिकूनदेखील नोकरीधंदा न करता, पिढीजात शेतीचा व्यवसाय सुरू केला आहे, कारण त्याला त्याच्या मातीची ओढ आहे. प्रकाशच्या लासलगावचा निसर्ग रुखासुखा असल्यामुळे पावसाचे नक्षत्र कोर��े गेले, की शेतीची धुळदाण होते. सर्व भिस्त पावसावर. कोरडवाहू शेतीचा उदासीन पसारा प्रकाशला घेरू लागला. ओलीताची जमीन आणि बागायती पिके कमी झाल्यामुळे अभयारण्याकडे जाणरे करकोचे लासलगावला नुक्काम न करता गोदावरीच्या तीराला वेगाने जाऊ लागले, तेव्हा प्रकाशच्या तोंडून सहजोद्गार आले, ‘मी उधळून देतो नभाला पाचूच्या ओंजळीत.’\nमनात दाटलेली करूणा शब्दरूप झाली. कवितेतून व्यक्त होणारा कवी व कवीचे लौकीक जीवन यांत काहीच अंतर उरले नाही. प्रकाशची कविता नुसती पारदर्शी व बोलघेवडी नाही, तर परिसरासाठी सक्रिय होण्याचा प्रकाशचा विचार आहे.\nप्रकाशची व्यथा ही वैयक्तिक व्यथा नाही, तर सर्वच शेतकऱ्यांच्या व्यथेचा जाहीर उच्चार प्रकाशच्या काव्यात होतो. ‘कविता विसाव्या शतकाची’ (संपादक प्र.ना. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी) या संग्रहात प्रकाशच्या कवितेचा समावेश झाला आहे.\nग्रामीण भाषेबाबत मोटेच्या गाण्यात वापरली जाणारी लय आणि तुटणाऱ्या आतड्यांचा चित्कार यामुळे प्रकाशची कविता वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. प्रकाशच्या कवितेत चघलचावळ्या पोरी भिजपावसाची गाणी गात रानोमाळ भटकू लागल्यामुळे त्याच्या ‘कोरडे नक्षत्र’मधील कविता एकसुरी, एकरेषीय झालेल्या नाहीत.\nत्यांना अनेकदा सा वा ना मध्ये एैकले आहे .\nरसिकांच्या मनाची चांगलीच पकड घेतात हे अनुभवले आहे.प्रकाशाच्या वाटा अशाच ऊजळून निघोत .हीच शुभेच्छा\nभागवत नखाते - हाडाचे शेतकरी\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, अकोला गाव, कबड्डी\nशहाजी गडहिरे - सामाजिक न्यायासाठी अस्तित्व\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, आरोग्‍य, शिक्षण, शेती\nमैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी\nसंदर्भ: आदिवासी, मेळघाट, कुपोषण, बचावकार्य\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nसंदर्भ: कवी, गीतकार, मुर्तीकार, छायाचित्रकार\nघायाळ - य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)\nसंदर्भ: कवी यशवंत, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, रविकिरण मंडळ, कवी, कादंबरी\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/organized-strongly-ncps-135416", "date_download": "2019-01-20T12:32:43Z", "digest": "sha1:RLXJVIIDGUQ556ECJSOTEIMO6ZUMFPYY", "length": 16268, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Organized strongly for 'NCP's' 'राष्ट्रवादीची'ची संघटनात्मक जोरदार बांधणी | eSakal", "raw_content": "\n'राष्ट्रवादीची'ची संघटनात्मक जोरदार बांधणी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nब्रह्मपुरी (सोलापूर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडीवर भर दिला आहे. मंगलवेढा तालुका राष्ट्रवादी पक्षाला मानणारा मतदारसंघ असून, तालुक्याने माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राम साळे यांना मताधिक्य देऊन निवडून आणले होते. परंतु, २००९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील बुरुज ढासळल्याने राष्ट्रवादी पीछेहाट झाली होती.\nब्रह्मपुरी (सोलापूर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडीवर भर दिला आहे. मंगलवेढा तालुका राष्ट्रवादी पक्षाला मानणारा मतदारसंघ असून, तालुक्याने माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राम साळे यांना मताधिक्य देऊन निवडून आणले होते. परंतु, २००९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील बुरुज ढासळल्याने राष्ट्रवादी पीछेहाट झाली होती.\nत्यानंतर पक्षाने नगरपालिका व ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण केले गेले. सध्या आमदार भारत भालके कांग्रेस पक्षाचे असले तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यना विश्वासात घेऊन निवडणूक लढविली होती व आपल्या गटाचे शहरी, ग्रामीण भागात जाळे निर्माण केले आहे.\nराष्ट्रवादी पक्ष संघटनेने शहर व तालुक्यातील महिला, युवक, ओबीसी सेल यासह विविध पदाधिकारयांच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्याचे ताळमेळ करुन निवङी केल्या आहेत. तरी राष्ट्रवादी पक्षामधे धुसफूस आहे. त्यामुळे नव्या पदाधिकारयांच्या निवड़ीमुळे कार्यकर्त्यना उत्स���हाचे वातावरण असले, तरी स्थानिक नेत्यातील गटास विश्वासात घेतले नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्षास विधानसभा निवडणुकीस फटका बसण्याची चिन्हे दिसत आहे.\nआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असला, तरी येथील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यानी मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माननीय खासदार शरद पवारांची भेठ घेऊन नवीन युवकांना संधी देउन ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक कामे करावी असे मोलाचे सल्ले दिले. आतापासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा संदेश दिला आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे.\nमंगलवेढा नगरपालिका राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात असून, कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणून अनेक कामे प्रगती पथावर आहे. तसेच ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक कामे चांगली असून, विविध मोर्चे, रस्ता रोखो अशा आंदोलनात पक्षाची कामे आहेत. राष्ट्रवादीच्या शहा गटास शहरी व ग्रामीण भागात मानणारा वर्ग आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे संदेश दिले आहेत.\nसध्या आमदार भारत भालके कांग्रेस पक्षाचे असलेतरी पक्षाची संघटनात्मक धोरणे, कार्यक्रत्याच्या निवड़ी, मोर्चे, नविन-जुन्या कार्यकर्त्यांच्या फळीचा समन्वय नसल्यामुळे कांग्रेस पक्ष विस्कळीत झाला आहे. त्यामुळे भालके गटाला निवडणुकीत कांग्रेस पक्ष सक्षम असला, तरी राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिल्यास व इतर पक्षाची गटातटाची डोकेदुखी वाढणार आहे.\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nसोलापूरचा खासदार आम्ही ठरवेल तोच : सरवदे\nमाढा (जि. सोलापूर) : अल्पसंख्याक समाज सुरूवातीपासून काॅग्रेसधार्जिण असल्याने सोलापुर लोकसभेवर भारिप-एमआयएमचा प्रभाव पडणार नाही. या मतदार संघात आमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/01/ch-27.html", "date_download": "2019-01-20T12:52:21Z", "digest": "sha1:6VKES3N22GKQO5KUVIRHBIAHXH7IVVX5", "length": 9704, "nlines": 95, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-27: खुनाचा तपास ... (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-27: खुनाचा तपास ... (शून्य- कादंबरी )\n... घाईघाईने जॉन लिफ्टमधून बाहेर पडला. ऐनवेळी आलेल्या फोनने तो अजूनही वैतागलेला दिसत होता.\nपण काय करणार ही ड्यूटीच अशी होती...\nकोणत्या क्षणी कुठे जायला लागणार काही सांगता येत नव्हते...\nबिचाऱ्या अँजेनीला काय वाटले असेल\nतो विचार करीतच तडक उटीन हॉपरच्या फ्लॅटमध्ये घुसला. तो यायच्या आधीच सॅम त्याच्या टीमला घेऊन तिथे हजर झाला होता. तो सरळ फ्लॅटच्या बेडरूममध्ये गेला. त्याच्या मागे मागे सॅमसुध्दा बेडरूममध्ये गेला. समोर बेडवर भीतीने तोंड उघडलेल्या आणि डोळे मोठे केलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात उटीनाचा मृत देह पडला होता. आणि समोर भिंतीवर उटीनाच्या रक्ताने खुन्याने एक मोठा शून्य काढला होता.\nत्या शून्याच्या आत लिहिले होते \" जर शून्य नसता तर \nजॉन तो संदेश पुन्हा पुन्हा वाचू लागला.\nखुन्याला काय म्हणायचे होते... खरंच काही मतितार्थ त्या संदेशात दडला होता ��ा... खरंच काही मतितार्थ त्या संदेशात दडला होता का\nतो विचार करू लागला.\n\" खुनाची माहिती कुणी दिली\" जॉनने सॅमला विचारले.\n\" सर फोनवर कुणीतरी अज्ञात इसम होता. त्याने नाव नाही सांगितले. आम्ही कॉलसुध्दा ट्रेस करून बघितला तो याच एरियातल्या एका पब्लीक बूथचा होता \" सॅमने माहिती पुरविली.\nसॅम आपल्या कामात नेहमीच प्रॉम्प्ट होता.\n\" खून होऊन जास्त वेळ झालेला दिसत नाही \" जॉनने आपला अंदाज वर्तवला.\n\" हो सर, आम्ही आलो तेव्हा रक्त वाहतच होतं म्हणून आम्ही जवळपास सगळीकडे शोध घेतला\" सॅम सांगत होता.\n \" जॉनने पुढे विचारले.\n\" या दोघांना तर काही सापडले नाही \" सॅम खोलीतल्या दोघांकडे निर्देश करीत म्हणाला.\n\" अजून तिघेजण बघायला गेले आहेत ते अजून परत आले नाहीत\" सॅमने पुढे सांगितले.\nजॉनने तिथे उपस्थित सगळ्यांना बजावले,\n\" हे बघा, हा ओळीने तिसरा खून. अजून आपल्या हाती काहीच लागत नाही आहे. जर असंच चालत राहिल तर कसं व्हायचं काहीही करा या वेळी खुनी सापडलाच पाहिजे.\"\nतेवढ्यात धावतच दम लागलेल्या स्थितीत त्यांचे दोन साथीदार फ्लॅटमध्ये दाखल झाले.\nसगळे जण आशेने त्यांच्याकडे बघायला लागले.\n\" सर, बिल्डींगच्या मागे खाली जमिनीवर एक डेड बॉडी पडलेली आहे \" एकाने मोठ मोठे श्वास घेत सांगितले.\n\" सर, कुणीतरी वरून पडलेला दिसतो.... मला वाटते तोच खुनी असावा \" दुसरा म्हणाला.\n\" सॅम, तू इथेच थांबून इन्व्हेस्टीगेशन कंटीन्यू कर... मी यांच्या सोबत खाली जाऊन येतो \" जॉन त्या दोघांसमवेत फ्लॅटच्या बाहेर निघत सॅमला म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fasting-against-shambhu-mahadev-sugar-industry/", "date_download": "2019-01-20T13:51:46Z", "digest": "sha1:LN4PUI26BAEPJCAWV4UDJOJGHTNKSGTX", "length": 9223, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज विरोधात शेकापचे अन्नत्याग आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांना गंडविणाऱ्या शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज विरोधात शेकापचे अन्नत्याग आंदोलन\nपुणे – उस्मानाबाद येथील कळंबच्या शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या ऊसाची बिले दिली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आणि शेकापने साखर संकुल येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.\n२०१७-२०१८ च्या गळीत हंगामात तेथील शेतकऱ्यांनी ५९०२० मेट्रीक टन इतका ऊस गाळप केला. ऊस गाळप केल्यानंतर एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत त्या शेतकऱ्याला पैसे देणे बंधनकारक असते. पण, ५ महिने उलटून गेले तरी कारखान्याच्या प्रशासनाने ही बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून नवीन ऊस लावायला पैसे नाहीत. तर पैसे दिल्याशिवाय व्यापारी खत, बियाणे देत नाही. त्यामुळे ही बिले लवकरात लवकर मिळावी, यासाठी साखर संकुल येथे शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.\nशिवद्रोही छिंदम भाजप खासदार एकाच कार्यक्रमात,…\nपाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान,…\nशंभु महादेव साखर कारखान्याने सन 2017-18 मध्ये 59020 मे,टन ऊसाचे गाळप केले मात्र शेतकऱ्यांना एक ही रुपया दिला नाही एफ आर पी प्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊस गाळपाची रक्कम देणे बंधनकारक आसताना देखील आज पर्यंत पैसे मिळाले नाहीत.अनेक वेळा तक्रारी आंदोलन करुनही पैसे मिळाले नाहीत. साखर आयुक्त पुणे यांनी शेतकऱ्यांचे थकित 979.03 लाख रुपये कारखान्यची मालमत्ता विक्री करुन द्या असे आदेश देऊन ही 3 महीने लोटले तरी कुठलीच कारवाई झाली नाही.\nशेतकऱ्यांना पेरणी आगोदर ऊसाचे बिल देणे गरजेचे आहे मागील वर्षीचे ऊस साठी लागणारे खत औषधे याचे आजुन देणे बाकी आहे पेरणी साठी लागणारे बियाणे ,खत मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कुठून करणार यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत आला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून संबंधित शेतकऱ्यांचे थकित ऊस बील पेरणी आगोदर द्यावे अशी मागणी शेकापचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट आणि करमाळा तालुका चिटणीस भाग्येश्वर गवेकर यांनी केली आहे.\nशिवद्रोही छिंदम भाजप खासदार एकाच कार्यक्रमात, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट\nपाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट\nसंभाजी ब्रिगेडचा शिवव्याख्याते सचिन पाटील यांच्यावर हल्ला \nमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोकं असे विधान करतात, हे दुर्दैवी- सुप्रिया सुळे\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अ��मलबजावणी याच वर्षापासून सुरू…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/08/novels-online-black-hole-ch-31.html", "date_download": "2019-01-20T12:40:01Z", "digest": "sha1:WGDLQ67GTFIQOD5MXTT4C6IBYRBIKJRI", "length": 12714, "nlines": 95, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Novels online - Black Hole CH-31 एकदम हूबेहूब", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nशेवटी एकदाची स्टेला कशीतरी शांत झाली. पण तरीही तिच्या मनातून जाकोबबद्दलची शंका जायला तयार नव्हती. वेळही बराच झाला होता. नंतर पुन्हा कधीतरी जाकोबशी या बाबतीत चर्चा करावी असा विचार करुन ती ब्लॅकहोलमधून परत जाण्यास तयार झाली. 'A' लेव्हलच्या 'एक्झीट विहिरीतून उडी टाकून ते दोघंही बाहेर पडले.\nजेव्हा जाकोब आणि स्टेला बाहेर आले, ते वाड्याच्या समोर विहीरीच्या शेजारी जमीनीवर पडले होते. दोघंही उठून उभे राहाले. त्यांचे टॉर्चेस अजूनही बंद होते. ते आपापले टॉर्चेस सुरु करणार तेवढ्यात त्यांना समोरुन कशाचे तरी दोन चमकणारे फ्लॅशलाईटस विहिरीकडे येतांना दिसले. आणि सोबत टायर्सचा रेतीतून आणि खडकाळ जमीनीतून त्यांच्याकडे येण्याचा आवाज येत होता. ती एक कार होती जी त्यांचेकडेच येत होती. त्यांचेकडे येतांना त्या कारचे टायर्स जणू मार्गात येणारे रेती दगड धोंडे निष्ठूरपणे कुस्करत होते.\n'' यावेळी कोण असावं'' स्टेलाने घाबरुन विचारले.\n'' ये ईकडे ये .. आपल्याला लवकर कुठेतरी लपायला पाहिजे'' जाकोब तिला एकीकडे नेत म्हणाला.\nत्याने स्टेलाच्या हाताला धरुन तिला एका मोठ्या खडकाच्या ठिगाऱ्याच्या आडोशाला नेले. त्या ढिगाऱ्याच्या मागे लपून ते दोघंही गाडीतून कोण आले असावे हे पाहत होते.\nकार थांबली आणि कारचा दरवाजा उघडला. समोरचं दृष्य स्टेला उत्सुकतेने पाहत होती, तिची उत्सुकता आता आश्चर्यात बदलली होती. तिचं आश्चर्याने उघडलेलं तोंड उघडं ते उघडंच राहालं. तिच स्थिती जाकोबचीही झाली होती.\n'' हे असं कसं शक्य आहे'' स्टेलाच्या उघड्या तोंडातून अनायास निघाले.\nगाडीतून उतरलेले दूसरे तिसरे कुणी नसून ... ते दोघंच... स्टेला आणि जाकोब होते. तेच दोघं जण एकाच वेळी दोन जागी. एक खडकाच्या मागे लपून पाहणारे तर दुसरे गाडीतून उतरणारे.\n'' माय गॉड... ते तर आपणच आहोत'' जाकोबच्या तोंडून निघाले.\nहे असे कसे झाले\nविचार करता करता जाकोबच्या काहीतरी लक्षात येवून त्याने त्याच्या मनगटावर बांधलेली घड्याळ बघितली. तो ती घड्याळ स्टेलाला दाखवित म्हणाला, '' बघ... आपण इथे बरोबर 8.00 वाजता आलो होतो... आणि आता बरोबर आठ वाजलेले आहेत''\nत्यांच्या समोरचे दूसरे जाकोब आणि स्टेला आता गाडीतून उतरुन टॉर्च हातात घेवून विहिरीकडे निघाले होते.\n'' एकदम हूबेहूब ... तेच आपण ... आणि दोन रुपात... तेही एकाच वेळी आणि एकाच जागी... सगळं कसं गुढ वाटतं नाही'' स्टेला अजूनही तिच्या आश्चर्यचकीत स्थितीतून बाहेर आली नव्हती.\nत्यांच्या समोरची दुसरी स्टेला आता विहिरीच्या काठावर जाकोब बरोबर उभी राहाली होती.\nखडकाच्या ढिगाऱ्यामागून वाकून पाहता पाहता स्टेलाचा तोल गेला आणि तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात त्या ढिगाऱ्यावरुन एक खडक घरंगळत खाली आला. खडकाच्या घरंगळण्याचा आणि खाली पडण्याचा आवाज झाला आणि ती दूसरी स्टेला, जी विहिरीत उडी मारण्यास तयार होती, तिने मागे वळून बघितले.\nखडकाच्या मागे लपलेल्या जाकोबने स्टेलाला पटकन पकडून पुन्हा ढिगाऱ्याच्या मागे लपविले.\n'' हलू नकोस .. '' जाकोबने तिला हळू आवाजात बजावले.\nविहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या जाकोबनेही मागे स्टेला जिकडे पाहत होती तिकडे बघितले. त्यांना हवेच्या झोतामुळे झाडांची पाने हलतांना दिसली. मग पुन्हा विहिरीकडे वळून जाकोबने विहिरीत उडी मारण्यासाठी स्टेलाचा हात पकडला. स्टेलानेही झाडांच्या पानांचा आवाज असावा असं समजून खांदे उडवून जाकोबसोबत विहिरीत उडी मारली.\nखडकाच्या ढिगाऱ्यामागे लपलेले जाकोब आणि स्टेला सुटकेचा निश्वास टाकीत ढिगाऱ्यामागून बाहेर आले आणि ज्या गाडीतून दुसरे स्टेला आणि जाकोब आले होते त्या आपल्या गाडीकडे निघाले.\nआपण या संकेतस्थळ���वर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/the-worst-plight/articleshowprint/67471916.cms", "date_download": "2019-01-20T14:26:15Z", "digest": "sha1:7C7UO35M3K5YPA4ZVW2MBJK7S74JYLOA", "length": 10208, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "‘बेस्ट‘ची दुर्दशा", "raw_content": "\nएकेकाळी 'बेस्ट'ची बससेवा ही साऱ्या देशात वाखाणली जायची. तशी ती होतीही. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शहर बससेवांचे प्रतिनिधी 'बेस्ट'चे काम पाहण्यासाठी आवर्जून मुंबईत येत. मात्र, एव्हाना 'बेस्ट'ची दुर्दशा झाली असून ही ऐतिहासिक बससेवा चालू ठेवण्यात कुणाला रस आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाकडे या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. बससेवा व वीजपुरवठा असे बेस्टचे दोन विभाग आहेत. त्यातील एकच सध्या संपावर असून दुसरा म्हणजे वीजविभागही संपावर जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित वेतनकरार, दिवाळीचा बोनस, कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सोडवणे आणि बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलिनीकरण करणे या आहेत. यातल्या पहिल्या तीन मागण्यांवर तडजोड होऊ शकेल. संपही मिटेल. मात्र, चौथी मागणी सगळ्यांत कळीची आहे.\nमुंबई महापालिका भारतीय उपखंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका आहे. तिचे रस्ते, पाणीपुरवठा, गटारव्यवस्था किंवा शिक्षण यांचे वार्षिक बजेट जरी पाहिले तरी प्रचंड उलाढालीची कल्पना येईल. पण महापालिका बेस्ट सेवेला काही अनेक वर्षांची मागणी असूनही आपला अंतर्गत विभाग बनवायला तयार नाही. खरेतर, तसे करणे हे लक्षावधी मुंबईकरांच्या हिताचे ठरणार आहे. जगात कोणत्याही महानगरात बससेवा फायद्यात चालत नसते. ती तोट्यातच चालते व नागरिकांच्या सोयीसाठी ती चालत राहावी, याकरिता अंशदान म्हणजे सबसिडी द्यावीच लागते. पण मुंबई महापालिकेचा दृष्टिकोन असा दिसत नाही. एकीकडे, बेस्ट बसमधील प्रवाशांची संख्या वाढत्या लोकसंख्येने वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे. याचे एक कारण, गेल्या काही काळात बेस्टने प्रवासी भाडी प्रचंड वाढवली आहेत. या तुलनेत चेन्नई किंवा दिल्लीत बससेवा कितीतरी स्वस्त आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी बेस्टकडे चार हजार बसगाड्या होत्या. आज हा आकडा तीन हजारांच्या आत आला आहे. दुसरीकडे, बेस्टच्या बसमार्गांवर चालणाऱ्या कंत्राटी बसच्या संख्येत वाढ होते आहे. एकीकडे हे चालू असताना पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी कित्येक बस डेपोबाहेरही पडत नाहीत. याशिवाय, बेस्टने कित्येक बसमार्ग बंद तरी केले आहेत किंवा परस्परांमध्ये विलीन तरी केले आहेत. अनेक बसमार्गांवरची वारंवारिता कमी झाली आहे. एकेकाळी, मुंबईतील बेस्ट बस शाळकरी विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहात. या मुलांना हा सवलतीचा प्रवास परवडत असे. आज ही जागा स्कूलबस अथवा रिक्षांनी घेतली आहे.\nबेस्टच्या खास शाळाबस आहेत. त्या धावतातही. पण त्या पुऱ्या पडत नाहीत. एकीकडे, मुख्यमंत्री मुंबई महानगरातील समन्वित वाहतूक योजनेबद्दल अनेकदा बोलत असतात. त्यात रेल्वे, मेट्रो आणि बससेवा यांनी परस्परांना पूरक असावे आणि त्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांना एकच तिकीट असावे, अशीही कल्पना ते मांडत असतात. पण बेस्ट बससेवा जर अशी चालणार असेल तर समन्वित वाहतूकसेवा मुंबईत कशी साकारणार मुंबई महापालिका बेस्टची आर्थिक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करीत असली तरी बेस्टला भ्रष्टाचारानेही विळखा घातला आहे, हे तितकेच खरे. बसमध्ये जीपीएस यंत्रे बसवणाऱ्या ज्या कंपनीला राजधानी दिल्लीतून गैरप्रकारांचा ठपका ठेवून नारळ देण्यात आला, त्याच कंपनीला बेस्टने तेच कंत्राट कसे काय दिले मुंबई महापालिका बेस्टची आर्थिक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करीत असली तरी बेस्टला भ्रष्टाचारानेही विळखा घातला आहे, हे तितकेच खरे. बसमध्ये जीपीएस यंत्रे बसवणाऱ्या ज्या कंपनीला राजधानी दिल्लीतून गैरप्रकारांचा ठपका ठेवून नारळ देण्यात आला, त्याच कंपनीला बेस्टने तेच कंत्राट कसे काय दिले असा व्यवहार कसा काय होतो असा व्यवहार कसा काय होतो आणि तो अंतिमत: बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी यांच्या हिताचा कसा ठरणार आणि तो अंतिमत: बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी यांच्या हिताचा कसा ठरणार असे संप चालू झाले की, बेस्टचे कर्मचारी आणि प्रवासी हे परस्परांच्या विरोधात असल्याचे चित्र रंगविण्यात येते. मात्र, बेस्टची बससेवा चालू ठेवण्यात नोकरशाही किंवा मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना किती प्रामाणिक रस आहे, याचीही माहिती नागरिकांनी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे, बेस्ट कर्मचाऱ्यांनीही व्यवस्थापनाशी वाद करताना स���मान्य प्रवासी नागरिकांवर त्याचा राग काढता कामा नये. खासगी वाहने आणि रिक्षांचा बोलबाला वाढल्यानंतर प्रवाशांशी आदबीने, सौजन्याने वागण्याचा कटाक्ष बहुतेक बेस्ट कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे. मात्र, यातील खरे मोठे संकट मुंबईतील सारे रस्ते खासगी वाहनांनी बळकावणे, वाहतूक वेगाची अटळ मंदगती, शहरातले वाढते वाहतूक प्रदूषण, टॅक्सी किंवा रिक्षा न परवडणाऱ्या प्रवाशांची सरसकट ससेहोलपट हे आहे. किंबहुना ते कोसळलेच आहे. सार्वजनिक वाहतूक ही सामाजिक समानतेचीही एक खूण असते. तीही याने जाते. अशावेळी, राज्य सरकारने पुढाकार घेऊन हस्तक्षेप करावा. बेस्ट बससेवा जगणे ही केवळ मुंबईची गरज नाही. ते कल्याणकारी राज्याचे दृश्य मॉडेल आहे. ते असे आपल्याच हातांनी मोडून टाकता येणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sonai-triple-murder-case-nashik-session-court-quantum-of-sentence-on-january-20-ujjwal-nikam-demands-death-penalty-1618207/", "date_download": "2019-01-20T13:21:53Z", "digest": "sha1:VMU7ZCE7CFFIBCDGPIGBNXCLSNUEK7TM", "length": 13413, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sonai triple murder case nashik session court quantum of sentence on January 20 ujjwal nikam demands death penalty | सोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी फैसला २० जानेवारीला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nसोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी; फैसला २० जानेवारीला\nसोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी; फैसला २० जानेवारीला\nशिक्षेबाबत न्यायालय २० जानेवारी रोजी निर्णय देणार आहे.\nसोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय २० जानेवारी रोजी निर्णय देणार आहे.\nपाच वर्षांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनईतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत���र न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता केली होती. दोषींच्या शिक्षेबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. गुरुवारी न्यायालयात जवळपास अर्धा तास युक्तिवाद झाला. बचाव पक्षातर्फे तीन पैकी दोन वकिलच न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. सर्व दोषींच्या वतीने दोन्ही वकिलांनी बाजू मांडली.\nदोषींमध्ये तीन जण तरुण आहेत. तर दोन जण वयोवृद्ध आहेत. याचा विचार करुन त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली. बचावपक्षाच्या युक्तिवादानंतर सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. इंदिरा गांधी खटल्याचा दाखलाही त्यांनी युक्तिवादादरम्यान दिला. निकम यांनी युक्तिवादात १२ ते १३ मुद्दे मांडले. सर्वांनी कट रचला आणि तिघांची हत्या केली. या कटात सहभागी असलेल्या सर्वांना समान म्हणजेच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने २० जानेवारी रोजी शिक्षेसंदर्भात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.\nसोनईतील सचिन धारू (२४) या तरुणाचे पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदलेच्या (४८) मुलीशी प्रेमसंबंध होते. ते विवाह करणार असल्याचे समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनच्या हत्येचा कट रचला. शौचालयाच्या टाकीची सफाई करण्याच्या बहाण्याने त्यांनी सचिनसह संदीप थनवार, सागर उर्फ तिलक कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलावले. तिथे त्या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्��ा संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2019-01-20T12:38:58Z", "digest": "sha1:DKPI345DIKKOJ3I63A3Z32LJDKJNWQOZ", "length": 10660, "nlines": 142, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: बरीड (२०१०)", "raw_content": "\nदिग्दर्शक - रॉड्रिगो कॉर्ट्स\nपडद्यावर सर्वत्र अंधार.. थोड्या वेळात कण्हनं अन लाकडी फळीवर थापांचा आवाज येतो... काहीएक अंदाज लागत नसताना एका लायटरच्या प्रकाशात एक व्यक्ती दिसते... जखमी अवस्थेत.. त्या व्यक्तीलाही थोड्याच वेळात धक्का बसतो.. कारण तो एका शवपेटीत बंद असतो.. हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत.\nरॉड्रिगो कॉर्ट्सच्या 'बरीड' सिनेमाची ही सुरुवात.. यातला 'तो' (अन एकमेव पात्र) असतो पॉल कॉनरॉय, शवपेटीत बंद असल्याचे कळताच तो मदतीसाठी पुकारतो अन जोरजोरात शवपेटीचं झाकण उघडायचा अयशस्वी प्रयत्न करतो. थोड्यावेळाने एक फोन त्याच्या पायाशी व्हायब्रेट होतो, पण पायाच्या सहाय्याने तो घेईपर्यंत कट होतो, फोन तर असतो पण त्यातली भाषा अरेबीक/इराकी असते. तरीही प्रयत्न करून, पॉल मदतीसाठी आधी ९११, नंतर FBI, कंपनी हेड्क्वार्टर, स्टेट डिपार्टमेंट सगळी कडं फोन करतो, शेवटी इराकमधील होस्टेज रेस्क्यू ग्रुप मधील डॅन त्याला मदत करायचं फोनवर आश्वासन देतो. फोन संभाषणाद्वारे आपल्याला कळतं की पॉल हा इराक मध्ये अमेरिकन कंपनीत ड्रायव्हर होता, आणि त्यांच्या ट्रक्स वर आधी हल्ला झाला अन त्यानंतर त्याला काही आठवत नाही.\nतेवढ्यात पॉलला एक फोन येतो, त्यावर एक अरेबिक ऍसेंट मध्ये बोलणारा इसम पॉलच्या सोडवणुकीसाठी पाच मिलियन डॉलरची मागणी करतो. इकडं पॉलची कंपनी त्याला मदत करण्याऐवजी त्याला सकाळीच बडतर्फ केल्य���चं सांगते, अन मदतीसाठी साफ नकार देते. एक फोन, थोडं पाणी, आणि लायटर इतक्याच गोष्टी पॉलजवळ असतात. त्यात त्याला किडनॅपर परत फोन करतो अन पैसे मिळवण्यासाठी आपलं बोट काप आणि त्याचा व्हिडीओ अपलोड कर म्हणतं, त्यासाठी एक चाकू, बॅटरी, अन लाईट ट्युब ठेवलेली एक पिशवी पायथ्याशी आहे असं सांगतो.\nजीवघेण्या प्रसंगातून सुरू होते मग पॉलची वाचण्याची तडफड.\nपॉलचे सुटकेचे प्रयत्न पाहताना डॅनी बॉयलचा १२७ अवर्स आठवतो. त्यातही आधी सुटकेची आशा, प्रचंड प्रयत्न, खूप प्रयत्नानंतर आलेलं अपयश, मग त्या वातावरणाशी सरावणं, अजुन लॉजिकल प्रयत्न करणं, मृत्यु जवळ आहे या जाणिवेणं घर, कुटुंब आठवणं हे सर्व घटक सारखे आहेत. पण सिनेमात आपण पुर्णवेळ एकच माणूस पाहतो, तो ही एका शवपेटीत, बाकी सर्व फोनवरचे आवाज. पॉलच्या आठवणीही फ्लॅशबॅक मध्ये नाहीत, त्याही केवळ फोनद्वारे आपल्याला कळतात. एका पात्रात, अन एका शवपेटीत असूनही पुर्ण सिनेमाभर (९० मिनिटं) आपण खिळून राहतो, दिग्दर्शक अन पटकथेला दाद द्यायलाच हवी. लायटरच्या अपुर्‍या प्रकाशात, फोनच्या प्रकाशात, उजेडाचे अन अंधाराचे प्रयोग करून आपल्याला दिग्दर्शक एकदम त्या जागी पोचवतो. शेवटही धक्कादायक. स्ट्रॉन्ग्ली रिकमेंडेड.\nLabels: २०१०, इंग्रजी, थ्रीलर\nजबरदस्त प्रकार आहे हा.. मधला एक सीन तर प्रचंड भयानक आहे..\nकिंचित करेक्शन : बाटलीत पाणी नसतं.\nअरेच्च्या हा कसा सुटला नजरेतून\nआभार सुझे.. नक्की पहा.. जबरी आहे सिनेमा...\nहोय हेरंब जब्बरदस्त आहे.. बाटली पाहूनच मला समजायला हवं होतं अन एका प्रसंगात त्या 'पाण्याचा' वापरही 'योग्य' करतो ना तो.. :)\nश्रीताई .. जरूर पहा..\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/", "date_download": "2019-01-20T12:54:57Z", "digest": "sha1:XK34VHBBADZ7GEIOHOHG6N6O5526G32Q", "length": 265700, "nlines": 282, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: April 2017", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nचोराच्या मनात चांदणे अशी मराठी उक्ती आ��े. नेमकी त्याची आठवण करून देणारी कृती कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वाड्रा, यांनी केली आहे. प्रियंकाचा पती रॉबर्ट वाड्रा हे दिर्घकाळ कॉग्रेस पक्षाच्या गळ्यातले लोढणे झालेले आहे. युपीएच्या सत्तेची सर्व सुत्रे संपुर्णपणे सोनियांच्या हाती होती, हे आता लपून राहिलेले नाही. मनमोहन सिंग हे नामधारी पंतप्रधान होते आणि त्यांच्या अपरोक्ष पंतप्रधान मंत्रालयाचा कारभार चालू होता. सहाजिकच सोनिया वा त्यांचे निकटवर्तिय कुठल्याही सरकारी कामकाजात ढवळाढवळ सहजगत्या करू शकत होते. रॉबर्ट वाड्रा त्यापैकीच एक होते, यात शंका नाही. म्हणूनच तर त्यांनी बॅन्क खात्यात केवळ लाखभर रुपये असताना करोडो रुपयांचे व्यवहार केले आणि करोडो रुपयांची अल्पावधीत कमाई सुद्धा केली. पुढे ही प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली, तेव्हा कॉग्रेससाठी एकच पक्षकार्य बनुन गेले होते. गांधी घराण्याच्या पापावर पांघरूण घालणे. मात्र त्यामुळे त्या घराण्याच्या सदस्यांना मुक्ती मिळू शकलेली नाही आणि हा शतायुषी राजकीय पक्ष रसातळाला गेलेला आहे. अशा रॉबर्ट वाड्रा यांच्या हरयाणातील जमिन व्यवहारावर तिथल्या एका वरीष्ठ सनदी अधिकार्‍याने प्रश्नचिन्ह लावले होते, तर त्यालाच उचलून कुठल्या कुठे फ़ेकून देण्यात आले. त्यातून हा विषय चव्हाट्यावर आला. आम आदमी पक्षाची स्थापना केल्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या भानगडी उघड करण्याचा सपाटा लावला. त्यातला पहिला गौप्यस्फ़ोट याच वाड्रा उलाढालीचा केलेला होता. आता त्यातच प्रियंका गांधी फ़सण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळेच प्रियंकाने प्रथमच पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा घाईघाईने केला आणि त्यामुळेच त्या अधिक फ़सल्या आहेत. त्यांचा कुठेही उल्लेख झालेला नसताना त्यांनी खुलासा कशाला करावा, असा प्रश्न विचारला जातो आहे.\nइकॉनॉमिक टाईम्स या आर्थिक विषयाच्या इंग्रजी नियतकालिकाने वाड्रा जमिन व्यवहाराची एक भानगड छापण्यापुर्वी प्रियंकाकडे काही प्रश्न पाठवले होते. त्याची उत्तरे तिने दिली नाहीत. पण ती भानगड छापून येणार असल्याचा सुगावा लागताच घाईगर्दीने त्याविषयी खुलासा अन्य वर्तमानपत्रात करून टाकला. जी बातमी वा आरोपही प्रसिद्ध झालेले नाहीत, त्याविषयीचा खुलासा करण्याची घाई कशाला नेमके आरोप काय आहेत आणि त्या आरोपासाठी कुठला तपशील वापरला गेला आहे, त्याचीही माहिती नसताना प्रियंकाने असा खुलासा कशाला करावा नेमके आरोप काय आहेत आणि त्या आरोपासाठी कुठला तपशील वापरला गेला आहे, त्याचीही माहिती नसताना प्रियंकाने असा खुलासा कशाला करावा आपला पती यावेळी नक्कीच फ़सणार असल्याचा आत्मविश्वास त्या खुलाश्याचे कारण असू शकते काय आपला पती यावेळी नक्कीच फ़सणार असल्याचा आत्मविश्वास त्या खुलाश्याचे कारण असू शकते काय ही भानगड साफ़ आहे. किंबहूना राजकारणात चोरट्या मार्गाने लूटमार कशी करावी, त्याचा वस्तुपाठच वाड्रा यांनी घालून दिला आहे. स्कायलाईट हॉस्पिटालिटी नावाच्या त्यांच्या कंपनीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा असताना, काही करोड रुपयांची मालमत्ता त्यांनी पहावा नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली. ही मालमत्ता म्हणजे साधी शेतजमिन होती. दिल्लीलगतच्या फ़रीदाबाद या हरयाणाच्या क्षेत्रातली जमिन विकासाला काढली, तर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती. पण शेतजमिन असल्याने त्यावर काहीही बांधकाम करण्याची मुभा नव्हती. सहाजिकच जमिन मालकाने कवडीमोल भावात ती वाड्रा यांना विकली आणि नंतर अल्पावधीतच हरयाणा सरकारने त्याच परिसरातील जमिनींना विकासाची मुभा देण्यासाठी जमिनीच्या वापरात बदल करण्यास मंजुरी दिली. ती संमती मिळाल्यानंतर वाड्रा यांनी तीच जमिन पुन्हा मुळच्या मालकाला कित्येक पटीने अधिक किंमत लावून विकली. थोडक्यात अशा व्यवहारामुळे खिशात दमडा नसतानाही वाड्रा यांना करोडो रुपयांचा नफ़ा मिळाला. सवाल वाड्रा यांचा नसून, त्या मूळ जमीन मालकाचा आहे. त्याने हा द्राविडी प्राणायाम कशाला करावा\nम्हणजे असे, की ती जमिन तशी आपल्याच खात्यात ठेवून त्याने सरकारकडे विकासाची परवानगी मागायला काय हरकत होती जमिनीची कित्येक पटीने वाढणारी किंमत त्याच्याच खिशात गेली असती ना जमिनीची कित्येक पटीने वाढणारी किंमत त्याच्याच खिशात गेली असती ना पण त्याने तसे केले नाही. उदार होऊन त्याने आपल्या जमिनीचा मोठा लाभ वाड्रा यांना मिळावा, म्हणूनच इतकी उचापत केली ना पण त्याने तसे केले नाही. उदार होऊन त्याने आपल्या जमिनीचा मोठा लाभ वाड्रा यांना मिळावा, म्हणूनच इतकी उचापत केली ना त्याचे साधे कारण असे, की त्याने सरकार दरबारी विकासाची वा वापर बदलण्याची मागणी केली असती, तर ती कधीच मिळाली नसती. ती मिळवण्याची जादू सोनियांच्या जावयापाशी असल्याचे कोणीतरी त्याला पटवून दिले आणि म्हणूनच ही जादूई किमया होऊ शकली. जमिन सोनियांच्या जावयाच्या नावावर झाली अणि हरयाणा सरकारला त्या भागात विकासाची स्वप्ने पडू लागली. तात्काळ तशा विकासासाठी वाड्रा यांच्या कंपनीने त्या जमिनीची कागदपत्रे सादर केली आणि तशी परवानगी मिळूनही गेली. अर्थात काम इतके सोपेही नव्हते. कुणा प्रशासकीय अधिकार्‍याने त्यातली त्रुटी दाखवून दिली होती. विकासाची संमती मागणात्‍या वाड्राच्या कंपनीपाशी पुरेसे भांडवल नाही व बॅन्क खात्यात पुरेसे पैसेही जमा नसल्याची त्रुटी समोर आलेली होती. पण त्या अधिकार्‍याच्या अजिबात अक्कल नसावी, सोनियांचा जावई अर्ज करतो, तेव्हा बॅन्क खात्यातले पैसे तपासायचे नसतात. त्याची सरकार दरबारातील पत बघायची असते. हे अधिकार्‍याला ठाऊक नसले तरी हरयाणाचे तात्कालीन कॉग्रेस मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी तसा धोरणात्मक बदल करून, वाड्रा यांच्या कंपनीला तीच जमिन विकासित करण्याची संमती देऊन टाकली. आता वाड्रांनी काहीही करायचे शिल्लक राहिलेले नव्हते. त्यांनी तीच जमिन पुन्हा मूळ मालकाला परत करून टाकली. बदल फ़क्त किंमतीत झालेला होता. कित्येकपटीने त्या जमिनीची किंमत वाढलेली होती.\nयोगायोगाची गोष्ट अशी, की त्याच परिसरात व त्याच जमिन मालकाकडून तेव्हाच वाड्राच्या धर्मपत्नी प्रियंका गांधी वाड्रा यांनीही पंधरा लाख रुपयात काही जमिन खरेदी केली होती. पतिच्या कृपेने त्यांचीही जमिन विकास आराखड्यात येऊन तिचीही बाजार किंमत अवाच्या सव्वा वाढली होती. जी जमिन दोनतीन वर्षापुर्वी प्रियंकानी पंधरा लाखाला घेतली होती, तिचे बाजारमूल्य ऐंशी लाख होऊन गेले. सगळे व्यवहार कसे कायदेशीर झालेले आहेत. व्यवहार पतीचा असो किंवा पत्नीचा असो. मग त्यात पतीच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा प्रियंकाने आताच कशाला करावा हरयाणात सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला असून, त्याचाच काही भाग वर्तमानपत्राला मिळाला. त्याचीच भानगड छापली जाणार म्हणून त्यांनी प्रियंकाला प्रश्नावली पाठवलेली होती. त्याची उत्तरे देण्यापेक्षा ही पत्नी ���िथरली व तिने पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करून टाकला. आपण खरेदी केलेल्या जमिनीत घातलेले पैसे आपल्या आजीच्या मिळकतीतून लाभले होते. त्याचा पती वाड्राच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा आला आहे. म्हणजे़च आपल्या पतीचे व्यवहार गफ़लतीचे आहेत, अशी भिती या पतिव्रतेला भेडसावते आहे काय हरयाणात सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला असून, त्याचाच काही भाग वर्तमानपत्राला मिळाला. त्याचीच भानगड छापली जाणार म्हणून त्यांनी प्रियंकाला प्रश्नावली पाठवलेली होती. त्याची उत्तरे देण्यापेक्षा ही पत्नी बिथरली व तिने पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करून टाकला. आपण खरेदी केलेल्या जमिनीत घातलेले पैसे आपल्या आजीच्या मिळकतीतून लाभले होते. त्याचा पती वाड्राच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा आला आहे. म्हणजे़च आपल्या पतीचे व्यवहार गफ़लतीचे आहेत, अशी भिती या पतिव्रतेला भेडसावते आहे काय नसेल तर असा घाईगर्दीने खुलासा देण्याचे काहीही कारण नव्हते. ज्या पतीच्या उचापतीसाठी अख्खी कॉग्रेस गेल्या चार वर्षापासून सति जाते आहे, त्याच पतीला संकटात साथ देण्याची वेळ आल्यावर प्रियंकाने त्याविषयी हात झटकण्याचे कारण काय असावे नसेल तर असा घाईगर्दीने खुलासा देण्याचे काहीही कारण नव्हते. ज्या पतीच्या उचापतीसाठी अख्खी कॉग्रेस गेल्या चार वर्षापासून सति जाते आहे, त्याच पतीला संकटात साथ देण्याची वेळ आल्यावर प्रियंकाने त्याविषयी हात झटकण्याचे कारण काय असावे ही भानगड वाड्राला घेऊन डुबणार असल्याचा सल्ला कोणी प्रियंकाला दिला आहे काय ही भानगड वाड्राला घेऊन डुबणार असल्याचा सल्ला कोणी प्रियंकाला दिला आहे काय यात फ़सलात तर जावई सासुबाईसकट सर्वांना घेऊनच बुडणार; अशी भिती कोणी या खानदानाला घातली आहे काय\nतुम्ही काही लोकांना काही सर्वकाळ फ़सवू शकता आणि सर्व लोकांना काही काळ फ़सवू शकता. पण सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवू शकत नाही. अशी एक प्रसिद्ध उक्ती आहे आणि त्याचाच अनुभव आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या निकटवर्तिय सहकार्‍यांना येऊ लागला आहे. कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी एकेकटे गाठून अनेकांना राजरोस उल्लू बनवले आहे. पण ��ता सर्वच लोक एकत्र येऊन त्यांच्या थापा तपासू लागले आहेत. त्या देवाणघेवाणीत यांच्या भुरटेगिरीचा चेहरा समोर येऊ लागला आहे. तेव्हा आपण चुका केल्याची निर्लज्ज कबुली देण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. कारण आता दूरचे नव्हेतर आपलेच जवळचे केजरीवाल यांच्या थापेबाजीवर सवाल करू लागले आहेत. त्यातून शनिवारी पहाटे या माणसाने आपणही चुका केल्या असून, कांगावा सोडून काम करावे लागेल, अशी कबुली दिलेली आहे. खरे तर पंजाब व गोव्यातही आम आदमी पक्षाचा दारूण पराभव होणार, याची निदान केजरीवाल यांना आधीपासून खात्री होती. पण त्याचे खापर आपल्याच माथी फ़ोडले जाऊ नये, म्हणून त्यांना कांगावा करावा लागत होता. त्यांच्या निकटच्याही काही लोकांना खापर आपल्याच माथी फ़ुटण्याच्या भयाने पछाडले होते. म्हणूनच त्यांनी नेहमीप्रमाणे कांगावा करण्याचाच पवित्रा घेतला होता. पण असे कांगावे दिल्लीच्या सामान्य जनतेसमोर चालून गेले, तरी घरच्या वा पक्षातल्याच लोकांपुढे चालणार नव्हते. अशाच निकटवर्तियांनी मानगुट पकडल्यानंतर आपणही चुकतो, असा नवा साक्षात्कार या अवतार पुरूषाला झालेला आहे. म्हणून तर दिल्ली महापालिकेचे निकाल लागल्यानंतर तात्काळ मतदान यंत्राच्या गडबडीचे निदान केलेल्यांनी, आता कांगावा सोडून काम करावे लागेल असे जाहिरपणे सांगितले आहे. याचा अर्थ गेली दोन वर्षे निव्वळ कांगावा चालू होता, इतकाच निघतो.\nदिल्ली महापालिकांचे निकाल लागण्यापर्यंत किंवा पंजाब गोव्याच्या प्रचारापासून सतत केजरीवाल किंवा त्यांचे निकटवर्तिय एकच जपमाळ ओढत होते. आजवर देशात कुठल्याही सरकारने सत्तर वर्षात जितके काम केले नाही, तितके आम आदमी पक्षाच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यात किंचीतही तथ्य असते तरी भाजपा दिल्लीत पालिकेमध्ये इतके मोठे यश मिळवू शकला नसता. कारण आपच्या अशा अपुर्व कामाच्या विरोधात भाजपाने दाखवलेला नाकर्तेपणा कुठल्याही कारणास्तव आकर्षक नव्हता. तरीही दिल्लीकर भाजपाला इतकी मते देऊन गेला, म्हणजेच सवाल भाजपाच्या कर्तॄत्वाचा नसून आपच्या दिवाळखोरीचा होता. केजरीवाल यांनी इतके अराजक माजवले होते, की त्याच्या तुलनेत भाजपाचा पालिकेतील गैरकारभारही सामान्य दिल्लीकराला सुविधा वाटत होती. ती गमावण्याच्या भयामुळे त्या मतदाराने केजरीवाल यांच्याकडे पाठ फ़िर���ली होती. पण ते सत्य पत्करण्याचा वा मान्य करण्याचा प्रामाणिकपणा या माणसाकडे नव्हता, की त्याच्या सहकार्‍यांमध्ये नव्हता. म्हणून त्यांनी मतदान यंत्राचा कांगावा सुरू केला होता. महिनाभर त्यात अनेकजणांची दिशाभूलही झाली. पण गल्लीबोळात वावरणारे व लोकंशी संवाद करणारे आपचेच कार्यकर्ते इतका धादांत खोटेपणा स्विकारू शकत नव्हते. ज्या लोकांमध्ये कार्यकर्ता वावरतो, त्या लोकांनाच खोटारडा संबोधण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकत नाही. कारण हा कार्यकर्ता लोकांमध्ये रहातो आणि त्यातून त्याची सुटका नसते. तो केजरीवाल यांच्याप्रमाणे सुरक्षेच्या बंदोबस्तामध्ये आलिशान सरकारी बंगल्यात वास्तव्य करीत नाही. म्हणूनच लोकांनी आपल्या पक्षाला व केजरीवाल यांच्या कांगाव्याला नाकारले, हे कार्यकर्त्याला ठाऊक होते. त्याचाच उदगार नंतरच्या बैठकीत झाला आणि या कांगावखोर महापुरूषाचा मुखवटा गळून पडला आहे.\nज्या बळावर केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून चैन मौज करीत आहेत आणि देशाच्या पंतप्रधानालाही आव्हान देण्याची नाटके करीत आहेत, त्याच दिल्लीच्या बहूमताला ग्रहण लागले आहे. ज्या आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे, त्यांनीच आपल्या नेत्याला जाब विचारण्यास आरंभ केला आहे. कारण त्याला केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद वा पोरकट आरोपांच्या आतषबाजीपेक्षाही आपल्या आमदारकीची फ़िकीर असते. नेत्याच्या फ़ुशारकीसाठी अशा आमदारांचे पाठबळ आवश्यक असते. पण त्या फ़ुशारकीवर आमदारकी मिळायला हवी आणि टिकायला हवी. ज्याप्रकारे महापालिकेचे मतदान झाले आहे, त्याकडे बघता आम आदमी पक्षाच्या ६७ आमदारापैकी ५० आमदारांना मतदाराने नाकारल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळेच कालपर्यंत नेत्याचा जयघोष करणार्‍या आमदारांचा धीर सुटला आहे. त्यांनीच अरविंद केजरीवाल व अन्य पक्षनेत्यांना धारेवर धरण्याचा पवित्रा घेतला आहे. तिथे मग केजरीवाल यांना एका गोष्टीचा साक्षात्कार झाला. सामान्य जनतेला उल्लू बनवणे सोपे असले, तरी आपल्या पाठीशी ठामपणे दिर्घकाळ उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना मुर्ख बनवणे घातक असते. ज्या चांगल्या कामाचा हवाला देऊन मते मागितली होती, तीच कामे झाली नव्हती, हे कार्यकर्त्यालाही पक्के ठाऊक होते. म्हणूनच तो आता विभागातल्या मतदाराचा प्रतिनिधी म्हणून केजरीवालना जाब विचा��ायला पुढे आलेला आहे. परदेशी वृत्तपत्रात पत्राकाराला खिशात टाकून कौतुकाचे लेख छापून आणणे सोपे आहे. पण जे अनुभवास येत नाही, त्या सुविधा या मुख्यमंत्र्याने केल्याचे स्थानिक मतदाराने कसे मान्य करावे त्याच मतदाराने धडा शिकवला आहे आणि तो शिकायला केजरीवाल तयार नसतील, तरी आमदारकी टिकवायला उत्सुक असलेले आमदार मात्र त्यातला धडा नेमका शिकले आहेत. त्यांनीच कांगावखोरीचा बुरखा फ़ाडून टाकला आहे.\nआमच्याकडूनही चुका झाल्या. आम्हाला मतदाराने नाकारले आहे. म्हणूनच पळवाट शोधून वा कांगावा करून उपयोग नाही, तर काम करावे लागेल; असे शनिवारच्या वक्तव्यात केजरीवाल यांनी कबुल केले आहे. पण चुका कोणत्या त्याचा कुठलाही खुलासा केलेला नाही. त्या चुका शेकड्यांनी आहेत आणि त्याची गणती एका लेखातून होऊ शकत नाही. केजरीवाल किती भुरटा माणूस आहे त्याची साक्ष ताज्या वक्तव्यातही मिळते. चुका झाल्या म्हणताना कोणत्या चुका, त्याचा ओझरताही उल्लेख नाही. कारण त्या चुका कारभारातल्या नाहीत, तर राजकीय आहेत आणि त्या करण्याच्या हव्यासातून राज्यकारभाराचा विचका उडालेला आहे. चुका संगतवार सांगायच्या तर त्या करण्याची कारणेही द्यावी लागतील. त्यामागची प्रेरणाही सांगावी लागेल आणि त्यात आपला उरलासुरला चेहराही विस्कटून जाईल, याची या भामट्याला खात्री आहे. म्हणूनच नुसता चुकांचा उल्लेख करून बाकीच्या तपशीलाकडे पाठ फ़िरवलेली आहे. आजही दिल्लीकर पुर्वी इतकाच मुर्ख व भाबडा असल्याची खात्री किती असावी चुक झाली माफ़ करा, म्हणून विषय संपवण्याची घाई या वक्तव्यातून लपून रहात नाही. सर्व खोटे उघडे पडल्यावरही खोटे बोलण्य़ाचा वा लोकांची दिशाभूल करण्याचा हव्यास संपलेला नाही. चुका कोणाकडूनही होतात. त्यासाठी लोक कोणाला फ़ाशी देत नाहीत. प्रसंगी माफ़ही करतात. पण ज्या चुका जाणिवपुर्वक करून जनतेची दिशाभूल करण्याचा अट्टाहास केला जातो, त्याला लोक माफ़ करत नाहीत. केजरीवाल असा सवयीचा थापाड्या व लबाड माणुस आहे. म्हणूनच आता समोर येऊन उभे ठाकलेले संकट इतक्या सहजासहजी निकालात निघणारे नाही. जवळपास शून्यातून नवी सुरूवात करावी लागेल आणि त्यासाठी सर्व अधिकार व सत्तापदांवरून बाजूला होण्याची हिंमत करावी लागेल. त्याचा मागमूस कुठे दिसतो आहे काय\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\n२००४ सालची गोष्ट आहे. साप्ताहिक ‘म���र्मिक’मध्ये मी एक लेखमाला लिहीत होतो. दोन महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणुका संपल्या होत्या आणि त्यात भाजपाप्रणि्त एनडीएने सत्ता गमावलेली होती. त्याचे निकाल अभ्यासून राज्य विधानसभा निवडणुकीत काय स्थिती होऊ शकेल, त्याचे विश्लेषण मी या लेखमालेतून करत होतो. लोकसभेचे निकाल असले तरी त्यात विधानसभा मतदारसंघाच्या अनुसार आकडेवारी उपलब्ध होती. सहाजिकच माझ्या अभ्यासानुसार शिवसेना भाजपा युतीला कुठल्या जागा जिंकणे सहज शक्य आहे आणि कुठे मेहनत करावी लागेल, असा एकूण विषय होता. त्यातले तीन लेख प्रसिद्ध झाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पुढे लेख थांबवण्याचे कार्यकारी संपादक वसंत सोपारकरांना सांगितले. मलाही त्यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले. लेख युतीला पुरक असूनही त्यांनी थांबवण्याचे कारण मला कळलेले नव्हते. जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी खुलासा केला. पण मला तो तेव्हा पटलेला नव्हता. आता मात्र बाळासाहेब किती दुरदर्शी होते, त्याचा अंदाज येतो. त्यांना माझे लेख व विश्लेषण आवडले होते. पण युतीमधले बहुतेक नेते कार्यकर्ते त्यापासून काही धडा घेतील, याची त्यांना अजिबात खात्री नव्हती. म्हणूनच ते म्हणाले, ‘यातून कॉग्रेसला कुठे दुबळे आहोत हे कळून तो पक्ष शहाणा होईल आणि आपले (युतीचे) लोक काहीही धडा घेण्याची शक्यता नाही. म्हणूनच शत्रूला सावध करू नकोस’. त्यानंतर मी अन्यत्र असे विषय लिहीत राहिलो. पण एक गोष्ट लक्षात आली, की शिवसेनेत निवडणुका कशा जिंकतात वा कशामुळे गमावतात, त्याचा अभ्यास होत नाही. हे मान्य करावे लागले. अशा स्थितीत गेल्या आठवड्यात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांची भेट झाली आणि आणखी एक धक्का बसला. हा माणूस त्याच विषयाचा अभ्यासक असल्याचे कळले. मग त्याचा उपयोग शिवसेना कशाला करीत नाही, त्याचा धक्का बसला.\nएका समारंभाच्या निमीत्ताने शिवतारे यांची भेट झाली आणि अल्पावधीसाठी राजकीय चर्चा झाली. त्यात आपोआपच उत्तरप्रदेशातील भाजपाच्या अपुर्व विजयाचा विषय आला. तेव्हा शिवतारे यांनी खिशातले घडी घातल्याने च्रुरगाळलेले काही कागद काढून मला बारीकसारीक तपशील समजावण्याचा प्रयास केला. अर्थात त्यातला बराचसा तपशील मलाही अभ्यासक असल्याने आधीच ठाऊक होता. पण असा बारकाईने निवडणूकांचा अभ्यास एका शिवसेना नेत्याकडून मला अपेक्षित नव्हता. उत्तरप्रदेशात भाजपा कशामुळे इतके मोठे दैदिप्यमान यश मिळवू शकला त्याचे सुक्ष्म बारकावे सहसा माध्यमातून समोर आणले गेलेले नाहीत. त्यात त्या राज्यातील जातिनिहाय लोकसंख्या, कुठले समाज घटक भाजपाच्या कडव्या विरोधात आहेत त्याचे सुक्ष्म बारकावे सहसा माध्यमातून समोर आणले गेलेले नाहीत. त्यात त्या राज्यातील जातिनिहाय लोकसंख्या, कुठले समाज घटक भाजपाच्या कडव्या विरोधात आहेत त्यांचे एकूण मतदारसंख्येतील प्रमाण काय आहे त्यांचे एकूण मतदारसंख्येतील प्रमाण काय आहे कुठल्या गटांना आपल्या सोबत जोडून घेता येईल कुठल्या गटांना आपल्या सोबत जोडून घेता येईल कुठल्या समाजघटकांचे कुठले पक्ष व नेते आहेत कुठल्या समाजघटकांचे कुठले पक्ष व नेते आहेत असा बारीकसारीक अभ्यास करून अमित शहांनी उत्तरप्रदेशची रणनिती आखलेली होती. मग त्यानुसार मित्र जोडले आणि त्यानुसारच तिकीटवाटप केलेले होते. इतके झाल्यावर सरासरी मतदानाचे प्रमाण किती आहे आणि त्यात किती भर टाकली तर चित्र पलटू शकते, त्याचे समिकरण मांडले गेले. थोडक्यात कुठलीही निवडणूक आपले समिकरण मांडून कशी जिंकावी, त्याचा वस्तुपाठच तिथे लिहीला गेला आहे. त्यात आपल्या दुबळेपणाचा अंदाज व आपल्या विरोधकांच्या बलस्थानाचाही अभ्यास केलेला होता. हा सगळा तपशील शिवतारे या शिवसैनिकाने कुठून मिळवला व कधी समजून घेतला, ते मला ठाऊक नाही. पण ज्याच्यापाशी इतकी कुशाग्र समज आहे, त्याचा वापर शिवसेनेने आजवर कशाला केला नाही, असा प्रश्न मला पडला. कारण तो केला गेला असता, तर स्थानिक निवडणुकीत सेनेला चौथ्या क्रमांकावर जाण्याची गरज भासली नसती.\nमाझ्या माहितीप्रमाणे विजय शिवतारे हा माणूस खुप उशिरा शिवसेनेत आलेला आहे. त्याने पुरंदर हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकून दिला आहे. १९७२ पासून समाजवादी वा जनता पक्षीय पकड असलेली ही जागा आहे. त्या काळात शिवतारे राजकारणातही नव्हते. जवळपास एकविसाव्या शतकाच्या आरंभी हा माणुस राजकारणात आला आणि राष्ट्रवादीमधून त्याने आपली कारकिर्द सुरू केली. पण तिथे अजितदादांच्या समोर अन्य कोणाला किंमत नसल्याने, लौकरच पर्याय म्हणून शिवतारे यांनी सेनेचा आश्रय घेतला. तिथे आल्यानंतर त्यांनी २००९ सालात हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकून दिला. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत तिथे सेनेचा भगवा कायम फ़डकवत ठेव���ा आहे. त्या संदर्भात त्यांनी मला एक वेगळी गोष्ट कथन केली. नंतरच्या प्रत्येक मतदानात त्यांनी आपली मतसंख्या आणि टक्केवारी वाढवत नेलेली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या भागात उत्तम काम केले ही बाब नक्कीच आहे. पण निवडणुका नुसत्या काम केल्याने जिंकता येत नाहीत. तर त्यासाठी पक्की रणनिती अगत्याची असते. त्याची तयारी हा माणूस नक्की करत असणार. मतदान केंद्रापासून वेळोवेळी संघटनात्मक उभारणीला प्राधान्य असते. त्याची काळजी घेतली नसेल तर लागोपाठ विजय संपादन करणे सोपे नसते. त्यांच्याशी बोलताना याची जाणिव झाली. १९९० पासून शिवसेना विधानसभेतील प्रमुख पक्ष बनून गेली. पण प्रत्येकवेळी कमीअधिक झालेल्या आमदार संख्येचा अभ्यास करून रणनिती आखली जायला हवी, असा त्यांचा मुद्दा होता. माझ्यासारख्या अभ्यासकानेही त्याचा कधी विचार केला नव्हता. म्हणजे असे, की १९९० सालात सेनेचे ५४ आमदार निवडून आले. मग १९९५ सालात ७४ झाले. पण आधीचे सर्व ५४ पुन्हा जिंकले नव्हते. त्यापैकी किती जागा टिकल्या व गेल्या त्या कशामुळे गमावल्या त्याचा अभ्यास आवश्यक असल्याची बाजू माझ्या कधीच लक्षात आली नव्हती.\nज्या जागा वारंवार व सातत्याने एखादा पक्ष जिंकत असतो, तेव्हाच त्याच्यासाठी तो बालेकिल्ला होऊन जातो. अशा जागा जितक्या अधिक तितकी पक्षाची जनतेतील मान्यता व पाठबळ अधिक हक्काचे असते. म्हणूनच कोण असे स्थान जनतेत संपादन करतो आणि पक्षाला बालेकिल्ला उभारून देतो, त्याला प्राधान्य असायला हवे. तर पक्षाचा पाया भक्कम होत जातो आणि पर्यायाने तिथला विरोधक दुबळा होऊन जातो. शिवतारे यांच्या बाबतीत त्यांनी निदान आपल्या मतदारसंघात अशी संघटना उभी केलेली असावी, किंवा मतदान केंद्राच्या पातळीवार तटबंदी भक्कम केलेली असावी. त्या विषयात जाण्य़ाची गरज नाही. त्यापेक्षा त्यांचा निवडणूकविषयक हा अभ्यास शिवसेना आपल्या रणनिती आखण्यात कशाला वापरत नाही, याचे मला नवल वाटले. यातली पहिली गोष्ट म्हणजे शिवतारे हा ग्रामिण भागातून उदयास आलेला नेता आहे आणि त्याला ग्रामीण जनतेचे प्रश्न समस्या नेमक्या ठाऊक आहेत. विरोधात असतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघात सरकारच्या योजनांचा वापर करून घेत मिळवलेला जनतेचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आपल्यासह पक्षाचा पाया परिसरात कसा भक्कम करावा, त्याची या माणसाल�� जाण आहेच. पण त्याच्याही पलिकडे राज्यव्यापी निवडणूका जिंकण्यामागची आजची यंत्रणा कशी असली पाहिजे, त्याचेही या माणसाला पक्के ज्ञान आहे. उत्तरप्रदेशात अमित शहा वा भाजपाने योजलेल्या रणनितीचा असा अभ्यास, अन्य कुठल्या विरोधकाने केलेला मला तरी बघायला मिळालेला नाही वा वाचनात आलेला नाही. अमित शहांनी भाजपात अशा लोकांचा एक गटच तयार केलेला असून, त्यांच्या यंत्रणेमार्फ़त निवडणूका पक्षासाठी सोप्या करून टाकलेल्या आहेत. त्यात अन्य नेते वा स्थानिक नेतेही ढवळाढवळ करू शकत नाहीत. हेच भाजपाच्या लागोपाठच्या यशाचे खरे रहस्य आहे.\nभाजपाची निवडणूक यंत्रणा वा आयोजन, रणनिती याचा तपशील शिवतारे यांनी कुठून वा कशासाठी मिळवला, ते मला ठाऊक नाही. पण त्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे, यात शंका नाही. कदाचित भाजपाच्याही महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनी तितका अभ्यास केला नसावा. मग सवाल इतकाच, की या शिलेदाराचा वापर शिवसेना पक्षप्रमुखांनी मुंबई महापालिका वा अन्य जिल्हा परिषद निवडणूकीत कशाला करून घेतलेला नाही की शिवतारे नावाचा आपलाच एक खंदा कार्यकर्ता इतका अभ्यासू आहे व त्याच्यापाशी निवडणूका जिंकण्याचे तंत्र सज्ज आहे, याचाच थांगपत्ता सेना नेतृत्वाला लागलेला नाही की शिवतारे नावाचा आपलाच एक खंदा कार्यकर्ता इतका अभ्यासू आहे व त्याच्यापाशी निवडणूका जिंकण्याचे तंत्र सज्ज आहे, याचाच थांगपत्ता सेना नेतृत्वाला लागलेला नाही उत्तरप्रदेश वा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची अशी अयारी भाजपा सहा महिने आधीपासून करत होता आणि त्यात शिवतारे यांच्यासारखे कित्येकजण दिर्घकाळ गुंतलेले होते. प्रचाराचे फ़लक वा जाहिरातीच्या घोषणा या खुप नंतरच्या गोष्टी असतात. आधी पाया घालावा लागतो आणि तो कसा घालावा, याविषयीचा अभ्यास शिवतारे यांच्या बोलण्यातून समोर आला. अर्थात कदाचित उत्तरप्रदेशचे निकाल लागण्यापुर्वी त्यांनाही हे तपशील माहिती नसू शकतील. कदाचित ठाऊक असल्यास त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेले असूनही त्याची दखल घेतली गेली नसेल. पण नुकसान पक्षाचेच झाले आहे. आपल्यापाशी असलेल्या कुशल खेळाडू वा रणनितीकाराला आळशी बसवून ठेवण्याने, त्याचे नव्हेतर पक्षाचे नुकसान होत असते. पुढल्या काळात शिवसेना-भाजपा युतीला राजकारणात भविष्य नाही. आताच सत्तेत भागी असून दोघातू�� विस्तव जात नाही आणि पुढल्या काळात भाजपाशीच सेनेला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यात कॉग्रेस वा राष्ट्रवादी हे पक्ष लयास जायचे आहेत. अशावेळी भाजपाशी लढताना जुन्या पद्धतीने वा कालबाह्य रणनितीने लढता येणार नाही. भाजपाने जी विजयाची रणनिती बनवलेली आहे, तिचाच अवलंब करण्याला पर्याय नाही.\n२०१४ पर्यंत ज्या बंगालमध्ये भाजपा स्वबळावर एकही आमदार निवडून आणू शकत नव्हता, तिथे आज ममताला तोच पक्ष आव्हान देऊ लागला आहे. ओडिशात तर युती तुटल्यावर नविन पटनाईकसमोर भाजपाला आपले पाय रोवूनही उभे रहाणे अशक्य झाले होते. अशा दोन्ही राज्यात आज तीन वर्षात अमित शहांनी मुसंडी मारून दाखवली आहे. शून्यातून तिथे पक्षाचे संघटन उभे केले आहे. ओडिशा बंगालमध्ये कॉग्रेस डाव्यांना मागे टाकून भाजपाने दुसर्‍या क्रमांकाची मते स्थानिक मतदानात मिळवली आहेत. त्याचे श्रेय अर्थातच अमित शहांना जाते. पण ते श्रेय व्यक्तीचे नसून त्यांच्या रणनितीचे आहे. त्यामागच्या सज्जतेला आहे. म्हणूनच भाजपाशी लढत म्हणजे त्याच रणनितीशी लढत देण्याखेरीज पर्याय नाही. सवाल इतकाच उरतो, की त्यासाठी शिवसेना कितीशी सज्ज आहे तर अलिकडे सेनेला मुंबईतही भाजपाला रोखता आलेले नाही. भाजपा आताच मुंबईच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला तुल्यबळ पक्ष झाला आहे. सेनेला भाजपाच्या नव्या रणनितीची टक्कर देत्ता आली नाही. कारण सेनेला भाजपाची रणनितीच ओळखता आली नव्हती. ती रणनिती ज्याला ठाऊक आहे असा कोणी शिवसेनेत असू शकेल, ही माझी तरी अपेक्षा नव्हती. म्हणून शिवतारे यांच्याशी झालेल्या गप्पांनी मला थक्क केले. कारण हा माणूस अभ्यासू आहे आणि त्याच्यापाशी पर्यायी रणनितीची जाण आहे. शिवसेनेने त्यालाच कामाला जुंपले, तर भाजपासाठी शिवसेना हे खरेच आव्हान होऊ शकेल. पुढला काळ राज्यातले राजकारण सेना व भाजपा यांच्यातच विभागले जाणार असेल, तर त्याला पर्याय नाही. शिवाय सेनेतील बहुतांश नेते मुंबईचे वा शहरी आहेत, तर शिवतारे हा अस्सल ग्रामीण भागातून उदयास आलेला कार्यकर्ता आहे. कदाचित त्यातून शिवसेनेचे नवे ग्रामीण नेतृत्वही बाळसे धरू शकेल. भाजपाच्या ग्रामिण नेतृत्वाला ते खरे आव्हान ठरू शकेल.\nअमित शहांनी भाजपाची नवी घडी बसवली असे मानले जाते. पण वास्तवात त्यांनी पक्षाच्या संघटनेला आता एक निवडणूका जिंकून देणारी एक अजस्त्र यंत्रणा बनवले आहे. त्यात विविध कार्यकर्त्यांच्या गुणवत्ता, कुशलता व योग्यतेचा नेमका वापर करून घेण्याची सुविधा केलेली आहे. मोदी हा त्यातला चेहरा आहे. संघटना नियंत्रित करणारे अमित शहा आहेत. विविध आघाडीवर प्रचाराची लढाई संभाळणारे लोक आहेत. त्याच्याही मागे रणनितीकार व त्यांना लागणारा तपशील गोळा करणारे कार्यकर्ते आहेत. मतदाराला नेमका लक्ष्य करणारी रणनिती, हे भाजपाचे बलस्थान झालेले आहे. त्याच्याशीच थेट टक्कर घेऊ शकणारी तशी वा पर्यायी रणनिती, हेच भाजपाला उत्तर असू शकते. योगायोगाने तसा विचार करू शकणारा माणूस शिवसेनेत असेल, तर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. कदाचित असे अनेक शिवतारे संघटनेत असून सुद्धा नजरेत आलेले नसतील. त्यांना शोधून कामाला जुंपणे व योग्य जबाबदार्‍या सोपवून, पुढल्या काही वर्षाची राज्यव्यापी सिद्धता करणे, सेनेला लाभदायक ठरू शकेल. अशी माणसे वा कार्यकर्ते आपल्या गोटात असण्याला भाग्य लागते. सेना नेतृत्वाने असे दुर्लक्षित ‘शिव’तारे शोधुन त्यांच्यावर जबाबदार्‍या सोपवल्या, तर भाजपा हे मोठे आव्हान असू शकत नाही. नुसत्या शाब्दिक कसरती करून लोकांचे लक्ष वेधण्यापेक्षा निवडणुकीतील विजयाचे लक्ष्य वेधणे निर्णायक असते. भाजपाला त्यामध्ये पराभूत करायचे आव्हान आज सेनेसमोर आहे. ते आव्हान वाटते तितके सोपे नाही. पण अशक्यप्राय सुद्धा नाही. आपल्यापाशी असलेली साधने व संख्याबळ यांचा कुशलतेने उपयोग करण्यालाच तर गनिमी कावा म्हणतात. ज्यांना तो कळू शकतो, त्यांना आत्मसात करता येतो. जग विजयासमोर विजेत्यासमोर झुकत असते, इतके लक्षात घेतले तर ‘शिव’तारे त्याला कोण मारे, ह्याचा अर्थ अधिक समजावण्याची गरज नाही.\nविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकप्रिय अभिनेता विनोद खन्ना याचे कर्करोगाच्या बाधेने निधन झाले. त्याविषयी त्या काळातील पिढीने अश्रू ढाळले आहेत. आजच्या माध्यमांनीही त्याच्या चढत्या काळाच्या कहाण्य़ा सांगून आठवणी जागवल्या आहेत. मात्र त्याच्याच पेशातील आजच्या पिढीला या माजी महान अभिनेत्याच्या निधनाचे दु:ख झालेले नसावे. अन्यथा तशी प्रतिक्रीया उमटली असती. आजच्या पिढीतील सुपरस्टार वा नावाजलेले अभिनेते जुन्या पिढीची किती कदर करतात, ते अनेकदा अनुभवास आलेलेच आहे. सहाजिकच त्यापैकी कोणी अगत्याने विनोदच्या अंत्यविधीला हजेरी लावावी, अशी अपेक्षा करता येणार नाही. कारण जे क्षेत्रच देखाव्याचे आणि भ्रामक आहे, तिथे पाठ वळल्यानंतर कोणाविषयी आस्था दाखवण्याची अपेक्षा बाळगणेच चुक असते. कलाकार हा संवेदनाशील असतो, किंवा सृजनशील असतो, असल्या भंपक कल्पना माध्यमांनी सामान्य लोकांच्या मनात भरवलेल्या असतात. वास्तवात तोही एक पेशा असून, तेही मातीचेच बनलेले लोक असतात. पेशामुळे त्यांना असे उच्चस्थानी बसवलेले असते. त्यांच्याकडून कुठल्याही महान माणुसकीची अपेक्षा करणेच गैरलागू आहे. पण विनोदचा समकालीन कलावंत, ॠषीकपूरला हे मान्य नसावे. अन्यथा त्याने अशा कोरडेपणाविषयी जाहिर तक्रार केली नसती. विनोदच्या अंत्ययात्रेला वा अंत्यदर्शनाला नव्या पिढीचे कोणी नावाजलेले कलाकार दिसले नाहीत, म्हणुन ॠषीने शिव्याशाप दिलेले आहेत. ट्वीटच्या माध्यमातून त्याने नव्या सुपरस्टार लोकांची हजामत केलेली आहे. या नव्या कलाकारांच्या संवेदनाशून्य वागण्यावर कोरडे ओढले आहेत. ह्या अनुभवातून गेल्यावर यातला कोणी आपल्यालाही खांदा द्यायला येणार नाही, अशी व्यथाही त्याने बोलून दाखवली आहे. मग ॠषी कुठल्या जमान्यात जगतो अशी शंका येते. कारण आजकाल अमानुषता हीच माणूसकी झाल्याचे त्याला ठाऊकच नाही काय\nविनोद खन्नाच्या मृत्यूने आजचे कलाकार व चित्रसृष्टी विचलीत व्हावी, अशी या जाणत्या अभिनेत्याची अपेक्षा आहे. त्याचेही काही कारण असावे. आपल्या बालपणी पिता राज कपूर वा चुलता शम्मी कपूर यांच्यासह एकूण चित्रसृष्टी राष्ट्रप्रेम वा राष्ट्रद्रोहाच्या ज्या कल्पना घेऊन जगली वागली, त्याच्या जमान्यात ॠषी अजून रमला असावा. अन्यथा त्याने अशी अपेक्षा कशी केली असती पन्नास साठ वर्षापुर्वी देशाच्या हिताला कुठेही धक्का लागला, मग भारतीय कलाक्षेत्र रस्त्यावर येई आणि सैनिकांच़्या समर्थनाला उभे रहात असे. देशविरोधी शब्द कुठे उच्चारला गेला, तर त्याचा निषेध करायला हे कलाकार जनतेच्या सोबत येऊन उभे रहात. चिनी युद्धाने विचलीत झालेल्या कलाजगताने पंतप्रधान नेहरूंच्या डोळ्यात अश्रू येतील असे अजरामर गीत सादर केले होते. त्या बालपणात ॠषी रममाण होऊन गेलेला असावा. त्याला आज कलेची व संवेदनशीलतेची बदलून गेलेली व्याख्याच ठाऊक नसावी. आजकाल देशाच्या शत्रूंना कवटाळणे, त्यांच्या गळ्यात गळे घालून, भारतीय सैनिकांच्या हत्याकांडावि��यी तटस्थ रहाण्याला संवेदनाशीलता म्हणतात, याचा थांगपत्ता याला लागलेला नसावा. तिकडे सीमेवर सैनिकांच्या माना कापल्या जातात आणि विद्यापीठ परिसरात भारताचे तुकडे होण्याचे नवस केले जातात. त्यांची पाठ थोपटण्याला आजकाल राष्ट्रप्रेम संबोधले जाते. अशा माणुसकी व संवेदनशील युगामध्ये आपलाच कोणी जुनाजाणता सहकारी मृत्यूमुखी पडला असेल, तर त्याला श्रद्धांजली वहायला जाण्यात कुठली आली माणूसकी पन्नास साठ वर्षापुर्वी देशाच्या हिताला कुठेही धक्का लागला, मग भारतीय कलाक्षेत्र रस्त्यावर येई आणि सैनिकांच़्या समर्थनाला उभे रहात असे. देशविरोधी शब्द कुठे उच्चारला गेला, तर त्याचा निषेध करायला हे कलाकार जनतेच्या सोबत येऊन उभे रहात. चिनी युद्धाने विचलीत झालेल्या कलाजगताने पंतप्रधान नेहरूंच्या डोळ्यात अश्रू येतील असे अजरामर गीत सादर केले होते. त्या बालपणात ॠषी रममाण होऊन गेलेला असावा. त्याला आज कलेची व संवेदनशीलतेची बदलून गेलेली व्याख्याच ठाऊक नसावी. आजकाल देशाच्या शत्रूंना कवटाळणे, त्यांच्या गळ्यात गळे घालून, भारतीय सैनिकांच्या हत्याकांडाविषयी तटस्थ रहाण्याला संवेदनाशीलता म्हणतात, याचा थांगपत्ता याला लागलेला नसावा. तिकडे सीमेवर सैनिकांच्या माना कापल्या जातात आणि विद्यापीठ परिसरात भारताचे तुकडे होण्याचे नवस केले जातात. त्यांची पाठ थोपटण्याला आजकाल राष्ट्रप्रेम संबोधले जाते. अशा माणुसकी व संवेदनशील युगामध्ये आपलाच कोणी जुनाजाणता सहकारी मृत्यूमुखी पडला असेल, तर त्याला श्रद्धांजली वहायला जाण्यात कुठली आली माणूसकी त्यापेक्षा कुठे दंगल हाणामारीत सामान्य मुस्लिम मारला गेला, म्हणून गळा काढायला रस्त्यावर येण्यातून माणूसकीचे प्रदर्शन होत असते. दादरी वा अलवारच्या घटनेसाठी अश्रू ढाळण्याला माणुसकी म्हणतात, नंतर कुठल्या रंगीत पार्टीला हजेरी लावून मौजही करायची मोकळीक असते.\nकोण कुठला विनोद खन्ना त्याला रोगबाधा झाली आणि निसर्गक्रमाने तो मरण पावला. त्याचे इतके कौतुक कसले त्याला रोगबाधा झाली आणि निसर्गक्रमाने तो मरण पावला. त्याचे इतके कौतुक कसले त्यापेक्षा भारताला शिव्याशाप देणारे वा भारतीय सैनिकांचे जीव घेणारे पाकिस्तानी असतील, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याला संवेदनशीलता म्हटले जाते आजकाल त्यापेक्षा भारताला शिव्य��शाप देणारे वा भारतीय सैनिकांचे जीव घेणारे पाकिस्तानी असतील, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याला संवेदनशीलता म्हटले जाते आजकाल किती कलाकार करण जोहरच्या त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरक्षा मिळावी म्हणून मैदानात उतरले होते, आठवते किती कलाकार करण जोहरच्या त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरक्षा मिळावी म्हणून मैदानात उतरले होते, आठवते ते चित्रपटाचे अविष्कार स्वातंत्र्य नव्हते. त्या चित्रपट कथेविषयी कोणाला आक्षेप नव्हता. त्यामध्ये कोणा पाकिस्तानी कलावंताला संधी दिली म्हणून आक्षेप होता. जो देश सतत भारतामध्ये हिंसाचार घडवून आणतो, शेकडो निरपराधांचे हकनाक बळी घेणारे घातपात घडवतो, त्याचाही निषेध करायला जे लोक राजी नसतात, त्यांना कलाकार म्हणतात. ते पाकिस्तानी असले तरी कलाकार असतात आणि अशा कलाकारांना भारतात संधी देणे, ही माणूसकी असते. तीच संवेदनशीलता असते. त्यापायी मारल्या जाणार्‍या सैनिकांच्या जीवाला कवडीचे मोल नसते आणि त्यामुळे उध्वस्त होणार्‍या त्यांच्या कुटुंबाची किंमत शून्य असते. हे हिशोब ज्यांना मांडता येतात व पटवून देता येतात, त्यांनाच संवेदनशील कलाकार मानले जाते आज या देशात ते चित्रपटाचे अविष्कार स्वातंत्र्य नव्हते. त्या चित्रपट कथेविषयी कोणाला आक्षेप नव्हता. त्यामध्ये कोणा पाकिस्तानी कलावंताला संधी दिली म्हणून आक्षेप होता. जो देश सतत भारतामध्ये हिंसाचार घडवून आणतो, शेकडो निरपराधांचे हकनाक बळी घेणारे घातपात घडवतो, त्याचाही निषेध करायला जे लोक राजी नसतात, त्यांना कलाकार म्हणतात. ते पाकिस्तानी असले तरी कलाकार असतात आणि अशा कलाकारांना भारतात संधी देणे, ही माणूसकी असते. तीच संवेदनशीलता असते. त्यापायी मारल्या जाणार्‍या सैनिकांच्या जीवाला कवडीचे मोल नसते आणि त्यामुळे उध्वस्त होणार्‍या त्यांच्या कुटुंबाची किंमत शून्य असते. हे हिशोब ज्यांना मांडता येतात व पटवून देता येतात, त्यांनाच संवेदनशील कलाकार मानले जाते आज या देशात अशा देशात कलाकार म्हणून मान्यता हवी असेल आणि मेल्यावर कोणी खांद्या द्यावा असे वाटत असेल, तर देशाविषयी कमालीची तुच्छता अंगी बाणवावी लागेल. ज्यांना देशाविषयी काही आस्था नाही, त्यांना विनोद खन्ना नावाच्या आपल्याच दिवंगत सहकार्‍याविषयी कुठली आपुलकी असू शकते अशा देशात कलाकार म्ह��ून मान्यता हवी असेल आणि मेल्यावर कोणी खांद्या द्यावा असे वाटत असेल, तर देशाविषयी कमालीची तुच्छता अंगी बाणवावी लागेल. ज्यांना देशाविषयी काही आस्था नाही, त्यांना विनोद खन्ना नावाच्या आपल्याच दिवंगत सहकार्‍याविषयी कुठली आपुलकी असू शकते त्याच्या अंत्यविधीत हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली म्हणून कुठला मोठा गल्ला गोळा होणार आहे त्याच्या अंत्यविधीत हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली म्हणून कुठला मोठा गल्ला गोळा होणार आहे जितके नामवंत करण जोहर वा शाहरुखच्या चित्रपटातील पाक कलावंतांच्या हक्कासाठी पुढे सरसावले होते, त्यापैकी कितीजण विनोदचे अखेरचे दर्शन घ्यायला आले होते जितके नामवंत करण जोहर वा शाहरुखच्या चित्रपटातील पाक कलावंतांच्या हक्कासाठी पुढे सरसावले होते, त्यापैकी कितीजण विनोदचे अखेरचे दर्शन घ्यायला आले होते ॠषीभाई कुठल्या जमान्यात आहात\nआदल्या रात्री तमाम नावाजलेले कलाकार प्रियंका चोप्राच्या रंगीत आलिशान पार्टीत हजर होते. त्यात बहुतेक आजच्या ख्यातनाम कलाकारांचा भरणा होता. त्यापैकी बहुतांश कलाकार वरळीच्या स्मशानभूमीत बेपत्ता असल्याने ॠषीकपू्र बेचैन झाला आहे. ते स्वाभाविकही आहे. त्याच्या जमान्यात इतकी तटस्थता वा संवेदनाशून्य स्थिती कलाक्षेत्रात आलेली नव्हती. संवेदना वा भावना इतक्या बाजारू झाल्या नव्हत्या, की मोजूनमापून व्यक्त केल्या जात नव्हत्या. भावना, आपुलकी वा संवेदना यांची तोलूनमापून खरेदीविक्री होत नव्हती. आजकाल प्रत्येक गोष्ट बाजारू झालेली आहे. कशाची किती किंमत मिळणार, यावर हजेरी लावली जात असते. ट्वीटचेही पैसे घेतले जातात आणि समारंभ वा कार्यक्रमात उपस्थितीचेही पैसे कलाकारांना मिळत असतात. त्याची चर्चा होत नाही. भक्ती भावनांचे प्रदर्शन मांडण्याचेही पैसे व मोल घेणार्‍यांच्या जमान्यात, ॠषीकपूरला आपुलकीने अंत्यविधीला कोणी हजर रहावे असे वाटत असेल, तर तो मुर्खांच्या नंदनवनात वास्तव्य करत असला पाहिजे. खरेच कलाकार इतके भावुक व संवेदनाशील असते, तर सलमानखानच्या गाडीखाली चिरडून मेलेल्या कुणा पादचारी गरीबाच्या अंत्ययात्रेत दिसले असते आणि त्यापैकी कोणी सलमानला चित्रपटात घेतलाही नसता. फ़ार कशाला सामान्य माणूसही आता खुप निबर झाला आहे. त्यालाही अशा भावनांच्या जंजाळात फ़सण्याची गरज भासत नाही. खरा��ुरा सैनिक मेला त्याची फ़िकीर नसलेले भारतीय, करण जोहरच्या चित्रपटातल्या पाक कलाकाराचा अभिनय बघण्यासाठी तिकीटावर पैसे खर्च करू शकतात. कोणाकडून भावना वा आत्मियता आस्थेची अपेक्षा करायची तो जमाना मागे पडला ऋषीभाई तो जमाना मागे पडला ऋषीभाई ॠषीमुनींच्या जमान्यातून भारत केव्हाच बाहेर पडला आहे. आता सत्य दुय्यम झाले असून, देखाव्याचा अविष्काराचा बाजार तेजीत आला आहे.\nलोकशाहीमध्ये जनता हीच राजा असते असे मानले जाते. कारण जनतेच्या मतांवर वा इच्छेनुसार जे कोणी निवडून येतात, ते औटघटकेचे राजे असतात. त्यांना ठराविक मुदतीसाठी सत्ता सोपवलेली असते आणि मुदत संपताच त्यांना पुन्हा मतदाराच्या कसोटीला उतरावे लागत असते. त्याला मतदान म्हणतात. अशा मतदानात जो बाजी मारतो, त्यालाच सत्ता मिळते. त्या मतदाराला म्हणूनच खुश राखावे लागते, किंवा त्याचा विश्वास संपादन करावा लागतो. ते काम सोपे नाही. हातात सत्ता आली म्हणून अरेरावी करणारे वा सत्तेमुळे अहंकाराच्या आहारी जाऊन मस्तवालपणा करणारे, त्या स्पर्धेत मागे पडत जातात. जोवर सत्ता हाती असते, तोवर त्यांची मस्ती चालू शकते. पण दुर्दैव असे असते, की सत्ता गमावल्यानंतरही अनेकांना त्या मस्तीतून वा नशेतून बाहेर पडता येत नाही. आपल्याला नाकारणारी जनता अथवा मतदारच त्या मस्तवालांना मुर्ख वाटू लागतो. सहाजिकच त्यातून असे नेते व पक्ष जनतेपासून अधिकच दुरावत जातात आणि पराभवाखेरीज त्यांच्या वाट्याला काहीही येऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या यशाकडे अशाच नजरेने बघणार्‍यांना म्हणूनच मतदार मुर्ख वाटला, किंवा वहावत गेल्याचे भास झाल्यास नवल नाही. वास्तवात अशा लोकांचा जनतेशी संबंध किती तुटला आहे, त्याचीच साक्ष असे शहाणे देत असतात. अर्थात त्यामुळे जिंकणार्‍यांचे वा जनतेचे कुठलेही नुकसान होत नाही. अशाच शहाण्यांना सत्तेपासून वंचित व्हावे लागत असते. नुसत्या शिव्याशाप देत बसण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीही रहात नाही. त्यांची एकच चुक होत असते आणि ती म्हणजे ते चुकत नसल्याचा असलेला दृढ समज होय. एकदा असा समज करून घेतला, मग चुकांखेरीज हे लोक दुसरे काही करू शकत नाहीत आणि त्याच चुकांची किंमत मोजत रहातात. महाराष्ट्रात शिवसेनेचे काहीसे तसेच होत चालले आहे.\nमुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्��ा मानला जायचा. तिथे आज भाजपाने आपल्याशी बरोबरी करण्यापर्यंत कशाला व कशी मजल मारली, त्याचा शोधही घेण्याची शिवसेनेला गरज वाटलेली नाही. अशा स्थितीत चंद्रपूर, परभणी व लातूरमध्ये भाजपाने इतके यश कशामुळे मिळवले, त्याचा उलगडा सेनेला कदापि होऊ शकणार नाही. म्हणून तर सेनेने त्याचे सोपे विश्लेषण केले आहे. या पालिका मतदानात सेनेला पराभव पत्करावा लागला किंवा पिछेहाट झाली, त्याला संघटना वा नेतृत्व जबाबदार नसून सामान्य मतदारच कारणीभूत असल्याचा शोध त्यांनी लावला आहे. चांगले काम वा गुणवत्ता दुर्लक्षून नुसत्या देवेंद्र व नरेंद्र यांच्या जादूला मतदार बळी पडत असल्याचा निष्कर्ष सेनेने काढला आहे. किंबहूना तसाच निष्कर्ष दिल्लीत निकाल लागण्यापुर्वीच केजरीवाल यांनी काढला आहे. त्यांनी निकालाचीही वाट बघितलेली नाही. त्यापुर्वीच भाजपाने मतदानयंत्रात गफ़लती केल्याचा आरोप करून टाकला आहे. अवघा आठवडाभर आधी दिल्लीत विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झाले. जी जागा दोन वर्षापुर्वी अफ़ाट मताधिक्याने जिंकलेली होती. तिथेच मतदाराने आपले डिपॉझीट जप्त होण्याची वेळ कशाला आणली या प्रश्नाचे उत्तरही केजरीवालना शोधण्याची गरज भासली नाही. आधीची संधी मातीमोल केल्यानंतर चुक मान्य करून, २०१५ साली मध्यावधीत केजरीवाल उतरले होते. तेव्हा त्यांनी दिल्ली सोडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चुक झाल्याचे मान्य केले. अधिक पुढली पाच वर्ष फ़क्त दिल्लीतच राहून काम करण्याचे आश्वासन मतदाराला दिले होते. पण वर्षभरातच त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे वेध लागले आणि म्हणूनच मतदाराने त्यांना पोटनिवडणूकीत धडा शिकवला. त्याची पुनरावृत्ती महापालिकेतही होणार आहे. पण ती चुक मानली तर दुरुस्त होणार ना\nपण केजरीवाल यांची खासियत अशी, की ते कधी चुकत नाहीत. निदान त्यांना तरी तसे वाटते. सहाजिकच चुक झाली़च तर त्याला कोणीतरी जबाबदार असायला हवे म्हणून त्यांनी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फ़ोडले आहे. शिवसेनेने इथे त्याच्याही पुढली पायरी गाठून मतदारालाच मुर्ख ठरवण्यापर्यंत मजल मारली आहे. आपला पक्ष जिंकला तर मतदान यंत्रे योग्य व चोख असतात, असे केजरीवालना वाटते. उलट आपला पराभव झाला, मग त्यांना यंत्रात गफ़लत आढळते. हेच मध्यावधी मतदानातही ���ालेले होते. निकालापुर्वीच केजरीवालनी यंत्रात गोंधळ असल्याची आरोळी ठोकली जोती. पण त्यांचाच अभूतपुर्व विजय झाला. सहाजिकच मतदान यंत्रात गफ़लत असल्याचा आरोप त्यांनी सोडून दिला होता. काहीशी तशीच शिवसेनेची मानसिकता दिसते. फ़रक खापर कुणाच्या माथी मारायचे, इतकाच आहे. केजरी मतदान यंत्राला गुन्हेगार मानतात, तर शिवसेना मतदारालाच चुक मानते. भाजपाला मतदान म्हणजे मोदी फ़डणवीसांचा जादूटोणा, असा सेनेचा दावा आहे. तर केजरीवालना भाजपाला मते म्हणजे डेंग्यु चिकनगुण्याला मत असे वाटते. दोन्ही आरोप वा आक्षेप कुठल्या तर्काने तपासून घ्यायचे, इतकाच प्रश्न असतो. कारण काही प्रसंगी वा काही प्रमाणात अशाही पक्षांना लोक मते देत असतात. मग तितकेच लोक शहाणे वा रोगराईचे विरोधक असतात काय कोणाला रोगराईचे आकर्षण असते काय कोणाला रोगराईचे आकर्षण असते काय केजरीवाल वा शिवसेना यांनाही लोकांनी प्रथमच केव्हातरी मते दिलेली आहेत आणि तेव्हा तरी ते पक्ष नवे असल्याने त्यांच्या खात्यात काहीही काम मांडलेले नव्हते. त्यापेक्षाही अधिक काम जुन्या पक्षांनी केलेले असणारच. तरीही नवख्या पक्षाला मते मिळाली, याचा अर्थ तेव्हा याच पक्षांनी वा नेत्यांनी जादूटोण्याचा उपयोग केलेला असू शकतो. किंवा त्यांच्यासाठी कोणीतरी यंत्रात गफ़लत केलेली असू शकते.\nमतदान यंत्र वा मतदाराला मुर्ख ठरवून आपल्या चुका झाकल्या जाऊ शकतात, असे समजणार्‍यांना भवितव्य नसते. पैसे ओतून वा गफ़लती करूनच निवडणूका जिंकता आल्या असत्या, तर कॉग्रेस कधीच पराभूत होऊ शकली नसती. अन्य पक्षांना कधी सत्ता उपभोगताही आली नसती. कारण असे सर्व जादूटोणे करण्यात कॉग्रेस इतका वाकबगार पक्ष दुसरा कुठलाच नव्हता. पैसा खर्चणे असो किंवा लबाडी करणे असो, ते कॉग्रेसला अधिक अवगत होते. पण निवडणूक आयोग स्वतंत्र व स्वायत्त असल्याने कुठल्याही चलाखीने निवडणूका जिंकणे कोणाला शक्य झाले नाही. इंदिराजींनाही आपली जादू वापरून जिंकता आले, तरी पराभवाचाही सामना करावा लागलेला आहे. १९७७ सालात इंदिराजींना सत्ताभ्रष्ट करणारा मतदार मुर्ख नव्हता आणि त्यांनाच तीन वर्षात प्रचंड बहूमताने सत्तेवर आणून बसवणारा मतदार जादूला भुलला नव्हता. मतदारापेक्षा कोणीही मोठा नाही आणि त्याच्या मतांच्या शक्तीपेक्षा कुठलीही चमत्कार घडवणारी दुसरी जादू नाही, हे वार���वार सिद्ध झालेले आहे. तेच सत्य नाकारणार्‍यांना आपल्या भ्रमात सुखनैव वास्तव्य करता येते. पण मतदाराला वा निवडणूका जिंकता येत नाहीत. मतदाराला भुरळ पडणारा मुर्ख ठरवून आपणच त्याला दुखावून दुर करतोय, याचेही भान सुटलेल्यांना निवडणुका जिंकायच्याच नाहीत, इतके त्या जनतेच्या लक्षात येऊ शकते. तिला भुरळ घालणारे काम वा धोरण आणण्यात आपण कुठे कमी पडतोय, त्याचा शोध घेण्यात शहाणपणा असतो. पण तोच ज्यांना सुचत नाही, ते मतदाराला मुर्ख ठरवुन आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असतात. मग ते अरविंद केजरीवाल असोत किंवा शिवसेना असो. जितकी संधी मतदार देतो, त्याचे सोने करण्यातून अधिकचे यश मिळवायची बेगमी करता येते. पण त्यासाठी सत्याचा ‘सामना’ करण्याचे धैर्य अंगी असायला हवे.\nदिल्लीच्या महापालिका निकालानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षात एकजुटीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात मतविभागणीचा जुनाच सिद्धांत पुढे करण्यात आला आहे. अशारितीने मतविभागणी झाली नसती, तर भाजपाला इतके मोठे यश मिळाले नसते, हा त्यामागचा युक्तीवाद आहे. जणू नव्याने काही सिद्धांत मांडला असावा, अशी होत चर्चा ऐकताना हसू येते. कारण ती चर्चा करणारे वा त्यात तावातावाने बोलणारे कोणी दुधखुळे नाहीत. त्यांनी मागल्या दोनतीन दशकातील राजकारण जवळून बघितले आहे. पन्नास वर्षातले राजकारण व निवडणुका अभ्यासलेल्या आहेत. सहाजिकच मतविभागणीनेच आजवरच्या इतिहासात कुठल्या तरी एका पक्षाला मोठे यश मिळत गेले, ही बाब खुप जुनी आहे. नेहरूंच्या काळापासून कॉग्रेस कधीही निम्मेहून अधिक मते मिळवून सत्तेत आली, असे झालेले नाही आणि मोदींपेक्षाही कमी टक्केवारीत सोनियांच्या काळातील कॉग्रेसने देशाची सत्ता उपभोगली’ हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच मोदी वा आजचा भाजपा मतविभागणीमुळे जिंकतो, यात नवे काहीच नाही. तेच भारतीय निवडणुकात जिंकण्याचे वा हरण्याचे शास्त्र झालेले आहे. मग हा मतविभागणीचा युक्तीवाद आला कुठून तर आपला पराभव लपवण्याची ती केविलवाणी कसरत आहे. आज जी चर्चा मोदी वा भाजपाच्या विजयाचे विश्लेषण करताना होत असते, तीच चर्चा तब्बल अर्धशतकापुर्वीची आहे. तेव्हा त्याला शह देण्याचा पहिला सिद्धांत महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मांडला व यशस्वी करून दाखवला गेला होता. १९५७ च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणू��ीत सर्व मतभेद बाजूला ठेवून बिगरकॉग्रेस पक्ष एकत्र आले आणि त्यांच्यासमोर कॉग्रेसचा महाराष्ट्रात सुपडा साफ़ झाला होता. तेव्हा भाजपा उदयास आला नव्हता किंवा मोदींनी राजकारणात प्रवेशही केलेला नव्हता.\n१९५० च्या दशकात भाषावार प्रांतरचना करण्यात आली, तेव्हा मराठी भाषिकांवर अन्याय झाला होता. मराठी भाषिक राज्य नाकारून गुजराती व मराठी लोकांचे एक द्विभाषिक राज्य म्हणून मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फ़ेडरेशनने सहभागी व्हावे, म्हणूनही प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांची एक मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन कॉग्रेसला पराभूत करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली. तत्व आणि विचारांचे मतभेद खुंटीला टांगून एकत्र या, असा सल्ला त्यांनीच दिला होती. प्रबोधनकारांनी ती मुलाखत प्रसिद्ध केल्यावर महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे पक्ष एकवटले होते. हिंदू महासभेपासून कम्युनिस्ट समाजवादी पक्षापर्यंत जमलेली ही एकजुट, कॉग्रेसला पराभूत करून गेली होती. कारण त्यांच्या मतांची विभागणीच कॉग्रेसला मोठे यश मिळवून देत होती. त्याच संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ नावाचाही एक पक्ष होता, त्यालाच आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखले जात असते. त्यानंतर दिर्घकाळ अशी एकजुट कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी होत राहिली आणि मतविभागणी हाच त्यातला प्रमुख मुद्दा होता. मात्र अशा रितीने कॉग्रेसला पराभूत केल्यावर आघाडीतले पक्ष कधी एकत्र नांदले नाहीत आणि अल्पावधीतच त्यांनी फ़ाटाफ़ुट करून मतदाराचा नित्यनेमाने भ्रमनिरास केलेला आहे. त्यालाच कंटाळून त्यापैकी एक असलेल्या जनसंघीयांनी, पुढल्या काळात कॉग्रेसला पर्याय होण्यासाठी कंबर कसली. त्यालाच आज भाजपा म्हणतात. मोदींनी त्याच मार्गाने कॉग्रेसमुक्त भारत म्हणून हा पल्ला गाठलेला आहे. तर आता त्यांच्याच विरोधात जुने कॉग्रेसविरोधक आघाडीसाठी त्या जुन्या एकजुटीचा सिद्धांत मांडत आहेत. कशी मजा आहे ना\nकालपरवापर्यंत जे लोक कॉग्रेसला मतविभागणीचा लाभ मिळू नये, म्हणून आघाड्या करत होते आणि मोडतही होते, तेच आता भाजपाच्या विरोधातली मतांची बेरीज मांडून नवेच काही केल्याची भाषा बोलत ��हेत. त्यांना कोणाला पराभूत करायचे आहे आणि कशासाठी पराभूत करायचे आहे, त्याचाही थांगपत्ता लागलेला नाही. ज्या पक्षांनी आयुष्यभर कॉग्रेसच्या विरोधात आघाड्या करण्यात धन्यता मानली व आपली बुद्धी खर्ची घातली, त्यांना आता तोच प्रयोग भाजपाच्या विरोधात करायचा आहे. पण तसे असेल आणि त्याचे नेतृत्व कॉग्रेसच करणार असेल, तर मुळात काही दशकापुर्वी कॉग्रेसला संपवण्याची भाषा या पक्षांनी कशाला केलेली होती त्यातले काही पक्ष अधूनमधून कॉग्रेस सोबतही गेलेले आहेत. कायम त्यांनी कॉग्रेसला सत्तेत राखायचा प्रयत्न केला असता, तर भाजपाला इतके यश मिळाले नसते वा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होता आलेच नसते. सेक्युलर म्हणून त्यांना कॉग्रेस जिंकलेली हवी असेल, तर त्याच कॉग्रेसला खिळखिळी करण्यासाठी त्यांनीच यापुर्वी मोदी वा भाजपाला साथ तरी कशाला दिली होती त्यातले काही पक्ष अधूनमधून कॉग्रेस सोबतही गेलेले आहेत. कायम त्यांनी कॉग्रेसला सत्तेत राखायचा प्रयत्न केला असता, तर भाजपाला इतके यश मिळाले नसते वा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होता आलेच नसते. सेक्युलर म्हणून त्यांना कॉग्रेस जिंकलेली हवी असेल, तर त्याच कॉग्रेसला खिळखिळी करण्यासाठी त्यांनीच यापुर्वी मोदी वा भाजपाला साथ तरी कशाला दिली होती तेव्हा मतविभागणीचा लाभ उठवत कॉग्रेस कायम सत्तेत येत राहिलेली होती. अशा सेक्युलर कॉग्रेसचे खच्चीकरण करायला याच पक्षांनी १९९० नंतरच्या काळात भाजपाशी हातमिळवणी कशाला केलेली होती तेव्हा मतविभागणीचा लाभ उठवत कॉग्रेस कायम सत्तेत येत राहिलेली होती. अशा सेक्युलर कॉग्रेसचे खच्चीकरण करायला याच पक्षांनी १९९० नंतरच्या काळात भाजपाशी हातमिळवणी कशाला केलेली होती त्यांनी भाजपाला तेव्हा साथ दिली नसती, तर तो पक्ष आज इतका संघटित झाला नसता किंवा स्वबळावर सत्ता संपादन करू शकला नसता. पण तसे झाले नाही. काल कॉग्रेसला पाडण्यासाठी यांनीच भाजपाशी हातमिळवणी केली आणि आता भाजपा सत्तेत आला, तर त्याला संपवण्यासाठी ते कॉग्रेसला मदत करायला निघाले आहेत. मग या पक्षांना काय हवे आहे त्यांनी भाजपाला तेव्हा साथ दिली नसती, तर तो पक्ष आज इतका संघटित झाला नसता किंवा स्वबळावर सत्ता संपादन करू शकला नसता. पण तसे झाले नाही. काल कॉग्रेसला पाडण्यासाठी यांनीच भाजपाशी हातमिळवणी केली आणि आता भ��जपा सत्तेत आला, तर त्याला संपवण्यासाठी ते कॉग्रेसला मदत करायला निघाले आहेत. मग या पक्षांना काय हवे आहे की त्यांना राजकारण म्हणजे लोकभावनेशी निव्वळ खेळ करण्यातच रस आहे की त्यांना राजकारण म्हणजे लोकभावनेशी निव्वळ खेळ करण्यातच रस आहे भाजपाला पाडून काय साधायचे आहे भाजपाला पाडून काय साधायचे आहे पुन्हा कॉग्रेस सत्तेत हवी आहे काय\nभाजपाला पाडून जनता दल वा कम्युनिस्ट पक्ष यांना आपला पक्ष सत्तेत आणायचा असेल, तरी हरकत नाही. त्यासाठी कंबर कसून कामाला लागावे. पुढल्या एक दोन दशकात तितका पल्ला गाठता येऊ शकेल. भाजपाने दोनतीन दशके तशी मेहनत घेऊन स्वपक्षाचा अनेक राज्यात विस्तार केला आणि आज स्वबळावर बहूमत संपादन केलेले आहे. कुठल्याही स्थितीत कॉग्रेसशी हातमिळवणी करायची नाही व पर्याय म्हणून उभे रहायचे, हा सिद्धांत समोर ठेवून भाजपाने हा पल्ला गाठलेला आहे. तेच अन्य कुठलाही पक्ष करू शकतो. निवडणूका तात्कालीन असतात. पक्ष संघटनेचे काम अखंड चालू असते. भाजपाने तेच लक्षात घेऊन काम केल्याने त्याला इतका मोठा पल्ला गाठता आला. जिथे शक्य होईल तिथे व जेव्हा आवश्यक असेल तिथे, अन्य पक्षांच्या मदतीने कॉग्रेस विरोधात राहून आपल्या पक्षाचा विस्तार भाजपा करीत गेला. परिणामी कॉग्रेसला पर्याय निर्माण झाला. आघाडी ही मतविभागणी टाळण्यापुरती न करता, आपल्या पक्षाचा विस्तार करून कॉग्रेसला पर्याय होण्याचे उद्दीष्ट भाजपाला इथपर्यंत घेऊन आले आहे. कॉग्रेस असो किंवा अन्य सेक्युलर पक्षांनाही तसे करणे शक्य आहे. अर्थात तोंडाची वाफ़ दवडून वा वाचाळतेने तो पल्ला गाठता येणार नाही. कष्ट घ्यावे लागतील, कार्यकर्ते गोळा करावे लागतील आणि अखंड मेहनत घ्यावी लागेल. तर भाजपाला पराभूत करणे अशक्य नाही. त्यात नुसती मतविभागणी टाळून काहीही होणार नाही. ती तात्पुरती गोष्ट आहे. कायम निवडणुका जिंकणे वा लोकमताचा पाठींबा मिळत रहाणे अगत्याचे असते. अन्यथा निवडणूका जिंकण्यासाठी केलेल्या आघाड्या, ही राजकीय भुरटेगिरी असते आणि आजकाल मतदार त्याला फ़सत नाही. म्हणूनच अखिलेश-राहुल एकत्र येऊन काहीही साध्य झाले नाही. मग तोच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर कितीसा उपयोगी ठरेल\nपंजाब हरल्यापासून केजरीवाल यांनी मतदान यंत्राला शिव्याशाप देण्याचा उद्योग आरंभला होता. थोडक्यात दिल्लीत येऊ घातलेले संकट ओळखून त्यांनी पराभवाचे खापर आपल्या माथी फ़ुटू नये, याचीच तयारी केलेली होती. पण त्याच्या उपयोग झालेला नाही. आता तर त्यांच्याच पक्षातले अनेकजण व त्यांचेच निकटवर्तिय शंका घेऊ लागले आहेत. मात्र यातून काही शिकण्याची केजरीवाल यांची तयारी नाही, हीच त्यांची खरी समस्या आहे. ही समस्या त्यांना ठाऊक नाही, असेही मानायचे कारण नाही. आपणे कुठे फ़सलो आहोत आणि कशामुळे पराभव ओढवून आणला आहे, त्याची पुर्ण जाणिव केजरीवाल यांना आहे. किंबहूना तोच धोका त्यांनी दोन वर्षापुर्वी दिल्ली विधानसभा जिंकल्यावर जाहिरपणे सांगितला होता. योगायोग असा, की जो धोका त्यांनी आपले सहकारी योगेंद्र यादव यांना रामलिला मैदानावरून ऐकवला होता, तोच आज केजरीवालना आठवेनासा झाला आहे. ७० पैकी ६७ जागा आम आदमी पक्षाने जिंकल्यावर पुन्हा एकदा केजरीवाल यांचा रामलिला मैदानावर शपथविधी पार पडला होता. नंतरच्या समारंभात भाषण करताना केजरीवाल यांनी जाहिरपणे अहंकार घातक असल्याचा इशारा आपल्या पक्ष सहकार्‍यांना दिला होता. भाजपाचा दिल्लीतील दारूण पराभव केवळ अहंकारामुळे झाला, असेच केजरीवाल जाहिरपणे म्हणाले होते. लोकसभा जिंकल्यावर इतरांचे आमदार फ़ोडणे, कुणालाही पक्षात आणून उमेदवारी देणे व मतदाराला आपला गुलाम समजण्याची वृत्ती भाजपाला भोवली; असे त्या भाषणात केजरीवाल यांनी सांगितले होते. त्यांनी तसे बोलण्याचे कारणही स्पष्ट होते. त्यांचे निकटचे सहकारी व राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव, यांनी पुढल्या काळात उत्तरप्रदेश व अन्य राज्यात विधानसभा जिंकण्याची भाषा केली होती. त्याला केजरीवाल यांनी अहंकार संबोधून यादवांचे कान जाहिरपणे उपटले होते.\nदिल्लीत आपने अभूतपुर्व यश मिळवल्यानंतर योगेंद्र यादव यांनी तसे मतप्रदर्शन केले होते. अर्थात त्यामागे यादव यांचा अहंकार होता, असे कोणी म्हणू शकत नाही. कारण यादव यांचे व्यक्तीमत्व अतिशय संयत असून, त्यांनी उत्साहात तसे विधान केलेले असू शकते. त्याविषयी केजरीवाल खाजगीत या सहकार्‍याला समज देऊ शकले असते. पण त्याऐवजी त्यांनी रामलिला मैदानावरच्या शपथविधी समारंभातच यादवांचे कान उपटले होते. ती आम आदमी पक्षातल्या अहंकारी मनोवृत्तीचे नांदी होती. अशी भाषा पक्षाचा सर्वेसर्वा म्हणून आपणच बोलू शकतो. यादवांना तो अधिकार नाही, असेच केजरीवालना सांगायचे होते. दरम्���ान त्या निवडणूक प्रचारात पक्षाची लोकप्रिय घोषणा होती, ‘पाच साल केजरीवाल’ त्यालाही यादव व प्रशांत भूषण यांचा विरोध होता. कारण आम आदमी पक्ष व्यक्तिनिष्ठ होऊ लागला, अशी भिती त्यांना वाटू लागली होती. तसे त्यांनी अनेकांना बोलूनही दाखवले होते. म्हणूनच केजरीवाल यांनी नवा पक्ष आपली खाजगी मालमत्ता असल्याचा जाहिर इशाराच सहकार्‍यांना दिला होता. त्याला विरोध होताच त्या विसंवादी सहकार्‍यांना गचांडी धरून बाहेर हाकलण्यात आले. थोडक्यात ज्या अहंकाराच्या विरोधात केजरीवाल इशारा देत होते, त्याची बाधा अन्य कोणापेक्षाही त्यांनाच झालेली होती. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. ज्यांनी आरंभीच्या काळात पक्षात येण्यापेक्षा माध्यमात राहून आम आदमी पक्षासाठी छुपी लढाई के,ली असे नवे लोक वा जुने पत्रकार आम आदमी पक्षात दाखल झाले होते. आशुतोष वा आशिष खेतान अशा तोंडपुज्या कर्तृत्वहीन लोकांनी केजरीवाल भोवती एक कोंडाळे तयार केले होते. मग जगाशी या माणसाचा संपर्क तुटत गेला. अशा लोकांनी आपल्या मतलबासाठी केजरीवालांचा अहंकार फ़ुलवण्यापेक्षा अधिक काहीही केले नाही. आज त्याचेच परिणाम समोर आले आहेत.\nदुसर्‍यांदा केजरीवालनी विधानसभेत यश मिळवले आणि पक्षाची सर्व सुत्रे त्यांच्या हाती केंद्रीत झाली. आपणही मोदी झाल्याचे भास त्यांना होऊ लागले तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी प्रचारक असलेल्या खेतान व आशुतोष यांच्यावर विसंबून रहाण्याचा पवित्रा घेतला. त्यांनीच पंजाबमध्ये विधानसभेची तयारी सुरू केली आणि लौकरच तिथे पक्षात फ़ाटाफ़ुट झाली. प्रचारात अशा गोष्टी घडल्या, की वारंवार केजरीवालना माफ़ी मागावी लागत होती. अशा उचापतींना लगाम घालणारे तुल्यबळ सहकारी यादव, भूषण वा कुमार विश्वास दुरावले होते. त्याचा एकत्रित परिणाम दिल्लीवर होऊ लागला. इतर राज्यात व देशव्यापी राजकारणासाठी लागणारा पैसा जमवण्याची यंत्रणा, म्हणून मग दिल्ली सरकारच्या खजिन्याचा वापर बिनदिक्कत सुरू झाला. पक्षाचे नेते, त्यांचे नातेवाईक वा केजरीवालांचे सहकारी यांच्यासाठी दिल्लीचा खजिना खुला करण्यात आला. त्याचा हिशोब विचारला, मग भाजपा वा मोदी सरकार काम करू देत नसल्याचा कांगवा करणे; हा एकमेव कार्यक्रम होऊन बसला. त्यातून मग दिल्लीकराचे भीषण हाल सुरू झाले. पण त्याची पर्वा कोणाला होती जी तत्वे किंवा न���्या भूमिका घेऊन राजकारणात केजरीवाल आलेले होते, त्याला झिडकारून अन्य कुठल्याही पक्षाला लाजवील, असा भ्रष्टाचार केजरीवाल करीत गेले. त्यांचा आदर्श बघून त्यांचे मंत्री व आमदार धुमाकुळ घालू लागले. मात्र त्यांच्या वागण्यावर कोणीही प्रश्न विचारण्याची बिशाद नव्हती. अहंकाराचा यापेक्षा मोठा दाखला नसेल. सर्व नियम, कायदे वा सभ्यता धाब्यावर बसवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. एकूणच आपल्या अहंकाराच्या भोवर्‍यात सापडून केजरीवाल व त्यांचे निकटवर्तिय जनतेचा पुरता भ्रमनिरास करत गेले. अहंकार इतका शिरजोर झाला होता, की जनमताची पर्वाच राहिलेली नव्हती. त्याचा साक्षात्कार पालिका मतदानात झाला आहे.\nसावध करू धजणारे यादव-भूषण असे सहकारी दुरावले आणि भाट चमचे घेरून बसल्याने चुका सांगणाता कोणी उरला नाही. आपापले मतलब साधणारे अहंकार फ़ुलवत राहिले आणि केजरीवाल यांची वास्तवाशी फ़ारकत होत गेली. लोकमत क्षुब्ध असल्याचे दिसत असूनही त्यांना बघता आले नाही. कारण सहकारीच दिशाभूल करीत होते. पराभव आपल्या नाकर्तेपणामुळे झाला नसून यंत्राची लबाडी त्याला कारण असल्याचा फ़सवा बचाव त्यातूनच आलेला आहे. सोपी मिमांसा लौकर पटणारी असली तरी खरी नसते आणि त्यामुळे होणारे परिणाम टाळता येत नसतात. ती स्वत:ची फ़सवणूक असते. दिल्ली जिंकली म्हणून अन्य राज्ये सहज जिंकणे शक्य नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागेल वा संघटना उभारावी लागेल; अशीच भूमिका रामलिला मैदानावर मांडणारे केजरीवाल अहंकार धोका असल्याचे सांगत होते. पण आज आपलेच शब्द त्यांना आठवत नाहीत. दुर्दैव असे, की ज्या योगेंद्र यादवना हा इशारा जाहिरपणे केजरीवालनी दिलेला होता, तेच यादव आता दिल्ली पालिकांचे निकाल लागल्यावर तोच इशारा केजरीवालांना देत आहेत. दिल्लीतले पाय भक्कम करण्यापुर्वीच अन्य राज्यात जाऊ नये, हा आपलाच इशारा विसरून केजरीवाल अन्य राज्यात मुलूखगिरी करायला गेले. मात्र पायाखालची जमीनही ठिसूळ करून बसले आहेत. लोकसभेने दिलेला धडा शिकले, कारण ते्व्हा निदान हा माणूस आत्मकेंद्री झालेला नव्हता. दोन वर्षाची सत्ता उपभोगल्यावर हा माणूस आता इतका आत्मकेद्री झाला आहे, की त्याला वास्तवाचे भान पुरते सुटले आहे. दिल्लीची सत्ता विसरून जा, स्वत: स्थापन केलेल्या पक्षातील आपली हुकूमत टिकवून ठेवण्याचीही मारामारी करावी लागणार आहे. कारण यादव-भूषण यांचा दाबून टाकलेला प्रतिवादी आवाज, आता अनेक तोंडातून पक्षाच्या आतूनच उमटू लागला आहे. विचारतो आहे, ‘आपका भविष्य क्या है\nविनोद खन्ना मरते नही\nअमिताभ बच्चन आजही लोकप्रिय अभिनेता आहे आणि त्याच्या चित्रपट कारकिर्दीला आता अर्धशतकाचा काळ पुर्ण झाला आहे. त्याचा समकालीन व प्रतिस्पर्धी मानला गेलेला अभिनेता विनोद खन्ना याचे गुरूवारी कर्करोगाने निधन झाले. त्यानिमीत्ताने तीन चार दशकापुर्वीच्या चित्रपट सृष्टीतील संघर्षाचा उहापोह झाला. वास्तविक गेले काही महिने विनोद खन्ना मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याचे खंगलेल्या देहयष्टीचे एक छायाचित्र कुठेतरी प्रसिद्ध झाले होते. ते बघूनच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ज्याला तगड्या शरीरयष्टीचा जवानमर्द म्हणून लोकांनी दिर्घकाळ बघितले, त्याची अशी केविलवाणी छबी कोणालाही आवडणारी नव्हती. चित्रपटाचे जगच भ्रामक असते. त्यातला हिरो किंवा नायक हे काल्पनिक पात्र असते. त्याचा पराक्रम वा भावनाही देखावा असतो. त्या पडद्यावरील व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलेले चहाते व प्रेक्षक खर्‍या व्यक्तीला ओळखतही नसतात. तरीही त्याच्या प्रेमात पडलेले असतात. प्रत्येक पिढीचे असे हिरो झाले व काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. पण म्हणून हे वेड संपत नाही. तीच तर माणूसपणाची ओळख आहे. आपल्याला वास्तव जगातल्या गोष्टींपेक्षाही कल्पनेतल्या वा भ्रामक जगाविषयी मोठे आकर्षण असते. वास्तवाची नावड त्या कल्पनेला आपल्या मनात घर करून देते आणि विनोद खन्ना वा अमिताभ त्याची प्रतिके असतात. आजच्या कालखंडात सलमान खान, शाहरुख वा अमिर, अक्षय तशी प्रतिके असतात. जेव्हा विनोद खन्नाने या जगाचा निरोप घेतला, तेव्हाची पिढी बाहूबली व कटप्पाच्या संघर्षात मग्न होती आणि मागल्या पिढीतल्या या बाहूबली नायकाची अवस्थाही तिला ठाऊक नव्हती. फ़िकीरही नव्हती. ही पिढी बाहूबलीवर जीव ओवाळून टाकत असताना, विनोद खन्ना अखेरचे श्वास घेतोय, म्हणून मागल्या पिढीतले अनेकजण शोकमग्न झालेले होते.\nमानवी जीवनातील हीच शोकांतिका असते. प्रत्येक पिढी आपापले नायक घेऊन जन्माला येते किंवा जन्माला घालत असते. असे नायक राजकारणातले असतात, कधी ते क्रिडाक्षेत्रातले असतात, कधी राजकारणातले असतात. त्यातले काही कालमर्यादेत बंदिस्त झालेले असतात, तर काही कालखंडाच्या सीमा ओलांडूनही टिकून रहाणारे असतात. नायक असतात, तसेच खलनायकही असतात. समाजाला नेहमी अशा जोडीची गरज असते. मानवी जीवन हे चित्रपट वा कादंबरीसारखेच असते. नायकाचे उदारीकरण करण्यासाठी मोठी भूमिका खलनायकाला पार पाडावी लागत असते. खलनायकाच्या अभावी नायक फ़िका पडू शकतो. त्याच्या पराक्रमाला वा पुरूषार्थाला पैलू पाडायचे काम शिव्याशाप घेत खलनायकाला पार पाडावे लागत असते. म्हणूनच अनेकदा नायक अजरामर होतात, तसेच त्यांना त्या अढळपदापर्यंत घेऊन जाणारे खलनायकही अजरामर होऊन जातात. जोवर शिवरायांचे नाव असते तोवर अफ़जल खानाला मरण नसते. महात्मा गांधींचे कौतुक आहे तोपर्यंत नथूराम गोडसे मरत नसतो. यामागे त्यांचे प्रयास अजिबात नसतात. जगातले व जीवनातले नायक व खलनायक शोधून भजणारा सामान्य माणुस, त्याला जबाबदार असतो. विनोद खन्नाला आजचे चित्रपट शौकीन विसरून गेले आहेत. पण त्याच्या शोकांत मृत्यूने इतर अनेकांना त्यातला महानायक आठवला. त्याने अशा सामान्य माणसाच्या मनात निर्माण करून ठेवला, त्या नायकाने अकस्मात मनोभूमीच्या मंचावर पदार्पण केले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावरून सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रीया उमटल्या. त्यांचा आडोसा घेऊन झालेल्या तात्कालीन तरूणांचे वादावादीच्या आठवणी निघाल्या. पण विनोद खन्ना मरत नसतात. कारण ते जीवंत नसतातच. ते प्रेक्षक व चहात्यांच्या मनातली एक भ्रामक प्रतिमा असते.\nतुमच्या आमच्या मनातला विनोद खन्ना आजच्या पिढीला ठाऊकही नसतो. कारण तो त्यांच्या कल्पनाविश्वातच नसतो. १९७०-८० च्या काळात कल्पनाविश्वात रममाण झालेल्या पिढीचा विनोद खन्ना पडद्यावरचा असतो. त्याच्याशी आपली कधी भेटही झालेली नसते आणि तोही आपल्याला ओळखत नसतो. त्याच्या भूमिका व अभिनय आपल्याला इतका भावलेला असतो, की त्याच प्रतिमांच्या प्रेमात आपण अडकून पडलेले असतो. पडद्यावर विशी तिशीतली भूमिका रंगवणारा विनोद प्रत्यक्षात चाळीशी पन्नाशीच्या घरात गेलेला होता. पण आपण त्याला तिशीच्या आतला समजून स्विकारलेला असतो. ते जितके भ्रामक असते, तितकाच विनोद आपल्या कल्पनाविश्वात एक भ्रामक स्थान बळकावून बसलेला असतो. तो कधी म्हातारा होत नाही किंवा त्याला कुठली रोगबाधाही होऊ शकत नाही. म्हणूनच काही दिवसांपुर्वी त्याची खंगलेली शरीरयष्टी कुठल्या छाया��ित्रात समोर आली, तेव्हा अनेकजण विचलीत होऊन गेले. तुम्ही आम्ही म्हातारे होत असतो, आपल्या भोवतालचे जगही आमुलाग्र बदलून जात असते. पण कल्पनाविश्वात रमण्याच्या कालखंडात स्विकारलेल्या प्रतिमा बदलण्याची शंकाही सहन होणारी नसते. विनोद खन्ना त्या जगातला असतो. शाहरूख वा दिलीपकुमारही त्याच जगातला असतो. आपल्यासाठी ते वास्तवातले नसतात, आपल्या कल्पनेतले असतात. त्या कल्पनेला धक्का लागणे आपल्याला असह्य होऊन जाते. तीच प्रतिक्रीया विनोदच्या निधनानंतर उमटलेली आहे. त्याच्या निधनाचे दु:ख किती आणि आपल्या कल्पनेतला विनोद आज अस्तित्वात नसल्याची वेदना किती, याचाही प्रत्येकाने विचार करून बघावा. खरा विनोद खन्ना मागल्या अनेक वर्षात पडद्यावर आला नाही, त्याची आपल्याला फ़िकीर नव्हती. कारण तो ज्यांच्या मनात कल्पनेत होता, तिथेच व्यवस्थित सुखरूप होता. मग तो मरेल कसा\nविनोदचा मृत्यू कर्करोगाने झाला आणि तसेच काहीसे कथानक ‘आनंद’ चित्रपटातले आहे. त्यात कर्करोगाने बाधीत झालेल्या आनंद नावाच्या तरूणाभोवती कथा गुंफ़ली आहे. त्यातला डॉक्टर म्हणून भूमिका करणारा अमिताभ म्हणतो, ‘आनंद मरते नाही’. जे त्या कथानकातल्या राजेश खन्नाचे आहे, तेच आपल्या जीवनात विनोद खन्नाचे आहे. हे नायक खलनायक आपल्या जीवनाचे वास्तविक अंग नसतात. आपल्या कल्पनाविश्वातली महत्वाची पात्रे असतात. आपल्या जीवनातील घडामोडी व व्यवहाराशी त्यांचा थेट कुठलाही संबंध येत नसतो. पण त्यांच्या प्रत्तिमांचा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो. कोणी अभिनेता अ्सतो कोणी राजकीय नेता असतो. कोणी लेखक खेळाडू असतो, तर कोणी तितका प्रसिद्ध नसलेला पण अवतीभवतीच्या परिसरातलाही असू शकतो. त्यांचे असणे कल्पनेत असते आणि म्हणूनच त्यांचे नसणे काल्पनिक असले तरी सहन होत नाही. आयुष्य म्हणजे सुसह्य आठवणींचा साठा असतो. त्यातली कुठलीही आठवण गमावण्याची माणसाला कमालीची भिती वाटत असते. अडचण, संकट, वेदना वा दु:खाच्या क्षणी, अशा आठवणी सुखदायी फ़ुंकर घालत असतात. विनोद खन्नाच्याच एका चित्रपटातले त्याच्यावर चित्रित झालेले गीत आहे. ‘हम तुम्हे चाहते है ऐसे, मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे’ विनोद खन्ना वा तसे अनेकजण जगताना तसेच आपल्याला हवे असतात. रोजच्या दु:खात विरंगुळा देणारे असे लोक गमावण्याचे भय-दु:ख असह्य असते. ते बुडत्याला काड���चा आधार असल्यासारखे आपल्या जीवनात असतात. ते मरत नसतात. त्यांना मरणे शक्य नसते. कारण ते आपल्या कल्पनाविश्वात कायमस्वरूपी अमर असतात. त्यांना वास्तव जगातल्या रोगबाधा होत नाहीत वा म्हातारपणही येऊ शकत नाही. ते आपले नायक असतात. ते आपल्या जीवनातील सुखद आठवणींचा साठा असतात.\nतलाक ही मुस्लिम समाजातील घटस्फ़ोटाची साधी सरळ पद्धत आहे. त्यात पत्नीला तीनदा तलाक असे शब्द उच्चारून पती आपल्या वैवाहिक जीवनातून हद्दपार करू शकतो. त्यानंतर त्या विवाहितेला कुठेही दाद मागता येत नाही. कारण तशी धार्मिक कायद्यात व नियमात तरतुद आहे. त्याला नेहमी शरियतचा आधार घेतला जातो. शरियत हा इस्लामी कायदा असल्याचे मानले गेले असल्याने, तशी रुढीपरंपरा दिर्घकाळ चालू राहिलेली आहे. जगातल्या अनेक मुस्लिम देशातही ती परंपरा बेकायदा ठरवली गेली असून, वैवाहिक अन्य कायदे अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजेच ज्या इस्लाम अधिष्ठीत देशात इस्लाम हाच अधिकृत धर्म आहे, तिथेही शरियत अमान्य झालेली आहे. पण स्वत:ला कायम पुरोगामी वा धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या भारतात मात्र स्वातंत्र्योत्तर सात दशकात त्या अन्यायापासून मुस्लिम महिलांना मुक्ती मिळू शकलेली नाही. त्याचे खापर अर्थातच मुल्लामौलवी वा मुस्लिम धर्ममार्तंडांवर फ़ोडले जाते. पण वस्तुस्थिती अगदी भिन्न आहे. मुस्लिम म्हणजे मतांचा गठ्ठा, हे तत्व पत्करल्यामुळे भारतातल्या पुरोगामी पक्ष व विचारवंतांनी कधीही मुस्लिम धर्मांधांना दुखावण्याची हिंमत केलेली नाही. किंबहूना इस्लामी धर्मांधता म्हणजे धर्मनिरपेक्षता, अशी आता पुरोगामीत्वाची व्याख्या होऊन गेली आहे. परिणामी मुस्लिम महिला त्यात पिचल्या आहेत आणि त्यांना न्यायाची अपेक्षा कुठूनही करायला जागाच शिल्लक ठेवलेली नाही. वास्तविक असे काही अन्याय झाल्यास त्याच्या विरोधातला आवाज उठवणार्‍या वर्गाला पुरोगामी संबोधले जाते. पण भारतात त्याच चळवळीने मुस्लिम महिलांचा पुरता मुखभंग करून टाकला आहे. त्यातली शोकांतिका अशी, की आज हा विषय ऐरणीवर आलेला असून, उंबरठा ओलांडलेल्या मुस्लिम महिलांनी दाद मागितली आहे, ते दोन्ही नेते हिंदूत्ववादी म्हणून ओळखले जातात.\nगेल्या काही महिन्यात सुप्रिम कोर्टात तलाक पिडीत महिलांची याचिका विचारार्थ आल्यानंतर हा विषय गाजू लागला. कारण कोर्टाने केंद्र सरकारला त्याविषयात आपले मत कळवायला सांगितले होते. त्याचप्रमाणे अनेक संबंधितांचीही मते मागवली होती. मुस्लिम महिलांच्या सुदैवाने हा विषय कोर्टात आला असताना देशात पुरोगामी वा धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्‍या कुठल्या पक्षाचे सरकार नाही. तितकेच नाही, नशिबाची गोष्ट म्हणजे सध्या देशात तथाकथित हिंदूत्ववादी सरकार सत्तेत बसले आहे. म्हणूनच तलाक पिडीत महिलांच्या बाबतीत सहानुभूतीची भूमिका शासकीय पातळीवर घेतली गेलेली आहे. पण गंमत बघा, तेवढ्यानेच या पिडीत मुस्लिम महिलांमध्ये क्रांतीचे बीज पेरले गेले आहे. तीन दशकापुर्वी असाच प्रसंग आला असताना, मुठभर मुस्लिम पिडीत महिला आपल्या घराचा उंबरठा ओलांडू शकल्या नव्हत्या. शहाबानु नावाच्या वृद्धेने न्यायालयीन प्रदिर्घ लढा देऊन नवर्‍याच्या विरोधात निकाल मिळवला आणि पोटगीचा अधिकार प्राप्त करून घेतला होता. तेव्हा तमाम मुल्लामौलवी व धर्ममार्तंड रस्त्यात उतरले आणि त्यांनी त्या निकालाचा कडाडून विरोध केला होता. त्याला घाबरून पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुप्रिम कोर्टाचा निकाल पुसून टाकणारा कायदाच संमत करून घेतला. तलाकपिडीत मुस्लिम महिलेला पोटगी देण्याचा विषय नवर्‍याच्या डोक्यावरून काढून, वक्फ़ बोर्डाकडे सोपवण्यात आला आणि शहाबानूच्या ऐतिहासिक विजयावर बोळा फ़िरवला गेला. संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड बहूमत असूनही पंतप्रधान लेचापेचा असल्याने, मुस्लिम महिलांना मिळालेला न्याय उलटा फ़िरवला गेला होता. मुठभर मुस्लिम महिलाही शहाबानूच्या न्यायासाठी घराबाहेर पडू शकल्या नव्हत्या. पण आज नुसती याचिका कोर्टात आली असताना, देशाच्या कानाकोपर्‍यातून मुस्लिम महिला न्यायासाठी उंबरठा ओलांडण्याचे धैर्य करू शकल्या आहेत. पुरोगामी दहशतीतून बाहेर पडत आहेत.\nआज कॉग्रेस वा कुठल्याही सेक्युलर पक्षाचे सरकार दिल्लीत असते, तर इतका चमत्कार घडू शकला नसता. वास्तविक धार्मिक वा सामाजिक रुढीपरंपरांच्या विरोधातला लढा चालवतात, त्यांना पुरोगामी संबोधले जाते. अशा परंपरांनी गांजलेले पिडीत अशा पुरोगाम्यांकडे न्यायासाठी धाव घेतात असाच प्रघात आहे. पण आज त्यातही किती आमुलाग्र बदल झाला आहे, ते आपण बघत आहोत. ज्यांच्यावर गेल्या दोन दशकात अहोरात्र मुस्लिम विरोधक वा मुस्लिमांचे शत्रू असा आरोप होत राहिला, अशी दोन माणसे म्हणजे नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ हे होत. पण आज तलाकपिडीत मुस्लिम महिला अतिशय विश्वासाने त्यांचेच दार न्यायासाठी ठोठावत आहेत. त्या महिला योगी वा मोदींना पत्रे लिहून न्यायाची मागणी करीत आहेत. रस्त्यावर येऊन त्याच दोघा नेत्यांकडे न्याय मागत आहेत. पण त्यापैकी एकाही मुस्लिम महिलेला कुणा पुरोगामी धर्मनिरपेक्ष नेता वा पक्षाकडे न्यायासाठी धाव घेण्याची इच्छा झालेली नाही. किंबहूना तसा विचारही कुणा मुस्लिम महिलेच्या मनाला शिवलेला नसावा, ही मोठी चमत्कारीक गोष्ट नाही काय हिंदू धर्मनिष्ठांकडे मुस्लिम पिडीत महिलेने न्याय मागावा, हा विरोधाभास नव्हे काय हिंदू धर्मनिष्ठांकडे मुस्लिम पिडीत महिलेने न्याय मागावा, हा विरोधाभास नव्हे काय तर त्याचेही कारण समजून घ्यावे लागेल. ते कारण सरळ आहे. या तलाकपिडीत वा धर्मपिडीत मुस्लिम महिलांचे शोषणकर्तेच मुल्लामौलवी आहेत आणि त्यांचे खरे पाठीराखे आज पुरोगामी पक्ष व नेतेच होऊन बसलेले आहेत. म्हणजेच त्या पिडीत मुस्लिम महिलांना मुस्लिम धर्मांध व पुरोगामी यात तसूभरही फ़रक वाटेनासा झाला आहे. म्हणूनच अशा धर्मनिरपेक्षांकडे न्याय मागणे मुस्लिम महिलांना आत्महत्याच वाटली तर नवल नाही. त्यामुळेच पुरोगामी संघटना, पक्ष वा नेत्यांकडे त्यापैकी एकही महिला तलाकबंदीची मागणी घेऊन गेलेली नाही. ही पुरोगामीत्वाची शोकांतिकाच नव्हे काय\nआज भारता्तले पुरोगामी तलाक विषयी ठाम भूमिका घेऊन पुढे येऊ शकलेले नाहीत. वास्तविक पन्नास वर्षापुर्वी तात्कालीन समाजवादी व उदारमतवादी राजकारणात समान नागरी कायदा ही प्रमुख मागणी होती. पण पुढल्या काळात मौलवींच्या फ़तव्यावर मुस्लिम मतांचा गठ्ठा पदरात पाडून घेण्याच्या आहारी गेलेल्या पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणांना टांग मारली आणि मौलवींनाच पुरोगामी ठरवून टाकले. याच धर्ममार्तंडांच्या तालावर पुरोगामी मर्कटलिला करू लागले. लाखो मुस्लिम मुली महिला तलाकच्या अन्यायामुळे देहविक्रयाच्या बाजारात ढकलल्या जात असतानाही, त्याकडे काणाडोळा करून बाबरीसाठी शोकाकुल होण्यात पुरोगाम्यांनी धन्यता मानली. त्याच्याच परिणामी अर्ध्या मुस्लिम लोकसंख्येच्या मनातून पुरोगामी उतरून गेले आहेत. मोदी-शहा जोडगोळीने आपल्या निवडणूक रणनितीमध्ये त्याचा इतका शिताफ़ीने वापर करू��� घेतला, की मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोरीत गेली आणि तिच्याबरोबर मुस्लिम समाजाची मक्तेदारी सांगणार्‍या मुल्लामौलवींचा मुस्लिमांवर कायम राखलेला धाकही विस्कटून गेला आहे. मुस्लिमधार्जिणे पक्ष मौलवींच्या मुस्लिमबहुल भागातच पराभव झाल्याने, या पिडीत मुस्लिम महिलांना धीर मिळाला आहे. खर्‍या अर्थाने देशात धर्मनिरपेक्ष न्याय मिळू शकतो, असा आत्मविश्वास या महिलांमध्ये संचारला आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने या पिडीत महिला घराबाहेर पडायला लागल्या आहेत. आजवरचे भ्रम झुगारून अगदी भाजपाच्या गोटातही वावरू लागल्या आहेत. या महिलांनी नुसती मौलवींची मक्तेदारी नाकारलेली नाही, त्यांनी पुरोगामी थोतांडही फ़ेटाळून लावले आहे. म्हणूनच त्यापैकी कोणीही तलाकपिडीता कुणा पुरोगाम्याकडे फ़िरकलेली नाही. स्वयंभूपणे वा मोदींकडे न्याय मागण्यापर्यंत त्यांनी धैर्य दाखवले आहे. यासारखी पुरोगामीत्वाची अन्य कुठली शोकांतिका असू शकत नाही.\nदो साल, केजरी बेहाल\nआम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१४ सालात आपल्या पदाचा राजिनामा देऊन लोकसभा निवडणूकीत उडी घेतली, तेव्हा त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रवक्ते नेते मोठ्या उत्साहात होते. कुठल्याही वाहिनीवर किंवा चर्चेत लोकसभा जिंकल्यासारख्या आवेशातच ते प्रतिक्रीया देत असत. एकूणच माध्यमातील पुरोगामी पत्रकारांनाही तेव्हा केजरीवाल यांच्याविषयी कमालीचे आकर्षण होते. अनेकांना तर केजरीवालनी नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखल्याची स्वप्नेही पडू लागलेली होती. अशावेळी एक जाणता अनुभवी पत्रकार विनोद शर्मा, यांनी त्या पक्षाला दिलेला इशारा आठवतो. तसे शर्मा हे कॉग्रेसधार्जिणे पत्रकार आहेत आणि ही वस्तुस्थिती ते सहसा लपवितही नाहीत. त्यांनी हवेत गिरक्या घेणार्‍या ‘आप’नेत्यांना माध्यमांविषयी गंभीर इशारा दिलेला होता. हे पत्रकार जितके डोक्यावर घेतात, तितकेच कधीतरी जमिनीवर आदळून टाकतात, असा तो इशारा होता. तो रास्तही होता. कारण आम आदमी पक्ष हे खरेतर माध्यमांचेच अपत्य आहे. कुठल्याही राजकीय संघटना वा कार्याशिवायच त्याचा भारतीय राजकारणात अवतार झालेला आहे. अण्णाप्रणित लोकपाल आंदोलनातून केजरीवाल यांनी रामलिला मैदान हा आपला बालेकिल्ला करून टाकला होता. मात्र लौकरच पत्रकारांचा पाठींबा केजरीवालना महा��ात पडू लागला आणि त्यालाही त्यांनी शत्रू करून टाकले होते. आज त्याचीच मोठी किंमत त्यांना दिल्लीत मोजावी लागते आहे. दिल्लीची सत्ता अजून त्यांच्या हाती असली तरी सिंहासन डळमळीत झाले आहे. कारण सत्तेत येऊन दोन वर्षे उलटली असताना, सार्वजनिक पातळीवर त्यांच्या सरकारवर मतदारानेच अविश्वास व्यक्त केला आहे. अर्थात त्यालाही खुद्द केजरीवालच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच ही निवडणूक त्यांच्यावरचा विश्वास प्रस्ताव करून टाकला होता.\nदिल्ली हे नगर राज्य असून, त्याची विभागणी तीन महापालिका क्षेत्रात झालेली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवणारा सर्व मतदार यात मतदान करत होता. त्यातच आम आदमी पक्षाला नाकारले गेले असेल, तर त्याला जनतेचा विश्वास गमावणेच म्हटले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मतदान पालिकेसाठी असतानाही केजरीवालनी अकारण त्याला स्वत:वरील कौल ठरवण्याचा घाट घातला होता. सर्व प्रचार साहित्य वा पोस्टर्सवर केजरीवाल झळकत होते. त्यानेही बिघडत नाही. कारण तेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा विक्षिप्तपणा म्हणजेच त्या पक्षाचे धोरण वा कार्यक्रम झालेले आहेत. म्हणूनच पालिकेतही त्यांचाच फ़ोटो प्रसिद्ध करून पक्षाने मते मागितल्यास काहीही गैर नाही. पण एका ठळक जाहिरातीत केजरीवाल यांनी भाजपानेते विजयेंद्र गुप्ता हवेत की केजरीवाल; असा प्रश्न मतदाराला विचारला होता. मग ही निवड दोन पक्षापेक्षाही दोन व्यक्तीतली होऊन गेली ना जर आता मतदाराने भाजपा म्हणजे गुप्ता यांना कौल दिला असेल, तर तो केजरीवाल यांच्या विरोधातला कौल मानावाच लागणार ना जर आता मतदाराने भाजपा म्हणजे गुप्ता यांना कौल दिला असेल, तर तो केजरीवाल यांच्या विरोधातला कौल मानावाच लागणार ना अर्थात इतका साधा तर्क केजरीवाल मान्य करतील अशी अजिबात शक्यता नाही. तो त्यांचा पिंड नाही. आपण चुकत नाही आणि अन्य सर्वजण चुकतच असतात, अशी केजरीवाल व त्यांच्या सवंगड्यांची खात्री आहे. त्यामुळेच आता मतदान यंत्रे चुकलेली असू शकतात, किंवा कागदी मतदान होऊन असाच निर्णय आला तरी त्यांनी मतदार मुर्ख असल्याचा दावा केला असता. केजरीवालना त्यातून सुटका नाही. त्यांच्या मनात आले तर सूर्यही पश्चीमेकडून उगवू शकतो. तसा उगवण्याची अजिबात गरज नाही. केजरीवाल पश्चीमेलाच पुर्व घोषित करतील आणि त्या दिशेला पश्चीम ठरवण्यामागे भाजपाशी अवघ्या भूगोलानेच संगनमत केल्याचा आरोपही केजरीवाल करू शकतात. भ्रमिष्टाशी कोणी तर्काने वा बुद्धीने वाद घालू शकत नसतो.\nमहापालिकेच्या निवडणूकीत आज आम आदमी पक्षाची धुळधाण उडाली, त्याला अन्य कोणी जबाबदार नसून खुद्द केजरीवाल त्यातले पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत. कारण त्यांना लोकमताची किंमत ठाऊक आहे. पण तेच लोकमत उलटले तर होणारा उत्पात अजून उमजलेला नाही. आपण कुठल्याही थापा माराव्यात आणि जनतेने निमूटपणे ऐकावे; अशी त्यांनी समजूत करून घेतली आहे. म्हणूनच पंजाबच्या पराभवानंतर त्यांनी यंत्रावर दोषारोप करून सत्य नाकारण्याची हिंमत दाखवली होती. पण वास्तवात पंजाबमध्ये केजरीवाल गेलेच नसते व त्यांनी पोरकटपणा केलाच नसता; तर यापेक्षा अधिक चांगले यश त्यांच्या पक्षाला मिळाले असते. दिल्लीतही जितकी सत्ता हाती आलेली होती, त्यातून एक आदर्श कार्यशैली उभी करून, त्यांना पुढल्या पाच वर्षात राजकारणातला पर्याय उभा करता आला असता. पण आत्मकेंद्री माणसे कधीच सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. अल्पावधीत यश मिळाल्यामुळे केजरीवाल इतके भरकटत गेले, की त्यांना जनतेला हुलकावण्या देऊन निवडणूक जिंकणे शक्य व सोपे वाटू लागले. त्याचाच हा परिणाम आहे. आधी कॉग्रेसच्या पाठींब्यावर मिळालेली सत्ता लाथाडून लोकसभेत उतरल्याचा फ़टका दिल्लीतही बसला होता. मग मध्यावधीत पुर्ण पाच वर्षे दिल्लीतच काम करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी मते मागितली,. तर लोकांनी नवख्या नेत्याला क्षमा केलेली होती. पण केजरीवालना मतदार मुर्ख वाटला आणि वर्षभरातच त्यांनी पंजाब, गोवा किंवा गुजरात अशा राज्यातल्या मोहिमा काढून दिल्लीकडे पाठ फ़िरवली. दिल्लीकर कचरा, सफ़ाई वा रोगराईने बेजार झाला असतानाही थापा मारून त्यांनी सारवासारव केली. आज त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली आहे. आपण प्रेम किती मनपुर्वक करतो आणि तितक्याच त्वेषाने दणकाही देतो, याचा साक्षात्कार दिल्लीकराने या नेत्याला घडवला आहे.\nताज्या निकालाचा अर्थ केवळ केजरीवाल वा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित नाही. अवघ्या दोन वर्षापुर्वी निर्विवाद ६७ जागा व ५४ टक्के मते मिळालेल्या त्या पक्षाला मतदाराने आज २७ टक्के इतके खाली आणून ठेवले आहे. याचा अर्थ जो अधिकचा मतदार लोकसभेनंतरही यांच्यामागे आलेला होता, त्याचा भ्रमनिरास ��ालेला आहे. नाचता येईना अंगण वाकडे, या नितीला दिल्लीकराने लाथाडले आहे. त्याच्यापुढे नतमस्तक होऊन माफ़ी मागण्यातून जे काही साधले जाईल, तेही तक्रारी करून होऊ शकणार नाही. म्हणूनच ताज्या निकालांना मतदान यंत्राची चलाखी ठरवून केजरीवाल मतदाराचीच अवहेलना करीत आहेत. देशातील प्रत्येक लोकशाही संस्था वा यंत्रणा भ्रष्ट आणि केजरीवाल तितका प्रामाणिकपणाचा पुतळा, हे ऐकायला दिल्लीकरही कंटाळले आहेत. त्यांचा इशारा समजून घेतला नाही, तर लौकरच या माणसाला आपल्या पक्षाचाही गाशा गुंडाळावा लागणार आहे. आताच निकाल सुरू झाल्यावर त्या पक्षातल्या अनेकांनी केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह लावायला आरंभ केला आहे. त्यांना विश्वासात घेऊन सावरले नाही, तर लौकरच दिल्लीतली सत्ताही ढासळू लागणार आहे. ज्या पक्षाला भवितव्य नसते आणि ते दाखवण्यात नेतृत्व तोकडे पडते, तिथून पलायन सुरू होत असते. लौकरच आम आदमी पक्षातून आमदारांची व कार्यकर्त्यांची गळती सुरू होईल. त्यांना धमकावून पक्षात टिकवता येणार नाही. विजयाकडे घेऊन जाणार्‍या नेत्याचा धाक असतो आणि पराभवाला सामोरे जाण्याची हिंमत दाखवणारा नेताही पक्षाला भविष्य देऊ शकतो. केजरीवाल यांच्यात दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणूनच यापुढे त्यांना व पर्यायाने त्यांच्या पक्षाला भवितव्य उरलेले नाही. किती दिवस व किती काळ इतकाच प्रश्न आहे. यश मिळवणे सोपे आणि पचवणे अवघड असते. केजरीवाल यांनी अल्पावधीतच त्याची प्रचिती आणुन दिली आहे.\nसोमवार मंगळवारी दोन घटनांची माध्यमात खुप चर्चा चालली होती. त्यात एक घटना छत्तीसगड राज्यातील, तर दुसरी काश्मिरमधील होती. सुकमा येथील जंगली भागात नक्षलींनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची केलेली सामुहिक हत्या, हा विषय चर्चेत असणे स्वाभाविक आहे. कारण तिथे कायद्याचाच मुडदा पाडला गेला आहे. पण तशीच काहीशी घटना काश्मिरातही घडली आहे. तिथे कॉलेजच्या विद्यार्थिनी म्हणजे मुलींनीही लष्कराच्या जवानांवर दगडफ़ेक करण्यात पुढाकार घेतल्याचे चित्रण समोर आले आहे. काही दिवसांपुर्वी अशाच स्वरूपाचे एक चित्रण खुप गाजले होते. निवडणूक केंद्रात जायला निघालेल्या सशस्त्र सैनिकाला रस्त्यातून सतावण्याचे काम चालू होते. त्याची खिल्ली उडवण्यापासून टोपी उडवण्यापर्यंत सर्व प्रकार चालले होते. मग त्यात त्या जवानाने दाख���लेला संयम कसा कौतुकास्पद होता, त्याचेही खुप कौतुक झाले. ह्या सगळ्या चर्चेतून काय साधले जाते कायदा नावाची वस्तु नेमकी काय आहे, त्याचे तरी भान देशातील शहाण्यांना उरले आहे काय कायदा नावाची वस्तु नेमकी काय आहे, त्याचे तरी भान देशातील शहाण्यांना उरले आहे काय अशी आता शंका येऊ लागली आहे. कुठल्याही देशातले सरकार वा सत्ता असते, तिचा खरा अंमलदार पोलिस किंवा सैनिक असतो. ज्याच्या हातात असलेले हत्यार सत्तेचे प्रतिक असते. त्याच शस्त्राच्या बळावर सत्ता राबवली जात असते. बाकी कागदावरचे कायदे किंवा आदेश निव्वळ दिखावू असतात. कारण जो काही कायदा असेल वा त्यानुसार सोडलेले आदेश असतात, त्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती त्या सैनिकाच्या हातातल्या शस्त्रानेच कमावलेली असते. जोवर त्या शस्त्राचे बळ शिरजोर असते, तोवर ती सत्ता चालू शकत असते. जेव्हा त्या शस्त्राची अवहेलना वा टवाळी सुरू होते, तिथून सत्ता डळमळीत झाली म्हणून खुशाल समजावे. जगातल्या कुठल्याही लोकशाही व्यवस्थेची आज तशीच दयनीय अवस्था झालेली आहे.\nलोकशाही म्हणजे शस्त्राने चालणारी व्यवस्था नाही, अशी एक ठाम समजूत शहाण्यांनी करून घेतली आहे आणि तीच समजुत राज्यकर्त्यांच्याही माथी मारलेली आहे. सहाजिकच सत्तेच्याच मुसक्या बांधणारे कायदे बनवण्यात आलेले असून, सत्ता राबवणार्‍यांच्या पायात अशा कायद्यांच्या बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. त्याचाच दृष्य परिणाम आपण सुकमा वा श्रीनगरमध्ये बघत असतो. इथे नक्षली सशस्त्र दलाला किडामुंगीसारखे ठार मारतात आणि श्रीनगरमध्ये मुलीही गंमत म्हणून सैनिकांवर दगड मारू शकतात. कारण शस्त्राचा कोणालाही धाक उरलेला नाही. खरे तर शस्त्राचा धाक अजीबात संपलेला नाही. शस्त्र हे निर्जीव असते आणि कुणातरी माणसानेच ते चालवावे लागत असते. सहाजिकच शस्त्राचा धाक नसतो, तर ते कोणाच्या हातात आहे, त्याचा धाक असतो. त्याच्या मनगटात शक्ती व मनात हिंमत असेल, तरच शस्त्राला धार असू शकते वा भेदकता असू शकते. त्या धारेला वा भेदकतेला लोक घाबरत असतात. सहाजिकच ती भितीच लोकांना काही करायला वा न करायला भाग पाडत असते. एकाकी नि:शस्त्र गावकरी नागरिकांना दहशतवादी वा नक्षलवादी ओलिस ठेवतात, ते शस्त्राचाच धाक घालून. तेव्हा ज्यांना शस्त्राचा धाक वाटत असतो, ते गुपचुप अशा घातपात्याचे आदेश मानत असतात. कारण ���ुस्तकातले वा न्यायालयातले कायदे त्या ओलिसांचे संरक्षण करू शकत नसतात. तो घातपाती पुस्तकातल्या कायद्यांना जुमानत नसतो. म्हणूनच त्याने रोखलेले वा हाती धरलेले हत्यारच, त्यावेळी कायदा असतो. ही हत्याराची महत्ता असते. ते हत्यार कोणाच्या हातात आहे व तो त्याचा कसा वापर करू शकतो, यावरच हत्याराचा धाक असतो. सैनिकाच्या हातातले हत्यार आपल्यावर होणार्‍या हल्ल्याचा बंदोबस्त करू शकत नसेल, तर त्याच शस्त्राला कोणी कशाला घाबरावे ते शस्त्र काय उपयोगाचे ते शस्त्र काय उपयोगाचे अशा शस्त्राने कुठला कायदा राबवला जाऊ शकतो\nपाकिस्तानात दडी मारून बसलेला दाऊद वा अन्य कुठून धमकी देणारा शकील असे गुन्हेगार धमक्या देतात, तेव्हा त्यांच्या हाती कुठलेही कायद्याचे अधिकार नसतात. पण तरीही मोठमोठे नावाजलेले उद्योगपती, व्यापारी वा अधिकारी निमूटपणे त्या गुंडांच्या धमक्या आदेश असल्याप्रमाणे पाळतात. कारण त्याला जुमानले नाही, तर असा माफ़िया गुंड धमकीचा अवलंब करील आणि विनाविलंब आपले शब्द खरे करून दाखवील, याची प्रत्येकाला खात्री आहे. पण त्याला झुगारून पोलिसांची सरकारची मदत घेण्याची हिंमत नागरिकांना होत नाही. कारण सरकार कितीही बोलले व कायदा आपल्या बाजूने असला, सरकारी शस्त्र चालण्याची कोणी हमी देऊ शकत नाही. थोडक्यात प्रत्येकजण शस्त्राचा धाक मानतो. मग तो पोलिस असो, सैनिक असो, सरकार असो किंवा गुंडगुन्हेगार असो. ज्याच्यापाशी हत्यार आहे व ते वापरण्याची कुवत आहे, त्यालाच जग घाबरत असते आणि मानत असते. त्याचा शब्द हाच कायदा असतो. आजचा कुठलाही पोलिस वा सैनिक तसा दावा करू शकत नाही आणि केलाच तर पुर्णत्वास नेऊ शकत नाही. हीच मग गुंड दहशतवादी लोकांची शक्ती बनली आहे. म्हणून मुठभर नक्षलवादी भारतीय सेनेला आव्हान देऊ शकतात. म्हणुन काश्मिरात सैनिकांवर दगड मारण्याची हिंमत शाळकरी मुलीही करू शकतात. कारण समोरचा सैनिक बंदुका रोखणार, पण गोळी झाडणार नसल्याची त्यापैकी प्रत्येकाला खात्री पटलेली आहे. ज्या शस्त्रातून गोळी सुटत नाही वा जे हत्यारच बोथट झालेले आहे, त्याच्या बळावर हुकूमत करू बघणार्‍या सरकारच्या कायद्याला कशाला कोण भीक घालणार सुकमा असो की काश्मिरातली घटना असो, त्यात हेच साम्य साधर्म्य आढळून येईल. दोन्हीकडे गणवेशातील पोलिस व कायदेशीर हत्यारे आहेत. पण त्यापैकी कशाचाही धाक लोकांना उरलेला नाही.\nकायदा म्हणजे हिंसेचा धाक असतो. गुंडगिरी वा हिंसा करणार्‍यालाही काबुत आणण्यासाठी त्याहून अधिक हिंसेचेच भय घालावे लागते. ज्याला असा धाक घालता येतो वा प्रस्थापित करता येतो, त्यालाच आपला कायदा प्रस्थापित करता येत असतो. भारतात आधुनिक कायद्याचे राज्य आणणार्‍या ब्रिटीशांनीही अशीच अमानुष कत्तल करून, आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. त्यांची हिंसक वा मारेकरी क्षमता सिद्ध झाल्यावर, त्या धाकालाच त्यांनी कायदा असे नाव दिले आणि कागदावरचा कायदा भारतीयांच्या माथी मारला. कागदावरच्या कायद्याला जुमानणार नाही, त्याचा प्रतिवाद हत्याराने केला जाईल, असा विश्वास जनमानसात ब्रिटीशांनी निर्माण केल्यावरच भारतातील आजच्या प्रशासकीय व्यवस्थेचा पाया घातला गेला होता. १८६० सालात पहिले दंडविधान अस्तित्वात आले. पण त्याच्या तीन वर्षे आधी स्वातंत्र्याचे बंड अतिशय क्रुरपणे मोडून काढले गेले होते. सत्तेला आव्हान देणारे म्हणून हजारोच्या संख्येने कोणालाही फ़ासावर लटकावून ठार मारले गेले होते. ब्रिटीश सत्तेला आव्हान म्हणजे साक्षात मृत्यू; असे त्यातून लोकांच्या मनात भरवले गेल्यानंतर कागदी वा पुस्तकी कायदा बनवला गेला, त्या पुस्तकाच्या वा अक्षराच्या मागे शस्त्राची भेदकता ठामपणे उभी होती, तोवरच त्याचा धाक दबदबा राहिला. आज तीच शस्त्राची हिंसक क्षमता कायद्यातून निपटून काढली गेल्याने, शिल्लक उरले आहे त्याला कायद्याचे बुजगावणे म्हणता येईल. त्याला शाळकरी पोरीही घाबरत नाहीत. त्याच्यावर धोंडे म्हणूनच मारले जाऊ शकतात. त्या बुजगावण्याच्या हातातल्या बंदुकीमधून गोळीबार होऊ लागेल, तेव्हा काश्मिरात शांतता प्रस्थापित व्हायला आठवडाभरही वेळ लागणार नाही. कायदा म्हणजे शस्त्राचा धाक असतो. शस्त्राच्याच धाकाने कायदा राबवला जातो. हे जेव्हा अंमलात आणले जाईल, तेव्हाच भारतात शांतता नांदू शकेल. मग ते काश्मिर असो की नक्षलप्रभावित प्रदेश असो.\nकुठल्याही आजाराचे निदान खुप महत्वाचे असते. जर निदान योग्य केलेले नसेल तर उपाय चुकीचे अंमलात आणले जातात आणि पर्यायाने रोग्याची प्रकृती सुधारणे बाजूला राहून, आजार बळावत जातो. अर्थात हा नुसता संशय नाही वा समजूत नाही. एखाद्या विषयातले जाणकारही अशी चुक करू शकतात. त्यांचे अशा विषयातले ज्ञान खुप जुनेजाणते असले, तरी त्यातही येणार्‍या नव्या प्रकारांविषयी ते अज्ञानी असू शकतात. म्हणूनच तथाकथित जाणकारांचे ज्ञान, हीच मोठी समस्या होऊ शकते. भारतात स्वाईनफ़्लु नावाचा आजार आल्यावर त्याचे उदाहरण मिळालेले आहे. रिदा शेख नावाच्या मुलीला स्वाईनफ़्लुची बाधा झाली आणि त्याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. पुण्यातल्या अत्याधुनिक इस्पितळात तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तरीही तिचा त्या आजाराने बळी घेतला होता. इस्पितळात अत्याधुनिक व्यवस्था वा हुशार डॉक्टर असून उपयोगाचे नव्हते. त्यापैकी कोणाही डॉक्टरला स्वाईनफ़्लु विषयी माहिती नव्हती. सहाजिकच आजाराचे निदान न्युमोनिया असे होऊन उपचारही त्यानुसार दिले गेले. परिणामी रिदाची प्रकृती सुधारण्यापेक्षाही बिघडत गेली आणि अखेरीस तिचा रोगाने बळी घेतला होता. भारतातल्या अनेक सामाजिक राजकीय समस्यांची तीच कहाणी आहे. मग ती काश्मिरची समस्या असो किंवा नक्षलवादी हिंसाचाराचा विषय असो. त्यात भूमिका ठरवणारे, निर्णय घेणारे अथवा त्यात आपले ज्ञान पाजळणारे, कालबाह्य झालेले असून त्यांचा वास्तवाशी संबंध उरलेला नाही. कालपरवा छत्तीसगड राज्यातल्या सुकमा जिल्ह्यात त्याच मानसिक आजाराने २५ सुरक्षा जवानांचा बळी घेतला आहे. कारण समस्या युद्धाची असून त्यावर गावगल्लीतल्या दंगलीप्रमाणे उपाय योजले गेले आहेत. त्यात निरपराध मारले जाण्यापेक्षा अधिक काहीही साध्य होऊ शकत नाही.\nनक्षलवाद किंवा जिहादी दहशतवाद ह्या समस्या नागरी नाहीत, तर युद्धासारख्या समस्या आहेत. कुठल्याही देशात कायद्याने प्रस्थापित झालेल्या सत्तेला हत्याराने आव्हान देण्याला, त्या सत्तेच्या विरोधात पुकारलेले बंड मानले जाते. पण अलिकडल्या काळात मानवाधिकार वा नागरी स्वातंत्र्याच्या नावाखाली या स्वायत्त सरकारची व्याख्याच बदलून टाकण्यात आलेली आहे. थोडक्यात स्वाईनफ़्लु या आजाराला न्युमोनिया ठरवून, उपचार करण्याची सक्ती झालेली आहे. पण त्यातली गल्लत कोणी विचारातही घ्यायला राजी नाही. घातपात, नक्षली हल्ले ह्या खरेच नागरी समस्या असतील, तर त्या पोलिसांनी हाताळल्या पाहिजेत. काश्मिरात होणारी दगडफ़ेक वा घातपात हा नागरी कायद्याच्या कक्षेत बसणारा प्रश्न असेल, तर त्यात सैनिकी मदत घेण्याचे कुठलेही कारण नाही. तो विषय राज्य सरकार व त्याच्या अखत्यारीत य��णार्‍या पोलिस यंत्रणेने हाताळला पाहिजे व निस्तरला पाहिजे. त्याचेच प्रशिक्षण अशा पोलिसी यंत्रणेला दिलेले असते. याच्या उलट सैनिकी वा निमलष्करी जवानांची गोष्ट आहे. त्यांना नागरी समस्यांपैकी हाताबाहेर गेलेल्या विषयातले प्रशिक्षण दिले गेलेले असते. तिथे त्यांनी नागरी पद्धतीने काम करण्याची अपेक्षाच गैरलागू आहे. सैनिक वा जवानांना अमानुष पद्धतीने जगण्याचे व वागण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. तिथे भावना वा मानवी वेदनांवर मात करण्याची तयारी ठेवावी लागते. तरच सैनिक त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडू शकत असतो. सर्वसामान्य माणून आपला जीव वाचवायला धडपडत असतो. तर सैनिक मरणाच्या भितीला झुगारून पुढे सरसावतत असतो. हा नागरी व लष्करी बाण्यातला मुलभूत फ़रक आहे. तो विचारातही न घेता लष्कराला कुठलेही काम सांगणे व तिथले नियम लावणेच चुकीचे आहे. ती चुक मग शेकडो जवानांचे प्राण घोक्यात आणत असते.\nकाश्मिर असो किंवा नक्षली समस्या असो, त्या नागरी समस्या नाहीत. त्या पोलिसांना हाताळता आल्या असत्या, तर तिथे लष्कर वा निमलष्करी सैनिकांना तैनात करण्याची वेळच आली नसती. थोडक्यात अशा ग्रासलेल्या भागामध्ये केंद्रीय राखीव पोलिस वा प्रत्यक्ष सेनादलाला तैनात केले जाते, तेव्हाच तिथल्या नागरी कायद्यांना तिलांजली दिली जात असते. अशा कामासाठी सैनिकांना तैनात केले जाते, तेव्हा आधी त्यांचा धाक स्थानिक नागरिकांना वाटायला हवा. त्याच्या हाती बंदुक आहे आणि अंगावर स्फ़ोटके वा दारूगोळा बाळगलेला आहे. म्हणजेच असा सैनिक कुठल्याही क्षणी हिंसक होऊ शकतो, असाच तो धाक असला पाहिजे. तसा सैनिक केव्हाही हिंसक होत असल्याचा सहसा अनुभव नाही. म्हणजेच उगाच कोणालाही हत्याराचा धाक घालावा किंवा कुणाच्या जीवाशी खेळावे; असा अतिरेक भारतीय सैनिकांनी केल्याचा अनुभव नाही. म्हणूनच त्याच्या पायात नागरी कायद्याची बेडी घालण्याची कुठलीही गरज नाही. त्याने पोलिसाप्रमाणे वागावे अशीही अपेक्षा गैरलागू आहे. त्याची कोणा सामान्य नागरिकाने वा टवाळ पोरांनी खिल्ली उडवावी, असेही घडता कामा नये आणि कुठे घडले़च तर त्या सैनिकाने आपला इंगा त्या टवाळखोराला तिथल्या तिथेच दाखवला पाहिजे. कारण त्याच्या हातातले हत्यार वा दारूगोळा प्रभावी नसतो, इतका त्याचा गणवेश आणि व्यक्तीमत्व निर्णायक महत्वाचे असते. तरच असा सैनिक युद्धपातळीवर म्हणतात, तशी अभूतपुर्व कामे करू शकतो. गणवेश व त्याच्याविषयी जनमानसात असलेली प्रतिमाच त्याच्याकडून असे पराक्रम करवून घेत असते. नेमक्या त्याच सैनिकी वृत्तीचा हल्ली मुडदा पाडला गेला आहे. सैनिकी कारवाईत जवानाला जणू बुजगावणे बनवून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळेच नक्षलवादीच कशाला, श्रीनगरच्या टवाळ पोरांनीही सैनिकाची खिल्ली उडवून दाखवली आहे.\nथोडक्यात गेल्या दोनतीन दशकात सैनिक व पोलिस यातला फ़रक पुसून टाकण्यात आला आहे. सैनिकांना त्यांच्यातला पुरूषार्थ वा हिंमत वापरण्याला प्रतिबंध घातला गेला आहे. त्यांनी पोलिसांप्रमाणे नतमस्तक होऊन कुणाच्याही लाथा खाव्यात, इतकी त्यांची शक्ती खच्ची करण्यात आली आहे. कुठल्याही अशा कारवाईचे स्पष्टिकरण देण्यासाठी भाग पाडले जाते आणि हत्यार उचलण्यापुर्वीच मारले गेल्यास त्याला हुतात्माही ठरवले जाते. जणू लढून मरणे म्हणजे शहीद, ही वस्तुस्थिती आपण पुर्णपणे विसरून गेलो आहोत. कालपरवा सुकमा येथे ज्या जवानांचा मृत्यू झाला, त्यातले बहूतांश लढण्यापुर्वीच घातपाताने मारले गेले आहेत. त्यांना लढण्याची मुभाच नव्हती. जणू नक्षली वा जिहादींना नेमबाजीचा सराव करण्यासाठी भारतीय सैनिकांनी मरावे, असे आपले सुरक्षा धोरण होऊन बसले आहे. कारण कुठेही सेना पाठवली जाते. पण तिथे लढायचे नाही वा युद्धपातळीवर काही करायचे नाही, अशी बेडी सेनेच्या पायात घातलेली आहे. ज्याला नक्षलवादी पट्टा म्हटले जाते, तो सर्व सेनेच्या हवाली करून युद्धपातळीवर शांतता प्रस्थापित करण्याची मुभा सेनेला दिली, तर हा विषय संपायला किती दिवस लागतील पंजाब असाच सेनेच्या हवाली करण्यात आला व खलीस्तानची पाळेमुळे उखडली गेली होती. त्यात कोणी केपीएस गील वा ज्युलिओ रिबेरो यांच्याकडे खुलासे मागितले नव्हते. अशा देशातील सेना वा निमलष्करी दले नक्षलवाद किंवा काश्मिरात शांतता प्रस्थापित करू शकत नसतील, तर रोगाचे निदान करणार्‍यांची चुक आहे. त्यावर चुकीचे उपचार व औषधे लागू करणारे गुन्हेगार असू शकतात. सेनेत काही चुकीचे नाही वा त्यांच्या सज्जतेत काहीही त्रुटी नाही. धोरणकर्ते व त्यांना शहाणपण शिकवणार्‍यांच्या मेंदूत खरी रोगबाधा झालेली आहे. ती मुळासकट उपटून टाकण्याची खरी गरज आहे. त्यांच्यामुळेच हा सगळा जीवघेणा व्यवहारी गोंधळ हो���न बसला आहे.\nसामान्य माणसाचे निकष व शहाण्यांची मोजपट्टी, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. शहाण्यांना सर्वकाही नेमके व बिनचुक असावे लागते. उलट सामान्य माणसे आपल्या गरज व प्रसंगानुसार उपलब्ध असलेल्या पर्यायातून निवड करत असतात. ती निवड यथायोग्य किंवा निर्दोष असते, असे अजिबात नाही. पण जीवन चालले पाहिजे आणि जगरहाटी अडता कामा नये, अशी सामान्य माणसाची मोजपट्टी असते. प्रत्येकाला माधुरी दिक्षीत वा मधुबालासारखी सुंदर मुलगी पत्नी म्हणून हवी असते. पण ती मिळण्याची दुरान्वये शक्यता नसते. सहाजिकच जी कोणी जीवनात सहचरी म्हणून येईल, तिच्यातली वहिदा रेहमान वा श्रीदेवी शोधून सामान्य नवरा गुण्यागोविंदाने संसार चालवित असतो. ती़च कहाणी पत्नीचीही असते. आपसात भांडतात वा रागावतात. पण दोघे मिळून संसाराचा गाडा ओढत असतात. आपल्याला कल्पनेतला साथीदार मिळावा, म्हणून हटून बसत नाहीत. नेमकी तीच गोष्ट सामान्य जीवनात मतदाराची असते. कुठलाही पक्ष वा नेता सत्तेत आला, म्हणून सुखनैव जीवन चालेल, अशी अपेक्षा कुठलाही सामान्य मतदार करीत नाही. सामुहिक जीवनात सुरक्षा असावी व किमान गरजा भागवण्यात अडचण येऊ नये, इतकीच लोकांची किरकोळ अपेक्षा असते. त्यात बाधा आणणारे जनतेला आवडत नाहीत. काही दोष असलेली, पण जीवन चालू राखणारी व्यवस्था लोकांना खुश करत असते. विश्लेषकांची गोष्ट वेगळी असते. त्यांच्या गरजा इतक्या छोट्या नसतात, म्हणूनच शहाणे लोक निर्दोष व्यवस्थेच्या चिंतेते कायम गढलेले असतात. तिथेच मतदार व शहाणे यांच्या विचारात व निवडीत फ़रक पडत असतो. हा फ़रक ओळखला तर दिल्लीकरांनी भाजपाला इतक्या प्रचंड संख्येने महापालिका मतदानात कशामुळे कौल दिला, त्याचा खुलासा होऊ शकेल. केजरीवाल यांचे अपयशही उलगडू शकेल.\nइंजिनियर होऊन वा उच्चशिक्षण घेऊन राजकारणात आलेले केजरीवाल, नव्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी आले होते. पण त्यांच्या पद्धतीचे राजकारण नवे काही देण्यापेक्षाही असलेली जीवनाची घडी विस्कटू लागले आहे. त्यामुळेच जनता कमालीची भयभीत होत गेली. त्याचेच प्रतिबिंब दिल्लीच्या निकालात पडलेले आहे. आम आदमी पक्ष स्थापन करताना, ज्या मोठमोठया उदात्त गोष्टी केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितल्या होत्या. त्यापैकी कुठलीही गोष्ट ते व्यवहारात साध्य करून दाखवू शकले नाहीत. भ्रष्ट राजक���रणाला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी केजरीवालना उत्तम संधी दिली होती. त्याचे सोने करून केजरीवाल पाचदहा वर्षात मोठी मजल मारू शकले असते. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणतात, तशीच काहीशी सत्तेची नशा त्यांना व त्यांच्या सवंगड्यांना चढली. पुढला घटनाक्रम ताजा इतिहास आहे. दिल्लीत जितके म्हणून अराजक माजवता येईल, तितका गोंधळ त्यांनी सत्ता हाती घेतल्यापासून केला. केंद्रातील भाजपा सरकार वा राज्यातील भाजपाच्या हाती असलेल्या महापालिका, यांच्यात आवश्यक असलेली सुसुत्रता केजरीवाल यांनी पुरती उध्वस्त करून टाकली. वाजपेयी यांचे सरकार केंद्रात असताना शीला दिक्षीत दिल्लीत मुख्यमंत्री झाल्या. पण केंद्र-राज्य असा संघर्ष तेव्हा झाला नाही. शीला दिक्षीत मुख्यमंत्री असतानाच पालिका भाजपाच्या हाती होत्या, पण दिल्लीत कचर्‍याचे ढिगारे उभे रहाण्याची स्थिती आली नाही. सफ़ाई कर्मचार्‍यांचे पगार अडल्याने वारंवार संप झाले नाहीत. भिन्न पक्ष सत्तेत असतानाही दिल्लीकरांच्या सार्वजनिक जीवनात कधी अराजक निर्माण झाले नाही. केजरीवाल आल्यापासून दिल्लीकरांना अनुभवायला मिळाला, तो इतकाच फ़रक होता. त्यांनी देशाच्या राजधानीत सर्वप्रकारचे अराजक उभे केले आणि त्यालाच ते सुशासन असे नाव देत राहिले.\nदिल्लीकरांनी आज कौल दिला आहे, तो केजरीवाल यांना व त्यांच्या कार्यशैलीला नाकारणारा कौल आहे. पक्षाची स्थापना करताना त्यांच्या सोबत असलेले अभ्यासक व विश्लेषक योंगेद्र यादव यांनी आम आदमी पक्षाच्या या दारूण पराभवाचे नेमके विश्लेषण केलेले आहे. दहा वर्षे भाजपाचे पालिकेतील काम सर्वात नाकर्तेपणाचे होते आणि तसे प्रमाणपत्र दिल्ली हायकोर्टानेच दिलेले आहे. जगातील सर्वात बेशिस्त व अनागोंदी असलेल्या संस्था, असा ठपका हायकोर्टाने भाजपाच्या पालिका कारभारावर ठेवलेला आहे. सहाजिकच अशा अनागोंदीला दिल्लीकर मतदार उत्साहात जाऊन तिसर्‍यांदा सत्ता बहाल करणेच अशक्य आहे. पण तसेच नेमके घडले आहे. म्हणूनच जे आकडे व टक्केवारी समोर आली आहे, त्याच्याही पलिकडे जाऊन अशा निकालांचे विश्लेषण आवश्यक आहे. यादव यांनी नेमके त्याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. ताज्या मतदानात दिल्लीकराने भाजपाची पाठ थोपटलेली नाही, किंवा त्याच्या चांगल्या कामाची पावती दिलेली नाही. त्यापेक्षा आणखी भयंकर काही घडू नये, म्हणून भाजपाला पुन्हा सत्तेत आणुन बसवले आहे. याचे कारण भाजपाला पराभूत केल्यास केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या हाती पालिकेचाही कारभार जाईल आणि उरलीसुरली व्यवस्थाही अराजकात विरघळून जाईल. अशा भितीपोटी मतदाराने भाजपाला कौल दिला आहे. जे पर्याय समोर होते, त्यात कॉग्रेस लढण्याच्या अवस्थेत राहिलेली नाही. म्हणून तो पर्याय आपोआप बाद झाला होता. भाजपा भ्रष्ट असला तरी दहा वर्षे त्याने थोडेफ़ार काम केलेले होते. तिसरा पर्याय आम आदमी पक्षाचा होता. त्याला मत म्हणजे पालिकेच्याही कामात अराजक आणणे होते. पालिकेची कामेही पंतप्रधान नरेंद्र मोदी करू देत नाहीत, म्हणत केजरीवाल तमाशा करीत बसतील, ही भिती दिल्लीकरांना भाजपाकडे घेऊन गेली.\nआगीतून सुटून फ़ुफ़ाट्यात, अशी मराठी उक्ती आहे. दिल्लीकरांसमोर नेमकी तशीच स्थिती उपलब्ध होती. भाजपाची आग परवडली. केजरीवालांचा आम आदमी पक्ष म्हणजे फ़ुफ़ाट्यात पडणे होय. असेच गेल्या दोन वर्षात दिल्लीकरांचे मत होऊन गेले आहे. कारण हाती जितकी सत्ता व अधिकार आहे, त्यातून काही जनहिताचे काम करण्यापेक्षा नसलेल्या अधिकारासाठी अखंड भांडत बसणे व गफ़लतीचे खापर अन्य कुणाच्या माथी फ़ोडणे; इतकाच कारभार केजरीवाल यांनी केला आहे. त्यातून त्यांनी काय राजकारण केले, याच्याशी सामान्य जनतेला कर्तव्य नसते. त्यात सामान्य माणसाचे काय हाल होतात, इतकेच मतदार बघत असतो. त्यातून त्याचे मत तयार होत असते, अशारितीने केजरीवाल यांनी मागल्या दोन वर्षात आपल्याच विरोधातले मत तयार करण्यासाठी अपार कष्ट उपसले. त्याचेच पीक आता पालिका मतदानात आलेले आहे. नरकात राहू, पण केजरीवाल वा आम आदमी पक्ष नको, अशा निष्कर्षाप्रत लोकांना यायला, अन्य कोणी भाग पाडलेले नाही. सहाजिकच त्यांना सत्तेपासून दूर राखणे, हेच मतदाराचे उद्दीष्ट बनून गेले. तसे करताना पर्याय वा परिणाम म्हणून भाजपाचे उमेदवार निवडले गेलेले आहेत. लोकांनी भाजपाला भरभरून मते दिली असे अजिबात दिसत नाही. दोन वर्षापुर्वी जितक्या उत्साहात केजरीवालना दिल्लीकरांनी भरभरून मते दिली होती, तसा उत्साह यावेळी दिसलेला नाही. म्हणजेच हे भाजपासाठी सकारात्मक मतदान आहे, असाही दावा करता येणार नाही. पण त्याहीपेक्षा केजरीवाल अजिबात नको म्हणून दिलेला हा कौल आहे. अर्थात तो केजरीवालना उमजण्य़ास पुढली तीन वर्षे लागतील. पण भाजपाने मात्र त्यातून धडा घेतला पाहिजे. ही भाजपाची निवड नसून मतदाराची नावडनिवड आहे. ‘आप’च्या कांगावखोरीच्या विरोधात झालेले मतदान आहे. त्याचा लाभार्थी भाजपा आहे.\nआज दिल्लीच्या तीन महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. दिल्ली हे नगरराज्य असून, याच तीन महापालिकांच्या क्षेत्राला दिल्ली राज्य म्हणतात. सहाजिकच आज होणार्‍या मतदानावर तिथे मुख्यमंत्री म्हणून मिरवणार्‍या अरविंद केजरीवाल यांचे भवितव्य अवलंबून आहे. किंबहूना सतत चर्चेत रहाणार्‍या आम आदमी पक्षाचे भवितव्य त्याच खुंटीवर टांगलेले आहे. कारण दोन वर्षापुर्वी केजरीवाल यांनी विधानसभेच्या सत्तरपैकी ६७ जागा जिंकल्या होत्या आणि देशात आलेली मोदीलाट अडवल्याबदल सर्वत्र त्यांची पाठ थोपटली गेली होती. पण ते यश एका व्यक्तीचे वा त्याच्या पक्षाचे नव्हते. दिल्लीकरांनी या तरूण पक्षाला दिलेली ती अखेरची संधी होती. पालकांनी मुलाला महागडे किंमती खेळणे आणुन द्यावे आणि त्याच कारट्याने तेच मोडून विध्वंस करावा, तसाच अनुभव मग दोन वर्षात दिल्लीकरांनी घेतला. कारण केजरीवाल व त्यांच्या सवंगड्यांनी अण्णांच्या लोकपाल आंदोलनातून जनतेमध्ये एक आशेचा किरण जागवला होता. राजकारण सगळेच भ्रष्ट, अशी जी मानसिकता झालेली होती, त्यातून बाहेर पडायला उत्सुक असलेल्या जनतेला एक नवा राजकीय पर्याय मिळाला, अशा भावनेतून केजरीवाल यांच्या पक्षाला मते व पाठींबा मिळाला होता. परंतु त्यांनी विनाविलंब लोकसभेच्या निवडणूकीत उडी घेऊन, लोकांचा भ्रमनिरास केला. त्याची फ़ळे भोगावी लागल्यावर पुन्हा दिल्लीत लक्ष केंद्रीत करून केजरीवाल यांनी मतदाराची माफ़ी मागितली. म्हणून त्यांना दोन वर्षापुर्वी इतका मोठा प्रतिसाद व यश मिळाले होते. मात्र त्याचा अर्थ या नवख्या राजकारण्यांना कळला नाही. त्यांनी इतक्या वेगाने गुण उधळायला सुरूवात केली, की कुठलाही पर्याय शोधत बसण्यापेक्षा आम आदमी पक्षाला धडा शिकवायला दिल्लीकर उतावळा झालेला आहे. तीच संधी आता दिल्लीच्या मतदाराला चालून आली आहे आणि ती लक्षणे बघूनच केजरीवाल यांचे धाबे दणाणलेले आहे.\nइतके मोठे बहूमत आणि अफ़ाट यश मिळवल्यानंतर केजरीवाल सुखनैव चांगला कारभार करतील व देशातील राजकारणाला नवी दिशा देतील, हीच लोकंची अपेक्षा होती. पण सत्ता व यश डोक्यात गेलेल्या या माणसाने नुसता म���दारांचाच भ्रमनिरास केला नाही, तर त्यांच्या जुन्या अभ्यासू सहकार्‍यांचाही लौकरच अपेक्षाभंग केला. प्रशांत भूषण वा योगेंद यादव यासारखे प्रामाणिक व निरपेक्ष सहकारी सावधपणाचा इशारा देऊ लागले असताना, केजरीवालनी त्यांना अपमानित करून पक्षातून हाकून लावले. आत्मकेंद्री स्वभावामुळे मग केजरीवाल भोवती फ़क्त भाट तोंडपुज्या लोकांचा गोतावळा उरला आणि पोरकटपणाचा कळस झाला. रोजच्या रोज केंद्र सरकार वा राज्यपालाच्या कुरापती करीत चर्चेत रहाण्यापेक्षा, या पक्ष वा त्यातील लोकांनी दिल्लीकरांना कुठलाही दिलासा दिला नाही. त्याहीपेक्षा दिल्लीकरांची नको तितकी दुर्दशा करून टाकली. मागली दहा वर्षे दिल्लीच्या सर्व महापालिकेत भाजपाच सत्तेत आहे. त्यापैकी सात वर्षे दिल्लीत कॉग्रेसच्या शीला दिक्षीत मुख्यमंत्री होत्या आणि एकदाही सरकार व पालिका यांच्यात बेबनाव झाला नाही. पालिकेचा निधी देण्यात सरकारने अडथळे केले नाहीत, की त्यावरून पालिकेची कामे ठप्प झाली नाहीत. केजरीवालनी राजकारण प्रशासनात आणले आणि पालिकेला देणे असलेली रक्कम अडवून धरत, नागरिकांचे जिणे हराम करून टाकले. एक साधा हिशोब बोलका आहे. दिल्ली सरकारने पालिकांना ९ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी तरतुद आहे. त्यापैकी फ़क्त २८०० कोटी इतकीच रक्कम रडतमरत केजरी सरकारने पालिकांना पुरवली. पर्यायाने पालिकेला आपल्या कर्मचार्‍यांचे पगारही वेळेत देणे अशक्य होऊन बसले. त्यातून दिल्ली नागरी प्रशासनाचा कारभार इतका बिघडत गेला, की सफ़ाई कामगार अधूनमधून संपावर जाऊ लागले. आरोग्य वा अन्य सेवाही ठप्प होत गेल्या.\nपालिकेच्या तिजोरीत सरकारने पैसे टाकायचे नाहीत. त्यामुळे पालिकेच्या सेवा ठप्प होऊ द्यायच्या. मग त्यातून नागरिकांचे हाल झाले, की पालिकेत भाजपाची सतत्त असल्यानेच कामे होत नसल्याचा डंका पिटायचा; हा केजरी सरकारसह आम आदमी पक्षाचा एक कलमी कार्यक्रम होऊन बसला. त्यायोगे भाजपाला बदनाम करून आपला पक्ष पालिकेतही सत्ता मिळवू शकेल, अशी त्यांची योजना होती. पण नागरिक इतका खुळा नसतो. दहा वर्षापैकी सात वर्षे दिल्लीत शीला दिक्षीत मुख्यमंत्री असूनही पालिकेतला भाजपाचा कारभार बिघडला नव्हता. हा लोकांचा अनुभव होता. सहाजिकच केजरी सरकार सत्तेत आल्यापासून सेवा बिघडण्याचे कारण नागरिकांना समजू शकत होते. पैसे अडवून केजरींनीच पालिकांना निकामी करून टाकल्याचे लोकांनाही कळत होते. तितकेच नव्हते. आरोग्य खाते सरकारचे असून तिथेही अंदाधुंदी माजलेली होती. दिल्ली विविध आजारांनी ग्रासलेली असताना केजरींसह त्यांचे बहुतांश मंत्री अन्य देशात वा राज्यात फ़िरायला गेलेले होते. दिल्लीकरांना त्यांनी वार्‍यावर सोडून दिलेले होते. त्या सगळ्या अनुभवानंतर दिल्लीकरांना एक साक्षात्कार झाला होता. केजरी वा त्यांचा आम आदमी पक्ष हा समस्येवरचा उपाय नसून, तीच दिल्लीला भेडसावणारी समस्या आहे. त्याचेच प्रतिबिंब मग दहा दिवसांपुर्वी झालेल्या दिल्लीच्या पोटनिवडणूकीत पडले. राजौरी गार्डन येतील विधानसभा पोटनिवडणूकीत दिल्लीकरांनी भाजपाचा आमदार निवडून दिलाच. पण आपचा केजरीप्रणित उमेदवार नुसता पराभूत झाला नाही. त्याची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे आता या आत्मकेंद्री मुख्यमंत्र्याला पराभवाच्या भयाने पछाडले आहे. पर्यायाने आपल्या गुणांसाठी वा पात्रतेसाठी मते मागण्य़ाची हिंमत केजरींमध्ये राहिलेली नाही. सहाजिकच त्यांनी दिल्लीकरांना धमकावण्यापर्यंत मजल मारली आहे.\nपुन्हा पालिकांमध्ये भाजपा निवडून आलीच तर त्या पापाची फ़ळे दिल्लीकरांना भोगावी लागतील. भाजपामुळेच दिल्लीत चिकनगुण्या वा डेंग्यु सारखे आजार होतील आणि त्याला मतदारच जबाबदार असेल, असे विधान केजरीवाल यांनी दोन दिवस आधी केलेले आहे. जेव्हा याच दोन आजारांनी दिल्लीत थैमान घातले होते आणि नागरिक हवालदिल झाले होते, तेव्हा खुद्द केजरी वा त्यांचा एकही मंत्री दिल्लीत हजर नव्हता. जेव्हा या आजाराने लोकांचे जीव धोक्यात आणलेले होते, तेव्हा कोणीही आपवाला त्यांच्या मदतीला आलेला नव्हता. खरेतर तीच संधी होती. भाजपाच्या पालिकांना जे शक्य झाले नाही, त्या आजाराला केजरी सरकारने आटोक्यात आणल्याचे तेव्हा सिद्ध करता आले असते. पण तेव्हाच सर्व आमदार व मंत्री दिल्लीतून बेपत्ता होता. भाजपाचे नगरसेवक भ्रष्ट वा नाकर्तेही असतील. पण त्या गांजलेल्या काळात निदान भाजपाचे नेते दिल्लीकरांच्या दुखण्यावर फ़ुंकर घालायला धावले होते. उलट केजरी समर्थक फ़क्त भाजपावर आरोप करण्यात गर्क होते. त्याचाच फ़टका कालपरवा राजौरी गार्डनमध्ये बसला आहे आणि त्याच निकालांनी केजरींची झोप उडालेली आहे. कारण दिल्लीकर पुरते संतापलेले असून, केजरींना धडा शिकवायला उतावळे झाले आहेत. तो पराभव दिसू लागल्यानेच केजरींनी कांगावखोरी करीत मतदारालाच धमकावणे सुरू केले आहे. भाजपाला मत म्हणजे डेंग्यु चिकनगुण्याला मत असा अजब सिद्धांत मांडला आहे. वास्तवात दिल्लीकरांना आता चिकनगुण्या डेंग्युपेक्षाही केजरी आणि कंपनीची भिती वाटू लागली आहे. डेंग्यु परवडला. पण आम आदमी पक्ष नको, अशा मनस्थितीत दिल्लीकर गेला आहे. त्याला आप नावाच्या नव्या व्हायरसचीच अधिक भिती वाटू लागली आहे. तसे नसते तर राजौरी गार्डनमध्ये भाजपा जिंकला नसता, की विविध चाचण्यात पुन्हा भाजपाच महापालिका जिंकण्याची शक्यता व्यक्त झाली नसती.\nइंदिरा गांधी ह्या अतिशय समर्थ राजकारणी म्हणून विसाव्या शतकात ओळखल्या गेल्या. त्यांच्यानंतर भारतात तितका समर्थ नेता झाला नाही. पण समर्थ राष्ट्रीय नेता म्हणजे नेमके काय असते ज्याच्या नावाची व कर्तबगारीची एकूण जनमानसावर छाप पडते आणि त्यातून तो पक्षाला निवडणूका जिंकून देतो. इतकाच या राजकीय सामर्थ्याचा निकष नसतो. एकाच वेळी असा नेता देशातील व्यापक जनमानसावर आपली जादू चालवतो आणि दुसर्‍या बाजूला जागतिक राजकारणावरही आपली छाप पाडू शकतो. तेव्हाच त्याला समर्थ नेता मानले जात असते. वाजपेयी यांच्यासह मनमोहन सिंग वा नरसिंहराव किंवा विश्वनाथ प्रताप सिंग असेही पंतप्रधान भारताने बघितले आहेत. त्यांच्याही आधी राजीव गांधी वा मोरारजी देसाई यांनी देशाचा कारभार केलेला होता. पण त्यांना जागतिक राजकारणावर आपली छाप पाडता आलेली नव्हती. ती मजल भारतातील एकाच नेत्याने प्रथम मारली, त्या होत्या इंदिराजी. म्हणूनच आज कोणीही इंदिराजी व नरेंद्र मोदींची तुलना केल्यावर अनेक अभ्यासकांना आवडत नाही. पण काहीशी तशीच स्थिती इंदिराजींच्या आरंभीच्या कालखंडात होती. डॉ. राममनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी तर इंदिराजींची गुंगी गुडिया म्हणून टवाळी सुद्धा केली होती. पण तो आरंभीचा काळ होता आणि १९८० नंतरच्या दशकात इंदिराजींच्या अखेरचा कालखंड सुरू झाला, तेव्हा त्यांच्या जवळपास फ़िरकू शकेल, असा कुणी नेता देशात शिल्लक राहिलेला नव्हता की स्पर्धेत उरला नव्हता. आज नरेंद्र मोदींनी तितकी मजल मारली आहे. त्यांना तुल्यबळ म्हणावा असा नेता त्यांच्याही पक्षात कुणी नाहीच. पण अन्य पक्षातही कोणी मोदींशी झुंज देण्याइतका बलवान नेता आढळून येत ��ाही. सहाजिकच इंदिराजींच्या कालखंडात जसे विरोधक वागायचे, तसेच आजचे विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत. तसे नसते तर शरद पवार यांचे नाव डाव्यांनी राष्ट्रपती पदासाठी सुचवले नसते.\nनरेंद्र मोदींनी भाजपाला लोकसभेत बहूमत मिळवून दिले, या घटनेला आता तीन वर्षे पुर्ण होत आली आहेत. त्यानंतरही विरोधकांना हा नेता देशाला व देशांतर्गत राजकारणाला कुठे घेऊन चालला आहे, त्याचा पुरता अंदाज आलेला नाही. तसे नसते तर लोकसभेनंतरच्या प्रत्येक विधानसभा निवडणूकीत पंतप्रधान असूनही मोदींनी इतकी मेहनत कशाला चालवली होती त्याचा विचार अन्य पक्षांनी केला असता आणि मोदींना शह देणारे राजकारणही तेव्हाच केले असते. पण उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागून संपले, तेव्हा विरोधकांना जाग येते आहे. मोदींचे गेल्या तीन वर्षात चाललेले राजकीय डाव यशस्वी होत आल्यावर, विरोधी नेते भवितव्याचा विचार करू लागले आहेत. मोदींनी मध्यंतरीच्या तीन वर्षात आपल्याच पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्याची पुर्ण तयारी केल्यावर विरोधकांना त्या निवडणूकीचे स्मरण झाले आहे. त्यामुळेच आता काहीतरी जुळवाजुळव सुरू झाली आहे. लोकसभा व राज्यसभेसह विधानसभांचे सदस्य, राष्ट्रपती पदाचे मतदार असतात. तेव्हा तिथे आपली संख्या अधिक करण्याकडे मोदींचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न राहिला आहे. केवळ अधिकाधिक राज्यात आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री बसवणे वा त्यासाठी वाटेल तशा तडजोडी करून सत्ता मिळवणे; त्यांनाही शक्य झाले असते. पण त्यातून कायदेमंडळातील भाजपाच्या वा एनडीएच्या सदस्यांची संख्या वाढलीच नसती. म्हणून मोदींचा भर अधिकाधिक भाजपा उमेदवार निवडून आणणे व जोडीला एनडीएच्याही सदस्यांची संख्या वाढण्याकडे भर होता. सहाजिकच आता तीन वर्षांनी त्यांना यश समोर दिसू लागले आहे. एनडीए बाहेरच्या बीजेडी वा अण्णा द्रमुक अशा एका प्रादेशिक पक्षाने साथ दिली, तरी मोदींच्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून येऊ शकतो, इतकी स्थिती आज आलेली आहे. त्यानंतर विरोधकांना राष्ट्रपती कोण, असा प्रश्न पडला आहे.\nया आधीच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यापासून राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागलेले होते आणि त्यात ममतासह मुलायमनी पुढाकार घेतला होता. जोवर उत्तरप्रदेश हातात आला नव्हता, तोवर त्यात कोणी मुलायमना विचारलेही नव्हते. सहाजिकच यावेळी उत्तरप्रदेशच्या निवडणूका राष्ट्रपती निवडीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे होते. मोदींना निव्वळ त्या राज्यात मुख्यमंत्री सत्तेत आणायचा नसून, राष्ट्रपती पदाला मतदार असू शकतील, असे अधिकाधिक आमदार निवडून आणायचे होते. याचे भान पुर्वी़च विरोधकांना यायला हवे होते. तसे झाले असते, तर मोदींना व भाजपाला फ़ारतर बहूमतापर्यंत रोखण्याचा विचार पुढे आला असता आणि सत्ता संपादनापेक्षाही उत्तरप्रदेशात भाजपाला बहूमतापर्यंत रोखण्याची रणनिती तयार झाली असती. पण तसे झाले नाही. कारण कोणाच्या मनात तेव्हा राष्ट्रपती निवडणूक नव्हतीच. एकट्या नरेंद्र मोदींनी तो विषय डोक्यात ठेवून, त्या राज्याच्या निवडणूकीत झेप घेतली होती. खुप पुढले वा भविष्यातले बघण्याची हीच कुवत इंदिराजींपाशी होती. म्हणून त्या भारतीय जनमानसावर राज्य करू शकल्या आणि आपल्या पक्षाला फ़ारमोठे यश मिळवून देऊ शकल्या होत्या. जगावर त्यांनी आपल्या राजकारणाची छाप पाडली होती आणि नरेंद्र मोदी त्यांचेच अनुकरण करत चालले आहेत. पण दुर्दैव असे, की त्याच इंदिराजींचा वारसा सांगत राजकारणात लुडबुडणार्‍यांना मात्र इंदिराजी अजून उमजलेल्या नाहीत. सहाजिकच त्यांना कॉग्रेस पक्ष संभाळता आलेला नाही, किंवा विरोधकही सोबत घेऊन राजकारण खेळता आलेले नाही. जितकी कॉग्रेस दुबळी होऊन गेली आहे, तितकेच विरोधी वा डावे पक्षही निष्कीय होऊन गेले आहेत. त्यातून मग पोरसवदा राजकारण व डावपेच खेळले जात असतात. ते़च आता डाव्यांकडून चालले आहे.\nअकस्मात या डाव्यांना राष्ट्रपती निवडणूकांचे वेध लागलेले असून, ज्यांना आपली राज्यसभेतील जागा टिकवणे अशक्य आहे, तेच राष्ट्रपती निवडणूकांचे डावपेच खेळू लागले आहेत. डाव्यांनी म्हणे आता शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले आहे. पवारांमध्ये विविध पक्षाचे मतदार ओढण्याची वा भिन्न प्रवृत्तीच्या नेत्यांना एकत्र आणण्याची कुवत असल्याने त्यांचे नाव पुढे आले आहे. त्यातही पवार मराठी असल्याने शिवसेनेची मतेही एनडीएला झुगारून पवारांना मिळतील, अशी त्यामागची अपेक्षा आहे. त्यात तथ्यही आहे. पण मोदींसारखा मुरब्बी माणूस मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर सेनेवर विसंबून राहिल, ही खुळी कल्पना नाही काय शिवसेना दगा देईल, अशा हिशोब मांडूनच मोदी आपली समिकरणे तयार करीत आहेत. शिवसेनेसह जाऊनही मोदींपाशी पुरेशी मते नाहीत. म्हणूनच एनडीए बाहेरच्या पक्षांनाही सोबत आणायचा खेळ मोदींनी खुप पुर्वी सुरू केला आहे. त्यापैकी एक म्हणजे अण्णाद्रमुक त्यांनी जवळपास खिशात टाकला आहे. त्याच एका पक्षाची मते शिवसेनेच्या दुप्पट असून, सेनेशिवाय अण्णद्रमुकच्या मतांनी मोदींच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपती भवनात पोहोचू शकतो. अर्थात तिथेच मोदी नक्की थांबलेले नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन अधिकची मते मिळवण्याचा त्यांचा प्रयास कधीच चालू झालेला आहे. सहाजिकच सेनेची मते फ़ोडू शकणारा वा अन्य पक्षांना सोबत घेऊ शकणारा म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे करण्याचा प्रकार निव्वळ पोरकटपणा असू शकतो. त्यातही पवार स्वत:च नजमा हेपतुल्ला यांचे नाव पुढे करत असताना, डाव्यांनी परस्पर पवारांचे नाव सुचवण्यात उतावळेपणा मात्र दिसून येतो. असे खेळ १९७०-८० च्या दशकातले विरोधक इंदिराजींशी खेळायचे. वास्तवात इंदिराजीच अशा गोष्टी विरोधकांकडून करून घेत असत. त्यापेक्षा मोदी आज काय वेगळे करीत आहेत\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ��द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2010/11/m-arathi-sahitya-mrugjal-ch-4.html", "date_download": "2019-01-20T12:59:29Z", "digest": "sha1:4QTZ5LZT75SIAMD4WATH3AJIGK6Q6GXQ", "length": 12379, "nlines": 135, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: M arathi Sahitya - Mrugjal- Ch 4 कशी आहेस?", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nशेवटी संधी साधून आणि मित्रांच्या नजरा चुकवून विजयने प्रियाला एकटे गाठलेच. ते दोघेही खुप दिवसांनंतर समोरा समोर भेटत होते.\n'' विजयने तिची चौकशी केली.\n\"\" तू कसा आहेस'' प्रिया त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाली.\nकदाचित ती त्याच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब शोधत असावी.\n\"\" बरा आहे'' विजयही तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.\nकाही क्षण काहीही न बोलता गेले. विजयने सभोवार एक नजर फिरवली आणि कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नाही याची खात्री करुन तो म्हणाला.\n\"\" तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं''\nप्रियाने काही न बोलता आपली मान खाली घातली. पुन्हा काही क्षण काही न बोलता गेले. कदाचित तो शब्दाची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न करीत असावा. पुन्हा विजयने सभोवार एक नजर फिरवली. यावेळी त्याला त्याची आईच त्याच्याकडे येतांना दिसली.\n\"\" ते इथं बोलणं शक्य दिसत नाही...\"\" विजय निराशेने म्हणाला, \"\" बरं एक काम करं ... उद्या संध्याकाळी सहा वाजता ... कुठे भेटता येईल... कुठे भेटता येईल... कुठे भेटता येईल\n\"\" आपली नेहमीची जागा'' तिने सुचवले.\n'' हो... आपली नेहमीची जागा... अशोक पार्क... ''\nत्याची आई जवळ आलेली पाहताच, \"\" .. मी तुझी वाट पाहीन '' म्हणत तो तिथून सटकला.\nजेव्हा त्याची आई तिथे आली तेव्हा अजुनही तिची मान खालीच होती. तिला काहीही बोलण्यास वाव मिळाला नव्हता. तिने विजय गेला त्या दिशेने पाहाले. तो त्याच्या मित्राच्या गृपकडे जात होता. जाता जात तो थबकला आणि त्याने वळून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.\nएव्हाना विजयची बहिण शालीनी त्या युवकाच्या मागे मागे चालत पहिल्या मजल्यावर पोहोचली होती. तिने पहिल्या मजल्यावर व्हरंड्यात सभोवार नजर फिरवली. तिथे कुणीही नव्हतं. फक्त खालून लॉनमधून लोकांच्या बोलण्याचे आणि हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.\nकाही गडबड तर नाही...\nशालीनीच्या मनाने शंका उपस्थित केली.\n\"\" इकडे तर कुणीच नाही...कुठाय आई'' शालीनीने हिम्मत करुन विचारलेच\nतो यूवक थबकला आणि तिच्याकडे वळून पाहात म्हणाला,\n\"\" तिकडे आहे ... एका रुममधे''\nतिने एकदा त्या युवकाकडे बघितले. दोघांची नजरा नजर झाली. तिने त्याच्या मनात काय चालले असावे याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मनाचा काहीएक ठाव लागत नव्हता. पण त्याच्या नजरेत किंवा वागण्यात वावगं असं काहीच तिला जाणवलं नाही.\nउगीच आपलं शंकाखोर मन...\nतिने आपल्या मनाला बजावले.\nतो पुन्हा वळून एका दिशेने चालू लागला आणि शालीनी त्याच्या मागे मागे चालू लागली. काही अंतर चालल्यानंतर तो एका रुमसमोर थांबला. शालीनीही त्याच्यामागे थांबली.\n\"\" आत आहे तुझी आई'' तो तिला दरवाजाकडे इशारा करीत म्हणाला.\nशालीनीने समोर जावून दरवाजा ढकलून बघितला. दरवाजा उघडाच होता. तिने एकदा वळून त्या यूवकाकडे बघितले.\n\"\" आत जा '' त्याने बाहेर थांबतच आदेश सोडला.\nतिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहाले.\n\"\" तू आत जा... मी इथेच बाहेर पहारा देत थाबतो'' तो म्हणाला.\n'' तिने आश्चर्याने विचारले.\n\"\" हो पहारा... वेळच तशी आली आहे'' तो गुढपणे म्हणाला.\nशालीनीला त्याच्या गुढतेमधे काय लपलेले आहे काहीच कळत नव्हते.\nतिने विचार केला आणि ती आत जायला लागली तसा तो पुन्हा बोलला,\n\"\" आणि हो... आत गेल्याबरोबर आतून कडी लावण्यास विसरु नको''\nशालीनी पुन्हा थबकली, \"\" का\n\"\" जास्त प्रश्न विचारु नकोस ... जेवढं सांगितलं तेवढ कर'' त्याच्या आवाजात आता करडेपणा आला होता.\nशालीनी चुपचाप एखाद्या यंत्रागत आत गेली आणि तिने आत जाताच दरवाजाला आतून कडी लावून घेतली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-mitar-118619", "date_download": "2019-01-20T14:28:01Z", "digest": "sha1:GJA5UXMPK7TDFGETE3RA55H64VF5IDN6", "length": 11908, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon mitar वीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर! | eSakal", "raw_content": "\nवीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर\nबुधवार, 23 मे 2018\nवीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर\nवीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर\nजळगावः वीज ग्राहकांच्या घरावर असलेले इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक मीटर (चक्रीमीटर) बदलविण्याचे काम \"महावितरण'कडून सुरू झाले आहे. या मोहिमेत फॉल्टी आणि जुने मीटर बदलविण्याचे काम केले जाणार असून, खानदेशातील 1 लाख 30 हजार 345 ग्राहकांकडील मीटर बदलविण्यात येणार आहेत.\n\"महावितरण'च्या जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार मंडळातील विभागांमध्ये मीटर वीज ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीनुसार उपलब्ध आहे. बऱ्याचदा ग्राहकांकडून मागणी होताना देखील मीटर उपलब्ध होत नसल्याने प्रतीक्षा होती. परंतु, जानेवारीमध्ये परिमंडळात 57 हजार 550 मीटर उपलब्ध झाले होते. नवीन कनेक्‍शनसाठी अर्ज करणाऱ्यांना मीटर मिळत नव्हते. पण मीटर उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या दूर झाली होती. तर \"महावितरण'कडून आता मीटर बदलविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जुने मीटर काढून नवीन जीनस आणि एल ऍण्ड टी कंपनीचे नवीन मीटर बसविण्यात येणार आहेत.\nखानदेशात सव्वा लाख नवीन मीटर\n\"महावितरण'कडून नवीन इलेक्‍ट्रॉनिक मीटर बसविण्याकरिता फॉल्टी आणि जुने चक्रीमीटर काढून घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांकडून मीटरबाबत तक्रारी असलेल्या 61 हजार 511 फॉल्टी मीटर आणि 68 हजार 834 इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक मीटर असे खानदेशातून एकूण 1 लाख 30 हजार 345 मीटर बदलविण्यात येणार आहेत. जळगाव मंडळातून 97 हजार 846 मीटर बदलविण्याचे काम केले जाणार आहे.\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nविजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त\nपुणे - कोंढवा खुर्द येथील सवेरा ग्रीन पार्क परिसरात सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सलग चार दिवस वीजपुरवठा मधूनच खंडित होत असल्याने नागरिक...\nचिखली - महावित��णच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/cloverleaf-flyover-cloverleaf-interchange-clover-leaf-junction-1778550/", "date_download": "2019-01-20T13:48:25Z", "digest": "sha1:XHNLQMHKQM5HGO454BP52ULLZYZFZFLS", "length": 18722, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cloverleaf flyover cloverleaf interchange Clover Leaf Junction | क्लोव्हर लीफ वाहतूक नियंत्रक नसलेला चौक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nक्लोव्हर लीफ वाहतूक नियंत्रक नसलेला चौक\nक्लोव्हर लीफ वाहतूक नियंत्रक नसलेला चौक\n१९१६ साली अमेरिकेत आर्थर हेल या सिव्हिल इंजिनीअरने या शोधाचे पेटंट घेतले आणि याचा वापर सुरू झाला.\nसकाळी आपल्या कामाला निघालो की काही वेळातच आपली गाडी थोडा वेळ थांबते. थांबा असतो- एक चौक आणि थांबवणारी ती गोष्ट असते- ‘सिग्नल’- चारही दिशांकडून येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण करणारी यंत्रणा. वाटेतल्या येणाऱ्या प्रत्येक चौकांमध्ये गाडीला थांबायची जणू सवयच झाली असते. कदाचित एखाद्या चौकात ‘सिग्नल’ हिरवा मिळतो आणि आपण मनातल्या मनात खूप खूश होऊन जातो. सगळे ‘सिग्नल’ हिरवे मिळणे म्हणजे स्वप्नवत असते. ते सुख आपल्यासाठी नसतेच असे आपण ठरवून टाकले आहे. आपल्या नागरी आयुष्यातला हा एक भाग होऊन बसला आहे.\nपुरातन काळापासून गावातील किंवा नगरातील ‘चौका’ला फार महत्त्व होते. अशा या चौकातून सार्वजनिक वहिवाटीबरोबरच अनेक सामाजिक परिवर्तनांची वहिवाटपण झाली आहे. त्यामुळे त्या जागेला एक वेगळे सामाजिक, भावनिक संदर्भ होते. कालांतराने शहरं निर्माण झाली. नगर-वस्ती वाढत गेल्या आणि असे अनेक ‘चौक’ तयार झाले. नवीन जीवनशैली, वेगाने होणारे नागरीकरण या सगळ्याचा परिणाम वाहनाच्या संख्येवर थेट झाला. पूर्वीचे ‘चौक’ आता वाहनांनी गजबजून गेले आणि फक्त ‘वाहतूक व्यवस्थापन’ असे यांत्रिक स्वरूप राहिले आहे.\nवाहनांची संख्या, वाहनांचे प्रकार, वेळेप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाना प्राधान्य, दुचाकी-चारचाकी वाहनांची वेगवेगळी व्यवस्था, बस थांबा, नागरिक सुरक्षा, वायू व ध्वनिप्रदूषण, अशा अनेकानेक विविध पैलूंची गणितं घालत व त्याचे व्यवस्थापन करीत हा ‘चौक’ दिवसभरात थकून जातो.\nप्रत्येकाच्या मनात विचार येत असणारच की- याला काही उपाय नाही काय १९ व्या शतकाच्या शेवटी व २० व्या शतकाच्या सुरुवातीला शहरीकरणाची सुरुवात युरोप, अमेरिका, रशिया व इतर देशांमध्ये झाली. औद्योगिक क्रांतीने व पुढे विश्वयुद्धाने या देशांना कार्यमग्न बनवले. या देशातील विद्वानांनी अनेक विषयांमध्ये प्रचंड काम केले आणि मानवजातीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. असाच एक विषय- जो शहरीकरणाशी जोडला आहे तो म्हणजे ‘रस्ते’ योजनेचा. Transport Design, Highway इंजिनीरिंग हे त्याचे मुख्य विषय. वाहनाचा प्रकार, त्याचे वजन, त्यांची संख्या, त्यांचा वेग, वेगाप्रमाणे वळणाची भूमिती, वळण मार्गाची रचना, रस्त्यांच्या चौकांची भूमिती, त्याचा उतार कोन, पाण्याचा निचऱ्याची योजना, योग्य क्षमतेची सामग्री, मार्गातील चिन्हे, वेग नियंत्रक चिन्हे या व अशा अनेक बाबींचे Design अथवा योजण्याची वैज्ञानिक पद्धत या विद्वांनांनी विकसित करून त्यांनी जगाला एक वेगळीच दिशा दिली. विशेषत: पश्चिमी देशांना याचा फायदा झाला.\n‘चौक’ हा या विषयामध���ा एक महत्त्वाचा विभाग. सुरुवातीपासूनच सिग्नल अथवा नियंत्रक लावून वाहतूक नियंत्रण करण्याची पद्धत खूपच प्रचलित झाली. पण वाढत्या वाहतुकीमुळे होणारे अनिश्चित विलंब, थांबलेल्या गाडय़ातून होणारे प्रदूषण, लागणारे मनुष्यबळ या बाबींमुळे सिग्नल यंत्रणा १०० टक्के कार्यक्षमता गाठू शकली नाही. चौकांमध्ये वाढणाऱ्या वाहनाच्या व्यवस्थापनेचे कोडे सोडवण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले. भुयारी मार्ग, पूल, पदपथक असे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्यातला एक यशस्वी प्रयत्न म्हणजे ‘Clover Leaf Junction’ म्हणजे साध्या भाषेत ‘नियंत्रक नसलेला चौक. मुख्य रस्ता, वळण रस्ता, उड्डाण पूल, जोड रस्ता याची वीण करून ही संरचना बनवली गेली आहे. या योजनेची खासियत अशी की यामध्ये एखाद्या चौरस्त्याच्या, आठपैकी एका दिशेने येणारी गाडी उर्वरित सात दिशांपैकी कुठल्याही दिशेला सिग्नलशिवाय पूर्ण वेगाने मार्गक्रमण करू शकते. ही संरचना उ’५ी१ झाडाच्या पानाच्या रचनेसारखी दिसते म्हणून त्याला ‘ Clover Leaf ’ असे म्हणतात.\n१९१६ साली अमेरिकेत आर्थर हेल या सिव्हिल इंजिनीअरने या शोधाचे पेटंट घेतले आणि याचा वापर सुरू झाला. पुढे १९२० नंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी हे जंक्शन बांधले गेले आहेत. इतरही जगात याचा वापर झाला आहे. पुढे या संरचनेमध्ये काही फेरबदल होत गेले आणि नवीन पद्धतीचे अधिक कार्यक्षम जंक्शन design तयार झाले आहेत. पण जसे प्रत्येक गोष्टीचे आहे तसेच या संरचनेच्या पण काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संरचनेला खूप जागा लागते. कमीत कमी १६ एकर जमिनीचा भूभाग यातून व्यापला जातो. महामार्ग असेन तर अधिक, कारण की वाहनांच्या वेगाचा आणि या संरचनेच्या भूमितीचा थेट संबंध. त्यात उड्डाण पूल, जोड रस्ते व इतर व्यवस्था करण्यास खूप खर्चही येतो. म्हणून शहरांमधील चौकात याचा वापर शक्य झाला नाही. परंतु महामार्गासाठी मात्र याचा वापर उत्तम झाला आहे. परदेशात नाही तर भारतातही. भारतात चेन्नई, दिल्ली, नोएडा, बंगलोर या ठिकाणी महामार्गावर ‘Clover Leaf’ जंक्शन बांधले गेले आहेत. त्यातले दक्षिण आशियातले सर्वात मोठे जंक्शन हे चेन्नईमधील काठीपारा येथे आहे. दुसरे चेन्नई मधेच कोयम्बेडू येथे आहे. यमुना द्रुतगती महामार्ग नोएडा- बदारपूर जंक्शन, मुकारबा चौक दिल्ली, बंगलोर -म्हैसूर महामार्गावरील हे जंक्शन दिमाखदारपणे उ��े आहेत आणि अव्याहत वाहनांची वहिवाट घडवून देशाचे दळणवळण उत्तम कार्यक्षमतेने पेलत आहेत.\nभविष्याच्या महामार्गावरचे हे चौक खऱ्या अर्थाने टर्निग पॉईंटस् आहेत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjps-bilandar-people-have-sacked-sadbhau-from-the-farmers-organization/", "date_download": "2019-01-20T13:19:35Z", "digest": "sha1:PIBIPEF2NV345SDN665PVKDPCOPPIYQP", "length": 7234, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपच्या बिलंदर लोकांनी सदाभाऊंना शेतकरी संघटनेतून फोडले- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपच्या बिलंदर लोकांनी सदाभाऊंना शेतकरी संघटनेतून फोडले- अजित पवार\nउंब्रज: राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आज उंब्रज येथे बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपेने शेतकरी संघटना फोडली असल्याचा आरोप केला.\nअजित पवार म्हणाले, भाजपच्या बिलंदर लोकांनी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांना फोडून मंत्रीपद दिले. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. मंत्री बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांना वेदना देतात. हे शहरी मुखवटे असलेले सरकार आहे. या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवणे गरजेचे आहे. असे आवाहन अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना केले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nभाजपच्या बिलंदर लोकांनी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांना फोडून मंत्रीपद दिले. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. मंत्री बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांना वेदना देतात. हे शहरी मुखवटे असलेले सरकार आहे. या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवणे गरजेचे आहे. – @AjitPawarSpeaks #उंब्रज #HallaBol pic.twitter.com/IcDqXAlNm2\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव निश्चित’\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/big-personalities-marriage-invitation-card-112805", "date_download": "2019-01-20T13:53:37Z", "digest": "sha1:6FJAGTKTCMYGM47HWFSWNM3DXD4E3HGH", "length": 13254, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "big personalities in marriage invitation card लग्नपत्रिकेत दिले महापुरूषांना स्थान! | eSakal", "raw_content": "\nलग्नपत्रिकेत दिले महापुरूषांना स्थान\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nविखरणी (नाशिक) : महाभारतात इंटरनेट शोध, प्लास्टिक सर्जरीचा शोध भारतात लागला अशा काही वक्तव्यांमुळे सोशल मिडियावर सत्ता रूढ पक्षाची जमके खिल्ली उडवली जात असताना, विवाह पत्रिकेतून कर्मकांड झुगारून समता प���रस्थापित करणाऱ्या महापुरुषांचे फोटो निमंत्रणपत्रिकेत लावले जात आहेत. अशीच एक विवाह पत्रिका सध्या नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात एक चर्चेचा विषय बनली आहे.\nविखरणी (नाशिक) : महाभारतात इंटरनेट शोध, प्लास्टिक सर्जरीचा शोध भारतात लागला अशा काही वक्तव्यांमुळे सोशल मिडियावर सत्ता रूढ पक्षाची जमके खिल्ली उडवली जात असताना, विवाह पत्रिकेतून कर्मकांड झुगारून समता प्रस्थापित करणाऱ्या महापुरुषांचे फोटो निमंत्रणपत्रिकेत लावले जात आहेत. अशीच एक विवाह पत्रिका सध्या नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात एक चर्चेचा विषय बनली आहे.\nसध्या एक पद्धत रूढ झाली आहे, पत्रिकेत गावातील प्रतिष्ठीत लोकांची तसेच लोकप्रतिनीधींचे नावे यानेच सर्व पत्रिका भरून जाते मात्र सध्या एक अशी पत्रिका चर्चेचा विषय बनली आहे की, या पत्रिकेमध्ये ना कुण्या पुढाऱ्याचे नावे आहे, ना कुण्या ग्रामस्थांचे नावे आहे. सर्व पत्रिका महापुरुषांच्या विज्ञानवादी संदेशानी परिपूर्ण भरली आहे.\nविविध महापुरूषांचे विचार, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, करा वृक्ष संवर्धन होईल पर्यावरण रक्षण असे नारे या पत्रिकेतून दिले आहेत. तसेच अंधश्रद्धा झुगारून समता प्रस्थापित करणाऱ्या गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत सावता माळी, संत गाडगेबाबा, संत रविदास, महात्मा ज्योतीराव फुले, माता जिजाऊ, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे, संत पेरियार स्वामी इत्यादी महा पुरुषांच्या प्रतिमा पत्रिकेच्या दर्शनी भागात लावून समतेचा व विज्ञान वादाचा संदेश ह्या पत्रिकेतून दिला आहे. सोशल मिडिया वर सुद्धा या विशेष लग्न पत्रिकेचे कौतुक होत आहे.\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nभाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'\nलखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी...\nअमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nनवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118091200015_1.html", "date_download": "2019-01-20T13:30:15Z", "digest": "sha1:J6D5LL52R767KOL4ITXOGSX3HZ2K4HXU", "length": 8483, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपरमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा....\nकोमल गजरा गुंफिला आहे\nतर कोणी केसात माळला आहे\nकोणी त्यातील फुले अजूनही\nपण राहिला तो सदैव\nत्याचा सुगंध मनात जपला आहे\nनृत्य व अभिनयाची सांगड घालणारा कलाकार\nपुणे .... बापरे बाप \nतुम्ही हे केलंय का..\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरव���साच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/03/ch-65.html", "date_download": "2019-01-20T12:58:18Z", "digest": "sha1:JCBOHXBR7UJCPPBS7D4DO6QK4Z7FZMNE", "length": 17185, "nlines": 107, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch- 65: कागदाची पुंगळी (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh- 65: कागदाची पुंगळी (शून्य- कादंबरी )\nविनय पूर्ण तयारीनिशी मध्यरात्र उलटल्यानंतर डॉ. कयूम खानच्या बंगल्याजवळ आला. बंगला बाकीच्या घरापासून अलिप्त असल्यासारखा होता. त्यामुळे बंगल्याच्या मागून आत प्रवेश करणे कदाचित शक्य होते. विनयने अंदाज बांधला. एकदा आजूबाजूला नजर टाकत तो बंगल्याच्या मागच्या बाजूने जाऊ लागला.\nविनयची नजर पोहोचणार नाही अशा जागी एक काळी कार पार्क केलेली होती. आत जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या हालचाली बारकाईने टिपत होते.\n\" मला वाटतं आता त्याला जावून पकडण्यास काहीच हरकत नाही... नाहीतर उशीर झालेला असेल\" सॅम म्हणाला.\n\" नाही अजून नाही... मला पक्की खात्री आहे तो आत खुनाची श्रृंखला पुढे नेण्यासाठी जात नसाव��\" जॉन म्हणाला.\n\" मग कशाला जात असावा\" सॅमने विचारले.\n\"तेच तर आपल्याला माहित करायचे आहे\" जॉन म्हणाला.\nविनय बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागताच आत बसलेले जॉन आणि सॅम एकदम अलर्ट झाले. विनय नजरेआड होताच ते कारमधून बाहेर आले.\nविनय बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होता. हॉलमध्ये अंधार होता. समोर एक खोली उघडी दिसत होती आणि त्या खोलीतून धूसर प्रकाश बाहेर येत होता. बंदूक रोखून हळू हळू विनय त्या खोलीच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. आता त्याच्या दृष्टीपथात एक खुर्चीवर बसलेली पाठमोरी आकृती आली. आकृती अंधारात असल्यामुळे कुणाची आहे हे ओळखणं शक्य नव्हतं. ती आकृती खुर्चीवर रेलून शांतपणे बसली होती. विनय त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात अचानक\n\" हॅन्ड्स अप... थ्रो द गन\" असा करडा आवाज हॉलमध्ये घुमला.\nजॉन आणि सॅम विनयच्या मागे बंदूक रोखून उभे होते. त्यांच्या दृष्टीपथात ती खुर्चीवर रेलून बसलेली आकृती पण होती. या अनपेक्षित घटनेने विनय घाबरला आणि गोंधळून गेला. त्याने आपली बंदूक जमिनीवर फेकली आणि आपले दोन्ही हात हवेत वर केले. समोर धूसर प्रकाशात बसलेल्या इसमाने आपली चाकाची खुर्ची आवाजाच्या दिशेने वळविली. थोडाफार सावरल्यानंतर विनय हळू हळू मागे वळायला लागला. समोर धूसर प्रकाशात खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली.\n\" डोन्ट मूव्ह\" जॉनचा करडा आवाज घुमला.\nविनय जागच्या जागीच एखाद्या पुतळ्यासारखा स्थिर उभा राहिला. ती खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा जागच्या जागी बसून राहिली.\nत्या आकृतीच्या हातात कदाचित बंदूक होती....\nत्याच्या हातातली बंदूक दिसता क्षणीच सॅमने बंदुकीच्या गोळ्यांचा भडीमार त्या आकृतीवर सुरू केला.\n\" नो....\" जॉनने सॅमच्या हातातली बंदूक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.\nत्यांच्यासमोर 'धप' 'धप' असे दोन आवाज झाले. एक ती आकृती खाली पडण्याचा आणि दुसरा विनय खाली पडण्याचा. सॅमची बंदूक बाजूला सारण्याच्या प्रयत्नात विनयच्या मस्तकात गोळी घुसली होती.\n\" व्हॉट हॅपन्ड टू यू\" जॉन चिडून सॅमला म्हणाला.\n\" मी नसती मारली तर त्यानं आपल्याला गोळी मारली असती\" सॅम म्हणाला.\nसॅम त्या काळ्या आकृतीच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. आणि जॉन विनयच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. सॅमने स्टडी रूममधला मोठा बल्ब लावला. खाली एक वयस्कर पांढरी दाढी ठेवलेला आणि मिशी पूर्णपणे कापलेला माणूस पडलेला होता. डॉ. कयूमचं शरीर एका राखेच्या ढिगाऱ्यावर पडून राख इकडे तिकडे पसरलेली होती. ती राख कदाचित काहीतरी कागदपत्रे किंवा एखादे पुस्तक जाळलेली असावी. डॉ. कयूमच्या हातात कागदाची एक पुंगळी होती. त्या पुंगळीलाच अंधारात बंदूक समजून सॅमने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या होत्या.\n\" त्याच्या हातातली कागदाची पुंगळी पाहून स्वत:वर चिडून सॅमच्या तोंडून निघाले, \" शिट ... व्हाट अ फूल आय अॅम ... ही तर साधी कागदाची पुंगळी आहे\"\nसॅमने खाली उकीडवे बसून त्या खाली पडलेल्या माणसाच्या हाताची नाडी तपासली. त्याची नाडी पूर्णपणे थांबली होती.\n\" हि इज डेड\" सॅमच्या तोंडून निघाले.\nजॉनने खाली पडलेल्या विनयच्या शरीराकडे बघितले. तो अजूनही वेदनेने विव्हळत होता. त्याने खाली उकीडवे बसून त्याला कुठे गोळी लागली हे बघितले आणि तो त्याची वाचण्याची शक्यता पडताळून पाहू लागला.\n\" याला काहीही करून आपल्याला वाचवायला पाहिजे\" जॉन म्हणाला.\nत्याने तसेच उकीडवे बसून खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल करायला लागला.\nतिकडे सॅमने त्या डॉ. कयूम खानच्या हातातली कागदाची पुंगळी ओढून आपल्या हातात घेतली. तो कागद त्याने उकलून बघितला. त्या कागदावर वेगवेगळ्या तारखा आणि वेळ लिहिलेली होती. कुठे 'लाभदायक काळ' तर कुठे 'अति लाभदायक काळ' असे नमूद केलेले होते. कुठे कुठे 'धोकादायक काळ' असेही नमूद केलेले होते. त्यात डॉ. कयूमची जवळजवळ सर्व कुंडलीच लिहिलेली होती. वाचता वाचता सॅमचे लक्ष कागदाच्या अगदी शेवटी गेले.\n\" सॅमच्या तोंडून निघाले.\n\" जॉन \" सॅम आवाज देत जॉनकडे गेला.\nजॉनने नुकताच हॉस्पिटलला फोन लावून इथे ताबडतोब अॅम्बुलन्स घेऊन येण्यास सांगितले होते.\n\"जॉन हे तर बघ\" सॅमने तो कागद जॉनसमोर धरला.\nजॉनने त्या कागदाकडे एक नजर फिरविली आणि तो कागद खाली फेकून देत म्हणाला-\n\" अरे आजकाल ज्योतिष्य ही फॅशनच झालेली आहे\"\nसॅमने तो कागद उचलला आणि त्या कागदाच्या अगदी शेवटी लिहिलेले दाखवत म्हणाला\n\" अरे हे बघ ... इथे ... तारीख 17 रात्री बारा ते पुढे 3 दिवस 'धोकादायक काळ' आणि हे बघ इथे रात्री 12 ते 2 'अति धोकादायक काळ' \"\nजॉनने तो कागद हातात घेऊन व्यवस्थित बघितले. त्याने घड्याळ्याकडे बघितले 1 वाजून 5 मिनिटे झाली होती आणि आज तारीख होती बरोबर 17. जॉन स्तब्ध होऊन त्या कागदाकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढमिश्रीत आश्चर्य पसरलेले होते. जॉन जिथे उभा राहिला होता तिथे खाली जमिनीवर पडून विनय विव्हळत होता. त्याने सॅमने जॉनला वाचून दाखविलेले ऐकले होते. त्याला बॉसजवळ असलेल्या विद्येची अगदी पुरेपूर खात्री पटली होती. शेवटी एक दीर्घ श्वास घेत विनयची मान एका बाजूकडे लटकली. त्याची ती विद्या हस्तगत करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली होती...\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6596", "date_download": "2019-01-20T14:06:49Z", "digest": "sha1:2VOFQ37YBABRLB62JYPTQOWWKPIBPHP2", "length": 2724, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अजित नरदे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअजित नरदे हे ‘साखर डायरी’ साप्ताहिकाचे संपादक आहेत. नरदे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत 1980 पासून काम करत होते. ते शेतकरी संघटनेचे माजी कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिक-दैनिकांत काम केले आहे. त्यांनी मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/development-board-work-c-vidyasagar-rao-111703", "date_download": "2019-01-20T13:33:59Z", "digest": "sha1:RNDR5DLN47MX4PCK6FPNHYFRNZ7PLQEB", "length": 13878, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Development Board work c. vidyasagar rao विकास मंडळांनी सक्षमपणे काम करण्याची गरज - राज्यपाल | eSakal", "raw_content": "\nविकास मंडळांनी सक्षमपणे काम करण्याची गरज - राज्यपाल\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nमुंबई - राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून, या मंडळांना आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.\nमुंबई - राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून, या मंडळांना आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.\nराज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्या वेळी राज्यपाल बोलत होते.\nराज्यपाल या वेळी म्हणाले, विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने या तीनही विभागांचा विकास अधिक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही भागात अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे ते बदलण्याची गरज असून, विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्‍यक त्या सुधारणा नियोजन विभागाने येत्या तीन महिन्यांत कराव्यात. विकास मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नियोजन विभागाने प्रक्रिया हाती घ्यावी. आदिवासी भागातील मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.\nमुख्यमंत्री या वेळी म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तीनही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज आहे. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या अभ्यास आणि समन्वयासाठी एक समिती असणे आवश्‍यक आहे. गडचिरोली भागातील मलेरियाचा प्रादुर्भाव आणि आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आणि त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंपांना वीज जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करून त्या माध्यमातून नागपूर विभागात सिंचनाची क्षमता वाढवावी.\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्प��च्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2217", "date_download": "2019-01-20T14:02:02Z", "digest": "sha1:U7FHNHJGGOKXTAYROEI77XAMOCSWXLAV", "length": 18264, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उजळ कांती हवी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उजळ कांती हवी\n\"उजळ कांती हवी\" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा\nमाझ्या चेहर्‍यावर खुप तीळ आलेले आहेत. (specially after delivery) त्यावर काही घरगुती उपाय आहे का\n त्यांचे microdermabrasion cream कोणी वापरले आहे का\nते नक्की तीळ च आहेत का हे dermatalogist कडून चेक करून घ्या. तपकीरी -काळे रंगाचे लहान मोठ्या आकाराचे स्पॉट हे seborrheic keratosis असू शकते. हे तीळ असल्यासारखेच दिसते पण ती स्कीन ग्रोथ असते. जर ते तसे असेल तर त्याला क्रीम, लेप असा काही उपाय नाही. Dermatalogist कडे ह्याची ट्रीटमेंट मिळते. एका इलेक्ट्रीक सुईने हे सर्व तिळ्सद्रुश ठिपके जाळले जातात. एका सिटिंग मध्ये ट्रीट्मेंट पूर्ण होऊ शकते. फारसा काही त्रास होत नाही. फक्त ट्रीट्मेंट घेण्यापूर्वी डॉक्टरला एक दोन ठिपक्यांवर ट्रायल ��्यायला सांगणे. मग एक महिना थांबून त्या जागेवर काहि व्रण न राहता स्कीन चांगली दिसत असेल तर पुढील ट्रीट्मेंट घ्यावी.\nमाझ्या हाताला सारखी खाज सुटते आणि तेथील त्वचा पांढुरकी होते. यावर काही उपाय आहे का हे फंगल इन्फेक्शन असू शकते का\nबोटांच्या मध्यभागी जर होत असेल तर स्कॅबिज पन असु शकते, सवीस्तर तपशिल कळवा.\nमागे जुन्या हितगुज वर कुठे तरी instant glow येण्यासाठी चा उपाय वाचला होता.. E vitamin असलेला... सापडत नाहीये. कोणी link देईल का\nते जुने काही मला माहित नाही... पण मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍याला लावून १५-२० मि ठेवून धुतल्यास चेहर्‍यावर ग्लो येतो हे माहित आहे.\nरोके तुझे कोई क्यूँ भला\nसंग संग तेरे आकाश है\nसंत्र्याची साल + चिमूटभर हळद + नीरसं दूध हे सगळं मिक्सरवर फिरवा, चेहेर्‍यावर लावा १५/२० मि. धुवा. बर्फ फिरवा, ह्याने पण ग्लो येतो\nबदाम तेल (atleast 5 ml) + व्हिटामिन इ ची एक capsule हे मिक्स करायचं आणि चेहेर्‍याला मसाज करायचा . for nourishment & glow\n जरा नीट explain केलं तर नक्की सांगता येइल\nहे माझे पहिले पोस्त.\nइथे फार पुर्वि , मुडिताई चे एक पोस्त होते.\nचेहेर्या वरिल पिंपल आणि काळे डाग जाण्यासाठि दुर्वांचा लेप.\nक्रुपया ती माहिति मिळु शकेल काय \nपण मायबोलीवर देवनागरी टाईप करण्याची सोय असताना इंग्रजीमधे का टाईप केलं जातय\nमराठी टाईप करण्यासाठी मदत हवी असेल तर किमान विचारा...\nओ के,सोनाली कळलं आता, तुझ्या मैत्रिणीला सांग की पिंपल्समुळे खड्डे नाही पडत ते फोडल्यामुळे पडतात्.तेव्हा तस करण आधी थांबव हे खड्डे भरावे लागतील dermatologist/ cosmatologist कडुन\nकाळे डाग जायला चंदन पावडर १चमचा + हळद चिमूटभर +नीरसं दूध याचा लेप लावायचा २० मि. आणि गार पाण्याने धुवायचा. जर कस्तुरी हळद मिळाली तर उत्तम हे झाले वरुन करायचे उपाय, तिला सांग कि livactin घे रोज दोन चमचे दोन वेळा हे झाले वरुन करायचे उपाय, तिला सांग कि livactin घे रोज दोन चमचे दोन वेळा याने नक्की फरक पडेल\nथान्क्स अम्रउता,मी हा ऊपाय नक्की कल्वेल तीला....ए पन माला सान्ग livactin हे नेम्का काश्याकरिता अस्त...\nअग नन्दीनी मी प्र्यत्न तर कर्ते आहे मराथित लिह्न्न्याचा पअन जरा अवघ..च जाताय लीहाय्ल्ला..\nवरील साग्ल्ली वाक्य पहुन लक्षात च आले असेल तुझ्या.....\nमाहित आहे की इथे लिहिणे योग्य नाही पण कुठे लिहिणे योग्य आहे हे माहित नाही.\nसोनाली , अग सोपे आहे ईथे लिहिणे . एक काळजी घे की अक्षर पूर्ण कर.\nजसे प्रयत्न साठी pra ya tna\nआणि ण, ठ, ळ लिहायला अनुक्रमे Capital एन, टी एच आणि एल वापर.\nक्रुपया ( सौदर्यंवतींनो आणि सौदर्यं तज्ञांनो ) मदत करा. इथे पुर्वि मूडी ताई चे पोस्ट होते. चेहेर्या वरिल पिम्पल्स आणि काळे दाग या साठि दुर्वां चा उपाय सांगितला होता. ती महिति कोणा कडे असेल, तर क्रुपया इथे पोस्ट करा किंवा लिंक दया.\nइथे जोरदार उन्हाळा आहे सध्या अन मुलं जवळ जवळ रोज स्विमिंग पूल मधे जातात. शिवाय बाहेर खेळणं तर आहेच. कितीही सन ब्लॉक लावलं तरी काळवंडली आहेत. एकदा थंडी सुरू झाली की सगळा टॅन उतरेल, पण त्याचे काही दुष्परिणाम होउ नयेत म्हणून सन ब्लॉक शिवाय अजून काय करता येइल मी ४५ एस पी एफ चं सन ब्लॉक लावते त्यांना.\nमनी_मनी, ते पोस्ट इथे आहे पहा-\nधन्यवाद मदत_समिति (लालु, रुनि, चाफा).\nत्वरीत माहिती बद्द्ल धन्यवाद.\nहे जरा मराठीत लिहील॑ आसत॑ तर आम्हालापण कळाल॑ आसत॑......\nमला १० वर्षापासून Acne चा त्रास होतो आहे. Antibiotics ने तात्पुरता फरक पडतो. काही उपाय सूचवशील का\nकिती वेळ लागला हे शोधायला.\nanyway आता trader joe मधे फिरत होतो तेव्हा tea tree oil ची बाटली दिसली, त्यावरुन आठवले, ते oil pimples वर लगेच काम करते, try करु बघा.\nमाणसा, तुला पिंपल्स आलेत \nएनीवेज, मला तो शांपू हवाय.. ट्रेडर जोज मधे मिळेल का.. बघीन मी..\nअजुन मी तरुण आहे.\nहाय सोनाली, sorry खुप दिवसानी reply करतीये livactin हे blood purifier आहे, याने pimplesची tendency कमी होते\nआणखी एक उपाय जायफळ (किसून /सहाणेवर उगाळून) + नीरस दूध , हे रात्री चेहेर धुवुन लावयच सकाळी धुवायचे, याने पण फोड जातात, माझ्या आई ने हिमालय चे purim tab.s घ्यायला सागितले आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://samidhach-sakhya.blogspot.com/2007/01/blog-post.html", "date_download": "2019-01-20T12:44:12Z", "digest": "sha1:DP64QW7QLSWTB3TOQTX4UFBLIL5E6HMH", "length": 2849, "nlines": 72, "source_domain": "samidhach-sakhya.blogspot.com", "title": "समिधाच सख्या या ...: कितीतरी गोष्टी", "raw_content": "\nसमिधाच सख्या या ...\nवेळोवेळी ठरवल्या होत्या करायच्या\nकधीकाळी नोंद करून ठेवायचे\nआता तर त्या नोंदीच हरवून गेल्यात कुठेतरी\nआणि नोंदींशिवाय केलेल्या गोष्टीच तरळत राहिल्यात\nसपकन् पडून जाणार्‍या पावसाच्या सरीसारख्या...\nजेव्हा खूप busy असतो तेव्हा मी तर अशा कितीतरी गोष्टींच्या यादीला लांबत जाणारी मारुतीची शेपटी म्हणतो. आणि त्या आपलाच एक भाग असल्याने कापता सुद्धा येत नाहीत\n इसे कहते हैं मूँह की बात छीनना\nआमची इतरत्र शाखा आहे\nआपुला संवाद आपणासी ...\nसमिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा\nकोठून फुलापरि वा मकरंद मिळावा\nजात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,\nतव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-ranveer-singh-talks-about-padmavat-controversy-and-relationship-with-deepika-padukone-284829.html", "date_download": "2019-01-20T12:47:55Z", "digest": "sha1:TT4K2CGNJBDNMI7II24EYNDN4ME5VVVZ", "length": 12214, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिकाचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्व काही - रणवीर", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव ���ांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nदीपिकाचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्व काही - रणवीर\nमनमोकळ्या रणवीरनंही तेवढ्याच खुलेपणानं आपलं आणि दीपिकाचं नातं उलगडून दाखवलं.\nनवी दिल्ली, १७ मार्च : न्यूज१८ च्या रायझिंग इंडिया समिटच्या समारोपाच्या सत्रात आलेल्या अभिनेता रणवीर सिंग यांनी आपल्या उत्तरांनी आज धम्माल उडवून दिली. सगळ्यांना उत्सुकता होती ती रणवीर दीपिकासोबच्या नात्याबद्दल काय बोलतो याची. मनमोकळ्या रणवीरनंही तेवढ्याच खुलेपणानं आपलं आणि दीपिकाचं नातं उलगडून दाखवलं.\nदीपिकासोबतची माझी रिलेशनशिप खूप खास आहे. तिचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्वकाही आहे असं सांगत रणवीरनं आपल्या मनाचा कप्पा हळुवार मोकळा केला. रिलेशनशिप म्हणजे परस्परांचं प्रेम. या या संबंधांत अभिनयाच्या स्तरावर ती खूपच पुढे असून मी तिच्याकडून खूप काही शिकतो, दीपिका मात्र माझ्या अभिनयाचं कौतुक करत नाही असंही त्यानं सांगितलं.\nपद्मावतचा अनुभव खूप काही शिकवून गेला असंही त्यानं स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: deepika padukonnews18risingindiaranveer singदीपिका पदुकोणन्यूज18रायझिंग इंडियारणवीर सिंग\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n‘बाहुबली’ला टक्कर द्यायला येतोय सुनील शेट्टी, हा फोटो आहे पुरावा\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/6597", "date_download": "2019-01-20T14:10:10Z", "digest": "sha1:KALATTE7TBEI6RW73UZQZWXNCKIYCBIN", "length": 2758, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "धोंडप्पा मलकप्पा नंदे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nधोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बी ए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयावर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकातून केले आहे. त्यांचे सहाहजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड असल्याने त्यावर लेखन केले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/employment-guarantee-scheme-116349", "date_download": "2019-01-20T13:46:05Z", "digest": "sha1:7PKUZ6ZFLY4YCPE5CUPKQA3AWRKCOY32", "length": 14677, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "employment guarantee scheme फोन करा अन्‌ मिळवा रोजगार! | eSakal", "raw_content": "\nफोन करा अन्‌ मिळवा रोजगार\nमंगळवार, 15 मे 2018\nसातारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करण्याची इच्छा असल्यास आता काम मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वीप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरावा, असे बंधन राहिले नसून, फोन, मेलद्वारेही कामाची मागणी करता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गरजूंना काम मिळविणे आणखी सोपे झाले आहे.\nसातारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करण्याची इच्छा असल्यास आता काम मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वीप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरावा, असे बंधन राहिले नसून, फो���, मेलद्वारेही कामाची मागणी करता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गरजूंना काम मिळविणे आणखी सोपे झाले आहे.\nयापूर्वी रोजगाराच्या मागणीसाठी संबंधितांना विहित नुमन्यातील अर्ज ग्रामपंचायतींना द्यावा लागत होता. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेकडे दिला जातो. नंतर त्याला मंजुरी मिळते. आता मात्र अशी मागणी दूरध्वनी, मेलद्वारेही करता येणार असल्याचे या विभागातील दिलीप काकडे यांनी सांगितले. ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलमध्ये अस्मिता योजनेतील विद्यार्थिनींची नोंदणी करण्याबरोबर आता रोजगार हमी योजनेतील कामावरील हजेरीपट नोंदणी करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. राज्यात सध्या ‘मनरेगा’ची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. योजनेवर काम करणाऱ्यांचा हजेरीपट सध्याच्या प्रचलित पद्धतीद्वारे न काढता ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवर ई- मस्टर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सध्या ग्रामपंचायत स्तरावर ‘मनरेगा’च्या कामासाठी स्वतंत्र संगणक सुविधा नाही. त्यामुळे मजुरांना वेळेत मजुरी मिळत नव्हती. काम बंद झाल्यापासून १५ दिवसांत मजुरांना अकुशल वेतन देणे बंधनकारक आहे.\nग्रामरोजगार सेवकांची ई-मस्टर नोंदणी\nप्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणकीय कामकाजासाठी ‘आपले सरकार’ केंद्र कार्यरत आहे. आता या केंद्रात ग्रामरोजगार सेवकांच्या मदतीने ई-मस्टरची नोंदणी केली जाईल. त्यामुळे पंचायत समितीमध्ये मस्टर पोचण्यास लागणारा विलंब टाळला जाईल. ‘आपले सरकार’ केंद्र चालकाला सेवाशुल्क म्हणून ई-मस्टरसाठी पाच रुपये दिले जाणार आहेत.\nटोल फ्री क्रमांकावर माहिती\nwww.mahaegs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर योजनेविषयी माहिती देण्यात आली असून, त्यावर १८००२२३८३९ हा मदत कक्षातील टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर कामाची नोंदणी करता येते. शिवाय, तक्रार असल्यास तक्रारही करता येणार आहे. कामाची नोंदणी करताना जॉबकार्ड असणे अत्यावश्‍यक आहे.\nकेंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय\nकॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी \"ढकोसला'\nनागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा \"ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...\nमनपा ब��लवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...\nअच्छे दिन आ गये\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या दिवाली मना\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती\nमंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kashmir/all/page-3/", "date_download": "2019-01-20T13:37:45Z", "digest": "sha1:TRIA3VIGN63IH4V7GERPUWHVDPO5JAEU", "length": 11382, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kashmir- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्र���ार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nनोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत भारतातली ५ उत्तम डेस्टिनेशन्स\nरात्री येथील सुंदरता पाहून तुम्ही या जागांच्या प्रेमात पडाल\nसुरक्षारक्षक असतानाही भाजपचे नेते आणि भावाची गोळ्या घालून हत्या\nकाश्मीरच्या स्निपर्सवर सैन्याचा जबरदस्त वार, मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा\nआई-वडिलांना भे���ायला निघालेल्या सीआयडी ऑफिसरला दहशतवाद्यांनी वाटेतच संपवलं\n'वेळीच सुधारा, नाहीतर आम्हाला अन्य मार्गही माहिती आहेत' - लष्करप्रमुखांंचा स्पष्ट इशारा\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nकाश्मीर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधल्या चकमकीचे थरारक फोटो; श्रीनगर पुन्हा पेटलं\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nपाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO\n'देशाचा सन्मान आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड नाही'\nपाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/aarati-solanki-from-big-boss-interview-288074.html", "date_download": "2019-01-20T13:12:16Z", "digest": "sha1:72S3NY47J5WFHA3TGCE2HUSLGFRFGCCR", "length": 14512, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'", "raw_content": "\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमहाराष्ट्र 19 hours ago\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nSpecial Report : मोदींविरोधात 'एकता'\nSpecial Report : लग्नाची डेडलाईन ठरली डेथलाईन\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'\nVIDEO : अशी आहे मध्य रेल्वे मार्गावरील पहिली 'राजधानी' एक्स्प्रेस\nVIDEO : लोकशाहीचा गळा घोटणारेच करताहेत लोकशाहीची भाषा -मोदी\nVIDEO : दिव्यांग तरुणीकडून भाजप महिला नेत्याने मागितली लाच, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO ...तो देशकी जनता भी कहेगी, 'चौकीदार चोर है' -शत्रुघ्न सिन्हा\nVIDEO : हे संग्रहालयसुद्धा आपल्या चित्रपटांप्रमाणेच समृद्ध -नरेंद्र मोदी\nVIDEO : वरळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा\nSpecial Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा\nVIDEO : नाशिकच्या महापालिका सभेत नगरसेवकांचा राडा\nVIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nVIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली\nVIDEO : अन् नवरदेवाची घोडी नाचवणे पडले महागात\nVIDEO : गुर्हाळ घराच्या काहिलीत कर्मचाऱ्याने मारली उडी\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2858", "date_download": "2019-01-20T14:13:16Z", "digest": "sha1:7SXQBQ2QPZP6PM5EYJHZ5HAENKCP7FH3", "length": 18861, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nशंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.\nशंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.\nपंडित स्वत: आणि त्यांची मुलगी सौ. अलका श्रीखंडे यांनी मिळून ‘मैना फाउंडेशन’ची स्थापना 2008 मध्ये केली आहे. फाउंडेशन शंकररावांच्या पत्नी शैलजा यांच्या स्मरणार्थ निर्माण करण्यात आले आहे. फाउंडेशनचा उद्देश विशेषत: ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी दक्षता घेणे व ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या महिलांना उपचारासाठी मदत करणे हा आहे. फाउंडेशनचे कार्य अमेरिकेत; तसेच, भारतातही चालू आहे. कॅन्सर रुग्णांना भारतात मातृसेवा क्लिनिक – नागपूर, लायन्स सर्व्हिस सेंटर - कोपरखैराणे (नवी मुंबई), टाटा मेमोरियल हॉस्पिटल – परळ आणि सोमय्या हॉस्पिटल-सायन (मुंबई) यांच्या सहयोगाने मदत करण्यात येते.\nशंकर पंडित यांना चित्रकलेचाही छंद आहे. त्यांच्याकडे काही विद्यार्थी चित्रकला शिकण्यासाठी येतात. शंकरराव त्यांना चित्रकला शिकवण्याचे काम आवडीने करतात. त्यांच्या सर्व पुस्तकांवरील मुखपृष्ठे, त्यांनी व त्यांची मुलगी अलका यांनी तयार केलेली आहेत. त्यांनी स्वतः पुस्तकाच्या आतील रेखाटनेदेखील काढली आहेत. त्यांनी काढलेली काही स्केचेस त्यांच्या हॉलमध्ये पाहण्यास मिळतात.\nत्यांनी पहिली कविता 1939 साली केली. त्यांच्या कवितेच्या छंदाची सुरुवात मनोवेधक रीतीने झाली आहे. त्यांच्या लह���न बहिणीला शाळेत म्हणण्यासाठी एक गाणे तयार करून द्यायचे होते. तिने भावाला कविता रचण्याचा आग्रह केला, तेव्हा शंकररावांनी तिला तिच्या सगळ्या शिक्षकांची नावे लिहून काढण्यास सांगितले. पंडितांनी ती सगळी नावे लयीत बसवून त्यांवर आधारित अशी रचना केली. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा आहेत...\nकानविंदे, एकबोटे, डोंगरे, टोकेसर,\nउपेंद्र हाटेकर, प्रभाते, विरकर... अशा होत्या.\nत्यांची ती पहिली रचना होय. त्या कवितेला शाळेत प्रथम पारितोषिक तर प्राप्त झालेच, पण सर्व शिक्षकांच्याकडून पंडित यांचेही कौतुक झाले. ती शाबासकीची थाप पुढील काव्यप्रवासासाठी प्रोत्साहन देणारी ठरली. त्यानंतर कॉलेजमध्ये पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पॅरिस फिलहार्मनी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला. त्यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळी भूपाळी तयार केली. ‘हा धुंद रानवारा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांमध्ये अंतर्गत लय आहे. ‘दिवलान’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना देताना विवेक दिगंबर वैद्य यांनी म्हटले आहे, की “त्यांच्या ‘दिवलान’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये शब्दांचा चकवा आहे, अर्थांचे विभ्रम आहेत, तरल भावभावनांचा नाद आहे. ठसठसणाऱ्या वेदनांना खडबडून जागे करणारी बोच आहे, काहीतरी गमावल्याची सल आहे. हळव्या वृत्तीने व्यक्त होताना वाचकांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाशी जोडू पाहणारे नातेदेखील आहे. ते फक्त संबोधनाने कवी नाहीत तर ते मनाने कवी आहेत.\" या वर्णनाचा प्रत्यय त्यांच्या इतर काव्यसंग्रहांतील कविता वाचतानादेखील जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या काव्यात असलेल्या अंतर्गत लयीमुळे वाचकांना त्या कविता अधिकच गोड वाटतात. त्यांच्या ‘या सरींनो या’ या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता ‘आजचा दिवस’, या कवितेच्या सुरुवातीच्या काही ओळी आहेत..\nमी सुवर्णाने आभाळ सजवीत आलो\nफुलत्या कळ्यांचा गंध उधळीत आलो\nवनी रानवाऱ्यास मी झुलवीत आलो\nउगवत्या उषेचे गीत मी गात आलो\nपंडित यांची लेखनसंपदा अफाट आहे. त्यांची काव्यसंग्रह व भाषांतरे मिळून एकूण वीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे सहाशे कविता केलेल्या आहेत व पंचवीस कथा लिहिल्या आहेत. त्यांचा मानस वर्षाला किमान दोन पुस्तके प्रकाशित करण्याचा आहे. त्यांनी रामदास स्वामी यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक, तसेच दासगणू महाराजांचा ‘गजानना विजय’ या ग्रंथांचे इंग्रजी रूपांतर केले आहे त्याखेरीज त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची विवाहपद्धत, कालिदासाच्या मेघदूत काव्य यांचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे. त्यांचे ‘हा धुंद रानवारा’, ‘कधी कधी’, ‘भरजरी लावण्या’, ‘निबोरीच्या सरी’, ‘हिसका तुळशीचा’, ‘शेला ढगांचा’, ‘सल’, ‘जोगीणी’, ‘वेल जांभळी’, ‘साधेच शब्द दोन’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘जीवनवेल’ इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे आगामी काव्यसंग्रह ‘थवा काजव्यांचा’ व ‘सुगरणीचे घरटे’ हेदेखील लवकर प्रसिद्ध होत आहेत.\nत्यांची तब्येत सुदृढ आहे, त्याबाबत ते म्हणतात, की उदंड आयुष्य हे त्यांच्या घराण्याला मिळालेले वरदान वंशपरंपरागत आहे. त्यांचे आजोबा नव्याण्णव वर्षांपर्यंत होते. वडील व आई दोघेही शहाण्णव वयाच्या वर्षांपर्यंत होते. त्यांनी तब्येतीसाठी मुद्दाम कोणताही व्यायाम अथवा योगासने केलेली नाहीत. माफक आहार व शाकाहार इतकेच पथ्य त्यांनी पाळलेले दिसून येते. सरांची दोन्ही मुले, मुलगी अलका श्रीखंडे व मुलगा विक्रम पंडित ही अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा विक्रम पंडित यांनी सुमारे 2008 पासून जेव्हा सिटी बँक डबघाईला आली होती त्यावेळी केवळ नाममात्र एक डॉलर प्रतिवर्षी वेतन घेऊन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदावर काम केले व ती बँक नफ्यात आणली.\nपंडितसर वर्षातून चार महिने मुंबईतील घरी एकटे राहतात. इतर वेळी ते अमेरिकेत त्यांची मुले, नातवंडे या परिवारासोबत रमतात. शंकर पंडित यांना पाहिल्यानंतर त्यांना शतायुष्यापेक्षाही जास्त आयुष्य लाभो अशी प्रार्थनादेखील पूर्ण होईल याचा विश्वास वाटतो.\nते सर्वाना असा संदेश देतात की -\nहसते रहो, हसाते रहो\nजो कुछ कर सकते लोगोंके लिए\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nघायाळ - य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)\nसंदर्भ: कवी यशवंत, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, रविकिरण मंडळ, कवी, कादंबरी\nमराठी कवी���चा ‘सेफ्टी झोन’\nसंदर्भ: मराठी कविता, कविता\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mayor/", "date_download": "2019-01-20T13:12:36Z", "digest": "sha1:Z6TZABVRFFRO36UQAP6DXGFMSJHU3G2J", "length": 11623, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mayor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृ���्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nभाजपचे चंद्रकांत सोनार धुळ्याचे नवे महापौर तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर\nधुळे महापालिकेच्या महापौर पदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nराष्ट्रवादीतील मतभेद उघड, पक्षाचा आदेश झुगारून नगरमध्ये भाजपला मदत\nगिरीश महाजन यांची खेळी यशस्वी, संख्याबळ नसतानाही भाजपचाच महापौर\n गिरीश महाजन नगरमध्ये दाखल, राजकीय हालचालींना वेग\nVIDEO: 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला', महापौर कलानी वादाच्या भोवऱ्यात\nमहाराष्ट्र Dec 13, 2018\nधुळ्यात महापौर पदासाठी चुरस, हे आहेत प्रबळ दावेदार\nमहाराष्ट्र Nov 23, 2018\nमुंढेंच्या बदलीनंतर महापौर बंगल्याबाहेर फोडले फटाके, नाशिकरांची पोलिसांत तक्रार\nबाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगला गिळला जातोय : राज ठाकरे\nशिवाजी पार्कमध्येच होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक\nमहाराष्ट्र Oct 28, 2018\nVIDEO : गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडून महापौरांना जोरदार कानपिचक्या\nतुकाराम मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवकांचा सन्मान करावा : नाशिकच्या महापौरांचा दुर्गावतार\nNews18 Lokmat 5 OCT. आपलं गाव आपली बातमी\nजळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे, सीमा भोळे होणार विराजमान\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/for-admission-to-the-postgraduate-degree-and-diploma-in-the-department-students-who-take-sanskrit-and-sanskrit-subjects-for-the-10th-and-12th-will-be-admitted-for-admission-in-pune-univercity/", "date_download": "2019-01-20T14:13:09Z", "digest": "sha1:SQ3EUYVLP7DAVEUVAPM67WS25P66M7FW", "length": 9423, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विद्यापीठाच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविद्यापीठाच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने 13 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध करताना हलगर्जीपणा केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विभागातील पदव्युत्तर पदवी व पदविका प्रवेशासाठी दहावी व बारावीला संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाचा प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाकडून प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर अशी अट ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विविध शाखेत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३५० रुपये शुल्क\nभरून अर्ज केले. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे.\nविद्यापीठाकडून विविध 13 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. मात्र विद्यापीठाने मनमानी करत प्रवेश प्रक्रियेत नवीन बदल केले आहेत. त्यामुळे फक्त 45 प्रवेश झाले आहेत. तसेच तीन वेगवेगळ्या पी जी कोर्स साठी 7 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे एकूण 90% जागा रिक्त आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी जागा रिक्त असल्यामुळे प्रवेश देण्याची विनंती कुलगुरूनां केली आहे. तसेच विद्यापीठाच्या मनमानी कारभारा विरोधात विद्यार्थी संघटना आज आक्रमक पवित्रा घेणार आहेत.\nविभागाकडून जाहीरात प्रकाशित करताना\nचूक झाली आहे. मात्र, यापुढे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची चूक करता येणार नाही. नियमानुसार आणि शैक्षणिक अटींनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील\nडॉ. नितीन करमळकर, कुलगुरू\nरिक्त असलेल्या 90 जागा विद्यापीठाने त्वरित भराव्या. प्रवेशासाठी आधी कोणत्याही शाखेचा पदवीधर व संस्कृतच ज्ञान. अशी अट होती. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर प्रवेश प्रक्रियेत फेरफार केले. आणि प्रवेशासाठी अकरावी व बार���वीत संस्कृत असलेल्यांनाच प्रवेश दिला आहे. विद्यापीठाची चूक असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. पुढील वर्षापासून नवीन अट अमलात आनावी. या सर्व प्रकरणाबाबत उद्या 11 वाजता अभाविपतर्फे विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे\nश्रीराम कंधारे, अभाविप विद्यापीठ प्रमुख\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमाल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू करणार : पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nशिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार : शिक्षण सभापती विकास…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nपुणे : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-april-2018/", "date_download": "2019-01-20T13:46:45Z", "digest": "sha1:2HPR3UZVIIZUBSGEVJ7FARQE3LJGCNTY", "length": 14878, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 19 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र सरकारने दोन लाख शेतकऱ्यांना वीज पुरवण्यासाठी हाय वोल्ट वितरण प्रणाली (एचवीडीएस) लाँच करण्याची योजना मंजूर केली आहे.\nदिलीप चेनॉय यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) चे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघातील आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत सामील होणारा युनायटेड किंगडम 62 व्या क्रमांकाचा देश बनला.\nभारत आणि अमेरिका यांनी दोन्ही देशांतील तांत्रिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक गॅसवर एक संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसुषमा स्वराज आणि प्रकाश जावडेकर यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाचे ‘स्टडी इन इंडिया’ पोर्टल सुरू केले आहे.\n“ग्लोबल आयटी चैलेंज फॉर यूथ विद डिसएबलिटी (जीआयटीसी), 2018” 8 ते 11 नोव्हेंबर, 2018 दरम्यान न्यू दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.\nजागतिक वारसा दिन 18 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली येथे साजरा केला गेला.\nयूआयडीएआयने एक अद्ययावत ‘QR कोड’ सादर केला आहे ज्यामध्ये गैर-संवेदनशील तपशील जसे की नाव, पत्ता, छायाचित्र आणि जन्मतारीख समाविष्ट आहे आणि 12 अंकी आयडी नंबरशिवाय ऑफलाइन वापरकर्ता सत्यापनासाठी वापरू शकतो\nभारत आणि स्वीडन यांनी आपल्या ‘द्विपक्षीय सहकार्य’ दृढ क���ण्यासाठी एक ‘सामायिक कार्य योजना’ आणि ‘नवीन उपक्रम भागीदारी’ दस्तावेजांवर स्वाक्षरी केली.\nअमेरिकेच्या फर्स्ट लेडी बारबरा बश यांचे निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या.\nNext उस्मानाबाद जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/nature-is-the-best-wealth-says-prakash-amte-1630742/", "date_download": "2019-01-20T13:14:29Z", "digest": "sha1:DY4AMPQN7TAEIBBVYPBPVKIYZVA7FX7M", "length": 12752, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nature is the Best wealth says prakash amte | निसर्ग हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nनिसर्ग हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती\nनिसर्ग हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती\nडॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी हेमलकसामधील काही अनुभवांचे कथन केले.\nप्रकाश आमटे (संग्रहित छायाचित्र)\nडॉ. प्रकाश आमटे यांचे मत; साहित्य संस्कृती, कला मंडळाचा वर्धापनदिन\nआजच्या जगात प्रत्येकाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे. आजच्या युगात तीच श्रेष्ठ संपत्ती आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. शनिवारी वाशी येथे साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त इमारतीतील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आमटे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.\nडॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी हेमलकसामधील काही अनुभवांचे कथन केले. लोकबिरादरी प्रकल्पात त्यांनी नैसर्गिक साधनांच्या साहाय्याने विविध समस्यांवर कशी मात केली, याची अनेक उदाहरणे दिली. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे ३ते ४ वर्षांपूर्वी लोकबिरादरी, हेमलकसा या भागात दुष्काळसदृश स्थिती ओढविली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा अनिकेत याने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना राबविली. गेल्या वर्षी त्या विभागात केवळ ३५ मिमी पाऊस पडला. पाणी आडवा पाणी जिरवाअंतर्गत खोदलेल्या तलावात ३५ मिमी पावसाचे पाणी साठवण्यात आले. त्याचा फायदा हा गावातील नागरिकांना झाला. त्यांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला, असे आमटे यांनी सांगितले.\nहेमलकसामध्ये आम्ही प्राणी, वृक्ष व गरजू आदिवासींना विकासात सामावून घेतले. आता तीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आपण निसर्गाला दोष न देता त्याला आपलेसे करून घेतले तर तो संपत्ती ठरू शकतो. निसर्गाला नेहमीच आपला सोबती बनवा, असे आवाहन त्यांनी केले. हेमलकसाला येणारे नागरिक कामापेक्षा प्राणी पाहण्यास अधिक उत्सुक असतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nमराठी विज्ञान परिषदेचे विश्वस्त प्रभाकर देवधर यांनी सौरऊर्जा वापरावर भाष्य केले. साहित्य मंडळाच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कौतुक करत ही ऊर्जा वापरात आणल्यास आपल्याला वीजनिर्मितीसाठी कोणत्याही इंधनावर अवलंबून राहावे लागणार नाही. सौरऊर्जेचा वापर केल्यास प्रदूषणाला आळा घालता येईल, तसेच वीजटंचाईवर मात करता येईल. देशभरात सध्या सौरऊर्जेचा वापर कर���न ३०% वीज बचत केली जात आहे. इतरांनी संस्था, सोसायटी पातळीवर सौरऊर्जेचा वापर वाढविल्यास मोठय़ा प्रमाणात वीज बचत करण्यात यश प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. हे प्रकल्प राबविताना सर्व उपकरणे, इतर व्यवस्थेची खातरजमा करूनच योजना राबवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ncra-tifr-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:44:10Z", "digest": "sha1:4ATOTVE442ELRUS5KHLRH5OKRMQD5S7H", "length": 12171, "nlines": 140, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NCRA TIFR Recruitment 2018 - NCRA TIFR Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्���्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NCRA-TIFR) नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे ‘प्रशासकीय प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक ज्ञान\nवयाची अट: 28 वर्षांच्या आत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2018\nNext (Akola DCC) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-released-nira-deoghar-dam-121478", "date_download": "2019-01-20T13:52:47Z", "digest": "sha1:GK7TUAHPOYAFBYWOSLUU63L5FGFIRKNE", "length": 11927, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "water released from Nira Deoghar dam नीरा-देवघरमधून विसर्ग | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जून 2018\nभोर - तालुक्‍यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून नीरा-देवघर धरणातून दररोज १ हजार ६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.\nभोर - तालुक्‍यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून नीरा-देवघर धरणातून दररोज १ हजार ६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.\nवीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी व पिण्यासाठी विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी ठेवण्यासाठी नीरा-देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. भोरहून भोलावडे गावाला जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाटघर व नीरा-देवघर धरणात सर्वाधिक पाणीसाठा आहे. सध्या नीरा-देवघर धरणात ७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गतवर्षी या वेळी हा पाणीसाठा ६६२ दशलक्ष घनफूट होता. १२ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणात सध्या ०.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून आणखी दोन दिवस विसर्ग सुरू राहणार आहे.\nचोवीस टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणात सध्या १.७ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो २.७५ टक्के होता. वीरच्या डाव्या कालव्यातून ८२७ क्‍युसेक, तर उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nअभयारण्यात पक्षी धोक्‍यात, वन्यजीव विभागाचे महोत्सव जोरात\nऔरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे....\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bhau-kadam-118111000019_1.html", "date_download": "2019-01-20T12:59:13Z", "digest": "sha1:6OBI66NFJVF2WWYIA5HN4EI4UTWNWQC2", "length": 11836, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या पाच दिवसांचे महत्व अधिक आहे. शिवाय, हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळेच तर, या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात. मात्र, या उत्सवामध्ये आपण नकळत पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, याचे भान राहत नाही. कारण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून, याच संदेशपर बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या भाऊ कदमचादेखील या मोहिमेत मोलाचा हातभार लाभला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी स्थानिकांचादेखील उत्तम प्रतिसाद लाभला.\nउदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या 'नशीबवान' या सिनेमात भाऊ कदम एका स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत झळकणार असून ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे शिवाय, त्याच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील,विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे.\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान' झाला ऑनलाइन लीक\nबप्पी लाहिरी यांचे मराठीत पदार्पण\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. या��ागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nन्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले\nगेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...\nमराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक\nमराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-20T12:33:31Z", "digest": "sha1:TJBAK3QFZ7XXSQKFR2ZJRGSZZMNNO3W3", "length": 8624, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीत अण्णा हजारेंचे आजपासून आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदिल्लीत अण्णा हजारेंचे आजपासून आंदोलन\nनवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यांसाठी आजपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. रामलीला मैदानावरुन आंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अण्णांच्या या बेमुदत आंदोलनामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून अण्णा जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ���िविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी विविध भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करूनही मार्ग न निघाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे अणांनी म्हटले आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णा महाराष्ट्र सदनहून राजघाटला जातील. महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली अर्पण केल्यानंतर शहीद पार्ककडे रवाना होतील. शहीददिनी हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर रामलीला मैदानावर दाखल होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\n‘लोकपाल’साठी अण्णांचा एल्गार, 30 जानेवारीपासून पुन्हा उपोषण\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-20T13:21:18Z", "digest": "sha1:VTUXOGBA7XEKSP5BNL35WT7E7YNBT3WK", "length": 9465, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देवघरात भैरवनाथ महाराज पालखी मिरवणुकीचा सोहळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेवघरात भैरवनाथ महाराज पालखी मिरवणुकीचा सोहळा\nलोणावळा, (वार्ताहर) – कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या लोणावळ्याजवळील माहेरघरात पालखी मिरवणूक सोहळा पारंपरिक नृत्य व वाद्याच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.\nश्री काळभैरवनाथ ट्रस्ट देवघर व काळभैरवनाथ बांधकाम समितीने सोहळ्यांचे नियोजन केले होते. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघरात आई एकवीराचा भाऊ काळभैरवनाथ महाराज यांचा पालखी सोहळा असतो. कोकणातून आई एकवीराच्या यात्रेकरिता येणाऱ्या पालख्या षष्ठीला आईच्या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथ महाराजांच्या भेटीला येतात व आई एकवीरा व काळभैरवानाथ भेट घडवून पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा व मिरवणूक होते. दुपारनंतर कोकणातील पालख्या मंदिर परिसरात जमायला सुरुवात झाली व पाहता-पाहता मंदिर परिसर भाविकांनी दुमदुमून गेला होता.\nश्री काळभैरवनाथ ट्रस्ट व काळभैरवनाथ बांधकाम समिती देवघरच्या वतीने पहाटे सहा वाजता काळभैरवांना अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले केले. बांधकाम समितीचे अध्यक्ष मारुती देशमुख, सचिव अशोक कौदरे, सल्लागार महादु देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद कौदरे, रवीराज कौदरे, काळूराम देशमुख, अशोक रोकडे, धोंडू शिंदे, शंकर ढाकोळ, अनंता शिंदे, धोंडू आहेर, सुरेश शिर्के, यशवंत आहेर, मधुकर पवार यावेळी उपस्थित होते. कोकणातील पायी पालख्या व भाविकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग गजबजला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/02/ch-60.html", "date_download": "2019-01-20T13:47:03Z", "digest": "sha1:WPH22PRQF3GGT76OU24M5FMCA6VENESD", "length": 12854, "nlines": 86, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-60: रात्री बेरात्री (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-60: रात्री बेरात्री (शून्य- कादंबरी )\nरात्रीचे अडीच वाजले होते. शहराच्या भयाण शांततेतून एकटाच जॉन गाडीतून भरधाव वेगाने फिरत होता. आजकाल दंगे सुरू असल्याने रस्ते लवकरच स्मशानवत होत. अन आता तर रात्रीचे अडीच वाजल्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. आपल्याच धुंदीत एका चौकातून आपली गाडी भरधाव वेगाने नेत असता जॉनला मागून सायरनचा आवाज ऐकू आला. त्याने मिरर मध्ये बघितले. एक पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करीत होती. जॉनने -\nगाडी थांबवावी की नाही\nएक क्षण विचार केला आणि मग गाडीचा ब्रेक दाबला. त्याने आपली गाडी रस्त्याच्या एका कडेला लावली. मागून पोलिसांची गाडी येऊन त्याच्या गाडीच्या पुढे येऊन थांबली. प्रथम पोलिसांनी जॉनच्या गाडीकडे त्यांच्या गाडीतूनच डोकावून पाहिले. एव्हाना जॉन उतरून त्याच्या गाडीच्या बाहेर आला होता. दोन पोलीस उतरून त्याच्या जवळ चालत आले.\n\" इतक्या रात्री कुठे जात आहात आपण\" एक पोलिसाने जवळ येता येता दुरूनच विचारले.\nजॉन काहीच बोलला नाही. दोघंही त्याच्या जवळ येऊन थांबले. त्यातला दुसरा जॉनकडे निरखून पाहू लागला.\n\" जॉन सर तुम्ही\" दुसरा एकदम जॉनला ओळखत म्हणाला.\nजॉन त्याला ओळखत नव्हता पण कदाचित तो त्याला ओळखत असावा. नाही तरी शहरात सुरू असलेल्या खुनाच्या केसमुळे जॉन चांगलाच प्रकाश झोतात आला होता. तो बडतर्फ व्हायच्या आधी जवळ जवळ रोज त्याचा फोटो एकतर वर्तमान पत्रात यायचा किंवा टिव्हिवर त्याच्याबद्दल काहीतरी यायचेच.\n\" हो मी जॉन... झोप येत नव्हती म्हणून शहरात सहजच एक चक्कर मारत आहे\" जॉन म्हणाला.\n\" नो प्रॉब्लेम सर... यू कॅरी ऑन प्लीज\" तो विनम्रता दाखवित म्हणाला.\nजॉन गाडीमध्ये बसला. ते दोघं तिथेच जॉनच्या गाडीची सुरू होण्याची वाट पाहत उभे राहिले . जॉनने गाडी सुरू केली आणि त्यांना हात दाखवून तो पुन्हा भरधाव वेगाने तिथून निघून गेला.\nजॉनची गाडी एका निर्मनुष्य परिसरात एका घराजवळ येऊन थांबली. ते कमांड1 चे घर होते. तिसऱ्या खुनाच��या वेळी जेव्हा कमांड1चे बिल्डींगखाली पडलेले प्रेत सापडले होते तेव्हा त्यांनी या घरावरच धाड घालून कसून तलाशी घेतली होती. गाडी रस्त्याच्या कडेला लावून तो गाडीतून उतरला. प्रथम त्याने चहूबाजूंनी एक नजर फिरविली. चहूकडे एक भयाण शांतता पसरलेली होती. रात्रीची ती वेळ आणि शहरात दंग्यांचा हैदोस. तो चालत जावून बंगल्याच्या फाटकाजवळ गेला. गेटला कुलूप होतं आणि कुलुपावर पोलीस डिपार्टमेंटचं सिल लावलेलं होतं. त्याने एक चक्कर मारून बंगल्याच्या आवाराच्या भिंतीवरुने कुठून घुसण्याची शक्यता आहे का ते पडताळून पाहिले. आवाराच्या भिंतीवर काटेरी कुंपणासारखी एक तार लावलेली होती. त्याने बघितले की फाटकाच्या उजव्या बाजूला एका जागी वरचं काटेरी कुंपण तुटलेलं होतं. जॉनला तिथून आत जाणं शक्य वाटत होतं.\nपण आत जावं का\nआधीच आपल्याला बडतर्फ केलेलं. आणि अशा परिस्थितीत पोलिसांचं सिल असतांना आपण असे चोरून बंगल्यात गेल्याचं जर कळलं तर पोलिसांना वेगळीच शंका यायची...\nकाहीही झालं तरी चालेल...\nअँजेनी गेल्यापासून तसंही जॉन स्वत:च्या जिवाबद्दल बेफिकीरच झाला होता. त्याचं विचारचक्र सुरू असतांनाच जॉन कंपाऊंड वॉलवर चढायला देखील लागला. चढणे कठीण जात होते. भिंत उंच होती आणि धरण्यासाठीसुध्दा काहीही नव्हते. जॉनने उडी मारून भिंतीच्या वर चाचपून बघितले - धरण्यासाठी काही सापडते का ते. त्याला भिंतीवर पकडण्यासाठी काहीतरी हातात आलं. त्यानं ते करकचून पकडून तो भिंतीवर चढला. पण चढत असतांनाच त्याला त्याच्या हातात तीव्र वेदना जाणवायला लागली. चढल्यानंतर त्यानं बघितलं तर त्यानं भिंतीच्यावर तुटलेली काटेरी तारच हातात पकडली होती . त्यानं पटकन ती तार हातातून सोडली. हाताकडे पाहिले तर हातातून घळाघळा रक्त वहायला लागलं होतं. तसाच हात पकडून त्याने भिंतीच्या दुसऱ्या बाजूला, कंपाऊंडच्या आतील बाजूस उडी मारली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/", "date_download": "2019-01-20T13:26:04Z", "digest": "sha1:BUO5N2FVASGKOVQTUJXZYOMGXFF4MSWN", "length": 28848, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "माणसाचे पूर्वज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nमानवाने अक्षम्य चुका करून पृथ्वीवरचे वातावरण खराब केले आहे. आपण काहीही केले तरी देव आपल्याला वाचवायला येईल, या भ्रमात राहू नका.\nमागील लेखात पृथ्वीवरील पहिली सजीव पेशी व त्यापूर्वी तिचा पूर्वज असलेला ‘रेप्लिकेटर’ हे कसे निर्माण झाले असावेत ते आपण थोडक्यात पाहिले. या आदिपेशींतील डीएनएमधील थोडय़ा थोडय़ा फरकांमुळे त्यांच्या वंशजांमध्ये कमालीची विविधता निर्माण झाली. हे वेगवेगळे सजीव, जिवाणू जगण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून, वेगवेगळी रसायने मिळवून वेगवेगळी प्रथिने बनविण्यात तरबेज झाले आणि निर्जीव पृथ्वीवर आणखी एक अब्ज (१०० कोटी) वर्षे फक्त अशी जिवाणूंचेच राज्य होते. या दीर्घकाळात त्यांनी जगण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधल्या व नंतर नंतर त्यांचा आकारही शेकडो- हजारोपट मोठा झाला. तसेच काही विनाकेंद्रीय पेशींमधून ‘केंद्र असलेल्या पेशी’ निर्माण झाल्या व वाढल्या. ते राहो. आजच्या मलेरियासारख्या आजारांचे जंतू-जीवजंतू हे सुरुवातीच्या एकपेशीय जीवांचेच वंशज आहेत.\nकेंद्र असलेल्या पेशी निर्माण होत असतानाच दुसऱ्या दोन प्रकारच्या बॅक्टेरियांनी चयापचयासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याच्या युक्त्या शोधून काढल्या होत्या. पहिले सायनोबॅक्टेरिया (म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा हरितद्रव्य) हे केवळ सूर्याची ऊर्जा वापरून स्वत:चे अन्न तयार करू शकत होते; तर दुसरे, सेंद्रिय द्रव्ये खाऊन ऊर्जा निर्माण करू शकत होते; पण त्यांना ऑक्सिजन आवश्यक होता. सायनो बॅक्टेरियांनी कर्बग्रहणाच्या प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकलेला ऑक्सिजन, त्या दुसऱ्या प्रकारच्या बॅक्टेरियांना उपयोगी पडू लागला. अशा सर्व प्रकारच्या बॅक्टेरियांची नैपुण्ये प्राप्त करण्यासाठी काही सकेंद्रीय पेशींनी अशा बॅक्टेरियांना चक्क गिळून ती क्षमता प्राप्त केली. ज्या पहिल्या गटातल्या पेशींमध्ये हरितद्रव्य आले त्या झाल्या ‘वनस्पतीज पेशी’ व दुसऱ्या गटातल्या पेशी झाल्या ‘प्राणिज पेशी’. वनस्पतीज पेशींतील हरित द्रव्यामुळे सर्व वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आणि जमिनीत आपली मुळे पसरवून स्वत:चे अन्न उभ्या जागी स्वत:च निर्माण करू शकतात. प्राणिज पेशींना मात्र अन्न मिळविण्यासाठी हालचाल करावी लागते. वनस्पतीज पेशींनी निर्माण केलेला ऑक्सिजन, प्राणिज पेशींना उपलब्ध होऊ लागल्यापासून, दोन अब्ज वर्षे धिम्या गतीने चालणाऱ्या उत्क्रांतीला नव्या सहकार्यामुळे वेग प्राप्त झाला. वनस्पतीज पेशींतून विविध वनस्पती आणि प्राणिज पेशींतून विविध प्राणी उत्क्रांत होऊ लागले. त्यामुळे पृथ्वीवर जैवविविधता तयार झाली.\nसाडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली ‘अल्गि शेवाळ’ (जी वनस्पतींची पूर्वज होती) तिचे जीवाश्म (फॉसिल) ऑस्ट्रेलियात सापडलेले आहेत; परंतु पाण्यात व काठावर वनस्पती फोफावू लागल्या त्याचा प्रत्यक्ष पुरावा फक्त ५०-६० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय त्या वनस्पतींना आजच्यासारखी फळे-फुले नव्हती. फळे, फुले, बिया नव्हत्या म्हणजे त्या पद्धतीचे पुनरुत्पादनही नव्हते. फुले, फळे असलेल्या वनस्पती फक्त दहा-बारा कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या आहेत. म्हणजे तत्पूर्वी पृथ्वीवर वनस्पतींची आजच्यासारखी जंगलेसुद्धा नव्हती; पण आता वनस्पतींच्या उत्क्रांतीतील हा मोठा टप्पा बनला.\nप्राणिज पेशींपासून प्रथम ‘अमिबा’सारखे एकपेशीय प्राणी-जीव निर्माण झाले. अन्नकण गिळणाऱ्या अशा अमिबांच्या जवळजवळ पाच हजार जाती आहेत. एकपेशी जीवांतून पुढे अनेक प्रकारचे बहुपेशीय सूक्ष्म जीव बनले. त्यातील काही मोठे झाले, काहींनी विविध क्षमता प्राप्त केल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण माणूस जसा सामाजिक प्राणी आहे तशा मुंग्या आणि मधमाशाही सामाजिक प्राणी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र इच्छा नसूनही त्या समूहाने राहतात, समूहाचे नियम पाळतात, कामाची विभागणी करतात, एकमेका साह्य़ करतात, कुटुंबनियोजनही करतात. टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे. ते सर्व राहो.\nआजपासून ४४ कोटी वर्षांपूर्वी ‘माणसाचे पूर्वज’ ‘माशाचे जीवन’ जगत होते. तेव्हा आपण (म्हणजे आपल्या पूर्वजांच��� पूर्वज किंवा आपले ‘अतिपूर्वज’ म्हणू या.) चक्क मासे होते मासे. हे आश्चर्याचा धक्का बसावा असे आहे, पण ते खरे आहे. नंतर साधारण ३४ कोटी वर्षांपूर्वी आपल्या या मत्स्य पूर्वजांनी समुद्रातून बाहेर येऊन ते जमिनीवर आले, ‘उभयचर’ बनले. म्हणजे त्यांच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन होऊन आधी त्यांना हवेच्या पोकळ्या व मग प्राथमिक फुफ्फुसे बनली असावीत. म्हणजे पाण्याप्रमाणेच जमिनीवरच्या हवेत जगण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली. तेव्हा विषुववृत्तावर फुले नसलेल्या वनस्पती निर्माण झाल्या होत्या, दक्षिण ध्रुवावर बर्फ जमू लागला होता. इतरत्र हवामान साधारण आजच्यासारखे असावे. अशा वेळी चार पायांचा ‘टेट्रापॉड’ जमिनीवर उत्क्रांत झाला. त्याच्यापासून पुढे चार प्रकारच्या जीवजाती उत्क्रांत झाल्या. त्या अशा- १) बेडकासारखे उभयचर प्राणी २) सरपटणारे प्राणी ३) पक्षी व ४) आपल्यासारखे सस्तन प्राणी. या प्रत्येक जातिसंघात हजारो प्रकारचे प्राणी पृथ्वीवर आहेत.\nनंतर साधारण २२ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा जमिनीवर जीवसृष्टी पसरत होती, पण तरीही बहुतांश जीवसृष्टी अजून समुद्रातच होती, तेव्हा एक ‘पर्मियन विध्वंस’ होऊन गेला. ज्वालामुखी अचानक जागे होऊन, दहा लाख वर्षे ते आग ओकत राहिले, खंडांचे आकार व स्थाने बदलू लागली. ज्वालामुखींच्या धूरधुळीने सूर्यप्रकाश अडला, हिमयुग सुरू झाले. जमिनीवर बर्फच बर्फ, पाऊस पडला तरी आम्लयुक्त पडायचा, खायला काही नाही. तेव्हा बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली.\nत्यातून जे वाचले अशा काही वेगवेगळ्या आकारांच्या सरडय़ासारख्या प्राण्यांपासून हळूहळू आकाराने मोठे होत गेलेले विविध प्राणी पृथ्वीवर वावरू लागले. हाच तो सुप्रसिद्ध ‘डायनासोरचा काळ’ होय. हे प्राणी राक्षसी सरडय़ांसारखे महाकाय होते. कुणी शाकाहारी, कुणी मांसाहारी, कुणी एकमेकांना खाणारे, कुणी पाण्यात, कुणी जमिनीवर राहणारे, तर कुणी उडू शकणारे. जवळजवळ दहा कोटी वर्षे ते पृथ्वीवर सर्वात बलिष्ठ प्राणी म्हणून वावरले व सुमारे सहा-साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अचानक ‘क्रेटेशियन विध्वंसाने’ (बहुधा प्रचंड उल्कावर्षांवाने) पृथ्वीवरून नष्ट झाले.\nडायनासोरच्या काळी आपले म्हणजे माणसाचे अतिपूर्वज हातभर चिचुंद्री किंवा घुशीसारखे दिसणारे, लहान आकाराचे व संख्येने कमी असलेले प्राणी होते. दिवसा ते भीतीमुळे गुहांमध्ये लपून राहायचे. रात्र होऊन डायनासोर झोपले की, हे निशाचरासारखे बाहेर येऊन भक्ष्य शोधायचे. या दहा कोटी वर्षांत त्यांच्यातही महत्त्वाचे बदल होतच होते.\nज्या कुणा सस्तन प्राणिवर्गातील पूच्छविहीन मर्कट जातीपासून पुढे मानव उत्क्रांत झाला, तो सहा किंवा चार कोटी वर्षांपूर्वीपासून भूतलावर माकडासारखा वावरत असावा. तो अन्न, निवारा व स्वसंरक्षणासाठी जंगलात वृक्षांवर राहात होता. बहुधा दोन-अडीच कोटी वर्षांपूर्वी तो मागचे दोन पाय चालण्यासाठी व पुढचे दोन पाय हातासारखे वापरण्याचा प्रयत्न करू लागला असावा. उत्क्रांतीच्या या पायरीचा प्रत्यक्ष पुरावा ‘रामपिथेकस’ नाव दिलेल्या, भारत व पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या जीवाष्माच्या रूपाने उपलब्ध आहे. या किंचित उत्क्रांत पूच्छहीन वानराचा पुरावा एक कोटी २० लक्ष वर्षांपूर्वीचा असून तो जरा वाकून, पण दोन पायांवर चालू शकत होता. त्यापुढे, आजपासून सुमारे ७० लक्ष वर्षांपूर्वी गोरिला व चिम्पाझी यांचे पूर्वज व माणसाचा वानर पूर्वज हे तीन ‘ऑस्ट्रेलोपिथेकस’ हे आधीच्या वानर पूर्वजांपासून उत्क्रांत झाले. (आजच्या प्रगत ‘जेनेटिक्स’ या विज्ञानाने असे दाखवून दिलेले आहे की, ‘मानव, चिम्पाझी व गोरिला’ या तिघांच्या शरीरांतील प्रथिने, होमोग्लोबिनस् व डीएनए यात कमालीचे साम्य आहे.) त्यानंतर पन्नासेक लाख वर्षांनी म्हणजे आजपासून १५-२०लाख वर्षांपूर्वी ‘होमो हॉबिलिस’ ही हातांचा काहीसा वापर करू लागलेली ‘वानर-मानव’ जात, त्यानंतर आजपासून दहा किंवा १२-१३ लाख वर्षांपूर्वी दोन पायांवर ताठ चालणारी ‘होमो इरेक्ट्स’ ही ‘आदिमानवजात’ व फक्त दीड-दोन लाख वर्षांपूर्वी होमो सॅपियन (शहाणा मानव) ही जात उत्क्रांत होऊन ते मानव सबंध पृथ्वीवर कसे पसरले ते आपण या लेखमालेच्या पहिल्या दोन लेखांत पाहिले आहे.\nप्रस्तुत लेखाच्या शेवटी एक विचार मांडतो. प्रचंड आकाराचे व शक्तीचे ‘डायनासोर’ ज्यांनी या पृथ्वीवर, सर्वात बलिष्ठ प्राणी म्हणून दहा कोटी वर्षे() राज्य केले, ते जर या पृथ्वीवरून एका झटक्यात नष्ट होऊ शकले, तर इथे ‘काल आलेला हा दुबळा माणूस प्राणी’ ज्याने आधीच (म्हणजे गेल्या दोन-तीन शतकांत) अक्षम्य चुका करून, सबंध पृथ्वीवरचे वातावरण कार्बन डायऑक्साइडने भरून टाकले आहे, त्याने आपली ही मानवजात, अजून काही लाख किंवा हजार किं���ा निदान १०० वर्षे तरी या पृथ्वीवर टिकून राहील, असा विश्वास बाळगू नये हे बरे) राज्य केले, ते जर या पृथ्वीवरून एका झटक्यात नष्ट होऊ शकले, तर इथे ‘काल आलेला हा दुबळा माणूस प्राणी’ ज्याने आधीच (म्हणजे गेल्या दोन-तीन शतकांत) अक्षम्य चुका करून, सबंध पृथ्वीवरचे वातावरण कार्बन डायऑक्साइडने भरून टाकले आहे, त्याने आपली ही मानवजात, अजून काही लाख किंवा हजार किंवा निदान १०० वर्षे तरी या पृथ्वीवर टिकून राहील, असा विश्वास बाळगू नये हे बरे कारण काही घोटाळा झालाच, तर आपल्याला वाचवायला, टिकवायला, आपल्या कल्पनेतल्या देवासारखा, निसर्ग काही दयाळू, प्रेमळ वगैरे नाही कारण काही घोटाळा झालाच, तर आपल्याला वाचवायला, टिकवायला, आपल्या कल्पनेतल्या देवासारखा, निसर्ग काही दयाळू, प्रेमळ वगैरे नाही तर माणसा, सांभाळून राहा रे बाबा तर माणसा, सांभाळून राहा रे बाबा देवांची देवळे बांधून व त्यांच्या प्रार्थना करून काही उपयोग नाही. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा विध्वंस, सर्वनाश नको असेल तर आधी निसर्गाला सांभाळ. त्याला जप देवांची देवळे बांधून व त्यांच्या प्रार्थना करून काही उपयोग नाही. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा विध्वंस, सर्वनाश नको असेल तर आधी निसर्गाला सांभाळ. त्याला जप उत्क्रांतीने मेंदू, बुद्धी प्राप्त झालेला एकमेव सजीव म्हणून तुझे ते ‘कर्तव्य’ आहे.\nमानवाने अक्षम्य चुका करून पृथ्वीवरचे वातावरण खराब केले आहे. आपण काहीही केले तरी देव आपल्याला वाचवायला येईल, या भ्रमात राहू नका. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा विध्वंस, सर्वनाश नको असेल तर आधी निसर्गाला सांभाळण्याची, त्याला जपण्याची गरज आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात ���क कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2011/06/blog-post_27.html", "date_download": "2019-01-20T14:05:59Z", "digest": "sha1:GLMAOOBUD25JQZWHMOIAU55VU4R5LMAD", "length": 11010, "nlines": 160, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: शोर इन द सिटी (२०११)", "raw_content": "\nशोर इन द सिटी (२०११)\nदिग्दर्शक - राज निदीमोरू, कृष्णा डी.के.\nग्रे शेड वाली मध्यवर्ती पात्रं, प्रत्येकाची वेगवेगळी कहानी पण कुठेतरी एकमेंकात गुंतलेली आणि शेवट त्या मध्यवर्ती धाग्यांनी जोडून पात्रांना एका विशिष्ट दिशेने बदलणारा... वाचायला सोपी पण पटकथेत विणायला अवघड अशी ही कल्पना राज आणि कृष्णा या दिग्दर्शक द्वयींनी पडद्यावर शोर इन द सिटी सिनेमात खूप प्रभावीपणे मांडली आहे.\nनिम्न स्तरातील त्रिकूट तिलक (तुषार कपूर), रमेश (निखिल द्विवेदी) आणि मंडूक (पितोबश त्रिपाठी) हे छोट्या मोठ्या चोर्‍या करणारे, त्यात तिलकचा पुस्तक पायरसीचा धंदा असतो, पण त्यातही तो प्रामाणिक असतो. एका लेखकाची अप्रकाशीत पुस्तकाची कॉपी चोरून त्याची कॉपी करतो. मंडूक रेल्वेत चोरी करतो आणि त्यात त्याला शस्त्राने आणि बॉम्बने भरलेली बॅग मिळते, ती विकण्यासाठी मग त्यांना अंडरवर्ल्डशी संबंध जोडावा लागतो.\nमध्यवर्गीय तरूण क्रिकेटपटू सावन (संदीप किशन) राष्ट्रीय टीममध्ये खेळण्यास उत्सुक असतो पण तिथल्या भ्रष्टाचारामुळे १० लाख भरल्याशिवाय त्याला खेळता येत नाही, आणि घरची परिस्थीती बेताची असल्याने ते जमत नाही त्यात त्याच्या प्रेमिकेचा लग्नासाठी दबावामुळेही तो अस्वस्थ असतो आणि घराच्या समोरच्या बॅंकला लूटायचा तो मनोमन प्लॅन बनवायला सुरूवात करतो.\nउच्चवर्गिय अनिवासी भारतीय अभय (सेंथिल राममुर्ती) विदेशातून भारतात धंदा (बिझनेस, धंदा म्हणजे एकदम डाऊन मार्केट वाटतं म्हणून) करायला येतो पण स्थानीक गुंडांच्या (झाकीर हुसेन) त्रासाला कंटाळलेला असतो, या तिन्ही गोष्टींचं एकत्र येण हे गणेश विसर्जनाच्या दिवशी कसं एकत्र येतं आणि त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे या डार्क कॉमेडी सिनेमात खूप चांगलं दाखवलं आहे.\nराज आणि कृष्णा यांच्या पहिल्या '९९' सिनेमात त्यांनी दिल्ली शहराला पार्श्वभुमी घेऊन क्रिकेट बेटींगवर आधारीत अप्रतिम डार्क कॉमेडी सादर केली होती. खरी पात्रं आणि त्यांचं काहीस ग्रे असणं हा त्यांच्या सिनेमांचा खास पैलू आहे. त्यांच्या कडून अजुन चांगल्या सिनेमांची अपेक्षा करणं ओघानं आलंच.\nLabels: २०११, गुन्हेगारीपट, डार्क कॉमेडी, हिंदी\nहिंदी बघणं सोडलंय म्हणता म्हणता तू असले काही सही चित्रपट सुचवतो आहेस की पुन्हा हिंदीकडे वळावं लागणारसं दिसतंय :)\nअपवादात्मक सिनेमे बनतातच ना रे सगळीकडं, मराठीतही त्याच त्याच कॉमेडींसोबत काही खूप चांगल्या निर्मीती आहेतच ना.. आभार\nशोर इन सिटी बघितला आणि आवडला सुद्धा\nकाही प्रसंग सहजसुंदर झालेत..\nजसं त्याने शब्दकोशाच्या सहाय्याने The Alchemist वाचण्याचा प्रयत्न करणे आणि तिने तेच पुस्तक छान आहे असं सांगणे,ती शिकलेली आहे ह्याचा त्याला शोध लागणे ..\nहोय लिना, खूप प्रसंग सांगण्याजोगे आहेत... प्रतिक्रियेबद्दल आभार\nआनंद, लेकानेही रेकमेंड केला आहेच. आता तूही पाहण्यासारखा आहे असे म्हणतो आहेस तेव्हां पाहावाच लागेल.\nखरंच पाहण्याजोगा आहे श्रीताई.. आभार\nशोर पाहिला ...आवडला .. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे ...\nतसही हिंदीत सध्या मोठ्या मोठ्या नाव जोडलेल्या सिनेमांपेक्षा असे ऑफबीट टाईप सिनेमे बघायला जास्त आवडतात...\nअनिकेत तुषार या भुमिकेत चोख आहे.. सिनेमा त्याच्यामुळे न पाहिल्यास बाकी कलाकारांवर आणि मुख्य दिग्दर्शकावर अन्याय होईल :)\nअगदी बरोबर देवा... धन्स\nहा बघितला... जास्त नाही आवडला.\nएकदा बघू शकतो, परत परत नाही :) :)\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nशोर इन द सिटी (२०११)\nरागिनी एमएमएस ( २०११ )\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-108110800025_1.html", "date_download": "2019-01-20T12:57:58Z", "digest": "sha1:U6UCXSKFGPUTEIDUJZXL6BHYX2AVIRAR", "length": 24955, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Navratri Pooja, Navratri Festival, About Navratri In Marathi | देवीचे अर्धे पीठ- सप्तश���ंगीदेवी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदेवीचे अर्धे पीठ- सप्तशृंगीदेवी\nमहाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.\nआदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.\nब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे.\nडोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.\nमूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.\nसुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.\nगडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.\nगडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूप���तील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.\nगडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.\nहवाई मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे विमानतळ मुंबई किंवा पुणे आहे. तेथून नाशिकला यावे लागेल.\nरेल्वे मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक आहे.\nरस्ता मार्ग- सप्तश्रृंगी गड नाशिकपासून ६५ किलोमीटरवर आहे. नाशिकहून सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी गाड्याही उपलब्ध आहेत.\nमोढेरा येथील सुप्रसिद्ध 'सूर्यमंदिर'\nभारत-पाक सीमेवरचे अनोखे तनोट माता मंदिर\nयावर अधिक वाचा :\nदेवीचे अर्धे पीठ सप्तशृंगीदेवी\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात ए��ादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/lok-sabha-vidhan-sabha-elections-will-not-come-together-say-raosaheb-danve-295879.html", "date_download": "2019-01-20T12:49:55Z", "digest": "sha1:43XORUCN3V5FZQX6SJTKW3PKQQT46MU7", "length": 13235, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत- रावसाहेब दानवे\nआगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचंही दानवे यावेळी म्हणाले\nअमरावती, 14 जुलै : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या सोबत होणार नसून वेगवेगळ्या होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी दिले तर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा आज आयोजित केला आहे.\nकुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा\nया मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आज अमरावतीत उपस्थित राहणार आहेत.\nआगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन\nपुढे बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरिता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जी महाआघाडी तयार होणार आहे त्या महाआघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nनोटबंदीसारखं राम मंदिर का होऊ शकत नाही\nपक्ष संघटन मजबूत कारण्यासोबतच भविष्यातील पक्षपातळीवरच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन भाजप संपूर्ण राज्यभरात करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय ह��� माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nVIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bhagwan-gad-pankaja-munde-namdev-shastri-melava-302888.html", "date_download": "2019-01-20T13:07:31Z", "digest": "sha1:4JRMWTU2RS3WIBNA3G5PDPXR26ND4WEO", "length": 14722, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध", "raw_content": "\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्य�� टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nपंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध\nभगवान गडावरील पंकजा समर्थक विरूद्ध महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झालाय.\n29 ऑगस्ट : भगवान गडावरील पंकजा समर्थक विरूद्ध महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झालाय. यावेळी निमित्त आहे वंजारी समाजाच्या आरक्षण मेळाव्याचं. मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी येत्या 31 ऑगस्टला वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मेळावा घेण्याचं जाहीर केलंय, पण भगवानडाचे महंत नामदेव शास्त्रींनी या मेळाव्याला विरोध केलाय. तसं पत्रच त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवलंय. त्यामुळे या वादात प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे मुंडे आणि शास्त्री समर्थकांचं लक्षं लागलंय.\nया आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री पुन्हा आमने-सामने आले आहेत. मराठा धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्यांवर रान पेडविले आहे. त्यात आता वंजारी समाजानेही उडी घवतली आहे. या निमित्ताने पंकजा मुंडे समर्थक असलेले फुलचंद कराड यांनी भगवान गडावर 31 ऑगस्टला मेळावा जाहीर केला. पण भगवानगडाचे महंत यांनी कर्यक्रमाला विरोध केला.\nयासाठी त्यांनी पात्र पाथर्डी शेवंगावचे उप पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठविले आहे. कुठल्याही राजकीय कार्यक्रम गडावर घेण्यास म्हणतांचा विरोध आहे. त्यामुळे भगवान गडावरून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री असा वाद पेटताना दिसणार आहे.\nयाआधीही भगवानगडावर दसरा मेळाव्यावरुन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे मठाधिपती महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यात वाद आहे. नामदेव शास्त्रींनी गडावर मेळाव्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच भूमिका घेत भावनिक साद घातली होती. \"मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा\" काही नको फक्त 20 मिनिटं वेळ द्या अशी मागणी त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केली होती.\nआपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nVIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-01-20T13:06:24Z", "digest": "sha1:6C5O37H44DH7QM3TZKD5YM3ZKRIWVOK3", "length": 11685, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोपाळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मं��्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nMP : भाजप नेते मनोज ठाकरेंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या\nमनोज ठाकरे यांच्यावर अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला.\nकमलनाथ सरकारने रद्द केला 'वंदे मातरम्'चा निर्णय\nEXCLUSIVE : भय्यू महाराजांचा सेवक विनायकची मराठीत पहिली मुलाखत, ब्लॅकमेलिंगच्या आरोपावर काय म्हणाला\nVIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर\nराहुल गांधींना धक्का, मध्य प्रदेशात मायावती स्वबळावर लढणार\nVIDEO: 'दारू स्वस्त करा नाहीतर...'; या मागणीसाठी तरुणानाचा कहर\nटायगर अभी जिंदा है निरोप समारंभात शिवराज सिंहांच्या पत्नीचा बांध फुटला\nशेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कमलनाथ यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय\nअशोक गहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nशेतकऱ्यांची 10 दिवसात सरसकट कर्जमाफी; कमलनाथ यांची घोषणा\nपराभवानंतर गहिवरले शिवराजसिंग चौहान, म्हणाले चुकलो असेल तर माफ करा\nमध्य प्रदेशमध्ये भाजपानं स्वीकारली हार, चौहान यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/to-these-three-projects/", "date_download": "2019-01-20T13:35:09Z", "digest": "sha1:UEK7SPHG674VX734LTH2AF4DDLSIUQNT", "length": 9297, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "To These Three Projects- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nवांद्रे ते वर्सोवा नव्या 'सी लिंक'ला मुख्यमंत्र्यांनी दिला 'ग्रिन सिग्नल'\nमंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग, वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गाच्या बाधणीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/new-zealands-jakob-bhula-has-just-made-the-highest-score-ever-in-u19-odis-at-u19cwc/", "date_download": "2019-01-20T13:02:38Z", "digest": "sha1:XENYKHQZA6G7KJAOBVMLXQYAMMOVQ43Z", "length": 7024, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१८ वर्षीय क्रिकेटपटूचा धमाका, वनडेत ठोकल्या तब्बल १८० धावा", "raw_content": "\n१८ वर्षीय क्रिकेटपटूचा धमाका, वनडेत ठोकल्या तब्बल १८० धावा\n१८ वर्षीय क्रिकेटपटूचा धमाका, वनडेत ठोकल्या तब्बल १८० धावा\n न्यूझीलँड विरुद्ध केनिया यांच्यातील वनडे सामन्यात न्यूझीलँडचा सलामीवीर जॅकोब भुला या खेळाडूने १८० धावांची तुफानी खेळी केली आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात आज ही कामगिरी करताना १० चौकार आणि ५ षटकार खेचले.\nत्याच्या याच खेळीच्या जोरावर न्यूझीलँडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ४३६ धावा केल्या. या विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आहेत.\nया सामन्यात न्यूझीलँड संघाने केनियाला २४३ धावांनी पराभूत केले.\n१९ वर्षाखालील विश्वचषकात पहिले द्विशतक करण्यासाठी जॅकोबला केवळ २० धावांची गरज होती. परंतु तो १८० धावांवर असताना धावबाद झाला. जॅकोब प्रमाणेच ३ दिवसांपूर्वीच इंग्लंड ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचे द्विशतक फक्त २० धावांनी हुकले होते.\n१८० ही १९ वर्षाखालील विश्वचषकातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या असून यापूर्वी हा विक्रम पॅगॉन (१७६धावा ) या विंडीज खेळाडूच्या नावावर होता.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nड���. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-20T12:33:59Z", "digest": "sha1:F2ZVGOVVJ2UKLGNN6QH2DFCBLI7Y5UKK", "length": 6439, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दापोडीत कारची तोडफोड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी- किरकोळ करणाहून झालेल्या वादातून तरुणास दगडाने मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दापोडी परिसरात घडली. या प्रकरणी कैलास दशरथ गेंगजे (23, रा. साई अपार्टमेंट, पिंपळे गुरव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील भोई यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेंगजे आणि त्यांचा मित्र कारने जात असताना आरोपींनी किरकोळ करणाहून वाद घालत त्यांना दगडाने मारहाण केली. तसेच त���यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/316347-2/", "date_download": "2019-01-20T13:41:29Z", "digest": "sha1:NZTC5N5KQB6RFYMC7YFTDSAHV2AJPSZV", "length": 13009, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाळिशी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअबाऊट टर्न – हिमांशू\nवयानं चाळिशी गाठली की डोळ्यांवर चष्मा येतो आणि तापमानानं चाळिशी गाठली की डोळ्यांवर गॉगल येतो. सध्या गॉगलचे दिवस सुरू झालेत. परंतु तापमानसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसारखं चेंडू कुरतडून यॉर्कर टाकतंय की काय कळेना पुण्यात 38.1 अंशांवर पारा पोहोचला त्याच्या दोनच दिवस आधी पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये दवबिंदू गोठले. तिथलं तापमान अचानक 10 अंशांपर्यंत घसरत असताना जवळपासच्याच इलाख्यांमध्ये पारा चढत चाललाय, हे बघून निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे, हेच कळेना पुण्यात 38.1 अंशांवर पारा पोहोचला त्याच्या दोनच दिवस आधी पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये दवबिंदू गोठले. तिथलं तापमान अचानक 10 अंशांपर्यंत घसरत असताना जवळपासच्याच इलाख्यांमध्ये पारा चढत चाललाय, हे बघून निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे, हेच कळेना मध्यंतरी मराठवाड्यात अचानक मोठी गारपीट झाली. त्यानंतर मध्येच कुठेतरी अवकाळी पाऊस पडून गेला.\nमुंबई, कोकणावर ढग दाटून आले आणि आता अंगाची लाही-लाही करणारा हा तीव्र उन्हाळा. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत झालेले हवामानातले चढउतार पाहिले, तरी निसर्गाचा लहरीपणा किती वाढलाय याची कल्पना येते. उन्हाळा म्हटलं की पंखे, एसी, कूलर, कलिंगड, बर्फाचे र���गीत गोळे, आईस्क्रीम, वीकेन्डला वॉटर पार्कची सहल आणि अचानक थंडी पडलीच तर पहाटेच्या धुक्‍यात शाली लपेटून फिरायला जाणं एवढाच ऋतूबदलाचा अर्थ आमच्यासारख्या शहरी लोकांना ठाऊक असतो. हा बदल अचानक झालेला असला, तरी त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया एवढ्याच असतात. शहरात प्रदूषण वाढलं तरी चेहरा झाकायला स्कार्फ आणि नाकाला लावायला मास्क असतो. अचानक पाऊस कोसळला, तरी जोपर्यंत पाणी साचून राहात नाही, तोपर्यंत घरी जाण्यासाठी वाहतुकीची साधनं उपलब्ध असतात.\nखेड्यात, शेतशिवारात जेव्हा अवकाळी पाऊस कोसळतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो वर्षभराच्या घामावर पडलेलं पाणी. खळ्यात मळणी सुरू असताना अचानक ढग दाटून गडगडाट सुरू झाला, की पहिली वीज चमकते ती शेतकऱ्याच्या काळजात. कापणी केलेलं पीक शेतातच भिजतं. कवडीमोलाचं राहत नाही. मदतीची याचना करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही. तापमानवाढीच्या परिणामांपासून शहरंही फार लांब आहेत असं नाही. तापमानात प्रदूषणाची भर पडल्यामुळं संकट वाढतच आहे. कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी ऑक्‍सिजन बार सुरू झालेत. मेट्रो आणि हायपरलूप आणून आपण वेग वाढवतो आहोत. प्रगतीचा आणि ऱ्हासाचाही.\nकारण मेट्रोसाठी तुटणाऱ्या झाडांबद्दल आपल्याला काहीच सोयरसुतक उरलेलं नाही. इलेक्‍ट्रॉनिक क्रांतीचे ढोल जरूर वाजवू आपण; परंतु देशभरात दरवर्षी जमा होणाऱ्या 18 लाख टन इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याचं करायचं काय, हेही एकदा ठरवायला हवंच ना इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यातली घातक रसायनं असतात आणि 25 टक्‍के इलेक्‍ट्रॉनिक कचराही रिसायकल होऊ शकत नाही. देशभरात वाढत चाललेल्या मोबाइलचं आयुष्य ठरलेलं असतं. नवनवीन मॉडेल्स येतात; पण जुन्याचं काय करायचं\nभल्या सकाळी ओंजळीतून अर्घ्य दिलानं सूर्यनारायणाचा प्रकोप थांबणार नाही. ऐन मार्च महिन्यात उष्णतेची लाट आपल्याला होरपळून काढत असेल, तर पुढच्या दोन महिन्यांच्या धास्तीनं आपणच जागं व्हायला पाहिजे. अशा तप्त वातावरणात मोर्चे-प्रतिमोर्चे आणि भडक राजकीय वक्‍तव्यांवर चर्चा करून मेंदूचं तापमान आणखी वाढवण्याऐवजी आता एकच प्रश्‍न आपल्याला पडायला हवा. विकास हा शब्द (व्याख्येविना) सर्वच पक्षांच्या अजेंड्यावर आहे. पण आपल्या अस्तित्वालाच आव्हान देऊ पाहणारा लहरी निसर्गाचा मुद्दा कुणाच्या अजेंड्यावर आहे की नाहीच\n‘प्रभात’चे फे���बुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलेटर्स फ्राॅम इजिप्त : इजिप्शियन ममीज\nमायक्रो स्क्रीन्स : खीर…\nप्रेरणा : सांडपाण्याच्या स्वच्छतेतून परिवर्तन\nकलंदर : संपविणारा संप\nबंदी उठली, नैतिकतेचे काय\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nआपण इतके भाबडे का असतो\nभाजपच्या पथ्यावर पडणारा निर्णय (अग्रलेख)\nअबाऊट टर्न : स्टेटस…\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/food-recipes/articlelist/2429528.cms", "date_download": "2019-01-20T14:28:55Z", "digest": "sha1:HRX4ZSGOUVHBSOYEMXRFNIVR7IPYLNSL", "length": 7928, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Marathi Recipes | Recipes in Marathi | Food Recipes in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्सWATCH LIVE TV\nकांजीवडा हा मूळ राजस्थानी आहे. मात्र नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत एकरूप झाला आहे. इतवारीत गेलात आणि कांजीवडा खाल्ला नाही, असे सहसा नागपूरकराच्या बाबतीत होत नाही.\nउरलेल्या चिवडा आणि शेवेचं काय कराल\nफराळाचं नियोजन कसं कराल\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nयुपीः छेडछाडीला विरोध केल्याने समाजकंटकांनी म...\nलतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमुंबई मॅरेथॉनचे वांद्रे-वरळी सी लिंकवरील दृश्य\n'ठाकरे'च्या निर्मात्यांना आक्षेपार्ह शब्द वगळण्याची सेन्सॉरची सूचना\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nविराट कोहली,अनुष्काने घेतली रॉजर फेडररची भेट\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3152", "date_download": "2019-01-20T14:05:11Z", "digest": "sha1:SLFCROFKUJYACBVAK2K3FW6LYCMFQRIQ", "length": 9305, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छू | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे.\n‘छाछू’ (किंवा नुसतेच छू) याचा अर्थ अंगारे, धुपारे, मंत्रतंत्र किंवा जादूटोणा करणे असा आहे. जादूगार ‘छू मंतर’ म्हणून मुठीतील वस्तू गायब करून दाखवतो. ती त्याची हातचलाखी असते. जादूचे प्रयोग हे विज्ञानावर आधारित असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. जादूगार त्यातून लोकांचे प्रबोधन करतो. परंतु काही लोक ‘छाछू’ करून भोळ्याभाबड्या लोकांना फसवतातही. त्यामुळे कोठे काही बनवाबनवी आढळली, तर त्यात काहीतरी ‘छाछुगिरी’ आहे असे म्हटले जाते. जादूटोणाविरोधी कायद्यामुळे छाछुगिरी करणाऱ्या लोकांना गजाआड टाकता येते.\n‘छू करणे’ हा वाक्प्रयोग ‘एखाद्याच्या पाठी सोडणे’ अशा अर्थानेही केला जातो. प्रामुख्याने, ‘छू’ हा कुत्र्याला इशारा किंवा हुकूम करण्याचा शब्द आहे. ‘छू’ म्हणताच कुत्रा कान टवकारतो व बोट केलेल्या दिशेने धावून जातो आणि युऽऽयूऽऽ करताच कुत्रा जवळ येतो. तसेच कुत्र्याला हाकलण्या/साठी ‘हाडऽ’ हा शब्द उच्चारला जातो. आणि तसा तो शब्द म्हणताच कुत्रे दूर होते. परंतु तसे होण्यासाठी हजारो वर्षें आणि कुत्र्यांच्या शेकडो पिढ्या जाव्या लागल्या आहेत. माणूस आणि कुत्रा यांचे नाते जुने आहे. महाभारतातील धर्मराजाचा कुत्रा त्याच्याबरोबर पार स्वर्गापर्यंत होता अशी कथा आहे. महाभारताचा काळ इसवी सनपूर्व 2000 धरला जातो. त्याच्याही आधीपासून माणसाने कुत्रा पाळण्यास सुरुवात केली असणार. अर्थात त्या काळी कुत्र्याला आज्ञा देण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला जाई का याची कल्पना नाही. परंतु ‘छू’ हा शब्द त्यासाठी तीन-चारशे वर्षांपूर्वी नक्की वापरात होता. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात तसा उल्लेख आ���े -\nयेऊनि दडे तुमच्या पायी \nधावे तई छो म्हणा ॥\nतुकाराम महाराजांचे पाच विशेष अभंग आहेत, त्यात त्यांनी स्वत:ला विठ्ठलाचे कुत्रे’ म्हणवून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात –\nदेवा, मी तुमचे कुत्रे असून तुमच्या पायांजवळ लपून बसत आहे. तुम्ही म्हणाल (आज्ञा करा), त्या वेळी सांसारिक लोकांच्या अंगावर धावून जाईन.\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-satara-road-brt-issue-115527", "date_download": "2019-01-20T14:24:33Z", "digest": "sha1:JAPIMPCF3JBP4DTZVMWNXM2VNTWRRTUI", "length": 12218, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune satara road BRT issue 'प्रयोगशाळा' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nपुणे - वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातारा रस्त्यावर गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल ७ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमध्ये मिळून सर्वसामान्य नागरिकांचे ४०८ कोटी रुपये खर्च झाले आणि तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायमच आहे.\n‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीतून सातारा आणि सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’चा प्रयोग राबविण्यात आला. सिमेंटचा रस्ता झाल्यावर ‘बस लेन’चा प्रयोगही करून पाहण्यात आला.\nपुणे - वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातारा रस्त्यावर गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल ७ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमध्ये मिळून सर्वसामान्य नागरिकांचे ४०८ कोटी रुपये खर्च झाले आणि तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायमच आहे.\n‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीतून सातारा आणि सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’चा प्रयोग राबविण्यात आला. सिमेंटचा रस्ता झाल्यावर ‘बस लेन’चा प्रयोगही करून पाहण्यात आला.\nगेल्या १३ वर्षांत या रस्त्याची, नाल्यावरील पुलांची, सहा वाहनतळांची कामे झाली; तसेच ‘बीआरटी’ही अस्तित्त्वात आणण्याचे प्रयत्न टप्प्याटप्याने सुरू झाले. त्यातूनही वाहतूक कोंडी फुटली नाही. यामुळे जेधे चौक व धनकवडीत उड्डाण पूल करण्यात आले. पुष्प मंगल कार्यालय चौक आणि व्होल्गा चौकाजवळ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. इतके करूनही मूळ प्रश्‍न सुटत नसल्यामुळे गेल्या वर्षी जानेवारीत फेररचनेचे काम हाती घेण्यात आले.\nबीआरटीबाबत सूचना पाठवा..फेसबुक आणि ट्विटरवर\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nसोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे\nबेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3153", "date_download": "2019-01-20T14:09:05Z", "digest": "sha1:AXF5RN7KKRBQKFHEMSIT7MRB7INBVLCW", "length": 9601, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चौदावे रत्न | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचौदा ह्या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आणि व्यवहारात आढळतात. उदाहरणार्थ, विद्या एकूण चौदा आहेत. 'हरिविजया’तील\nनचले स्वरूप वर्णावया ॥\nया ओवीत चौदा जणी म्हणजे चौदा विद्या. दीर्घकाळ केलेले राज्य ह्यासाठी ‘चौदा चौकड्यांचे राज्य’ असा वाक्प्रचार केला जातो. कृत, त्रेता, द्वापार व कली या चार युगांची मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेले राज्य म्हणजे प्रदीर्घ काळ केलेले राज्य होय. रावणाच्या राज्याचे वर्णन चौदा चौकड्यांचे राज्य असे केले जाते. चौदा कॅरट हे सोन्याच्या शुद्धतेचे परिमाण आहे. शंभर नंबरी सोने म्हणजे चोवीस कॅरट. त्या दृष्टीने चौदा कॅरट हे कमअस्सल सोने मानले जाते. देव-दानवांनी मिळून जे समुद्रमंथन केले, त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. हलाहल हे विष सर्वांत प्रथम बाहेर आले. ते शंकराने प्राशन केले. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. त्यानंतर अनुक्रमे कामधेनू नावाची गाय, उच्चै:श्रवा नावाचा अश्व, ऐरावत हा हत्ती, कौस्तुभ हे रत्न, पारिजातक वृक्ष, रंभादि अप्सरा, सुरा नावाचे मद्य, चंद्र, शंख, धनुष्य, लक्ष्मी, धन्वंतरी आणि शेवटी, अमृत अशी एकूण चौदा रत्ने बाहेर आली. कामधेनू देवांनी घेतली, तर बळीने उच्चै:श्रवा घोडा घेतला. इंद्राने ऐरावत, तर विष्णूने कौस्तुभ रत्न, शंख व धनुष्य घेतले. पारिजातकाची स्थापना स्वर्गात झाली. रंभादि अप्सरा स्वर्गात राहिल्या. दैत्यांनी सुराप्राशन केले, लक्ष्मीने विष्णूचा पती म्हणून स्वीकार केला आणि अमृत देवांनी घेतले.\nअशा तऱ्हेने चौदावे रत्न हे अमृत असले, तरी व्यवहारात मात्र ‘चौदावे रत्न’ म्हणजे चाबूक असा अर्थ घेतला जातो. तो अर्थ त्याला कसा प्राप्त झाला चौदा रत्ने वर्णन करणाऱ्या ‘लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक’ या श्लोकातील ‘शंखामृतं चांबुधे:’ या तिसऱ्या पदाच्या शेवटी असलेल्या चांबुधेचा उच्चार चुकीने चाबूक असा केल्याने चौदावे रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ त्याला चिकटला. त्यावरून चौदावे रत्न दाखवणे म्हणजे खरपूस मार देणे असा वाक्प्रचार रूढ झाला. कधी कधी अतिशय हट्ट धरून आकांडतांडव करणाऱ्या मुलाला त्याची आई हात उगारून ‘थांब, आता तुला चौदावे रत्न दाखवते’ ��से म्हणते, त्याबरोबर ते मूल वठणीवर येते. पोलिसही गुन्हेगारांकडून माहिती काढण्यासाठी कधी कधी चौदाव्या रत्नाचा वापर करतात.\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/farmers-large-losses-due-insect-pest-attack-crops-116409", "date_download": "2019-01-20T13:48:43Z", "digest": "sha1:C5VPYARY4D67QWXTVY7XOIY3QVE43OPD", "length": 13246, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers Large losses due to insect pest attack on crops पिके उपटून टाकली; मग केंद्राचे पथक काय ढेकळाची पाहणी करणार? | eSakal", "raw_content": "\nपिके उपटून टाकली; मग केंद्राचे पथक काय ढेकळाची पाहणी करणार\nमंगळवार, 15 मे 2018\nऔरंगाबाद - खरीप हंगामात कापूस, धान पिकांवर झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाने डोळ्यात पाणी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसासह अन्य पिके काढून टाकली. या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णयही शासनाने मार्चमध्ये घेतला. त्यानंतर बुधवारपासून (ता. 16) केंद्राचे पथक पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे शेतात आता पीकच नाहीत, मग हे पथक काय ढेकळाची पाहणी करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nऔरंगाबाद - खरीप हंगामात कापूस, धान पिकांवर झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाने डोळ्यात पाणी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसासह अन्य पिके काढून टाकली. या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णयही शासनाने मार्चमध्ये घेतला. त्यानंतर बुधवारपासून (ता. 16) केंद्राचे पथक पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे शेतात आता पीकच नाहीत, मग हे पथक काय ढेकळाची पाहणी करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nअन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनही डोळेझाक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. यावर्षी पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीसह अन्य पिकांवरही मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूर्भाव पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी खर्चही पडला नाही. हा प्रश्‍न विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. ���्यानंतर 14 मार्चला शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करेल, असा निर्णय घेतला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मदत पडलेली नाही. त्यातच आता केंद्र सरकारकडून मदत मिळविण्यासाठी मंगळवारी केंद्राचे पथक दौऱ्यावर येत आहे. बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसांमध्ये हे पथक मराठवाडाभर फिरून पाहणी करणार आहे. खरिपाची पिके काढून टाकल्यानंतर रब्बीचीही पिके आता शिल्लक राहिलेली नाहीत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाची तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करेल, असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.\nबियाणे दिली पेरायला; पाणी नाही प्यायला... पशुधन धोक्यात\nब्रह्मपुरी (सोलापुर) : मंगळवेढा तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासनाने नोव्हेम्बर महिन्यात मका व ज्वारी पेरन्यास दिली .यावर्षी पावसाची अवकृपा...\nकांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)\nटाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nगरीबाच्या ताटातील भाकरही महागली\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत...\nकांदा अनुदानासाठी लागणार 172 कोटी\nराज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा...\nसाखर सहसंचालक कार्यालयासाठी जागेची पाहणी\nसोलापूर - जिल्ह्यात सद्यःस्थितीत 30 कारखाने असून आणखी दोन कारखान्यांची भर त्यात आगामी काळात पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांचे प्रश्‍न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्का�� मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/south-central-railway-117261", "date_download": "2019-01-20T13:26:34Z", "digest": "sha1:GKRX5NCII5VMUQOSJQ2RSBYGH7PPC66Y", "length": 10361, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "south central railway दक्षिण-मध्य रेल्वेला औरंगाबादचा तिटकारा | eSakal", "raw_content": "\nदक्षिण-मध्य रेल्वेला औरंगाबादचा तिटकारा\nशुक्रवार, 18 मे 2018\nऔरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला दक्षिण-मध्य रेल्वेने पुन्हा डावलले आहे. नांदेड विभागाने उन्हाळ्यासाठी तब्बल 146 रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र, त्यातील एकही रेल्वे औरंगाबाद, जालनावासीयांना मिळाली नाही. विशेष रेल्वेची मागणी असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दक्षिण-मध्य रेल्वेकडून केवळ भाषिक वादाने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे. मुंबईला जाण्यासाठी केवळ देवगिरी एक्‍स्प्रेस, नंदीग्राम एक्‍स्प्रेस, तपोवन, जनशताब्दी एक्‍स्प्रेस या चार गाड्या आहेत. मुंबईसाठी आणखी रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे.\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nसात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार\nपिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leopard-trying-attack-three-two-wheelers-136036", "date_download": "2019-01-20T13:32:32Z", "digest": "sha1:54YVNTRDQ7VAIIBNEWXUKE7VIYRZHIYG", "length": 16587, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "leopard trying to attack the three two wheelers तीन दुचाकीचा पाठलाग करुन बिबट्याने केला हल्लाचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nतीन दुचाकीचा पाठलाग करुन बिबट्याने केला हल्लाचा प्रयत्न\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nडिंगोरे (जुन्नर) : येथे रविवारी सायंकाळ दरम्यान डिंगोरे ते मराडवाडी मार्गावर आमलेशिवारातील गजानन महाराज मंदिरा जवळ उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीचा पाठलाग करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तीनही दुचाकीस्वारांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र बिबट्या करत असलेल्या पाठलागामुळे वाड्या वस्त्यांवर येजा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nडिंगोरे (जुन्नर) : येथे रविवारी सायंकाळ दरम्यान डिंगोरे ते मराडवाडी मार्गावर आमलेशिवारातील गजानन महाराज मंदिरा जवळ उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीचा पाठलाग करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तीनही दुचाकीस्वारांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र बिबट्या करत असलेल्या पाठलागामुळे वाड्या वस्त्यांवर येजा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nरविवारी सायंकाळी साडेसहा दरम्यान रवि लोहोटे हे डिंगोरे मराडवाडी मार्गाने घरीजात असताना आमलेशिवार परिसरात गजानन महाराज मंदिर जवळ उसात दबाधरुन बसलेल्या बिबट्याने त्���ांच्या दुचाकिचा पाठलाग केला. बिबट्या पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच रवि लोहटे मोठ्याने ओरडले व गाडी वेगात पळवली व घरी पोहचले. त्यानंतर सदर घटनेची त्यांनी मित्रांना व वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सव्वा सात वाजे दरम्यान उमेश उकिर्डे हे त्याच मार्गाने घरी जात असताना बिबट्याने त्यांच्याही दुचाकिचा पाठलाग केला. त्यांनीही गाडीचा वेगवाढवुन गाडी पुढे नेली. बबन आमले यांच्या घरापाशी थांबवुन गाडी मागे वळवुन बिबट्या गाडीच्या प्रकाशात दिसतोय का हे पहात होते. त्याच वेळी मागून दुचाकिवर येत असलेले उल्हास आमले यांच्या दुचाकिचा बिबट्याने पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीवर झेप घेवुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही असफल ठरला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. सदर घटनेची ओतूर वनविभागाला ही माहिती देण्यात आली,वनविभागाचे कर्मचार्यानी सदर ठिकाणी रस्त्यावर व परिसरात गस्त घातली.\nजुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, उदापूर, नेतवड, सारणी, अहिनवेवाडी, मांदारणे, पिंपळगाव जोगा व इतर परिसरातील बिबट प्रवणगावात बिबट्याचे दर्शन होणे हि नित्याची बाब आहे. मात्र काहीकाळा पासून बिबट्याचे दुचाकीवर होणारे हल्ले ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब ठरु लागली आहे. त्यामुळे मानव व बिबट्या संघर्ष वाढु लागला आहे. याबाबत जनजागृती व बिबट प्रवणक्षेत्रात वावरताना आवश्य मार्गदर्शक सुचनाचे पालन होणे गरजेचे असुन वनविभागानेही याबाबत जनजागृती अभियान परत राबवने गरजेचे आहे. तरी डिंगोरे व परिसरात वनविभागाने मोका पहाणी करुन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा तसेच सायंकाळी बिबट्याचे दुचाकीवर हल्ले होणाऱ्या सर्वच मार्गावर गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.\nडिंगोरे मराडवाडी यामार्गावरुन व इतर वाड्या वस्त्यावरुन डिंगोरे गावठाणात शाळेला येणाऱ्यां मुलांची संख्या शंभरच्या अासपास असल्याने रविवारच्या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन रस्त्याने येतानाजाताना घ्यावयाची खबरदारीची माहीती दिली. तसेच गटागटाने एकत्र यावे व बरोबर मोठे आवाज करणारे यंत्र बाळगावे किंवा मोठा आवाज करावा याबाबत माहिती दिली. तशा शाळेकडुनही सुचना देण्यात आल्या. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरेतील ज्या विद्यार्थ्याना घरी नेणयासाठी पालक आले नाही त्या विद्यार्थ्याना याच शाळेचे शिक्षक राजेंद्र गारे यांनी स्वतः घरी पोहचवले.\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\nकळंबमध्ये दुसरा बछडाही जेरबंद (व्हिडिओ)\nमहाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यातील कळंब- धरणमळा परिसरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्यांच्या दोन बछड्यांतील दुसरा बछडाही सलग दुसऱ्या दिवशी जेरबंद करण्यात...\nमुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान,...\nगायींकडून गोठ्यात बिबट्याची ‘शिकार’\nसंगमनेर - सुमारे ३० गायी असलेल्या मुक्त गोठ्यात भक्ष्याच्या शोधात घुसलेल्या बिबट्याला पाहून, सैरभैर झालेल्या गायींच्या पायाखाली तुडवला गेल्याने,...\nबिबट्या व सांबराच्या शिकारीबद्दल पाच अटकेत\nमुंबई - गोरेगाव येथील चित्रनगरीत बिबट्या आणि सांबराची शिकार दोन भाऊ आणि अन्य तिघांनी केल्याचे उघड झाले आहे. वन विभागाने या पाच जणांना अटक केली असून,...\nविहीरीत पडलेल्या सांबर व उदमांजराची सुटका\nजुन्नर - विहिरीत पडलेल्या दोन वन्यप्राण्यांना जीवदान देत बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू पथकाने नवीन वर्षाचे स्वागत केले. याबाबत डॉ.अजय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/senior-men-clash-junnar-pending-demands-113557", "date_download": "2019-01-20T14:15:09Z", "digest": "sha1:YLTIRSRSZBJJMCQTE3FVUP5T2Q3TIAB4", "length": 12153, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Senior men clash Junnar for pending demands ज्येष्ठांनी प्रलंबित मागण्यांसाठी जुन्नरला भर उन्हात काढला मोर्चा | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठांनी प्रलंबित मागण्यांसाठी जुन्नरला भर उन्हात काढला मोर्चा\nबुधवार, 2 मे 2018\nराज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यासाठी आज भर उन्हात जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. सरकारने 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी राष्ट्रीय धोरण पारित केले.\nजुन्नर : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यासाठी आज भर उन्हात जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. सरकारने 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी राष्ट्रीय धोरण पारित केले.\n2004 मध्ये अखर्चिक व 2013 ला खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले. पण अंदाजपत्रकात तरतुदी केल्या नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून संघटना यासाठी आंदोलन करीत आहे. सातत्याने पाठपुरावा करून देखील एकही मागणी मंजूर खेळू नाही यासाठी फेस्कॉमने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चास सुरवात झाली.\nतहसील कार्यालयाच्या आवारात सभा झाली. यावेळी एस. एन. भालवणकर, जे.एल.वाबळे,उत्तम वाकचौरे, गेंगजे यांनी मोर्चास संबोधित केले. यानंतर तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रामचंद्र नजान यांनी आभार मानले.\nमंत्री गिरीश बापट यांना खंडपीठाची चपराक - गिरीश बापट\nऔरंगाबाद - शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य न देता काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबलात्कारप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाल्याने ७ महिन्यांनी गुन्हा दाखल\nघोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T13:39:37Z", "digest": "sha1:2F26U7JXUG4NRK7GZIBTMZYOFAV7OPYO", "length": 16344, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अँटीबायोटिक्‍सची समस्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रतिजैवकांच्या वापराबद्दलचा जनतेचा दृष्टिकोन चिंताजनकच आहे. सन 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार 53 टक्के भारतीय प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेतात. यातील आणखी दु:खद भाग म्हणजे हे वर्तन ग्रामीण भागापुरते किंवा तिसऱ्या फळीतील शहरांपुरते मर्यादित नाही, तर शहरी भागात व दुसऱ्या फळीतील शहरांमध्येही हेच आढळून येते.\nप्रतिजैवकांच्या अति तसेच अनियमित वापरामुळे भारतात निर्माण झाली आहे मायक्रोबायल प्रतिकाराची समस्या. भारतीयांचा नैसर्गिक कल प्रादुर्भाव होण्याकडे असल्याने ते प्रतिजैवक प्रतिकाराला (ऍण्टिबायोटिक रेझिस्टन्स) बळी पडले आहेत. बऱ्याचदा वाटेल तशी आणि गरज नसताना, म्हणजे अगदी साध्या सर्दीसाठी किंवा डायरियासाठी प्रतिजैवके वापरली जातात. सरकार, शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी हा गैरवापर थांबवण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी अजून खूप काही करणे गरजेचे आहे.\nआधुनिक वैद्यकीय व्यवसायाचा पाया ���सलेली प्रतिजैवके निष्प्रभ ठरू लागली, तर साधे प्रादुर्भाव व शस्त्रक्रियाही प्राणघातक होण्याचा धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केल्या जाणाऱ्या मासिक भाषणात मन की बातमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतिजैवकांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्‍त केली होती. लोकांनी डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेऊ नयेत, अन्यथा ही समस्या व्यक्तीची तर असेलच, शिवाय संपूर्ण समाजाचीही होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.\nप्रतिजैवकांच्या वापराबद्दलचा जनतेचा दृष्टिकोन तर चिंताजनकच आहे. सन 2011 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार 53 टक्के भारतीय प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैवके घेतात. यातील आणखी दु:खद भाग म्हणजे हे वर्तन ग्रामीण भागापुरते किंवा तिसऱ्या फळीतील शहरांपुरते मर्यादित नाही, तर शहरी भागात व दुसऱ्या फळीतील शहरांमध्येही हेच आढळून येते.\nअमली पदार्थाचा अपवाद वगळला तर बहुतेक औषधे भारतामध्ये सहज उपलब्ध आहेत. त्यांच्या विक्री किंवा वापराचे नियमन केले जात नाही. अशा पद्धतीने प्रतिजैवकांचा बेछूट वापर केल्यामुळे, प्रतिजैवक प्रतिकाराची समस्या वाढते.\nयामध्ये रुग्णांच्या सवयींचाही मोठा वाटा आहे. प्रतिजैवकांचा कोर्स पूर्ण करण्याऐवजी एकदा का लक्षणे कमी झाली की ते औषधे घेणे सोडून देतात. याचा परिणाम म्हणून शरीरात उरलेले जीवाणू प्रतिकारक यंत्रणा विकसित करतात.\nसन 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिसिनमधील माहितीनुसार, औषधे दिलीच जातात ती चुकीच्या डोस आणि कार्यकाळासाठी. त्याचप्रमाणे ती घेण्याच्या वेळाही चुकीच्या दिल्या जातात. काही औषधे अनावश्‍यक असतात, तर काहींची अन्य औषधांसोबत घातक पद्धतीने प्रतिक्रिया होते.\nनवीन प्रतिजैवके तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात पैसा खर्च होतो एवढयापुरता हा प्रश्‍न मर्यादित नाही, तर संशोधनासाठी, अभ्यासासाठी आणि एखादा नमुना उपचारासाठी तसेच पोटात घेण्यासाठी तयार करण्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो. नवीन प्रतिजैवके विकसित करणे खर्चिक असेल, तर ती मोठया प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि मागणी – पुरवठयाचे गणित विस्कटते. मागणी आणि पुरवठयातील अंतर ही साथीची सुरुवात ठरते.\nहे भीतीदायक चित्र बघता, डिजिटल प��रिस्क्रिप्शन हा या समस्येवर चपखल उपाय ठरत आहे. यामुळे सर्व स्तरांवरील गोंधळ दूर होऊन योग्य रुग्णाला, योग्य औषध, योग्य प्रमाणात देणे शक्‍य होते. प्रतिजैवकाला शरीराकडून प्रतिसाद न मिळण्याची (ऍण्टिबायोटिक रेझिस्टन्स) समस्या टाळण्यासाठी तसेच ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिजैवकांचा योग्य वापर आवश्‍यक आहे आणि रुग्णाने कोणती औषधे घेतली याची संपूर्ण डिजिटल नोंद ठेवून ई-फार्मसीज हे करू शकतात.\nई-फार्मसी प्रारूप वापरण्याचे काही थेट फायदे खालीलप्रमाणे –\nई-प्रिस्क्रिप्शन मॉडेलमध्ये, प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवून पाठपुरावा केला जातो. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधाची विक्री करण्याची शक्‍यताच यात उरत नाही. या नोंदीची सहजपणे पडताळणी करता येते.\nनोंदणीकृत फार्मासिस्ट आणि परवानाप्राप्त फार्मसी दुकानांतून या औषधांची विक्री होते.\nई-प्रिस्क्रिप्शन हा आयआयपीएचा भाग असून, एक्‍स संवर्गातील किंवा सवय लागू शकेल अशा औषधांची विक्रीही यामुळे रोखली जाते.\nएखादे औषध मागे घेण्यासाठीही ई-प्रिस्क्रिप्शन पद्धत सर्वोत्तम आहे. कारण, यात रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल या सर्व माहितीची नोंद ठेवली जाते. प्रत्येक विक्रीचा बॅच क्रमांक, पावती क्रमांक नोंदवून घेतला जातो आणि विक्री परवानाप्राप्त फार्मसीकडूनच होईल, यावर लक्ष ठेवले जाते.\nअशा प्रकारे आपण जी औषधे घेतो, ती वैद्यकशास्त्रानुसार आहेत ना, याची खात्री करणेही आवश्‍यकच असते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदान म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार न���ही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/a-biopic-on-indian-women-cricket-team-captain-mithali-raj-in-the-works/", "date_download": "2019-01-20T13:55:40Z", "digest": "sha1:IE2X26SXV535VDG4P4JVDU7ZGPYTMIFZ", "length": 7231, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "झुलन गोस्वामी पाठोपाठ आता मिताली राजवरही चित्रपट", "raw_content": "\nझुलन गोस्वामी पाठोपाठ आता मिताली राजवरही चित्रपट\nझुलन गोस्वामी पाठोपाठ आता मिताली राजवरही चित्रपट\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवर लवकरच चित्रपट बनणार आहे. मितालीच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे सर्व हक्क Viacom18 Motion Pictures ने विकत घेतले आहे.\n“आम्हाला या चित्रपटासाठी मिताली राज बरोबर भागीदारी करून आनंद होत आहे. हे एक मोठे नाव असून महिला क्रिकेटमध्ये बदल होण्यास कारणीभूत ठरले आहे. “ असे Viacom18 Motion Picturesचे अजित अंधारे म्हणाले.\nमिताली राजनेही यावर भाष्य केले आहे. ” मला Viacom18 Motion Pictures बरोबर माझ्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटासाठी भागीदारी केल्याचं आनंद होत आहे. हा चित्रपट देशातील तरुण महिला क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा ठरेल अशी अपेक्षा आहे.”\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल एमएस धोनी, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर यापूर्वीच चित्रपट बनले आहेत. सध्या भारतीय महिला संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीवर चित्रपट बनवण्याची घोषणा झाली आहे तर १९८३ च्या भारतीय संघाच्या विजयावरही एक चित्रपट येत असून यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग करत आहे.\nबॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिच्या जीवनावरही चित्रपट येत मुख्य भूमिकेत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे. त्यासाठी श्रद्धा बॅडमिंटनचे धडे खुद्द साईना नेहवालकडून घेत आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग ���ोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ticker/affiliate-2/", "date_download": "2019-01-20T14:06:50Z", "digest": "sha1:YMUMZEJGD46QCPJY3NF3A6C7SQYHKDST", "length": 10229, "nlines": 111, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Affiliate 2 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 207 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 260 जागांसाठी भरती\n(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 135 जागांसाठी भरती\n(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\nधुळे सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14176", "date_download": "2019-01-20T13:27:47Z", "digest": "sha1:UPWURZFPVQU5YFXKKNVMGYQ44EQQ4SRX", "length": 11336, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी)\nसप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी)\nदुसरी प्रवेशिका वडिलांना पत्र ( बाबांस पत्र).\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nछान लिहिलेय.... इतके हृदयस्पर्शी लिहिलेय, अगदी साने गुरूजींच्या गोष्टीत असायचे तसे. एकदम तीच आठवण आली...\nबाबा नक्कीच निदान भेटायला म्हणुन तरी आले असणार हे पत्र वाचुन..... मी असते तर तशीच धावत सुटले असते...\nमस्त पत्र. सुंदर अक्षर.\nमस्त पत्र. सुंदर अक्षर.\nहम्म, चान्गले लिहीलय पण ते\nपण ते आले नसावेत\n[एकटेपणाला घाबरतो ते तुम्ही आम्ही, कायम सोबतीची सवय झालेले.\nपण ज्यान्नी आपल्या उमेदीत एकट्याने बाहेरिल प्रतिकुल परिस्थितीशी \"झगडत\" आयुष्य निभावलेले असते, त्यान्ना बहुधा नव्या पिढीचे संसार भातुकलिसारखे तरी वाटत असतील किन्वा ज्याच त्यालाच निभाऊदे, तेच योग्य, असे वाटत असेल.\nहे आपले माझे स्वैर चिन्तन बरका प्रत्यक्षात त्यान्नाच विचारली पाहिजे त्यान्ची भुमिका]\n आले का ग मग\n आले का ग मग बाबा\nसुंदर पत्र. खरंच मला पण\nसुंदर पत्र. खरंच मला पण प्रश्न पडला आले का मग बाबा\nअक्षर काय सुरेख आहे. नि\nअक्षर काय सुरेख आहे. नि पत्रही तितकेच सुरेख.. हृदयस्पर्शी..\nपत्र आणि हस्ताक्षर अगदी सुबक\nपत्र आणि हस्ताक्षर अगदी सुबक आहे.\nखूप सुंदर आहे पत्र\nखूप सुंदर आहे पत्र\nकिती छान सरळ, साध्या शब्दांत\nकिती छान सरळ, साध्या शब्दांत व्यक्त केल्यात तुमच्या भावना\nछान लिहीलय , आउटडोअर्स ला\nछान लिहीलय , आउटडोअर्स ला अनुमोदन\nखुप आतल मनातल पत्र. बासुरी तू\nखुप आतल मनातल पत्र. बासुरी तू खुप म्हणजे खुपच संवेदनशील आहेस. पण ही संवेदनशीलता कधी कधी मनाला खुप ताण/त्रास देते. जप स्वतःला\nखुपच सुंदर लिहिलं आहेस ग.. अन\nखुपच सुंदर लिहिलं आहेस ग.. अन अक्षरही सुंदर.. खुपच हृदयस्पर्षी.. \nबासुरी, वाचताना ईतक्यांदा डोळे भरुन आले की मी हे पत्र नीट वाचुच शकले नाही\nहृदयस्पर्शी पत्र. आले का मग\nहृदयस्पर्शी पत्र. आले का मग बाबा\nएकदम हृदयस्पर्शी. बाबांबद्दल काळजीने ओथंबणारं पत्र. अक्षरही छान आहे.\nबासुरी, तू नेहेमीच छान\nबासुरी, तू नेहेमीच छान लिहितेस. तुझ्या पत्रांची वाट सगळे आप्त नेहेमीच पहात असतील. मलापण निबंधसारखा प्रश्ण. तुझ्या इतक्या सुंदर पत्राने बाबांना पाडल का त्या एकटेपणातून बाहेर\nअरे इथेही छान प्रतिसाद\nअरे इथेही छान प्रतिसाद खरच खुप बरे वाटले हे प्रतिसाद बघुन..\nसगळ्यांचे आभार्..अन हो बाबा आले हे पत्र मिळाल्यावर अगदी लगेच\nखूप छान लिहिलं आहेस बासुरी.\nखूप छान लिहिलं आहेस बासुरी. आणि पत्र वाचून बाबा आले हे वाचून तर अजूनच छान वाटलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48331", "date_download": "2019-01-20T12:56:39Z", "digest": "sha1:HKLUHSPOBLJUP4WNVLY4DA7V6TJXSA3F", "length": 8474, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तक्रार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तक्रार\nआटपाटनगरात फिरून फिरून पेंगलेला\nनिंबोणीच्या झाडामागे चांदोबा भागलेला\nपेज भरवत आई दाखवते बाळाला\nहळूच एक टिचकी मारते गालाला\nत्या तिथे कोपर्‍यात रुसून बसली ताई\nसगळं फक्त बाळाला, मला काई नाई\nटपोर्‍या डोळ्यातून येतं टपटप पाणी\nऐकव तू फक्त त्यालाच ती गाणी\nयेऊच दे बाबाला मी सांगते त्याला नाव,\nआमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..\nसुंदर......... रमा या तक्रारी\nरमा या तक्रारी आमच्याकडे रोजच असतात.\nयावरुन एक आठवलं :\nमाझ्या बहिणीकडे एक वॉकर होतं आणि त्याला आम्ही गंमतगाडी म्हणायचो माझी बहिणे मोठी झाले, चालायला शिकली तरी बरेच वर्ष त्या वॉकर सोबत खेळायची. आमच्याकडे तेंव्हा स्कुटर होती आणि कुठेही बाहेर फिरायला जायचं झालं की मग आई बाबा आणि तीच जायचे. मग माझं रडणं, गोंधळ सुरू होईचा\nतेंव्हा मी एक कविता केलेली (इयत्ता साडे पाचवी ). ती ही अशी :\nतुला नाही सोबत नेणार नेणार\nकित्ती कित्ती रडशील, ने ने म्हणशील\nमामा नि मी तुझं नाहीच ऐकणार\nबागेत जाणार आईस्क्रिम खाणार\nमागशील तरीही तुला नाही देणार\nझोक्यात बसणार, गोल गोल फिरणार\nघरी आल्यावर तुला ठेंगा देणार (म्हणजे काय कुणास ठाऊक )\nआणि ही असली कविता मला आईने मस्त मस्त म्हणून ४ वेळा ��कवायला लावलेली\nआणि या असल्या कवितेच्या बदल्यात मामने मला खरच बागेत नेऊन आणलेलं\nखूप क्युट आणि गोड कविता रमा.\nखूप क्युट आणि गोड कविता रमा.\nरिया तुझीपण कविता गोड आहे.\nरिया तुझीपण कविता गोड आहे. इतक्या लहानपणी केलीस वा.\nरमा.... अगदी तुझ्या गंमतीशीर\nअगदी तुझ्या गंमतीशीर स्वभावाचे प्रतीक म्हणजे ही तक्रार कविता झाली आहे. त्यातही\n\"..आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव...\" हा ठसका खूपच भावला.\nरमा आणि रिया दोघिंच्याही\nरमा आणि रिया दोघिंच्याही कविता गोड आहेत.\nरिया, किती गोड.. मामा, आमचा\nमामा, आमचा खरच त्या गावात भयंकर दंगा चालू असतो...आईला वैताग येइपर्यंत..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/1-000cr-investment-in-ss-rajamouli-s-mahabharat-moive-117041800030_1.html", "date_download": "2019-01-20T14:10:19Z", "digest": "sha1:PEGSH75ZEOKLHRDQMCGCEAYKYT7YBUCA", "length": 10447, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक\n‘महाभारता’वर येणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजामौली करणार नसून प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक वी ए श्रीकुमार मेनन करणार असल्याचे कळत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी संयुक्त अरब अमिराती मधील (यूएई) अरबपती बी आर शेट्टी तब्बल १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सोमोर आली आहे.\nपुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२० च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. दोन भागांत बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ९० दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. चित्रपटाचे निर्माता बा आर शेट्टी म्हणाले की, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये बनविला जाईल.अकॅडमी पुरस्कार विजेत्यांसह काही नामांकित कलाकारांचा या चित्रपटात समावेश करण्यात येणार आहे. भारतीय कलाकारांसह हॉलिवूडम���ील काही चेहरेदेखील यात झळकणार असल्याचे म्हटले जातेय.\nजिओच्या ग्राहकासाठी 15 एप्रिल शेवटची तारीख\nआज तुमचा वाढदिवस आहे (18.04.2017)\nरिजार्च केले नाही, तरी सुरू आहे जियोची फ्री सेवा\nम्हणून सुनील सलामीला - गंभीर\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/do-you-take-this-medicines-118102000018_1.html", "date_download": "2019-01-20T13:38:02Z", "digest": "sha1:6EJWLQ64MKBBVSZPETZFPQCRPNT2XOOR", "length": 12308, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ही औषधे घेता का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nही औषधे घेता का\nऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना आपण डॉक्टरांचा सल्ला विचारत नाही. पण काही औषधांचे दुष्परिणाम असतात. इतकेच नाही, तर विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे व्यायाम करताना त्रास होऊ शकतो. व्यायामावर आणि तुमच्या सर्वांगीण आयुष्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. अशाच काही औषधांविषयी जाणून घेऊ या.\n*सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रियुप्टेक इनहिबिटर हे औषध नैराश्य आणि काळजीच्या लक्षणांसाठी दिले जाते. या श्रेणीतली औषधे घेणार्‍या व्यक्तीला भोवळ आल्यासारखे वाटते, तसच उर्जेची पातळी खालावते. अशा औषधांमुळे व्यायाम करताना तोंड कोरडे पडते. तसेच खूप घाम येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सतत पाणी प्यायला हवे.\n*बेंझोडायझेपाइन्स प्रकारची औषधे काळजी, चिंता तसेच एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास दिली जातात. या औषधांमुळे शांत वाटते. ही औषधे घेतल्यानंतर दमल्यासारखे आणि गळल्यासारखे वाटते. यामुळे शारीरिक क्षमता कमी होते आणि व्यायाम करावासा वाटत नाही.\n*झोपेच्या गोळ्याही व्यायाम करताना तापदायक ठरतात. अशा गोळ्यांमुळे सतत आळस येतो, झोप येते. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होतो.\n*अ‍ॅलर्जीवर दिल्या जाणार्‍या औषधांमुळे खूप थकवा आल्यासारखे वाटते. या औषधांचा प्रभाव असेपर्यंत तुम्हाला सतत झोप, कंटाळा आल्यासारखे वाटते. अशा औषधांमुळे शरीराचे तापमान खूप वाढते. यामुळे खूप घाम येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.\n* बद्धकोष्ठतेवर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशी औषधे घेऊन व्यायाम केला तर पोटात गोळे येऊ शकतात.\n* स्टिम्युलंट्‌स मेंदूची क्षमता वाढवतात. या श्रेणीतल्या औषधांचे बरेच दुष्परिणाम असतात. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात.\n* सर्दी, चोंदलेले नाक यावर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशा औषधांमुळे हृदयगती, रक्तदाब वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.\nसाप्ताहिक राशीफल 22 ते 28 ऑक्टोबर 2018\n'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'\nत्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात\nयवतमाळ १० करोडची रोकड जप्त\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्य�� वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://newsmarathi.in/tasgaon-kabaddi-tournament-2017-news-marathi/", "date_download": "2019-01-20T13:11:12Z", "digest": "sha1:3YLE2RXDDCAVBY5TTAEJXXZAU3TJCBKC", "length": 10427, "nlines": 136, "source_domain": "newsmarathi.in", "title": "तासगांवमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत निजामपूरचा नवे नगर संघ विजयी – News मराठी", "raw_content": "\nसध्या सुरू असलेलं काम\nतासगांवमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत निजामपूरचा नवे नगर संघ विजयी\nतासगांवमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत निजामपूरचा नवे नगर संघ विजयी\nनिजामपूर (तासगांव – २ एप्रिल २०१७): शिवसेना शाखा तासगांव आयोजित व निजामपूर कबड्डी असोसिएशन यांचे अंतर्गत खुल्या पुरुष गटाचे सामने दि. १ व २ एप्रिल रोजी तासगांव खेळवण्यात आले होते. शिवसेनेचे महाड-पोलादपूर-माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील सामने पाहायला उपस्थितीती लावली होती. या झ��लेल्या पुरुष गटाच्या रोमांचकारक फायनल सामन्यात नवे नगर आणि कोस्ते बुद्रुक संघात अटी-तटीची लढत झाली. या फायनल सामन्यात नवे नगर संघ विजयी झाला. नवे नगर संघाने शिवसेना शाखा तासगांव आयोजित कबड्डी स्पर्धा २०१७ चषक जिंकलेले आहे. अतिशय चांगला खेळ करत द्वितीय क्रमांक कोस्ते बुद्रुक संघाला मिळालेला आहे. तृतीय क्रमांक भिरा संघाने पटकावला आहे. तर या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक भाले आदीवासी वाडी संघाने पटकावला आहे.\nशिवसेना शाखा तासगांव आयोजित कबड्डी स्पर्धा २०१७\nप्रथम क्रमांक – नवे नगर\nद्वितीय क्रमांक – कोस्ते बुद्रुक\nतृतीय क्रमांक – भिरा\nचतुर्थ क्रमांक – भाले आदीवासी वाडी\nतासगांव शिवसेना शाखा प्रमुख आणि अध्यक्ष निजामपूर कबड्डी असोसिएशन श्री. ज्ञानेश्वर उतेकर यांनी १ व २ एप्रिल २०१७ रोजी तासगांव येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत चांगल्या प्रकारे केलेल्या सहकार्याबद्दल कबड्डी खेळाडू व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पुढेही चांगल्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा आपला प्रयत्न असेल असं श्री. ज्ञानेश्वर उतेकर यांनी सांगितलं.\nनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी.\nमहामार्गालगत दारूविक्री बंदी “परमिट रूम आणि बारलाही नियम लागू”\nशांतेचं कार्ट चालू आहे स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अजरामर केलेले नाटक पहा १५ एप्रिल रोजी माणगांवमध्ये\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण…\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी…\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले…\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nरायगड भेट श्रद्धा की राजकारण का होतेय टीका | परिवर्तनाचा निर्धार का केला कोकण पुण्यभूमीवर\nखळबळजनक घटना पित्यानेच केला मुलीवर अत्याचार\nमाणगांवमध्ये 4G मराठी चित्रपट ऍक्टिंग वर्कशॉपचा महाराष्ट्रातील ७५ हुन अधिक कलाकारांनी घेतला लाभ\nश्रीवर्धन ८० लाखांच्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केले जेरबंद\nमाणगांव नगरपंचायतीची सारखी बदलते सत्ता पण विकास कामांचा नाही पत्ता\nNews मराठी, भारतातील स्थानिक स्तरावरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अचूक माहिती वाचकांसाठी मराठीतून उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. Newsmarathi.in या माध्यमातून प्रत्येक तासाला होणाऱ्या विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठीच राजकारण, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, नोकरी ह्या विषयांवर विस्तृत माहिती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-01-20T14:13:28Z", "digest": "sha1:6OVUWJY3DN6Y4LGMIKHCUAXCNKCMRYB4", "length": 27589, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सुपरस्टार रजनीकांत Marathi News, सुपरस्टार रजनीकांत Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nविरोधकांचे 'जिंकता येईना, ईव्हीएम दोषी': पंतप्रधान...\npeon arrested: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, श...\nmumbai marathon- मुंबई मॅरेथॉन: सर्वसामान्...\nविमानतळावर एक्स रे, ५ सेकंदात तपासणी\nmaratha reservation : मराठा समाजाच्या उन्न...\n'या' आहेत सर्वांत स्वच्छ आणि गलिच्छ रेल्वेगाड्या\nकर्नाटक: दोन काँग्रेस आमदारांमध्ये जुंपली\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी 'आधार' वैध ओळखपत...\nJacob martin : उपचारासाठी 'या' माजी क्रिके...\nRafale-राफेल करार: भारताने चुकती केली ५०% ...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nफिलिपिन्समधील अब्जाधीश हेन्री साय यांचे नि...\n‘एच १ बी व्हिसा’धारकांचे शोषण;अमेरिकी 'थिं...\nभारतीय-अमेरिकींची उच्च पदांवर निवड\nचीनने केली जीडीपीमध्ये घट\nराज्यात पाच मार्गांवर पुन्हा ‘उडान’ सेवा\nसलग चौथ्या दिवशी निर्देशांक वधारला\nशेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रतिहेक्टर १५ ...\nवाढत्या अर्थव्यवस्थेमुळे अधिक चलनाची गरज\nहाशिम अमलाने विराट कोहलीचा मोडला विक्रम\nविदर्भाने उडविला उत्तराखंडचा धुव्वा\nBCCI: पंड्या, राहुलला खेळू द्या\nमहापालिका, लीप फास्टनर्स संघ विजयी\nधोनीइतकी कटिबद्धता पाहिली नाही: विराट\nजेत्यांना फक्त ट्रॉफीच देता\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'हे' कलाका...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nमी पण राजपूत; कंगनाने 'करणी सेने'ला ठणकावल...\nनव्या 'अंदाज अपना अपना'मध्ये रणवीर आणि वरु...\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्...\nमलायका म्हणाली, मला घेऊन चल\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्��िकल्स\n३२ हजार जागांची मेगाभरती\nनोकरी हवीय व्हिडिओ बनवा\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरती\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ ..\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लाग..\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत..\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची..\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दि..\nमध्यप्रदेश: बडवानी येथे आढळला भाज..\nरजनीकांतचा 'पेट्टा' चित्रपट ऑनलाइन लीक\nसुपरस्टार रजनीकांतच्या 'पेट्टा' चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यादिवशीच तो ऑनलाइन लीक झाला आहे. यापूर्वीही रजनीकांचा २.० हा चित्रपट लीक झाला होता.\nयुतीसाठी भाजप नेहमीच तयार\nरजनी जलवा, '२.०'चा ७०० कोटींच्या क्लबमध्ये\nबॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित करणारे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या २.० या चित्रपटाने महारेकॉर्ड केला याहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या सिनेमाने ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.\n'२.०' ने चार दिवसांत कमावले ४०० कोटी\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित '२.०'ची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरूच असून पहिल्याच चार दिवसांत चित्रपटानं जगभरात तब्बल ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे.\n'२.०' च्या प्रदर्शनापूर्वी १२,००० वेबसाइट्स ब्लॉक\nसुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुचर्चीत '२.०' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने ३७ इंटरनेट सेवा देणाऱ्या (आयएसपी) १२,००० हून अधिक वेबसाइट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले.\n'२.०'मध्ये रजनीकांत ऐवजी 'हा' अभिनेता असता\nसुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुचर्चीत असणारा '२.०' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांना उत्सुकता आहे. तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील लढाई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.\n2.0ः रजनीकांतच्या '२.०' विरोधात दूरसंचार कंपन्या सेन्सॉरकडे\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुचर्चित '२.०' या चित्रपटाच्��ा काही दृश्यांमध्ये दूरसंचार क्षेत्राबाबात चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा करत सेल्यूलर ऑपरेटर ऑफ इंडिया या संघटनेनं सेन्सॉर बोर्डाकडे याचिका दाखल केली आहे.\n2.0: शूटिंग करताना आजही टेन्शन येतं; अक्षयची कबुली\nकलाकार कितीही अनुभवी असला, तरी काम करताना टेन्शन येतंच. अक्षयकुमारनं नुकतंच हे सांगितलं. गेली वीस वर्ष तो मनोरंजनसृष्टीत काम करतोय. अनेक सुपरहिट सिनेमे त्याच्या नावावर आहेत. पण, 'चित्रपट मोठा असो वा छोटा, काम करताना मला नेहमी टेन्शन येतं. अलीकडेच '२.०' या चित्रपटाचं चित्रीकरण करतानाही मी थरथर कापत होतो', असं त्यानं सांगितलं.\nप्रदर्शनापूर्वीच '२.०' चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये\n'रोबोट' या चित्रपटाचा सिक्वेल असलेला आणि सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका असलेला '२.०' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाने आता प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे.\nकन्नड अभिनेते, माजी मंत्री अंबरीश यांचं निधन\nकन्नड सिनेसृष्टीतील 'अँग्री मॅन', अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री एमएच अंबरीश यांचं शनिवारी रात्री १०.५० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी सुमलता आणि मुलगा अभिषेक असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.\nभाजप विरोधकांसाठी धोकादायक: रजनीकांत\nसत्तेत असला कोणताही पक्ष विरोधकांसाठी धोकादायक असतो. त्याच न्यायाने भाजप विरोधकांसाठी धोकादायक पक्ष आहे असं प्रतिपादन सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. मात्र भाजप लोकांसाठी धोकादायक आहे की नाही याचा निर्णय त्यांनी सामान्यांवर सोडला आहे.\nरजनीकांत 'सरकार'वरून सरकारवर नाराज\nदाक्षिणात्य अभिनेता विजयच्या 'सरकार' या चित्रपटातील काही दृश्यांना तामिळनाडू सरकारने आक्षेप घेतल्याने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राज्य सरकारवर नाराज झाले आहेत. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला हिरवा कंदील दाखविल्यानंतरही सत्तारुढ एआयएडीएमकेने या सिनेमातील काही दृश्यांना विरोध दर्शविल्याने रजनीकांत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे.\nपाहा: रजनीकांतच्या २.० चित्रपटाचा ट्रेलर\nसुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारच्या '२.०' या चित्रपटाचा ���्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या ट्रेलरनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. #2Ponit0TraierDay, #2Popint0TrailerLaunch हे हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत.\nथलायवा अन् महानायक नागपुरात\nखासदार सांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबरपासून मटा...\nरजनीकांत यांच्यावर कोणत्या पक्षाने टीका\nरजनीकांत यांच्यावर कोणत्या पक्षाने टीका केली- द्रविड मुन्नेत्र कळघम('सुपरस्टार रजनीकांत हा काही जणांच्या हातातील बाहुले बनला असून, त्याला ...\n#MeToo: महिलांनी 'मी टू’चा गैरफायदा घेऊ नये- रजनीकांत\nमहिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्यााचाराला वाचा फोडणारी 'मी टू' ही एक उत्तम मोहीम आहे. परंतु महिलांनी या मोहीमेचा गैरफायदा घ्यायला नको, असं मत सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केलं आहे.\nGold: अक्षयचा 'गोल्ड' सौदीत प्रदर्शित होणार\n१९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमधील भारताच्या हॉकी विजयावर आधारित अक्षय कुमारचा 'गोल्ड' हा चित्रपट नवी भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट लवकरच सौदी अरेबियात प्रदर्शित होणार आहे. सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा बॉलिवूडमधला हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे.\nपाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषवणारे द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.\n'वन नेशन, वन इलेक्शन'ला रजनीकांत यांचा पाठिंबा\nसमाजवादी पार्टी आणि जेडीयूपाठोपाठ आता दाक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेता रजनीकांत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या धोरणामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याचा दावा रजनीकांत यांनी केला आहे.\n'अमिताभची नात पंतप्रधान होणार'\nबॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉय यांची मुलगी आराध्या भारताची पंतप्रधान होईल, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी केली आहे. ज्ञानेश्वर यांनी या आधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.\nकर्नाटक: डोक्यावर बाटली फोडली; काँग्रेस MLA जखमी\nविरोधकांचे 'जिंकता येईना, ईव्हीएम दोषी: PM\n ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररचा पराभव\nराफेल करार: भारताने अर्धी रक्कम चुकती केली\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी 'आधार' चा आधार\nजगातील 'या' सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\n'या' आहेत सर्वांत स्वच्छ आणि गलिच्छ रेल्वेगाड्या\n... तर समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नावः पवार\nविठ्ठल मंदिरात बेशिस्त बांधकाम; वास्तू धोक्यात\nमुंबई मॅरेथॉन: केनियाचा कॉसमस लॅगट विजेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ashish-nehra-s-debut/", "date_download": "2019-01-20T13:04:22Z", "digest": "sha1:UG7PQYZHCNBLMZIRYT7WP2CQUDMKLVBU", "length": 6965, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ही आकडेवारी वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल !", "raw_content": "\nही आकडेवारी वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल \nही आकडेवारी वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल \n काल भारताची दिल्ली एक्सप्रेस आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला.\nयापुढे नेहरच्या नावापुढे माजी वेगवान गोलदांज हा शब्द कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. अशा या खेळाडूच्या पदार्पणाच्या वेळीची ही आकडेवारी नक्कीच काही खास आहे.\n-नेहराने जेव्हा आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तेव्हा जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये केवळ सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर या दोनच खेळाडूंनी १०,००० हजार धावा केल्या होत्या. आज १३ खेळाडूंनी १० हजार धावांचा टप्पा कसोटीत पार केला आहे.\n-जेव्हा नेहराने पदार्पण केले तेव्हा वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. त्याने ८८६८ धावा वनडेत केल्या होत्या. आज वनडेत ११ खेळाडूंनी १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.\n-कपिल देव तेव्हा कसोटीत सार्वधिक विकेट्स (४३४) घेणारा खेळाडू होते. आज ६ खेळाडूंनी कसोटीत ५०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे.\n-तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने केवळ एक ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. आज त्यांच्याकडे ५ विश्वचषक आहेत.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गज���ंच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cricketindia-vs-australia-2017-india-probable-xi-for-first-t20-ranchi/", "date_download": "2019-01-20T13:01:22Z", "digest": "sha1:XXTT6EWMQXYEXYIYGPW5F3TOE6YIF7YH", "length": 13992, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिला टी२०मध्ये असा असेल भारतीय संघ", "raw_content": "\nपहिला टी२०मध्ये असा असेल भारतीय संघ\nपहिला टी२०मध्ये असा असेल भारतीय संघ\nऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त करेल तर ऑस्ट्रेलिया नवीन फॉरमॅटमध्ये दौऱ्याला एक नवीन सुरुवात देण्याचा प्रयत्न करेल.\n२०१६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-२० मधेच घरच्या मैदानावर व्हाईट-वॉश दिला होता. आजपर्यंत हे दोन देश १३ टी२० सामने खेळले असून त्यात भारताने ९ विजय मिळवले आहेत. तर ४ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. भारताने गेल्या ६ सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे त्यात एका टी२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर व्हाईट-वॉश दिला आहे.\nभारत आता आयसीसीच्या टी-२० रँकिंग मध्ये ५व्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ७व्या क्रमांकावर आहे. भारताने वनडे सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाण��ला संघातून बाहेर ठेवले आहे तर अश्विन आणि जडेजा तर वनडे मालिकेपासून संघाबाहेर आहेत. आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले आहे तर संघात शिखर धवनचे ही पुनरागमन झाले आहे.\nसलामीवीर (रोहित शर्मा आणि शिखर धवन)\nभारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तो दाखवून दिला आहे. तर त्याचा जोडीदार शिखर धवन ही संघात परत आला आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून के एल राहुलही सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे पण त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.\nमधली फळी (विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी)\nविराटचा सध्याचा फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. सलामीवीर फलंदाजांना दुखापती झाल्यामुळे विराट मागील काही मालिकेत सलामीला येत होता पण या सामन्यात अशी काही गरज दिसत नाही. विराट कोहली हा आता आयसीसी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.\nभारतासाठी टी-२० आणि वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर कोणी यायचं हे कोड अजूनही रवी शास्त्रींना उलगडलेलं नाही. कारण कोणताच फलंदाजाने युवराज नंतर त्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केलेली नाही. हार्दिक पंड्या, केदार जाधव आणि मनीष पांडे या सर्वानी या जागेवर फलंदाजी करण्याचा प्रयन्त केला आहे, पण त्याना म्हणावं तस यश मिळाले नाही. पण सर्व क्रिकेट पंडितांच्या मते मनीष हा या जागेसाठी चांगला पर्याय आहे.\nधोनी या क्रमांकासाठी एक उत्तम पर्याय आहे. सध्यातरी धोनीसाठी येथे पर्याय खूपच कमी आहेत. या क्रमांकावर खेळताना धोनीने भारताकडून टी२० प्रकारात सार्वधिक धावा केल्या आहेत.\nअष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)\nविराट कोहली जेव्हापासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. हार्दिकने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच केले होते. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे.\nफिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि युझर्वेंद्र चहल)\nसध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या ही मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझर्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर हे दोन्ही फिरकी गोलंदाज टी-२० स्पेशलिस्ट मानले जातात.\nवेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार )\nयॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून भारतभर प्रसिद्ध झालेल्या जसप्रीत बुमरा आणि भूवनेश्वर कुमार हे दोनीही भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम टी-२० गोलंदाजांनापैकी एक आहे. भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. बुमराने पंड्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१६ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच पदार्पण केले होते आणि तेव्हा पासूनच त्याने संघात स्थान निश्चित केले आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा टी२० मध्ये दुसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nख���लो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/stat-highlights-for-the-first-round-of-ranji-trophy-201718/", "date_download": "2019-01-20T13:40:02Z", "digest": "sha1:ERFV3CN6QGQTCOR6PKQQMYVPTPULKLP4", "length": 6901, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील हे विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच !", "raw_content": "\nरणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील हे विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच \nरणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील हे विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच \nपहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर ८४व्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र, केरळ, रेल्वे आणि मध्यप्रदेश राज्य सामने जिंकले आहेत. याच फेरीत आपण हिमाचल प्रदेशच्या प्रशांत पांचाळने त्रिशतकी खेळी केली. हिमाचल प्रदेशाकडून ही रणजी ट्रॉफीसाठी सर्वोच्च खेळी केली आहे.\nया फेरीतील ही खास आकडेवारी-\n– ३३८ ही रणजी ट्रॉफीमधील १०वी सर्वोच्च खेळी आहे. भाऊसाहेब निंबाळकर यांनी १९४८/४९ साली नाबाद ४४३ ही सर्वोच्च खेळी केली होती.\n– केवळ दुसऱ्यांदा १०० किंवा त्यापेक्षा कमी धावांचे लक्ष चौथ्या डावात असतानाही पाठलाग करणारा संघ अयशस्वी झाला/\n-युसूफ पठाण हा केवळ बडोद्याचा ६वा खेळाडू ठरला आहे ज्याने रणजी ट्रॉफी सामन्यात दोंन्ही डावात शतकी खेळी केल्या आहेत.\n-युसूफ पठाणने कालच्या सामन्यात तब्बल १३ षटकार मारले आहेत. एका रणजी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसरा आहे.\n-केवळ तिसऱ्यांदा जम्मू-काश्मीर संघाच्या ५ खेळाडूंनी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केल्या.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा स���परस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-hingoli-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:22:11Z", "digest": "sha1:XVDHVEJQSRBUUICQ77NLCQ7U7TIUUJMK", "length": 14899, "nlines": 166, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Hingoli Recruitment 2018 - Umed MSRLM Hingoli Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांस��ठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत हिंगोली येथे विविध पदांची भरती [मुदतवाढ]\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव जागा\nजिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहायक 01 —\n3 प्रभाग समन्वयक — 50\n4 प्रशासन /लेखा सहाय्यक — 05\n5 डाटा एंट्री ऑपरेटर 01 05\nपद क्र.1: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 25 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018 12 सप्टेंबर 2018\nPrevious (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2266", "date_download": "2019-01-20T14:11:40Z", "digest": "sha1:MYVW6AJXNARSJXXAOD5LD4J4GBWFGP2A", "length": 11477, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आद्य शंकराचार्य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणा-या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्य यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. त्यांना अवघे बत्तीस वर्षें (इ.स. 788 ते 820) आयुष्य लाभले. त्यांनी अलौकिक बुद्धिमत्तेने भारत खंडाला हालवून सोडले. त्यांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा केली. वेद हे ईश्वरप्रणीत आहेत असे त्यांचे प्रतिपादन आहे.\nआचार्यांचा जन्म केरळमध्ये मलबारात नीला आणि चर्णी नद्यांच्या संगमावर कालटी गावी नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळात झाला. आचार्यांच्या आईचे नाव आर्याम्बा व वडिलांचे नाव शिवगुरू. आचार्य नदीत स्नान करतेवेळी, मगरीने त्यांचा पाय धरला. त्यांनी त्यावेळी आईकडून संन्यासाश्रमाची परवानगी घेतली आणि त्यांनी त्यांची सुटका मगरमिठीतून व त्याचबरोबर संसारबंधनातून करून घेतली.\nग��डपादाचार्यांचे शिष्य गोविंद यती यांनी आचार्यांना संन्यासदिक्षा दिली. त्यामुळे गौडपादाचार्य हे आचार्याचे आजेगुरू समजले जातात. सत्याचे श्रवण-मनन करा, ध्यानधारणा करा, आचार्यांनी त्यांचे मंथन केले. आचार्यांनी ते आठ वर्षांचे असताना वेद मुखोद्गत करून घेतले व नंतर चार वर्षांत, त्यांनी सर्व शास्त्रांचे अध्ययन पुरे केले. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बद्रिकेदार येथे शांकरभाष्य रचले. मंडनमिश्रांसार‘ख्या प्रकांड पंडितास त्यांच्या वाक्चातुर्याने पूर्ण अद्वैती बनवले. त्याशिवाय आचार्यांचे सुरेश्व्र, हस्तामल, पद्मपाद, त्रोटक वगैरे शिष्य होते. आचार्यांनी त्यांना धर्मप्रचारासाठी चारी दिशांना पाठवले.\nशंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यात बादरायण सूत्रे, भगवद्गीता व उपनिषदे यांवर मिळून पंधरा भाष्यग्रंथ, शिव, विष्णू, चण्डी, सूर्य वगैरे देवतांना उद्देशून ‘दक्षिणामूर्ती’’ स्तोत्र लिहिले. त्यांनी भारतभर दोन वेळा परिभ्र‘मण केले. चारी दिशांना शृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रिकेदार व सर्वांत शेवटी श्रीनगर येथे सर्वोच्च पीठ स्थापन केले. वैदिक धर्माची पताका सर्वच ठिकाणी रोवली. आचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञान व वैदिक धर्म (हिंदूधर्म) या दोहोंचेही पुनरुज्जीवन केले.\nशंकराचार्यांचा मायावाद ऋग्वेदात अथवा उपनिषदग्रंथांत स्पष्टपणे मांडला नसला तरी माया या शब्दाचा अर्थ देवतेची अलौकिक शक्ती व परमात्मा, जीवात्मा हा मायाशक्तीने युक्त आहे. शंकराचार्यांनी मायावादास खंबीर पायावर उभे केले. ‘ब्र‘ह्म सत्यम् जगन्मिथ्या गीता ब्रह्मवो नापर’ यातच मायावादाचे सगळे स्वरूप ग्रंथित झाले आहे. शंकराचार्यांच्या मते, ब्रह्मच पारमार्थसत्य, सद्चित्य व आनंदस्वरूप आहे. पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब जसे सूर्यापासून निराळे नसते, तसाच अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालेला आत्मा हा जीवात्मा समजला जातो.\nअशा महान स्मृतीला अभिवादन करताना जगाने म्हणावे, आचार्यं देवोः भव\nएक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्मसाम्राज्याचे संस्थापक आद्य शंकराचार्य यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला असते. काजळी धरलेली वैदिक धर्माची ज्योत शंकराचार्यांच्या विशुद्ध आचरणाने व अफाट ग्रंथनिर्मितीमुळे पुन्हा प्रकाशमान झाली. आनंदलहरी, दक्षिणामूर्तीस्तो��्र, चर्पटपंजरी, हरिमीडे स्तोत्र, सौंदर्यलहरी ही स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत.\nविनय सहस्रबुद्धे - प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन\nआधी पाया; मगच कळस\nसंदर्भ: गावगाथा, कोपरगाव तालुका, पुणतांबा\nसंदर्भ: अलिबाग तालुका, धर्म, महाराष्‍ट्रातील समाज\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/i-would-be-happy-says-prithviraj-chavan-115665", "date_download": "2019-01-20T13:41:16Z", "digest": "sha1:Q5O2GVT2J5UF3U7Q7OMJQGAIFL2GMGLI", "length": 11909, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "I would be happy says Prithviraj Chavan ...तर मला आनंदच होईल - पृथ्वीराज चव्हाण | eSakal", "raw_content": "\n...तर मला आनंदच होईल - पृथ्वीराज चव्हाण\nशुक्रवार, 11 मे 2018\nमाजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मिळाली. तर मला आनंदच होईल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.\nकऱ्हाड - आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होताहेत. काँग्रेसतर्फे त्यातील एक जागा माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मिळाली. तर मला आनंदच होईल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.\nकऱ्हाडला आणखी एक आमदार मिळेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. चव्हाण म्हणाले, विधान परिषदेवर कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस पक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेतात. सध्या तेथे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे असे तिघेजण सदस्य आहेत. यातील कोणाला थांबवायचे, कोणाला संधी द्यायची, हा सर्वस्वी निर्णय पक्ष घेईल. कऱ्हाडात पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले त्यांनी उत्तर स्मित हास्य करत उत्तर देण्याचे टाळले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nभाजपला मत देण्यासाठी घरावर भाजपचा झेंडा उभारा : जावडेकर\nपुणे : ''भाजपला मत द्यायचे आहे, तर मग घराच्या छतावर भाजपचा झेंडा उभारा'' , असे आवाहन भाजप समर्थकांना करत ‘मेरा घर भाजप का घर’हा नवा कार्यक्रम...\n‘उत्तरे’च्या कुरुक्षेत्रावर विरोधकांचा शंखनाद (शरद प्रधान)\nउत्तर प्रदेशाच्या कुरुक्षेत्रावर विरोधक झपाट्यानं एकत्र येऊ लागल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे. समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/bhujbal-gets-bail-peoples-enjoying-nandgaon-114072", "date_download": "2019-01-20T13:19:35Z", "digest": "sha1:LA3QEG3KAQJNVNHQVKF7IKX5NJESKAHU", "length": 11374, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhujbal gets bail peoples enjoying in Nandgaon भुजबळांना जामीन मिळाल्याने नांदगावात जल्लोष | eSakal", "raw_content": "\nभुजबळांना जामीन मिळाल्याने नांदगावात जल्लोष\nशुक्रवार, 4 मे 2018\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भुजब��� समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला.\nनांदगाव : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. आमदार पंकज भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भुजबळांचे शेकडो समर्थक जमले आणि त्यांनी भुजबळांच्या नावाचा जयजयकार केला.\nराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी अखेर भुजबळांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली. काही महिने आधी शनि मंदिरासमोरच्या बागेत भुजबळांना जामीन मिळावा, यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यासाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना, माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस व सामजिक संघटनांनी एकमुखी आवाज उठवला होता. याची आठवण गुप्ता यांनी केली. न्यायाच्या नावाखाली अन्यायच सुरु होता. ते जामिनावर सुटले. भविष्यात निर्दोष सुटतील. कारण मंत्रिमंडळातील निर्णय सामुदायिक असतात. कोणा एकट्यावर त्याची जबाबदारी करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी दिली.\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\n'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'\nसिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\nयुती खड्ड्यात घाला, लोकांचे प्रश्न सोडवा - अजित पवार\nनाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nसत्तेचा माज असलेल्या सरकारला उलथून टाका : भुजबळ\nमहाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3606697/", "date_download": "2019-01-20T12:58:17Z", "digest": "sha1:K3BP4YM3XRRPTIWHGEUCUGDGLGFKXNY4", "length": 2257, "nlines": 50, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील दागिन्यांची दुकाने Mahaveer Jewellers चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-20T13:53:45Z", "digest": "sha1:XUUETNSBMVHXPICFR6W6352QJVJLMGSF", "length": 8975, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा राजीनामा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा राजीनामा\nपणजी : काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्यासाठी तरूणांनी पुढे यावे तसेच, ज्येष्ठांनीही त्यांना संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या दिल्ली येथील अधिवेशनात केले होते. या भाषणाचा परिणाम म्हणून कि काय गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.\nराज्यातील तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचे गोव्याच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी म्हटले आहे. शांताराम नाईक हे येत्या १२ मार्चला वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत. राज्यातील युवा पिढीला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी म्हटले. तसेच, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर आपण तत्काळ राजीनामा देणार होतो. पण, आपण स्वत:ला सावरले असल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. महत्त्वाचे असे की, नाईक हे पहिले असे नेते आहेत ज्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर प्रेरित होऊन पदाचा राजीनामा दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nसाडेतीन वर्षांच्या लढाईनंतर मिळाले “भारतीय नागरिकत्व’\nकन्हैयाकुमारच्या विरोधातील आरोपपत्र फेटाळले\nराफेलच्या संबंधात सर्व उत्तरे आधीच दिली आहेत ; संरक्षण मंत्रालयाने केला खुलासा\nमोदींना हटवेपर्यंत आता एकत्रच राहा – अरूण शौरी\nकोलकात्याच्या रॅलीत देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा मोदी सरकार विरोधात एल्गार\nभाजपचे जीडीपीचे आकडे बोगस – चिदंबरम\nअभिव्यक्‍त होण्यासाठी शिक्षकांचा संकल्प\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-3/", "date_download": "2019-01-20T12:57:08Z", "digest": "sha1:E4ARC5W77IXPK4OENZTJNSW5O5VUYVLS", "length": 13623, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप, जोकोविच तिसऱ्या फेरीत दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप, जोकोविच तिसऱ्या फेरीत दाखल\nपॅरिस – रुमानियाची अग्रमानांकित सिमोना हालेप, युक्रेनची चतुर्थ मानांकित एलिना स्विटोलिना, झेक प्रजासत्ताकाची आठवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा, तसेच जपानची 21वी मानांकित नाओमी ओसाका, 25वी मानांकित ऍना कॉन्टाव्हेट, 26वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हा आणि 31वी मानांकित मिहाएला बुझार्नेस्क्‍यू या महिला मानांकितांसह बिगरमानांकित कॅटरिना सिनियाकोव्हाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली.\nपुरुष एकेरीत सर्बियाचा 20वा मानांकित नोव्हाक जोकोविच, स्पेनचा दहावा मानांकित पाब्लो कॅरेनो बस्टा, स्पेनचा 13वा मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगट व झेक प्रजासत्ताकाचा 17वा मानांकित टॉमस बर्डिच या मानांकितांसह मार्को चेचिनाटोने व ज्युलियन बेनेट्यू या बिगरमानांकितांनीही आकर्षक विजयाची नोंद करताना तिसरी फेरी गाठली. तसेच स्पेनच्या तिसाव्या मानांकित फर्नांडो वेर्दास्कोनेही एकतर्फी विजयासह तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.\nमहिला एकेरीत अग्रमानांकित सिमोन हालेपने अमेरिकेच्या बिगरमानांकित ऍलिसन रिस्केविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना 2-6, 6-1, 6-1 अशा झुंजार विजयासह तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये तब्बल 16 नाहक चुका करणाऱ्या हालेपने नंतर आपला खेळ उंचावला आणि रिस्केला नामोहरम केले. आता हालेपसमोर अमेरिकेच्या टेलर टाऊनसेन्डचे आव्हान आहे.\nचतुर्थ मानांकित एलिना स्विटोलिनाने मात्र स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया कुझमोव्हाची झुंज 6-3, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मोडून काढताना तिसरी फेरी गाठली. स्विटोलिनासमोर आता रुमानियाच्या 31व्या मानांकित मिहाएला बुझार्नेस्क्‍यूचे आव्हान आहे. दुसऱ्या फेरीच्या आणखी एका लढतीत बुझार्नेस्क्‍यूने स्वीडनच्या बिगरमानांरिक रेबेक्‍का पीटरसनचा 6-1, 6-2 असा फडशा पाडताना आगेकूच केली. झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाने स्पेनच्या लारा आरुआबारेनाचा 6-0, 6-4 असा सहज पराभव करताना अखेरच्या 32 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. माजी विम्बल्डन विजेत्या क्‍विटोव्हासमोर तिसऱ्या फेरीत इस्टोनियाची 28वी मानांकित ऍनेट कॉन्टाव्हेट किंवा रुमानियाची अलेक्‍झांड्रा डल्गेरू यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.\nबर्डिचचा चार्डीवर संघ��्षपूर्ण विजय\nझेक प्रजासत्ताकाच्या 17व्या मानांकित टॉमस बर्डिचने फ्रान्सच्या बिगरमानांकित जेरेमी चार्डीला पराभूत करीत तिसरी पेरी गाटली. परंतु त्यासाठी त्याला 7-6, 7-6, 1-6, 5-7, 6-2 अशी साडेतीन तासांहून अधिक काळ लढत द्यावी लागली. दुखापतीतून पुनरागमन करीत असलेल्या विसाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचने मात्र स्पेनच्या बिगरमानांकित जॉमे मुनारचा प्रतिकार 7-6, 6-4, 6-4 असा मोडून काढताना तिसऱ्या फेरीतही आपले आवंहान कायम राखले. दहाव्या मानांकित पाब्लो कॅरेनो बस्टाने अर्जेंटिनाच्या फेडरिको डेल्बोनिसचा कडवा प्रतिकार 7-6, 7-6, 3-6, 6-4 असा संपुष्टात आणताना तिसरी पेरी गाठली. तेराव्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगटने कोलंबियाच्या सॅंटियागो गिराल्डोचा 6-4, 7-5, 6-3 असा पराभव करताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-trumps-lionel-messi-in-forbes-top-10-valuable-brands-among-athletes/", "date_download": "2019-01-20T13:04:38Z", "digest": "sha1:AUJLQWZCSAXDMA4MWHM5ZVSMXCHSZNME", "length": 6123, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहली हा मेस्सीपेक्षा मोठा ब्रँड, 'फोर्ब्स' ची यादी जाहीर", "raw_content": "\nविराट कोहली हा मेस्सीपेक्षा मोठा ब्रँड, ‘फोर्ब्स’ ची यादी जाहीर\nविराट कोहली हा मेस्सीपेक्षा मोठा ब्रँड, ‘फोर्ब्स’ ची यादी जाहीर\n‘फोर्ब्स’ ने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ‘व्हॅल्युएबल ब्रँड’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीला मागे टाकत ७वा क्रमांक मिळवला आहे.\nमेस्सी या यादीत ९व्या स्थानी आहे तर अव्वल स्थानी टेनिसचा महान खेळाडू रॉजर फेडरर ३७.२ मिलियन या ब्रँड व्हॅल्युसह आहे.\nकोहलीची व्हॅल्यु ही १४.५ मिलियन डॉलर आहे तर मेस्सीची १३.५ मिलियन डॉलर एवढी. या यादीतील अन्य खेळाडूंमध्ये लेब्रॉन जेम्स ३३.४ मिलियन ब्रँड व्हॅल्युसह दुसरा तर उसेन बोल्ट २७ मिलियन डॉलरसह तिसरा आहे.\nफुटबॉल जगतातील ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत चौथा असून त्याची ब्रँड व्हॅल्यु आहे २१.५ मिलियन डॉलर आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/sangli-police-patil-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:45:21Z", "digest": "sha1:XUXZ77F2H57RWBW3C5J7VZZJP2ZHTTY2", "length": 12287, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Sangli Police Patil Recruitment 2017 - www.sangli.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसांगली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांची भरती\nपदाचे नाव: पोलीस पाटील\nशैक्षणिक पात्रता: i)10 वी उत्तीर्ण ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 20 नोव्हेंबर 2017 रोजी 25 ते 45 वर्षे\nनोकरी ठिकाण: वाळवा & शिराळा, तालुका सांगली\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2017\nNext (CSB) कॅथोलिक सिरियन बँकेत 373 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 ���ागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnatakaverdict-governor-role-karnataka-assembly-elections-116757", "date_download": "2019-01-20T14:00:58Z", "digest": "sha1:VWF4FBXAHEMLNLGEH44TKOBG3XBT264O", "length": 14713, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "#KarnatakaVerdict governor role in Karnataka assembly elections कर्नाटकमध्ये 'सत्ता'पेच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 16 मे 2018\nकर्नाटकमध्ये सर्वांत मोठा पक्ष या नात्याने राज्यपाल भाजपलाच सर्वप्रथम सत्तास्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. काँग्रेस आणि ‘जेडीएस’ अाघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी या दोन्ही पक्षांची निवडणुकीपूर्वी युती नव्हती. दोघांकडे मिळून ११६ एवढी आहेत. त्यामुळे यात राज्यपाल वजूभाई वालांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.\nकर्नाटकात त्रिशंकू स्थिती; ‘जेडीएस’च्या पाठीवर ‘हात’\nबंगळूर - कर्नाटकमधील आजचा दिवस मोठ्या राजकीय उलथापालथींचा ठरला. कर्नाटक दिग्विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने शंभरी पार केली खरी; पण त्यांनाही बहुमताचा ११२ हा जादुई आकडा गाठता आला नाही. हीच संधी साधत काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलास (जेडीएस) पाठिंबा देत देवेगौडापुत्र कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली. गोवा, मणिपूरमधील हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेसने खेळी खेळत भाजपला कोंडीत पकडले.\nकर्नाटकात एकूण जागा २२४ असल्या तरी जयनगर येथील भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने आणि राजराजेश्‍वरी येथे बनावट ओळखपत्र सापडल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही लढाई प्रतिष्ठेची केली होती.\nआज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर सुरवातीचे कौल भाजपच्या बाजूने होते. दुपारनंतर मात्र भाजपच्या घोडदौडीला लगाम लागला.\nसत्तेचा लंबक कुणाच्याच बाजूने स्पष्टपणे झुकत नसल्याचे लक्षात येताच काँग्रेसने ‘जेडीएस’- ‘बसप’ आघाडीला पाठिंबा दिला. कर्नाटकातील अस्थिर स्थिती लक्षात घेता केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर तातडीने बंगळूरला रवाना झाले. सायंकाळी येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. काँग्रेस आणि ‘जेडीएस’च्या नेत्यांनीदेखील सत्तास्थापनेचा दावा केला. काँग्रेसचा आपल्याला बिनशर्त पाठिंबा असल्याचे कुमारस्वामी यांनी राज्यपालांना सांगितले.\nकर्नाटकमध्ये सर्वांत मोठा पक्ष या नात्याने राज्यपाल भाजपलाच सर्वप्रथम सत्तास्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. काँग्रेस आणि ‘जेडीएस’ अाघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी या दोन्ही पक्षांची निवडणुकीपूर्वी युती नव्हती. द���घांकडे मिळून ११६ एवढी आहेत. त्यामुळे यात राज्यपाल वजूभाई वालांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.\nराज्यपालांनी आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली आहे. सत्ता स्थापनेचा पहिला अधिकार आमचाच आहे.\n- बी. एस. येडियुरप्पा, भाजप नेते\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-austrolia-and-south-africa-test-cricket-match-107125", "date_download": "2019-01-20T13:19:21Z", "digest": "sha1:7BRQNO3OSNMRIRZKDNST4LT65CURD67F", "length": 12122, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news austrolia and south africa test cricket match ऑस्ट्रेलिया पुन्हा पराभवाच्या छायेत | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया पुन्हा पराभवाच्या छायेत\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nजोहान्सबर्ग - कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या तडाख्याने ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीतही पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विजयासाठी ६१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ८८ अशी झाली.\nअपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. आता अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५२४ धावांची आवश्‍यकता आहे. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ बाद ३४४ धावांवर घोषित केला. कर्णधार डू प्लेसिसने कारकिर्दीमधील आठवे शतक साजरे करताना १२० धावा केल्या.\nजोहान्सबर्ग - कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या तडाख्याने ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीतही पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विजयासाठी ६१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ८८ अशी झाली.\nअपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. आता अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५२४ धावांची आवश्‍यकता आहे. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ बाद ३४४ धावांवर घोषित केला. कर्णधार डू प्लेसिसने कारकिर्दीमधील आठवे शतक साजरे करताना १२० धावा केल्या.\nदक्षिण आफ्रिका ४८८ आणि ६ बाद ३४४ घोषित वि. ऑस्ट्रेलिया २२१ आणि ३ बाद ८८ (ज्यो बर्न्स ४२, हॅंडसकोम्ब खेळत आहे २३, शोन मार्श खेळत आहे ७ मॉर्केल २-१८).\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nअन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)\nमेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची...\nचहलने सहा दणके दिले; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 230\nमेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग...\nऑस्ट्रेलियालाच्या सलामीवीरांना भुवनेश्वरने धाडले माघारी\nमेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने...\n‘कृषिक’ जगात सर्वोत्तम (व्हिडिओ)\nबारामती - 'भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील शेतीच्या समस्या समान आहेत, म्हणूनच मला बारामतीतील कृषिक प्रदर्शनाने प्रभावित केले. उच्च दर्जाच्या...\nधोनी, तुझं अर्धशतक झालंय.. विसरला का..\nऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pawana-river-cleaning-119090", "date_download": "2019-01-20T13:36:36Z", "digest": "sha1:7J4R3MX7UZGIBTDKABUXDIXOBAKQEQBP", "length": 13966, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pawana river cleaning पवनामाईसाठी सरसावली तरुणाई | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 25 मे 2018\nनवी सांगवी - ज्या नदीच्या पात्रात आम्ही बालपणी खेळलो, बागडलो, स्वच्छ पाण्यात पोहायला शिकलो, तिच्या काठाकाठाने फिरता-फिरता आंबट-गोड बोरे चाखली, त्या नदीची प्रदूषित अवस्था आता बघवत नाही. त्यामुळेच आमची पवनामाई स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, ही भावना आहे पिंपळे गुरव येथील तरुणाईची. केवळ भावनाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरवात केलेली आहे.\nनवी सांगवी - ज्या नदीच्या पात्रात आम्ही बालपणी खेळलो, बागडलो, स्वच्छ पाण्यात पोहायला शिकलो, तिच्या काठाकाठाने फिरता-फिरता आंबट-गोड बोरे चाखली, त्या नदीची प्रदूषित अवस्था आता बघवत नाही. त्यामुळेच आमची पवनामाई स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, ही भावना आहे पिंपळे गुरव येथील तरुणाईची. केवळ भावनाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरवात केलेली आहे.\nपिंपळे गुरव व कासारवाडी यांना जोडणारा पूल ते पिंपळे गुरव व दापोडी यांना जोडणाऱ्या ���ुलापर्यंत पवना नदीची स्वच्छता सार्वजनिक मंडळातील युवकांनी सुरू केली आहे. त्यांना महापालिकेचे सहकार्य लाभले आहे. भैरवनाथ तरुण मंडळ, चावडी ग्रुप, जागृती मित्र मंडळ, जय भवानीनगर व वैदू समाज मित्र मंडळ आदी मंडळे या पवनामाई स्वच्छता उपक्रमात सहभागी झाली आहेत.\nकासारवाडी पुलापासून गावठाणापर्यंत सुमारे पाचशे मीटर अंतरात नदीची स्वच्छता सध्या सुरू आहे. नदीपात्रातील गवत, वेली, अन्य पान वनस्पती, नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारी झुडपे, खडक व गाळ जेसीबीच्या साह्याने काढला जात आहे. नदीपात्रातून मैलामिश्रित पाण्याच्या वाहिन्या गेल्या आहेत. तेथील चेंबरभोवती दाट पाणवनस्पती, तण, झुडपे वाढली आहेत. त्यांच्या मुळामुळे चेंबरला तडे गेले आहेत. त्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत असल्याचे स्वच्छतेदरम्यान आढळून आले. असे चेंबर दुरुस्त केले जात आहेत. नदीच्या काठावर दोन्ही बाजूंनी मातीचा रॅम्प तयार केला आहे. पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये, यासाठी ‘करंज’ वृक्ष लावली आहेत. काही ठिकाणी देशी झाडेही लावली आहेत. स्मशानभूमीपर्यंतचे काम पूर्ण होत आले असून, दुसऱ्या टप्प्यातील काम पावसाचा अंदाज पाहून सुरू केले जाणार आहे.\nगेल्या महिन्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नदी स्वच्छतेची पाहणी केली. त्या वेळी आयुक्तांनी तरुणांचे कौतुक करून नदी स्वच्छतेबाबत काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार काम सुरू असल्याचे तरुणांनी सांगितले.\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\nअभयारण्यात पक्षी धोक्‍यात, वन्यजीव विभागाचे महोत्सव जोरात\nऔरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे....\nअभयारण्यातून मेट्रो जाणार नाही\nपुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गा�� म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nपंढरीच्या तुळशी वृंदावनचे येत्या २५ रोजी लोकार्पण\nपंढरपूर - येथील यमाई तलावालगत चार कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आकर्षक तुळशी वृंदावनमुळे पंढरपूरच्या प्रेक्षणीय स्थळात नवी भर पडली आहे....\nपंकजा मुंडेंच्या कार्यालयास \"आयएसओ'\nमुंबई - उत्कृष्ट प्रशासन, सुसूत्रता तसेच जन कल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/leopard-attack-on-bike-riders-1627806/", "date_download": "2019-01-20T13:16:00Z", "digest": "sha1:LB72TDFBAPCMLTYX224CFHO2MX5W2XJJ", "length": 10406, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Leopard attack on bike riders | बिबटय़ाचा वाहनचालकावर हल्ला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nया अपघातात त्यांच्या मानेला आणि खांद्याला मार लागला. बिबटय़ाही जखमी झाला.\nबिबटय़ाने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव खांब फाटा परिसरात घडला. सातपूर येथील आयुर्वेद चिकित्सक संजीव कुमावत (५२) हे सोमवारी रात्री आपल्या दुचाकीवरून पाथर्डी फाटामार्गे नाशिक रोडकडे जात असताना पिंपळगाव फाटय़ाजवळ रस्त्यालगत असलेल्या जवळच्या रोपवाटिकेतून उडय़ा घेत बिबटय़ा रस्त्यावर आला. त्याने थेट कुमावत यांच्या अंगावर झेप घेतली. कुमावत यांनी हेल्मेट घातल्यामुळे ते वाचले. पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांच्या झगमगाटाला घाबरत बिबटय़ा पुन्हा रोपवाटिका परिसरात पळाला. या अपघातात त्यांच्या मानेला आणि खांद���याला मार लागला. बिबटय़ाही जखमी झाला.\nतीन दिवसांपासून परिसरात रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढला असून बिबटय़ाचा वावर असला पाहिजे, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकाराची माहिती शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनी वन विभाग अधिकारी रवींद्र सोनार यांना दिली. मंगळवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करत बिबटय़ाचा वावर असल्याची खातरजमा केली. परिसरात बिबटय़ाच्या पावलाचे ठसे दिसले असून प्रत्यक्षदर्शीशी चर्चा करण्यात आली. परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती सोनार यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/top-10-panasonic+camcorders-price-list.html", "date_download": "2019-01-20T13:27:12Z", "digest": "sha1:VRKSA4OMTI5CIMT4AF2WEUYIWGL3ATIC", "length": 15531, "nlines": 369, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 पॅनासॉनिक कंकॉर्डर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अं���ुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 पॅनासॉनिक कंकॉर्डर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 पॅनासॉनिक कंकॉर्डर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 पॅनासॉनिक कंकॉर्डर्स म्हणून 20 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग पॅनासॉनिक कंकॉर्डर्स India मध्ये पॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्१६० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक Rs. 17,190 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\n5 पं अँड बेलॉव\n5 पं तो 10\n10 पं अँड दाबावे\n2 इंचेस तो 3\n3 इंचेस तो 5\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 11.9\n- ऑप्टिकल झूम 5x\nपॅनासॉनिक हवं व्१८० कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 50x\n- डिस्प्ले सिझे 2.7 inch\nपॅनासॉनिक हुक्स दवं२ व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.3 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 5x\n- फोकस तुपे Yes\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर रेड\nपॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्१६० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8.9 MP\n- ऑप्टिकल झूम 38x\nपॅनासॉनिक हवं व्१३० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.51\n- स्क्रीन सिझे 2.7 Inches\n- ऑप्टिकल झूम 50x\nपॅनासॉनिक प्रोफेशनल आग अकं१६०आईं दिवसाचं कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.2 MP\n- ऑप्टिकल झूम 22x\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.56 Megapixels\n- ईमागे कॅपटूरे रेसोलुशन 1280 x 720 (16:9)\nपॅनासॉनिक हुक्स वॉ१० कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 5x\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी सं���र्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/categories/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2019-01-20T13:40:37Z", "digest": "sha1:6DATLPJ2XTCVYVCSP3XTF3HHHCS7JR25", "length": 2957, "nlines": 101, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " ललित लेखन | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nसाने गुरुजी : चौकटीबाहेर पाहताना…\nमेरे वतन के लोगो\nनये दौर मै लिखेंगे मिलके नयी कहानी\nखरी स्त्री आणि माध्यमातली स्त्री\nभीमरूपी महारुद्रा - एक अविस्मरणीय अनुभव\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fatal-consequences-of-chemical-fertilizers/", "date_download": "2019-01-20T13:20:02Z", "digest": "sha1:YHZ7A4HBIX7FZNFWGBVQTO6PHL5BLRNE", "length": 15202, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रासायनिक खतांचे दुष्परिणाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते.\nशक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न वापरता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि या उपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो माल परत पाठवला जातो. या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात.\nयाबाबत पंजाबमध्ये दोन विदारक अनुभव आले आहेत. पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे आणि ९५ टक्के जमीन बागायती असल्यामुळे सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या या बायका तिथे आढळतच नाहीत. मग ही कसर भरून काढण्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते. या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणाऱ्याच्या रक्तात सुद्धा ते उतरतात. त्यामुळे रोपाड जिल्ह्यात काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये या तणनाशकाचे अंश सापडले आहेत.\nआपण आपले रक्त या दृष्टीने तपासत नाही म्हणून ठीक आहे. परंतु आपण तसे ते तपासायला लागलो तर त्या तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक ठरणार आहेत. पंजाब मधल्याच संगरूर या जिल्ह्यामध्ये जमीनधारणा कमी आहे. तिथे दहा एकराचा शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी असा मानला जातो. सर्वच शेतकरी लहान असल्यामुळे तिथे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे पीक घेतले जाते. या कापसावर मारलेली जंतूनाशके जमिनीत उतरतात. पंजाबमध्ये भूमी अंतर्गत पाण्याची पातळी खोल गेलेली नाही. त्यामुळे जमिनीत उतरलेली ही जंतूनाशके पाण्यात मिसळतात. अशा रितीने संगरूर जिल्ह्यातले पाणी सुद्धा विषमय झालेले आहे आणि हे पाणी प्यायल्यामुळे संगरूरच्या लोकांमध्ये कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.\nपंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप\nलोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा…\nसंगरूर जिल्ह्याच्या बाहेर इतरत्र कर्करोग होणार्यांचे प्रमाण लाखात एक किंवा दोन एवढे असते. परंतु संगरुर जिल्ह्यात हे प्रमाण लाखात दहा एवढे झालेले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर संगरुर शहराला भारताची कॅन्सरची राजधानी असे म्हटले जाते. रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकांचे परिणाम एवढे गंभीर असतील तर आपण त्याच खतांचा आणि जंतुनाशकांचा वापर करण्याचा अट्टाहास का करत आहोत, हा प्रश्न पडतो. ज्या लोकांना या परिणामांची जाणीव झाली आहे ते लोक मात्र सावध झाले आहेत आणि शक्यतो सेंद्रीय शेतीत तयार झालेला माल वापरला पाहिजे हे त्यांच्या लक्षात यायला लागले आहे.\nभारतात सुद्धा येत्या काही वर्षात असे घडण्याची शक��यता आहे. सेंद्रीय माल थोडा महाग मिळाला तरी हरकत नाही परंतु तोच खाल्ला पाहिजे, असा अट्टाहास करणारे लोक आता दिसायला लागले आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीतील मालाला यापुढच्या काळात चांगली मागणी राहणार आहे. सेंद्रीय शेतीच अधिक उपयुक्त ठरणार आहे.\nउत्पादनवाढीच्या उद्देशाने आपण भरपूर उत्पादन देणार्या जाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे उत्पादन भरपूर होते, परंतु त्या उत्पादनाची नैसर्गिक चव गेलेली असते आणि त्यातले सत्वही कमी झालेले असते. ही गोष्ट आता सर्वांना लक्षात आलेली आहे. कोणत्याही खाद्य पदार्थाला स्वत:ची अशी एक चव असते. मात्र आपण रासायनिक शेती करायला लागलो की, ती चव हरवली जाते. नुकतेच भारतामध्ये अमेरिकेतल्या शेती तज्ञांचे एक शिष्टमंडळ येऊन गेले. या शिष्टमंडळाने भारतातल्या जुन्या काळात वापरात असलेल्या काही भाज्यांची चव बघितली. ती नैैसर्गिक चव गमावून आपण आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा वापर करत आहोत.\nत्यामुळे त्या भाज्यांना आणि अन्नपदार्थांना भरपूर मसाले टाकून कृत्रिमपणे चव आणावी लागते. त्यामुळे सगळ्याच भाज्या एकाच चवीच्या लागतात. त्याशिवाय जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या अन्नातील सत्वही कमी झालेले असते. या साऱ्या दुष्परिणामांपासून बचावण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयत्या खतांचा वापर करायचा आहे. या आयत्या खतांनाच आपण सेंद्रीय खत असे म्हणत असतो.\nपंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप\nलोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम\nपंतप्रधान पदाची इम्रान खान यांनी घेतली शपथ, नवज्योत सिंग सिद्धू यांची विशेष उपस्थिती\nभाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित\nपुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, ��ाने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-written-latter-to-namdev-shastri/", "date_download": "2019-01-20T13:18:57Z", "digest": "sha1:6WYGMIIG25LRXXNYLXZIND5H2OQSPH5M", "length": 10360, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मला गडावर मेळावा घेऊ द्या पंकजा मुंडे यांचे नामदेव शास्री यांना भावनिक पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमला गडावर मेळावा घेऊ द्या पंकजा मुंडे यांचे नामदेव शास्री यांना भावनिक पत्र\nमुंबई : भगवान गडावर दसरा मेळावा होणार की नाही याकडे सगळ्या राज्यचे लक्ष लागले असतना पंकजा मुंडेंनी आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्री यांना भावनिक पत्र लिहून ‘गडावर मेळाव्यासाठी फक्त 20 मिनिटांची परवानगी द्या’ असे आवाहन केले आहे आहे.\nमी आपल्यापेक्षा लहान आहे आणि गडाची लेक म्हणून पत्र लिहित आहे. या लोकांमुळेच मी आणि तुम्ही आहोत त्यामुळे या पत्रातून लोकांच्या भावनांचा विचार करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nवाचा पंकजा मुंडे याचं पत्र आहे तस\nआदरणीय मठाधिपती न्यायचार्य डॉ.नामदेव शास्री\nश्री क्षेत्र भगवान गड\nतस आपल्यात काय झाल या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडेही नाही पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करत आहे.आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवल, कोणी मध्ये नको मीच विनंती करते,शेवटी मी लहानच आहे. वाराणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताहात सामोरोपाच्या तस म्हणाले होते “मी लहान होते तुम्ही मोठे व्हा ” कृपया त्या असंख्य लेकरांकडे बघा काही नको त्यांना २० मिनिट वेळ वर्षातून द्या… ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही… त्यांना काय मिळत काही नको त्यांना २० मिनिट वेळ वर्षातून द्या… ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही… त्यांना काय मिळत तर त्यांच्या फाटक्या कुडात राहण्याची उर्जा मिळते, उन्हातान्हात राबायची ताकद मिळते, वेदनेत हसण्याची शक्ती मिळते, त्यांच्या क���डकिडीत छातीत अभिमान भरून नेतात, उर भरून अभिमान घेऊन जातात… कट्या कुपाट्यात, उन्हातान्हात राबतात, कोणी उसाच्या फडत तर कोणी रानात कोणी मुंबई सेन्ट्रल वर ४ बॅगा उचलून घेत ३ ऐवजी, कोणी चेंबूर मध्ये रात्रभर टॅक्शी चालवत, कोणी पोलीसवाला राबतो ट्राफिक मध्ये नाक्यावर, कष्ट करता पण हे सर्व भूषनाने अभिमानाने वावरतात तो स्वाभिमान वाढवण आपल्याला जमलं तर कराव पण तो हिरावून घेऊ नये हे नक्की… मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळले राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. यांच्या डोळ्यात अश्रू असे न का पण जिवंतपणा असू देत यासाठी आपण योगदान दिल पाहिजे… समाज बांधन जमलं नाही तर तो तोडन तरी आपण होऊ देऊ नये… भक्तांना त्रास होऊ नये कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा. शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळे आहोत व यांच्यासाठी करणं आपलं कर्तव्य आहे.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nनगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला,संतप्त भाविकांनी केला रास्ता रोको\nपालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nसोलापूर : मोहोळ राष्ट्रवादीने प्रत्येक वेळेस पवारसाहेब यांचा आदेश मानून आघाडी धर्म पाळत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/satara-boy-died-after-trying-suicide-decoration-scene-in-ganpati-pandal/", "date_download": "2019-01-20T13:21:40Z", "digest": "sha1:4UHIAUEXFFWI4EVRKAIVKZH633ZCKJAU", "length": 7741, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देखाव्याचे अनुकरण करताना चिमुकल्याला गळफास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेखाव्याचे अनुकरण करताना चिमुकल्याला गळफास\nपुसेसावळी (जि. सातारा) : देशभर सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून वातावरण तापल्याच चित्र आहे . राज्यात सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे . मात्र गणेशोत्सव मंडळाने केलेल्या शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी वडगाव येथे घडली.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nसुमित प्रमोद शिंदे (१३, रा. गोरेगाव वांगी, ता. खटाव) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.वडगाव येथील जयरामस्वामी विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये सुमित शिकत होता. शनिवारी दुपारी तो दिवसभर गावातील गणेश मंडळाजवळ अन्य मुलांसोबत खेळत होता. संबंधित गणेश मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर देखावा केला आहे. शेतकरी आत्महत्येचा जिवंत देखावा मंडळाचे कार्यकर्ते सादर करीत आहेत. शनिवारी सायंकाळी सुमीत शेतावरून घरी आल्यानंतर देखाव्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला प्रत्यक्षात गळफास लागला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने कºहाड येथील रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देखाव्याचे अनुकरण करताना मुलाचा मृत्यू झाल्याने गावात, कुटुंबियात व त्याच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहेत़ अशा प्रकारे मृत्यू कोणावरही ओढवू नये, अशा शब्दांत सर्व दु:ख व्यक्त करत आहे\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nजामनेर : सत्तेचा दुर���पयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/why-did-not-i-call-for-the-direction-of-balasaheb-thackeray-the-pro-hindu-proletariat-new/", "date_download": "2019-01-20T13:18:40Z", "digest": "sha1:NWWYWZKTNHKT4HGQ37Q67QXNGGLO6SQ3", "length": 7415, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संघाने प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंना कां कधी बोलावले नाही ?- संजय राऊत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंघाने प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंना कां कधी बोलावले नाही \nपुणे: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या संघ भेटीवर राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रखर हिंदुत्ववादी नेते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना कधी नागपूरला मार्गदर्शनासाठी कां बोलावले नाही असा प्रश्न उपस्थीत केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संजय राऊत बोलत होते.\nसंजय राऊत म्हणाले, भविष्यात भाजपला बहुमत मिळणार नाही, त्यावेळी सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींचे नाव पुढू येवू शकते. यासाठी ही संघाची पुर्वतयारी दिसते. संघ कोणतीही गोष्ट उगीच करीत नाही. त्या पाठीमागे आडाखे असतात, लांब पल्ल्याचा विचार असतो. असे राऊत म्हणाले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nप्रणव मुखर्जी यांनी संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवकांना मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले.\nदरम्यान, मी मुखर्जी यांच्या जागी असतो तर संघाचे हे निमंत्रण कधीही स्वीकारले नसते. तसेच मी संघाला सांगितले असते की, त्यांचा दृष्टिकोन व विचारधारा चूक आहे, असं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हंटलं होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nजामनेर : सत्तेचा दुरूपयोग करुन जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/lingayat-society-will-be-road-august-16-136262", "date_download": "2019-01-20T14:09:01Z", "digest": "sha1:S5SAYTN5T3G7FPSFAWKBKRBZXZTUWB37", "length": 15200, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lingayat society will be on the road from August 16 लिंगायत समाज 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरणार | eSakal", "raw_content": "\nलिंगायत समाज 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरणार\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nराज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धुळ खात पडून आहे. सरकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. लिंगायत समाजाचे 16 ऑगस्टपासून राज्यभर ही आंदोलने होणार आहेत. तशी घोषणा लिंगायत महासंघाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.\nलातूर : राज्यात एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे सरकार दरबारी धुळ खात पडून आहे. ��रकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. लिंगायत समाजाचे 16 ऑगस्टपासून राज्यभर ही आंदोलने होणार आहेत. तशी घोषणा लिंगायत महासंघाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.\nआरक्षणासाठी मराठा, धनगर समाजाचे सध्या राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मुस्लिम समाज 10 ऑगस्टपासून जेल भरो आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यानंतर आता लिंगायत समाजानेही 16 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिली नाही. पुढील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 16 ऑगस्टपासून आंदोलनाला सुरवात होईल, असा निर्णय महासंघाने पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला आहे.\nलिंगायत महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यावेळी म्हणाले की, ‘आघाडी सरकारने 2014 मध्ये लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना आरक्षण दिल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात ज्यांना पूर्वी आरक्षण होते त्यांनाच आरक्षण जाहीर केले. नंतरच्या सरकारकडे लिंगायत समाजाने आपली अरक्षणाची मागणी कायम ठेवली; पण सरकारने प्रत्येकवेळी पुढची आशा दाखवून किंवा आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.’’ मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला लिंगायत समाजाचा पाठींबा आहे, असेही ते म्हणाले.\nआश्वासन दिले; पण पूर्ण केले नाही\nवाणी नावाला असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी वाणी आणि लिंगायत हे एकच असल्याचे शुद्धीपत्रक सरकारने प्रसिद्ध करावे लागेल. तशी आमची मागणी सरकारकडे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी 27 एप्रिल 2018 रोजी सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यात लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवू, अशी घोषणा केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही सरकार दरबारी कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे लिंगायत समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे, असेही प्रा. बिरादार यांनी सांगितले.\nपंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अटापिटा\nसोलापूर : आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरुन धनगर व लिंगायत स���ाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकला आहे तर...\nशिवसंग्रामने काढला भाजपचा पाठिंबा\nबीड : स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा...\n'मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला नाही'\nलातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देऊ, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला होता. मात्र, अधिवेशनाच्या काळात लिंगायत आरक्षणाबद्दल एक...\nपालकमंत्र्यांसमोर आव्हान नव्या चेहऱ्यांचे\nसोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....\nलिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणार-हर्षल ढोरे\nजुनी सांगवी (पुणे) : सांगवी व परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाज बांधवांना इतरत्र जावे...\nGanesh Festival : निपाणी तालुक्‍यातील बोरगाववाडीत हिंदू बांधवांकडून मोहरमचा लोकोत्सव\nनिपाणी - बोरगाववाडी (ता. निपाणी) येथे एकही मुस्लिम कुटुंब नसताना हिंदू बांधवांकडून मोहरम साजरा केला जातो. ग्रामदैवत नालपीरबाबा देवाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/suspension-elc-university-110453", "date_download": "2019-01-20T14:06:42Z", "digest": "sha1:646NW4JLCA4CARIRXIEOZWWA2FGDOOJ6", "length": 14251, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suspension of ElC from University विद्यापीठाकडून एलईसीला स्थगिती | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांच्या पाहणीसाठी गठित केलेल्या स्थानिक निरीक्षण समितीच्या निरीक्षणाला स्थगिती दिली. यासह विद्यापीठाकडून मान्यता घेणाऱ्या बी.एड. महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन अनिवार्य असणारी अट रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक बी.एड. महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे.\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांच्या पाहणीसाठी गठित केलेल्या स्थानिक निरीक्षण समितीच्या निरीक्षणाला स्थगिती दिली. यासह विद्यापीठाकडून मान्यता घेणाऱ्या बी.एड. महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन अनिवार्य असणारी अट रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक बी.एड. महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे.\nबी.एड. महाविद्यालयांना नामांकन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे \"क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या खासगी संस्थेला नेमण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयांचे मूल्यांकन मंत्रालयाच्या \"राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन संस्थे'कडून (नॅक) होणार नाही. मात्र, नव्या संस्थेच्या अटी आणि महाविद्यालयांना त्यासाठी द्यावे लागणारे शुल्क बरेच अधिक असल्याने यासंदर्भात शेकडो महाविद्यालयांद्वारे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही, विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी नव्याने \"एलईसी' तयार करून संस्थेमध्ये \"नॅक' नसल्यास त्यांना संलग्नीकरण मिळणार नाही, हा निकष टाकला आहे. मात्र, प्रकरणावर निकाल येईपर्यंत महाविद्यालयांना कुठल्याच संस्थेचे \"ऍक्रीडिटेशन' घेता येणे शक्‍य नाही. त्यामुळे विभागातील महाविद्यालयांनी त्यासाठी अर्ज केलेला नाही. याच निकषाचा आधार घेत, विद्यापीठाने महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्यास नकार दिला होता. अनेक महाविद्यालयांवर बंद होण्याची वेळ आली होती. याविरोधात बी. एड. महाविद्यालयांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाला वेळोवेळी निवेदन देत निकषात बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठाने बी. एड. महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या नियमांवर अधिष्ठात्यांच्या बैठकीत फेरविचार करण्यात आला. आता बी. एड. महाविद्यालयांसाठी पदव्युत्तर शिक्षक देणे ही अटही रद्द करण्यात आली. स्थानिक चौकशी समितीच्या पाहणीला (एलईसी) तूर्तास स्थगिती देण्यात आली. याशिवाय नॅकचे मूल्यांकन अनिवार्य राहणार नसल्याने महाविद्यालयांना दिलासा मिळणार आहे.\n१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया\nनागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/how-to-work-fitness-trackers-1592169/", "date_download": "2019-01-20T13:35:44Z", "digest": "sha1:7QHBR5OALGHCBLB3WSVO4P65DDB4QUS5", "length": 22915, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to work Fitness Trackers | फिट्टम‘फिट’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nफिट राहणे म्हणजे केवळ निरोगी राहणेच नव्हे तर, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम होऊन दैनंदिन जीवनात वेगवेगळय़ा पातळय़ांवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे होय. सध्याच्या धावपळीच्या जगात शरीराची काळजी घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. उलट, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे खाणे, पिणे, झोपणे या मूलभूत गरजांच्या बाबतीतही हेळसांड होते. या दुर्लक्षाचे परिणाम आयुष्यात उत्तरोत्तर दिसू लागतात. किंबहुना अलीकडच्या काळात अगदी तिशी-पस्तिशीपासूनच आरोग्याबाबत खबरदारी न घेतल्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. अशा वेळी आपल्या दैनंदिन क्रियांमधूनच ‘फिट’ राहण्याची संकल्पना अलीकडे रूढ झाली आहे. विविध प्रकारचे ‘फिटनेस गॅझेट्स’ या संकल्पनेचे मूळ आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा फिटनेस गॅझेटची मागणी वाढत असून त्यांच्या माध्यमातून स्वत:च्या तब्येतीवर काटेकोर लक्ष ठेवण्यास मदत होऊ लागली आहे.\nव्यायाम किंवा अन्य कोणत्याही कसरतींसाठी स्वतंत्र वेळ न काढता चालणे, धावणे अशा नियमित हालचालींतून शरीरातील अतिरिक्त कॅलरी उत्सर्जित करण्याचा मंत्र फिटनेस गॅझेटनी आपल्याला दिला आहे. या दैनंदिन क्रिया आपण एरव्हीही करत असतोच. परंतु, त्यातून खरंच आपला व्यायाम होतोय का त्या हालचालींमुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतोय का त्या हालचालींमुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतोय का आपल्या रोजच्या हालचालींनुसार आपल्याला किती तासांची झोप पुरेशी आहे आपल्या रोजच्या हालचालींनुसार आपल्याला किती तासांची झोप पुरेशी आहे किंवा या हालचालींनंतरही थकवा येऊ नये यासाठी किती आहार घेतला पाहिजे किंवा या हालचालींनंतरही थकवा येऊ नये यासाठी किती आहार घेतला पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजासहजी मिळत नाही. मात्र, फिटनेस गॅझेटनी अगदी चालता-बोलता ही उत्तरे देण्याची सोय आता उपलब्ध करून दिली आहे. आपल्या दिवसभरातील प्रत्येक हालचालींची आरोग्याच्या दृष्टीने नोंद ठेवून त्या माहितीचे विश्लेषण करून तुमच्या तब्येतीचा रोजचा आलेख हे गॅझेट मांडतात.\nदिवसभरात किती पावले चालला, पावलांमधील अंतर, वेग, हृदयाच्या ठोक्यांची गती, झोप, कॅलरी उत्सर्जन अशा अनेक बाबतीत तुम्हाल�� तत्काळ इशारा देणारी ही यंत्रणा सध्या खूप लोकप्रिय बनत चालली आहे. अगदी मोठमोठय़ा नामांकित कंपन्यांच्या हजारो रुपयांच्या गॅझेटपासून अगदी एक-दोन हजारांपर्यंत वेगवेगळय़ा प्रकारचे फिटनेस गॅझेट सध्या उपलब्ध आहेत. किमतीनुसार प्रत्येक गॅझेटमध्ये वैशिष्टय़े वाढत जातात. अशा वेळी आपल्याला कोणत्या प्रकारचे गॅझेट उपयुक्त आहे, हे जाणून घेऊन त्यानुसार निवड करणे आवश्यक आहे.\nआपल्या दैनंदिन हालचालींची नोंद ठेवणारे हे ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ तसे अगदी साधे असतात. पण तरीही त्यापैकी आपल्यासाठी उपयुक्त आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे गॅझेट शोधताना खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.\nडिझाइन ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ हे ब्रेसलेट, बॅण्ड, घडय़ाळ अशा विविध प्रकारांत उपलब्ध असतात. यातील प्रत्येक प्रकारात शारीरिक हालचालींची नोंद हा सामायिक धागा असला तरी, त्यांच्या दर्जा व किमतीनुसार त्यात इतर वैशिष्टय़ांचीही भर पडते. उदाहरणार्थ, केवळ एका बॅण्डसारख्या दिसणाऱ्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’मध्ये तुम्हाला छोटा डिस्प्ले स्क्रीन मिळतो. शिवाय तुमच्या शारीरिक हालचालींची नोंद वा विश्लेषण जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागतो. याउलट एखाद्या ‘स्मार्टवॉच’मध्ये या गोष्टी तुम्ही थेट घडय़ाळाच्या स्क्रीनवरच पाहू शकता. याखेरीज अगदी साध्या रबर बॅण्डपासून मौल्यवान धातूनी बनवलेले ब्रेसलेट तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील.\nवैशिष्टय़े तुम्हाला ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ कशासाठी हवा आहे, हे आधी ठरवून घ्या. जर वजन कमी करणे हे तुमचे ध्येय असेल तर तुम्हाला पावलांची नोंद व कॅलरी उत्सर्जनाची नोंद ठेवणाऱ्या गॅझेटची गरज लागेल. तुम्ही सायकलपटू वा धावपटू असाल तर तुमच्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’मध्ये वेग, अंतर, हृदयाची गती अशा गोष्टींची नोंद करता आली पाहिजे. तुम्ही धकाधकीच्या जीवनशैलीत वावरणारे असाल तर झोप, हृदयाची गती, हालचाली अशी वैशिष्टय़े असलेले ‘ट्रॅकर’ तुम्हाला उपयोगी पडू शकते.\nकिंमत सध्या बाजारात अगदी एक हजारापासून ४०-५० हजार रुपयांपर्यंतचे ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल, असे फिटनेस ट्रॅकर निवडताना त्यात तुम्हाला आवश्यक असलेली वैशिष्टय़े आहेत का, याची चाचपणी करून घ्या.\nह्य़ुआई बॅण्ड प्रो २\n‘ह्य़ुआई बॅण्ड प्रो २’ हे बाजारातील स्वस्त पण जास्तीतजास्त वैशिष्टय़े पुरवणारे गॅझेट आहे. आयओएस आणि अ‍ॅण्ड्रॉइड अशा दोन्ही कार्यप्रणालींशी सुसंगतपणे ते काम करते. यामध्ये चालणे, झोप, हृदयाची गती मोजण्यासोबत व्हीओ२ मॅक्स सेन्सर, जीपीएस अशी वैशिष्टय़े समाविष्ट आहेत. या ‘बॅण्ड’वर छोटी स्क्रीन असल्याने त्यावर तुमच्या हालचालींचे ‘नोटिफिकेशन’ येतात. हे गॅझेटही ‘वॉटर प्रूफ’ असून ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी जोडता येते.\nआयओएस आणि अ‍ॅण्ड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालू शकणारे हे गॅझेट दिसायला अतिशय वेगळे आहे. क्षेपणास्त्रांमध्ये दिशा यंत्रणेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘९-अ‍ॅक्सिस अ‍ॅक्सिलरोमीटर’ या तंत्रज्ञानाचा यात गॅझेटमध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप केवळ तुमच्या चालणे, कॅलरी यांचीच नव्हे तर अन्य हालचालींचीही नोंद ठेवते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही धावणे, पोहणे, जिममधील व्यायाम यांच्याशी संबंधित नोंदीही पाहू शकता. याची बॅटरी सहा महिन्यांपर्यंत कार्यरत राहते. मात्र, या गॅझेटला डिस्प्ले नसल्याने ब्लूटुथने स्मार्टफोनशी जोडून तुम्ही हा तपशील पाहू शकता.\nकिंमत : अंदाजे २८४४ ते ४२९९ रुपये.\nकमी किमतीत जास्तीत जास्त वैशिष्टय़े पुरवणाऱ्या फिटबिट कंपनीचा हा ‘फिटनेस बॅण्ड’ आयओएस व अ‍ॅण्ड्रॉइड या दोहोंवर काम करतो. या गॅझेटची बॅटरी एकदा चार्जिग केल्यावर पाच दिवस सहज टिकते. चालणे, अंतर, कॅलरी उत्सर्जन या गोष्टींची हे गॅझेट नोंद ठेवतेच पण त्यासोबतच व्यायाम आणि झोप यांचीही हा बॅण्ड व्यवस्थित नोंद ठेवतो. तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून वापरकर्त्यांला माहितीही पुरवतो.\nकिंमत : ४०६१ रुपये.\nफिटनेस गॅझेटच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गार्मिनचे हे गॅझेट आयओएस व अ‍ॅण्ड्रॉइडवर काम करते. या गॅझेटची बॅटरी किमान वर्षभर सहज टिकते. त्यामुळे एक वर्षांनंतरच ती चार्ज करावी लागते. हे गॅझेट तुमची दिवसभरातील पावले, कॅलरी, अंतर, व्यायामादरम्यानच्या हालचाली, झोप अशा सर्व गोष्टींची नोंद ठेवते. यासाठी तुम्हाला गार्मिन कनेक्ट स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे लागते. या गॅझेटची स्क्रीन छोटी असली तरी, त्यावरून तुम्हाला नोटिफिकेशन्स आणि आवाजी सूचना दोन्ही मिळतात.\nकिंमत : ३८८६ रुपये.\nह्य़ुआईचे हे ट्रॅ���र घडय़ाळासारखे असून वापरण्यास अतिशय साधेसहज आहे. या गॅझेटमध्ये इतर सामायिक वैशिष्टय़ांसह हृदयाची गती मोजण्याचीही सुविधा आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही कार्यप्रणालींशी सुसंगत असलेले हे गॅझेट ब्लूटुथच्या मदतीने स्मार्टफोनशी जोडता येते.\nकिंमत : ९९९९ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-20T13:20:45Z", "digest": "sha1:EO4LHQQUGSK5CIMWXR5D464VHSWG7QV5", "length": 7343, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक\nपिंपरी- अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. मारुती उर्फ बबलू प्रकाश देढे (22, रा. गणेश कॉलनी, पाटील नगर, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे ( गुन्हे ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील कमर्चारी विवेकानंद सपकाळे यांना खबर मिळाली की, केएसबी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर एका टपरीजवळ एक तरुण संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे एक पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मारुतीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/top-5-raiders-from-pro-kabaddi-2017-2/", "date_download": "2019-01-20T13:16:43Z", "digest": "sha1:GOLYNMISIMOFASXFR4RUYGACI7SGVRH6", "length": 14866, "nlines": 98, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील ५ सर्वोत्तम डिफेंडर !!!", "raw_content": "\nटॉप ५: प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील ५ सर्वोत्तम डिफेंडर \nटॉप ५: प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील ५ सर्वोत्तम डिफेंडर \nप्रो कबड्डीचा हा मोसम रेडर्सच्या आणि विशेषतः पटणाचा कर्णधार प्रदीप नरवालचा राहिला आहे. तीन महिन्याच्या या मोसमात असे काही डिफेंडर होते ज्यांनी रेडर्सना प्रत्येक गुण मिळवण्यासाठी झगडायला लावले.\nकबड्डीमध्ये रेडर हे स्वतःच्या बळावर गुण मिळवतात तर डिफेंडर हे बाकी डिफेंडरच्या मदतीवर गुण मिळवतात. डिफेंडर हे सांघिक कामगिरीवर अवलांबून असतात.\nप्रो कबड्डीमध्ये या मोसमात डिफेंडरच्या अनेक जोड्या होत्या. गुजरातमध्ये अबुझार आणि फझल, पुण्यामध्ये संदीप आणि गिरीष, हरियाणामध्ये सुरेंदर आणि मोहित या डिफेंडर्सनी जोडीत मिळून अनेक शिकार केले.\nरेडर्सने गाजवलेल्या या पाचव्या मोसमात पाहुयात कोण आहेत पाच सर्वोत्तम ड��फेंडर्स.\n५. अबुझर मिघानी (गुजरात फॉरचूनजायन्टस)\nइराणच्या या डिफेंडरचा हा प्रो कबड्डीतील पहिलाच मोसम होता. इराणचाच त्याचा साथीदार फझल आत्राचली ही त्याच्या बरोबर याच संघात होता.\nअबुझर या मोसमात राईट कॉर्नर या जागेवर खेळला आणि सर्व लेफ्टरेडर्सना सळो की पळो करून सोडले. गुजरातचा संघ हा त्यांच्या डिफेन्सवर जास्त अवलांबून होता आणि असे म्हणायला हरकरत नाही की त्यांच्या डिफेन्सनेच त्याना अंतिम सामान्यपर्यंत नेले.\nपहिल्याच मोसमात अबुझरने रेडर्समध्ये अशी दहशत करून ठेवली की रेडर्स त्याच्या जवळ जायला ही घाबरत होते. या मोसमातील सर्वोत्तम रेडर प्रदीप नरवालला अबुझारने शेवटच्या सामान्यपर्यंत रोखून धरले होते. जर शेवटच्या सामन्यात त्याने प्रदीपला रोखले असते तर गुजरातला पदर्पणाच्याच मोसमात चषक जिंकण्यापासून कोणीच आडवले नसते.\nहाय ५ – २\n४. जयदीप (पटणा पायरेट्स)\nया मोसमात प्रत्येक संघात १ प्रमुख रेडर होता. पटणा पायरेट्सकडे प्रमुख रेडर म्हणून प्रदीप नरवाल होता तर डिफेन्सची जबाबदारी सचिन शिंगाडे आणि विशाल माने यांच्यावर होती.\nविशाल माने आणि सचिन शिंगाडे सारख्या अनुभवी डिफेंडरमध्ये पटणाकडून सर्वोत्तम कामगिरी केली जयदीप या नव्या खेळाडूने.\nपहिल्या काही सामन्यात पटणाचे दोन्ही अनुभवी डिफेंडर त्यांच्या लयीत दिसत नव्हते. तेव्हा या खेळाडूने चांगली कामगिरी करत पटणाच्या विजयात हातभार लावला.\nप्रदीप नरवाल सारखा अफलातून रेडर जेव्हा संघात असतो तेव्हा डिफेंडर्सच्या वाट्याला खूप कमी वलय येते. परंतु आपल्या जबदस्त कामगिरीच्या बळावर जयदीपने सर्वांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले. त्याने खेळलेल्या २६ सामन्यात ७१ मिळवले. त्यातील सर्व गुण त्याने डिफेन्समध्येच मिळवले आहेत.\n३. विशाल भारद्वाज (तेलुगू टायटन्स)\nतेलुगू टायटन्ससाठी हा संपूर्ण मोसम निराशाजनक ठरला आहे. त्यांचा कर्णधार आणि प्रमुख रेडर राहुल चौधरी याला संघाला विजयी मार्गावर नेण्यात सतत अपयश आले. या मोसमात अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगून उतरलेल्या तेलुगू टायटन्सला प्ले ऑफमध्ये देखील स्थान मिळवता आले नाही.\nटायटन्ससाठी एक चांगली गोष्ट जी या वर्षी त्यांना मिळाली ती म्हणजे डिफेंडर विशाल भारद्वाज. विशालने तेलगुच्या संघात लेफ्ट कॉर्नरची जागा सांभाळली. राणा सारख्या अनुभवी डिफे���डरला एका साथीदारची गरज होती आणि ती गरज त्याने पूर्ण केली. या मोसमातील सर्वात प्रभावी युवा कबड्डीपटूपैकी एक म्हणून त्याचे नाव घेतले जाते.\n२. सुरजित सिंग (बेंगाल वॉरियर्स)\nबंगालचा कर्णधार सुरजित सिंगकडे या संघाच्या डिफेन्सची जबाबदारी होती. मागील सर्व मोसमापेक्षा या मोसमात बंगालचा संघ हा वेगळा होता. या संघात भरपूर रेडर होते. पण सुरजीत सिंगला साथ देण्यासाठी चांगला डिफेंडर नव्हता.\nकौशल्यपूर्ण डिफेंडर्सची संघात नसल्याने बंगाल झोनमध्ये पहिल्या क्रमांकावर असून सुद्धा अंतिम सामना गाठू शकला नाही. बंगालच्या कर्णधार सुरजीत सिंगने नेतृत्वाबरोबरच डिफेन्समध्ये ही चांगली कामगिरी करत बंगालला प्ले ऑफपर्यंत नेले.\nडिफेन्स गुण – ७६\nसरासरी – ३. १७\n१. सुरेंदर नाडा (हरयाणा स्टीलर्स)\nहरयाणा संघाचा कर्णधार सुरेंदर नाडा प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील पहिल्या काही सामन्यात अफलातून लयीत दिसला. त्याने सलग ५ सामन्यात ५ हाय ५ केले आणि इतिहास घडविला.\nहरयाणा स्टीलर्सचा संघ प्ले ऑफपर्यंत मजल मारू शकला यात मोलाचा वाटा कर्णधार सुरेंद्र नाडाचा होता. कर्णधार बनल्यानंतर नाडाच्या खेळामध्ये एक वेगळीच स्थिरता दिसली.\nयुवा रेडर आणि अनुभवी डिफेंडर या दोन्ही गोष्टींचा हरयाणाच्या संघात बरोबर समतोल साधला गेला. त्यामुळे हरयाणा पदर्पणाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T13:01:47Z", "digest": "sha1:R7B5N6WZDE2SEXBR6WHJCOGNZ3LWJHTV", "length": 10492, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीराम मंदिर जिर्णोद्धारानिमित्त कलश व मुर्त्यांची मिरवणूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nश्रीराम मंदिर जिर्णोद्धारानिमित्त कलश व मुर्त्यांची मिरवणूक\nलोणावळा : श्रीराम मंदिर जिर्णोद्धारानिमित्त गवळीवाडाच्या वतीने काढण्यात आलेली कलश मिरवणूक.\nलोणावळा, (वार्ताहर) – गवळीवाडा येथील पुरातन व जागृत श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी (दि. 20) भांगरवाडी येथील श्रीराम मंदिर ते गवळीवाडा राम मंदिर दरम्यान कलश व मुर्त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक वाद्यांच्या सुरांमध्ये तब्बल साडेतीन तास हा सोहळा सुरु होता.\nगुढीपाडव्यापासून श्रीराम मंदिर जिर्णोद्धानिमित्त विविध कार्यक्रम व संगितमय भागवत रामकथेला गवळीवाड्यात सुरुवात झाली. गवळीवाडा येथील हे श्रीराम मंदिर शंभर वर्षांहून अधिक जुने असून, त्याच्या उभारणीसाठी दगड, वीटा, माती, सागवानी लाकूड व चुन्याचा वापर केला गेला होता. गेल्या शंभर वर्षात मंदिराची नावलौकीकात सातत्याने भर पडत असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे येथील व्यवस्थांचे नूतनीकरण गरजेचे झाले होते. परिणामी, येथील रहिवाशांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीने गेले दोन वर्षे परिश्रम घेऊन हे काम पू���्णत्वास नेले आहे. त्यासाठी गवळीवाडा परिसरातील रहिवाशांसह अनेकांनी वस्तुरुपाने व रोख देणगीद्वारे या जिर्णोद्धारास हातभार लावला आहे, अशी माहिती मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी यांनी दिली. अतिशय सुंदर पद्धतीने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.\nमंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा व अन्य सर्व धार्मिक कार्यक्रम पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या सोहळ्या अंतर्गत दि. 18 ते 25 मार्च दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळेत श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि. 22 मार्चला प्रधान राम परिवार देवता महापूजन व महाअभिषेक होणार आहे. 23 मार्चला (शुक्रवार) प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्चला दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्मसोहळा होणार असून, परंपरेनुसार सायंकाळी “श्री’च्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 26 मार्चला कुस्त्याचा आखाडा भरविण्यात येणार आहे, तर 27 मार्च रोजी महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-sports-gargi-pawar-news/", "date_download": "2019-01-20T13:42:20Z", "digest": "sha1:22OIFR5MWMJQNWWXJO3W4RPWCGQGFWTG", "length": 13322, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी\nदहाव्या ओम दळवी मेमोरियल मानांकन सुपर सिरीज टेनिस स्पर्धा\nपुणे – मुलींच्या गटात ग���र्गी पवार हिने दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, मुलांच्या गटात महाराष्ट्रच्या आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवचा पराभव करत ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.\nमहाराष्ट्र पोलिस (एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत गुजरातच्या बिगरमानांकित मोहित बोद्रेने हरियाणाच्या अव्वल मानांकीत सुशांत दबसचा 7-5, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवचा 7-6(6), 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीत सुशांत दबस व उदित गोगोई यांनी आर्यन भाटिया व डेनिम यादव यांचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.\nतर, मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने अव्वल मानांकित आपली राज्य सहकारी सुदिप्ता कुमारचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित गार्गी पवारने दुसऱ्या मानांकित बेला ताम्हणकरचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात गार्गी पवारने बेला ताम्हणकरच्या साथीत पवनी पाठक व आईरा सूद यांनी 6-1, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.\nस्पर्धेतील दुहेरी गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 25 एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 20 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी विक्रम बोके, बंडूशेठ बालवाडकर आणि तुषार पडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष वेंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.\nउपांत्य फेरी : मुले – मोहित बोद्रे (गुजरात) वि.वि. सुशांत दबस (हरियाणा) (1) 7-5, 6-1, आर्यन भाटिया (महा) (4) वि.वि. डेनिम यादव (मध्यप्रदेश) (2) 7-6(6), 6-3,\nउपांत्य फेरी : मुली – आकांक्षा नित्तुरे (महाराष्ट्र) वि.वि. सुदिप्ता कुमार (महाराष्ट्र) (1) 6-3, 6-4, गार्गी पवार (महाराष्ट्र) (4) वि.वि. बेला ताम्हणकर (महाराष्ट्र) (2) 6-2, 6-4.\nदुहेरी गट: उपांत्य फेरी : मुले – आर्यन भाटिया/डेनिम यादव वि.वि. राजेश कन्नन/उदित कंभोज 4-6, 6-4, 10-3, सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आदित्य बलसेकर/कार्तिक सक्‍सेना 6-3, 6-2,\nअंतिम फेरी सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आर्यन भाटिया/डेनिम यादव 6-2, 6-3,\nदुहेरी गट : उपांत्य फेरी : मुली – गार्गी पवार / बेला ताम्हणकर वि.वि. सुदिप्ता कुमार / आकांक्षा नित्तुरे 6-3, 1-6, 10-7, पवनी पाठक / आईरा सूद वि.वि. साई दिया बालाजी/प्राची बजाज 6-3, 1-6, 10-7,\nअंतिम फेरी – गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. पवनी पाठक/आईरा सूद 6-1, 6-4.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\nअभिव्यक्‍त होण्यासाठी शिक्षकांचा संकल्प\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-marathi-film-on-cm-arvind-kejriwal-an-insignificant-man-trailer-festival-2016/", "date_download": "2019-01-20T13:18:45Z", "digest": "sha1:SFOEZ55CJIYPOJRAQQJWNI6FNBQFOAIQ", "length": 5778, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल द���शा \nअरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nटीम महाराष्ट्र देशा – अरविंद केजरीवाल हे संपूर्ण देशाला माहित असलेले नाव आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकारण आणि रातोरात दिल्लीचे मुख्यमंत्री पद व काही तासात राजीनामा अरविंद केजरीवाल यांचा हा जीवन प्रवास संपूर्ण देशाने पाहिला आहे. आता लवकरच तो चित्रपटगुहात अनुभवता येणार आहे.\nअरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील ‘एन इनसिग्निसफिकेंट मैन’ हा चित्रपट १७ नोहेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विजय शुक्ला व खुशबू रांका यांनी हा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटातून राजकीय पक्षाचे खरे रूप समोर येणार असल्याचा दावा विजय शुक्ल यांनी केला आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rupee-depreciation-will-increase-inflation-114714", "date_download": "2019-01-20T13:44:16Z", "digest": "sha1:VSUEOXSTCMDVVHT3VEWBN2GLHBW2YAIP", "length": 13389, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rupee depreciation will increase inflation रुपयाचे अवमूल्यन महागाई वाढविणार | eSakal", "raw_content": "\nरुपयाचे अवमूल्यन महागाई वाढविणार\nमंगळवार, 8 मे 2018\nमुंबई - चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये अवमूल्यन होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. रुपयाचे मूल्य 67 च्या खाली गेले अ��ून यामुळे आयातीच्या बिलात मोठी वाढ होणार आहे. रुपयाचे अवमूल्यन न थांबल्यास देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nमुंबई - चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये अवमूल्यन होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. रुपयाचे मूल्य 67 च्या खाली गेले असून यामुळे आयातीच्या बिलात मोठी वाढ होणार आहे. रुपयाचे अवमूल्यन न थांबल्यास देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nचलन बाजारात रुपयाने सोमवारी 67 ची पातळी तोडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात 25 पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो 67.13 पर्यंत घसरला. परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारातील पैसा काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे डॉलरची मागणी वाढली असून रुपयाला झळ बसत आहे. \"एफपीआय'ने शेअरमधून पैसे काढल्याने इक्विटी, बॉंड आणि चलन बाजाराला फटका बसला आहे. 16 एप्रिल ते चार मे दरम्यान 13 सत्रांमध्ये \"एफपीआय'ने बाजारातून तब्बल पाच हजार 819 कोटी रुपये काढून घेतले आहेत. फेब्रुवारी 2017 नंतर रुपयाने 67 ची पातळी ओलांडली आहे.\nजागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सरकारचा आर्थिक समतोल बिघडण्याची शक्‍यता आहे. सरकारला खनिज तेलाच्या आयातीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्‍यता आहे. रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास तो 69 पर्यंत जाईल, अशी भीती व्यक्‍त करण्यात आली आहे.\nजागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जून 2017 पासून खनिज तेलाच्या किमतींमध्ये तब्बल 65 टक्‍क्‍यांची वाढ झाली होती. खनिज तेलाच्या किमतींनी प्रतिबॅरल 70 डॉलरची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचा दर 80 रुपये लिटरच्या पुढे आणि डिझेलच्या दराने सत्तरी गाठली आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाचे दर भडकतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.\nभारताच्या विकासाची गती संथच - मोहन भागवत\nनागपूर - भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी ७० वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली....\nसीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे\nनागपूर: युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर...\nखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती\nकल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...\nसरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ\nमुंबई - सरकारच्या कथित कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या औद्योगिक बंदच्या पहिल्या दिवशी आज...\nअवघ्या दहा रुपयांत रुग्णसेवा\nगोखलेनगर - रुग्ण डॉक्‍टरांकडे देव म्हणून पाहतात, हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच एक डॉक्‍टर रुग्णांची सेवा असे करतात, की परिसरातील नागरिक त्यांना ‘...\n\"जो मजदूर हित की बात करेगा, वही देश में राज करेगा'\nनागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरांसह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-pune-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:46:55Z", "digest": "sha1:3LFSE62WQO5Z5QNLMVNO3XGZQBPDQHQ3", "length": 16674, "nlines": 232, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Health Mission,NHM Pune Recruitment 2018 - NHM Pune Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्���ा 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 96 जागांसाठी भरती\nवैद्यकीय अधिकारी पुरुष (Non-Tribal): 10 जागा\nवैद्यकीय अधिकारी पुरुष (Tribal): 05 जागा\nवैद्यकीय अधिकारी स्त्री (Non-Tribal): 13 जागा\nवैद्यकीय अधिकारी स्त्री (Tribal): 04 जागा\nडायलेसिस टेक्निशिअन: 01 जागा\nDEIC मॅनेजर: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी: 01 जागा\nक्लिनिकल सायकोलॉजिस्ट: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी: 01 जागा\nजिल्हा समन्वयक: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी: 26 जागा\nअधिपरिचारिका (GNM): 22 जागा\nदंत आरोग्यक: 01 जागा\nपद क्र.5: डायलेसिस टेक्निशिअन कोर्स\nपद क्र.9: बाल मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी\nपद क्र.10: ऑप्टोमेट्री पदवी किंवा पदव्युत्तर पदवी\nपद क्र.11: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\nपद क्र.17: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\nपद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स\nवयाची अट: [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nपद क्र.19 & 21: 50 वर्षे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा रुग्णालय कार्यालय,पुणे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2018\nNext (NEET) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा-2019\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jayant-patil-new-ncp-state-president-113002", "date_download": "2019-01-20T13:56:44Z", "digest": "sha1:X2O5W2ZLIBVLQOGNUJTGIXK4DACTCDAG", "length": 13506, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jayant patil new ncp state president राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.\nगेल्या काही दिवसांपासून या पदासाठी आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या नावांची चर्चा सुरू होती. माजी मंत्री. ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांचे पारडे जड होते. त्यामुळे ही सगळी नावे मागे पडून जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब आज करण्यात आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.\nयावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्ज़े यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सुचना केली. त्यास शशिकांत शिंदे, आणि धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ ,हसन मुश्रीफ, डी. पी त्रिपाठी उपस्थित होते.\nनुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे.\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\n'राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\n...तर महाराष्ट्रात एकही जागा मागणार नाही; ओवैसींची ��ाँग्रेसला ऑफर(व्हिडिओ)\nमुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-408-degrees-115533", "date_download": "2019-01-20T14:26:08Z", "digest": "sha1:UVWKCQPM3WZ56TX5VAS77U4QLMMIE2KK", "length": 12168, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune 40.8 degrees पुण्यात पारा 40.8 अंशांवर | eSakal", "raw_content": "\nपुण्यात पारा 40.8 अंशांवर\nशुक्रवार, 11 मे 2018\nपुणे - राज्यात वैशाख वणव्याचा चटका कायम असून, गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40.8 तर लोहगाव येथे 42 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात येणार आहे.\nपुणे - राज्यात वैशाख वणव्याचा चटका कायम असून, गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40.8 तर लोहगाव येथे 42 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात येणार आहे.\nमध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली. कोकण आणि मराठवाड्यातील तापमान अंशतः वाढले होते. कोल्हापूरमध्ये संध्याकाळी पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे तेथील रात्रीचे तापमान अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.\nपुण्यात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानाचा पारा चाळिशीपेक्षा जास्त नोंदला जात आहे. शहरात बुधवारी (ता. 9) 40.7 अंश सेल्सिअस नोंदले होते. आज 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे विकास नियंत्रण नियमावली\nपुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्���तिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/meaning-of-the-colour-of-a-teddy-bear-1402514/", "date_download": "2019-01-20T13:16:15Z", "digest": "sha1:4IMHY62HBFNIT5D4K75VA3QFUM5LGCKS", "length": 13020, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "meaning of colour of a teddy bear | Happy Teddy Day 2018 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nHappy Teddy Day 2018 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो\nHappy Teddy Day 2018 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो\nया रंगाचा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही.\nउद्याचा दिवस कोणता हे सहसा लक्षात न ठेवणारी काही मंडळी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच एका खास दिवसाच्या तयारीला लागतात. तो दिवस म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डे. मुळात प्रेमाची उधळण करणारा हा दिवस उजाडण्यापूर्वी रोझ डे, प्रपोज् डे असा संपूर्ण आठवडाच साजरा केला जातो. यंदाची व्हॅलेंटाइन्स डेचा उत्साह पाहायला मिळत असून, आता उजाडला ‘टेडी डे’. प्रपोज आणि चॉकलेट डेच्या मागोमाग येणाऱ्या या टेडी डेच्या दिवशी एक सुरेख असा टेडी बेअर आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याला बेरचजण प्राधान्य देतात. पण, हे टेडी बेअर देत असताना त्या प्रत्येक टेडीच्या रंगामागेही काही अर्थ आणि भावना दडल्या आहेत. जाणून घ्या नेमक्या त्या भावना आहेत तरी कोणत्या…..\nनिळा रंग आसमंताचा आहे. आकाश अनंत असतं. या रंगाचा टेडी जर तुम्हाला मिळाला तर समोरची व्यक्ती ती वेड्यासारखी तुमच्या प्रेमात पडली आहे असं समजावं.\nयाचा अर्थ काही वेगळ्याने लावायची गरज नाही. लाल रंग प्रेमाचा आहे. तसंच तो या प्रेमाची भावना किती उत्कट आहे हेसुद्धा दर्शवतो. लाल रंगाचा टेडी बेअर देणं म्हणजे त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी निश्चितच प्र���माची भावना आहे हेच दिसतं\nगुलाबी टेडी मिळणं सगळ्यात चांगलं. कारण मला तू आवडतोस किंवा आवडतेस हा संदेश गुलाबी टेडीपेक्षा वेगळं गिफ्ट सांगूच शकत नाही.\nलाल रंगाच्या जवळ जाणारा नारिंगी रंगाचा टेडी तुम्हाला मिळाला तर, ‘बात अच्छी है’. हा टेडी बेअर तुम्हाला देणारी व्यक्ती लवकरच तिच्या मनातल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणार आहे असं यावरून सूचित होतं.\nपिवळा रंग एक रंग म्हणून चांगला मानला जातो. पण टेडी डे च्या दिवशी जर कोणाला पिवळा टेडी बेअर मिळाला तर तो देणाऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीशी ब्रेक अप केला आहे असं समजलं जातं\nचॉकलेटी रंगाचा टेडी बेअर सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे पण एक महत्त्वाची बाब म्हणजे हा टेडी मिळण्याचा अर्थ ती किंवा तो तुमच्यावर नाराज आहे असा अर्थ होतो. तेव्हा जर तुम्हाला हा टेडी मिळाला तर तुमच्या प्रिय व्यक्तीची समजूत काढायला तयार रहा.\nहिरव्या टेडीचा अर्थ आहे की समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमासाठी थांबायला तयार आहे. या टेडीचा अर्थ निश्चितच पाॅझिटिव्ह घेतला जातो.\nहा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही. तुमच्या प्रेमाला समोरच्या व्यक्तीने नकार दिला आहे हे यावरून स्पष्ट होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1785789/happy-birthday-anushka-shetty-did-you-know-about-the-baahubali-fame-actress/", "date_download": "2019-01-20T13:34:49Z", "digest": "sha1:6MPKV424R54ZZWNH5W46A3SL5QMECRXY", "length": 9286, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: happy birthday anushka shetty did you know about the baahubali fame actress |Happy Birthday Anushka Shetty : जाणून घ्या, बाहुबलीतील ‘देवसेना’विषयी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nHappy Birthday Anushka Shetty : जाणून घ्या, बाहुबलीतील ‘देवसेना’विषयी\nHappy Birthday Anushka Shetty : जाणून घ्या, बाहुबलीतील ‘देवसेना’विषयी\nएस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटातून अनेकांच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस. बाहुबलीमधील तिची देवसेना ही भूमिका प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.\n७ नोव्हेंबर १९८१ रोजी जन्मलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी. अनुष्का एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दिलदार व्यक्ती म्हणून देखील ओळखली जाते. काही वर्षापूर्वी तिच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरला त्याचा प्रामाणिकपणा पाहून तिने चक्क १२ लाखांची नवी गाडी भेट म्हणून दिली होती.\nरुपेरी दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का योग प्रशिक्षक होती. भरत ठाकूर यांच्या साह्याने ती योग प्रशिक्षणाचे काम पाहत होती. त्याचदरम्यान एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर खिळली आणि त्याने तिला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली.\n‘पुरी जगन्नाथ’, ‘महा नंदी’, ‘विक्रमर्कुडू’, ‘अस्त्रम’, ‘रेनुडू’, ‘स्टॅनलिन’, ‘साईज झिरो’ यासारख्या अनेक तेलगू चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री तब्बल १४० कोटींची मालकीण आहे.\nराजामौलींचा वरदहस्त असलेली अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी २.३ कोटींचं मानधन घेते.\nआलिशान आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्या अनुष्काकडे बीएमडब्ल्यू ६, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि टोयोटा कोरोला या गाड्या आहेत.\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्त��क आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2010/02/", "date_download": "2019-01-20T13:09:50Z", "digest": "sha1:S3QQXCI45FWFBMOCHHK2XEZDHNRVXFS5", "length": 17712, "nlines": 101, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: February 2010", "raw_content": "\nदिग्दर्शक - परेश मोकाशी.\nऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.\nभारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणा‌र्‍या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.\nवर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.\nपण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).\nमुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणा‍र्‍या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.\nलंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.\nफाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...\nहा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्‍या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.\nपरेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...\nLabels: २००९, ऑस्कर, नंदू माधव, परेश मोकाशी, मराठी, विभावरी देशपाण्डे\nदिग्दर्शक - राम गोपाल वर्मा\n’ब्रेकिंग न्युज’ आणि संसेशनल न्युज या आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहेत, प्रत्येक जण न्युज चॅनल्सना दोष देतो पण दिवस आणि रात्र तेच पहातो, आपण त्यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यांच्या डोळ्यांनी आज आपण वास्तव पाहत आहोत, जे की वास्तवाचा केवळ आभास आहे, राजकारणी आणि पैसेवाल्या लोकांनी पत्रकारीता विकत घेवुन आपल्या डोळ्यांपुढे मायावी जाळे निर्माण करुन ठेवले आहे, मुळ झापडं बंद राहतील याची पुरेपुर काळजी घेतलेली आहे. याच ज्ञात() विषयावर रामगोपाल वर्मांचा ’रण’ आधारीत आहे.\nविजय मलिक (अमिताभ बच्चन) इंडीया २४*७ या व्रुत्तवाहिनीचे मालक जे पत्रकारीता करताना मुल्य सांभाळुन, मसाला न घालता केवळ घडेल ते लोकांपुढे मांडत असणारे, व्रुत्त हे मनोरंजानेचे साधन मानणार्‍या लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या वाहिनीची लोकप्रियता घसरु लागते. नुसत्या बातम्या सांगन्यापेक्षा प्रेजेंटेशन महत्वाचे मानणार्‍या अमरिश (मोहनिश बहल) याची वाहिनी मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असते.\nत्यातच नविन मालिका काढण्याचे प्लॅन सुरु झाले की त्याच धर्तीवरचे कार्यक्रम आधीच अमरिशच्या वाहिनीवर रुजु होतात.\nविजय मलिकचा मुलगा जय (सुदीप) वाहिनीच्या रेटींग वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते अमरिश हाणुन पाडतो. जयला हाताशी धरुन जयचा भावोजी अश्वीन (रजत कपुर), आणि विरोधी पक्षनेता मोहन पांडे (परेश रावळ) या वाहिनीला हाताशी धरुन सत्ताधारी पक्षावर आतंकवादाचा खोटा आळ घालतात, आणि मोहन पांडे आपल्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी करुन घेतो. अश्वीन सुद्धा आपल्या पडीक प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळेल म्हणुन यात सामिल असतो. यानंतर हळुहळु विजय पेक्षा जय वाहिनीचा कारभार सांभाळु लागतो. त्यांच्या वाहिनीवर मोहन पांडे बद्दल गुणगाण सुरु असते, नेमके हेच पुरब (रितेश) या नवपत्रकारला पचत नाही, ज्याचा विजय यांच्या सारख्या पत्रकारीतेवर विश्वास असतो.\nयाप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे आणि ते शोधले पाहीजे म्हणुन तो सेल्फ रिसर्च सुरु करतो आणि मोहन पांडे, अश्विन, जय आणि अमरिश यांचा पर्दाफाश करतो.\nतसं पाहायला गेलं तर कथेत काही नाविन्य नाही, पण मिडियाच्या काळ्याबाजुंवर आधी प्रकाश कुणी टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. राजकारणी मंडळी पत्रकारीतेला हाताशी धरुन न्युज तयार करतात आणि त्यांना पाहिजे तसे लोकांना नाचवतात. या सर्वात आपण तद्दन मुर्ख ठरतो, हे कळुन आपल्याला वळत नाही, हीच शोकांतिका.\nअमिताभने विजय मलिक अतिशय प्रभाविपणे साकारला आहे, शेवटच्या स्पिच आणि काही वेळा केवळ देहबोलीने तो असामान्य अभिनयाचे दर्शन देतो, त्याच्या व्यक्तीरेखेला मात्र सिनेमाच्या मध्याला कोपर्‍यात ढकललेले आहे. परेश रावळ टिपिकल राजकारणी म्हणुन चोख भुमिका निभावतो. रितेश आणि सुदिप यांनी कमाल केली आहे, दोघांनीही आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे, रजत कपुर छोट्या भुमिकेत आहे, त्याला लिमिटेड स्कोप आहे. मोहनिश बहल उत्तम. गुल पनाग आणि नितु चंद्राला काही विशेष वाव नाही. राजपाल यादव नेहेमीची ओवर ऍक्टींग करतो, पण आजकालचे न्युज रिडर तेच करत असल्यामुळे शोभुन दिसते... :)\nरामगोपाल वर्माच्या सिनेमात नेहेमी असणारे वैशिष्ट्यपुर्ण कॅमेरा ऍंगल्स आणि ’गोविंदा’ टाईप पार्श्वसंगीत इथे सुद्धा आहे. त्याची कॅमेरास्टाईल मला पर्सनली आवडत असली तरी कधी कधी ती अती टेक्निकल होते आणि पात्रांच्या चेहर्‍यावरच्या भावाकडे लक्ष न जाता आपण (मी ) त्यातच भारावुन जातो, कधी कधी ते इरिटेटिंग सुद्धा होते, स्पेशली जेंव्हा हातांनी घेतलेल्या शॉट्स च्या वेळेस. बाकी वेळेस मात्र खुप सही वाटते. पार्श्वसंगीत बरेचदा भयानक सिनेमा प्रमाणे वाजते आणि संवाद एकण्यात व्यत्यय आणते. बाकी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत.\nशेवट परत थोडासा भरकटल्यासारखा... पण एकुण परिणाम ठीक. मला आवडला, टिकाकारांसाठी ’कमेंट्स’ सेक्शन आहे ;-)\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/amit-shahs-visit-to-the-sarsanghchalak/", "date_download": "2019-01-20T12:33:38Z", "digest": "sha1:P5T2ISEZTDLA3DIFSHO2VRVZZK5VVEIE", "length": 8294, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट\nमुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.\nयाशिवाय, लोकसभेची पुढील निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहांनी घेतलेल्या भागवत यांच्या भेटीचे महत्व वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराबाबतची सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने कायदा बनवावा अशाप्रकारची मागणी संघ परिवाराने लावून धरली आहे. त्यामुळेही शहा आणि भागवत यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nभविष्यातील पंतप्रधान उत्तरप्रदेशमधील जनताच निश्चित करेल – मायावती\nभाजपकडून निवडणुका रद्द केल्या जाण्याची शक्‍यता – केजरीवाल\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nपुण्यात कमळाचा ‘हात’ कुणाला\nआम्ही भाजपला महाराष्ट्रात गाडू : रामदास कदम यांचा अमित शहांना ईशारा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gharkul-scheme-karhad-114756", "date_download": "2019-01-20T14:26:22Z", "digest": "sha1:GLFK6QN7ESP5PQTSFS36JY4NYB4TQ2OQ", "length": 11911, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "gharkul scheme in Karhad कऱ्हाड तालुक्यामध्ये रमाई आवास योजनेंतर्गत 450 घरकुलांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड तालुक्यामध्ये रमाई आवास योजनेंतर्गत 450 घरकुलांना मंजुरी\nमंगळवार, 8 मे 2018\nकऱ्हाड तालुक्यातील भुमिपुजनाचा प्रारंभ विरवडे येथे सभापती शालन माळी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी जे बी दळवी, आर के गायकवाड यांच्या हस्ते तर कोळे व कोळेवाडी येथे उपसभापती रमेश देशमुख,विस्तार अधिकारी व्ही. बी. विभूते यांच्या हस्ते करण्यात आला.\nकऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यामध्ये रमाई आवास योजना सन 2017-18 मध्ये 450 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी जास्तीत जास्त घरकुलाचे भूमिपूजन करुन सर्व लाभार्थ्यांना प्रोत्साहन देत तात्काळ घरे पूर्ण करण्यासाठीचा उपक्रम सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे व पंचायत समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आज राबवण्यात आला. त्याअंतर्गत एकाच दिवशी २१६ घरकुलांचे भुमिपुजन करण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांचे समाधानाचे वातावरण आहे.\nकऱ्हाड तालुक्यातील भुमिपुजनाचा प्रारंभ विरवडे येथे सभापती शालन माळी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विस्तार अधिकारी जे बी दळवी, आर के गायकवाड यांच्या हस्ते तर कोळे व कोळेवाडी येथे उपसभापती रमेश देशमुख,विस्तार अधिकारी व्ही. बी. विभूते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अन्य गावातील कामांचे भुमिपुजन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, संबंधित गावातील प्रतिष्ठीत नागरीक, महिला यांच्या हस्ते करण्यात आले.\nअजित पवारांनी घेतले अनिल पाटील यांना गाडीत\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य...\nखंडणीप्रकरणी पोलिस अधिक्षक लोहार यांना जन्मठेप\nजळगाव : चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक ...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nआता राहणार नाही भाजपचे सरकार\nदहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे...\nतीन वर्षांत निरक्षर जाणार थेट दहावीत\nयवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/birds-suffer-because-lack-water-113133", "date_download": "2019-01-20T14:00:32Z", "digest": "sha1:TOWYLGGZRJO2QB6V6H5UOJGRIZPZQAP6", "length": 16753, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Birds suffer because lack of water पक्षांना भेडसावणाऱ्या टंचाईचे काय? | eSakal", "raw_content": "\nपक्षांना भेडसावणाऱ्या टंचाईचे काय\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nफक्त माणसांच्या टंचाईच्या उपाययोजना करणाऱ्या प्रशासनाला मुक्या पक्षाची टंचाई का दिसत नाही असा प्रश्न सध्याच्या उन्हाच्या तडाख्यामुळे समोर आला आहे.\nभडगाव - माणसांची पाणीटंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाकडुन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. अगदी टॅंकरलाही पाणी उपलब्ध झाले नाही. तर रेल्वेने इतर भागातून पाणी आणण्याची किमया दोन वर्षापुर्वी लातुरात साध्य झाली. मात्र फक्त माणसांच्या टंचाईच्या उपाययोजना करणाऱ्या प्रशासनाला मुक्या पक्षाची टंचाई का दिसत नाही असा प्रश्न सध्याच्या उन्हाच्या तडाख्यामुळे समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर, स्वयंसेवी संस्थांनी पक्षांना पाणी व अन्न उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे.\nसध्या उष्णतेच्या पार्याने पंचेचाळीशी गाठली आहे. त्यामुळे माणसं जीव मुठीत धरून वावरता आहेत. काही गावांना तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवघड बनला आहे. अशा परिस्थिती पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही ऐरणीवर आलेला आहे. पक्षांना पाण्याअभावी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. माणसांच्या टंचाई सोडविण्याबरोबर पक्षांची ही टंचाईकडे प्रशासनाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.\nपक्षांच्या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष\nजिल्ह्यात सद्य:स्थितीला 859 गावात टंचाई आहे. काही गावांना टंचाई ने उग्र रूप धारण केले आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन उपाययोजना करते आहे. काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. एकुणच माणसांची टंचाई दुर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. पण पक्षी टंचाई आहे म्हणून मोर्चा काढु शकत नाही, ना कोणाजवळ तक्रार करू शकत नाही म्हणून की काय त्यांची टंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने काहीएक पाऊले उचलेली दिसत नाही. ऐरवी पक्षी हे नदी, नाले, तलाव, धरणातून पाण्याची तहान भागवितात. मात्र सद्य:स्थितीला ठराविक धरण सोडले तर नदी, नाले, तलाव कोरडेठक आहे. शेतात ठणठणाठ आहे. अशा परिस्थिती पक्षी या पंचेचाळीसीच्या पाऱ्यात सैरभैर झाल्याचे चित्र आहे. त्यांना खायल��� काही नजरेस पडत नाही. ही परिस्थिती अवघ्या जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात उन्हाळ्यात पाहायला मिळते. त्यामुळे फारसे पक्षीच दिसेनासे झाले आहेत.\nमाणसांच्या टंचाईसाठी प्रशासन ज्या पध्दतीने उपाययोजना करते त्याप्रमाणे पशुपक्षांच्या टंचाईसाठीही उपाययोजनेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी ही अशा परिस्थितीत एकपाऊल पुढे टाकयला हवे. काही ठिकाणी संस्था, मंडळ यासाठी पुढे सरसावले आहेत. पाचोर्यात एका ग्रुप ने तहसिलदार कार्यालयाच्या आवारात पक्षासाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे. तर दोन वर्षापुर्वी डामरूण (ता. चाळीसगाव) एका शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाण्याचे भांडे लावले होते, दररोज ते त्यात पाणी टाकायचे. किमान उन्हाळ्यात अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास पक्षांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nनागरीकांनी किमान उन्हाळ्यात भुतदया म्हणून आपल्या घरासमोर वा छतावर मातीच्या भांड्यात पक्षांसाठी पाणी ठेवायला हवे. याशिवाय त्यांना खाण्यासाठी धान्य ठेवले तर निश्चितच पक्ष जतन होण्यास हातभार लागेल. - अश्विन पाटील (पक्षीमित्र, अमळनेर)\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nजादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमध���ल जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16957", "date_download": "2019-01-20T13:17:43Z", "digest": "sha1:WSPL6HUMS2FFMLWJP5B5ZAYTIXBTMS3T", "length": 22652, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवघी विठाई माझी (२) - लीक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दिनेश. यांचे रंगीबेरंगी पान /अवघी विठाई माझी (२) - लीक\nअवघी विठाई माझी (२) - लीक\nलीक हि भाजी आपल्याकडे मिळत नाहीच बहुतेक, तिला भारतीय नाव आहे का\nहे मला माहीत नाही. पण हि भाजी आपल्याकडे होऊ शकेल असे मला वाटते.\nकांदा ज्या भागात होईल, तिथे या भाजीची लागवड करता येईल.\nलीक आणि कांदा तसे एकाच लिली कूळातले, पण कांदा आणि लीकची तूलना\nकरणे म्हणजे, कांदा आणि लसूण यांची तूलना करण्यासारखे आहे, कारण हे तिन्ही\nएकाच कूळातले असले तरी, त्यांच्या स्वादात खुपच फ़रक आहे.\nकांद्यापेक्षा, लीक बरेच गोडसर चवीचे असते. आपण कांद्याची जशी भाजी करतो, (म्हणजे\nपीठ पेरुन वगैरे) तशी लीकची पण करता येईल. फ़क्त तिखटपणा कमी असेल.\nलीकचे बाह्यरुप जरी पातीच्या कांद्यासारखे असले तरी (पातीचा कांदा म्हणजे स्प्रिंग अनियन\nहा नेहमीच्या कांद्यापेक्षा वेगळा, तो आपल्याकडे अलिकडेच मिळायला लागला आहे.)\nपातीच्या कांद्याप्रमाणे याची पाने खात नाहीत. एकतर त्��ांना स्वाद नसतो आणि ती लवकर\nशिजतही नाहीत. क्वचित ती ब्लांच करुन पदार्थ गुंडाळायला वापरतात किंवा बुके गार्नी\nकांदा जसा गोलाकार (बल्ब) वाढत जातो, तसे लीक उभट वाढत जातो. कांद्याप्रमाणेच\nहा भाग जमिनीच्या खाली वाढतो. आणि हाच भाग खातात.\nहिवाळ्याच्या सुरवातीपासून लीक बाजारात येते. सुरवातीला पोपटी रंगाची पाने असतात,\nती पुढे निळसर आणि मग काळसर होतात. पण वर लिहिल्याप्रमाणे ती खात नाहीतच.\nत्यामूळे लीक घेताना, हा भाग जास्तीत जास्त मोठा असेल असे बघावे लागते. हा भाग\nपांढराशुभ्र व चमकदार असावा. पाने ताठ असावीत.\nआधी पाने कापून टाकावीत. त्याच्या आत थोडी माती असेल तर तोही भाग कापावा.\nपांढर्‍या भागाच्या वरचा एक पापुद्रा काढावा लागतो, कारण तो चिवट असतो, तसेच\nअगदी मूळाकडचाही भाग कापावा लागतो. बाकीच्या भागाच्या आवडीप्रमाणे चकत्या\nकरुन उपयोगात आणता येतात.\nया चकत्या कच्च्या रुपात सलाद मधे वापरता येतात. ही भाजी उकडूनही वापरता येते,\nपण हिचा स्वाद जास्त खुलतो, तो किंचीत ऑलिव्ह तेलात परतल्यावर. थोडी मऊ पडेल\nइतपतच ही परतायची, आणि मग सूप, ओ द ग्रांते, सारख्या पदार्थात वापरायची, बटाट्या\nबरोबर हिचा संयोग छान लागतो. बटाटा आणि लीक यांचे सूप छानच लागते चवीला.\nमी हा प्रकार केलाय तो थोडा वेगळा. कृति तशी सोपी आहे.\nदोन लीकच्या दांड्या घेऊन तिच्या पातळ चकत्या करायच्या. एका मोठ्या बटाट्याच्या\nसाले काढून पातळ काचर्‍या करायच्या. ऑलिव्ह तेलावर आधी आधी बटाट्याच्या चकत्या\nपरतायच्या, त्या शिजल्या कि लीकच्या चकत्या परतायच्या. मग त्यावर क्रीम किंवा साईसकट\nदूध घालून शिजवायचे. त्यात चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालायची. याला पूर्णपणा देण्यासाठी\nमी त्यात कॉर्नफ़्लेक्स घातले आहेत. थंडिच्या दिवसात, हा पदार्थ गरमागरम खायला मजा येते.\n(या पदार्थाचा समावेश मूड फ़ूड मधे करता येईल, ज्यावेळी मन उदास असते, उगाचच काळजी\nकरत राहते, कुणाचीतरी आठवण काढत राहते, त्यावेळी असे पदार्थ करुन खाल्ले तर मन\nलीकचा उगम मध्य आशियातला मानला गेला असला तरी, तिचा प्रसार युरपभर झाला होता.\nफ़्रेंच लोक याला \"शक्ती आणि स्फ़ुर्ती\" देणारी भाजी मानत असत. (अश्या औषधांवर कितपत\nविश्वास ठेवायचा, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.) इजिप्त मधे इसवीसनाच्या पुर्वीपासून ही भाजी\nवेल्स देशात मात्र याला राष्ट्रिय मान आहे. सैनिक���ंच्या गणवेषात तिचा समावेश ऐतिहासिक\nकाळापासून करतात. शेक्स्पिय़रच्या हेन्री द फ़िफ़्थ, नाटकात याचा उल्लेख आहे तो याच\nया भाजीचे शास्त्रीय नाव अलियम अम्पेलोप्रासुम असे आहे. या भाजीचे एकंदर रुप कांद्यासारखेच\nअसते. याची फ़ूलेही कांद्यासारखीच असतात. लागवड बियांपासुनच करतात.\nभाजीत पिष्ट्मय पदार्थ, साखर याचप्रमाणे अ, ब क वर्गातली जीवनसत्वे असतात, लोह, चुना\nयांचे प्रमाणही बरे असते. बाकिची खनिजेही ट्रेस रुपात असतात. कांद्यापे़क्षा लीक पचायला सोपे\nअसते (शिजवलेला कांदा हा कच्च्या कांद्यापेक्षा पचायला जड असतो) वरचा फ़्रेंच उपयोग,\nवादग्रस्त असला तरी, हि भाजी मूत्रल आणि सारक अशी आहे.\n(या मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल\nलिहिण्याचा मानस आहे. )\n‹ अवघी विठाई माझी (१) - मश्रुम up अवघी विठाई माझी (३) - वेलवांगे - Chayote ›\nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\n(तोंडाला पाणी सुटलेला भावला\nया मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल\nलिहिण्याचा मानस आहे. >> जरुर जरुर. आवडेल मला. नक्की लिहा.\nमस्त मस्त दिनेशदा.... फार छान\nमस्त मस्त दिनेशदा.... फार छान माहिती आणि फोटो तर तोंपासू आता तुम्ही अश्या भाज्यांविषयी लिहाच आता तुम्ही अश्या भाज्यांविषयी लिहाच\nतो आपल्याकडे अलिकडेच मिळायला\nतो आपल्याकडे अलिकडेच मिळायला लागला आहे >>> अलिकडेच म्हणजे नक्की कधीपासून माझ्या जन्माआधी पासून तरी आई-बाबा पातीचा कांदा खात आलेत आणि माझा जन्म अलीकडचा नक्कीच नाही\nमूड फूडमध्ये समावेश करायचा की नाही हे व्यक्तीसापेक्ष आहे. साय असलेले दूध घालून केलेली भाजी नुसती बघूनच माझ्यासारखीचा मूड अजून खराब व्हायचा\nभाजी तर मस्त दिसतेय. पुर्णपणा\nभाजी तर मस्त दिसतेय. पुर्णपणा देण्यासाठी कॉर्न फ्लेक्स घातलेत की Cornflour \nदिनेश, तुमच्या ह्या मालिकेचं\nदिनेश, तुमच्या ह्या मालिकेचं नाव आणि ह्या लेखाचं नाव ह्याच्या मधे काहितरी चिन्ह द्याल का\nउदा : \"अवघी विठाई माझी (२) : लीक\" किंवा \"अवघी विठाई माझी (२) - लीक\"\n\"अवघी विठाई माझी (२) लीक\" किंवा \"अवघी विठाई माझी मश्रुम\" ही शिर्षक वाचायला जरा फनी वाटतय...\nसिंडरेला, पुर्वी आपल्याकडे कांदा मिळायचा, आणि त्याचीच रोपे पातीचा कांदा म्हणून मिळायचा. यात पातही जाड असते आणि कांदाही. स्प्रिंग अनियन मधे पाने को���ळी असतात व कांदा अगदी छोटा असतो. हे साधारण गेल्या २५ वर्षातच मिळायला लागले आहे. म्हणजे साधारण चायनीज फूड लोकप्रिय झाले त्यापासून, हि पाने कच्चीच गार्निश म्हणून वापरता येतात. साध्या कांद्याची पात तशी वापरता येत नाही. फ्रेंच प्रकार सहसा असेच दूधात वा क्रीम घालून शिजवलेले असतात. (आपल्याकडे पण दूधवांग, हा प्रकार असल्याचे मला इथेच कळले होते, कोल्हापूरात काहि भाज्या दूधात शिजवतात. द्दा. गवार, मका, बटाटा ) त्याचा समावेश मूड फूड मधे करता येईल, हे अर्थातच माझे मत आहे. (आणि माझ्या फ्रेंच मित्रांचे )\nवैद्यबुवा, कॉर्नफ्लोअर नाही, कॉर्मफ्लेक्सच, फोटोत दिसताहेत. या भाजीला दाटपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरावे लागत नाही. बटाट्यामुळे तो येतोच.\nपराग, सुधारणा केली आहे. अवघी विठाई माझी, हे माझ्या जून्या लेखाचे शीर्षक होते.\nदिनेश मुड फुड म्हणजे \"कम्फर्ट\nदिनेश मुड फुड म्हणजे \"कम्फर्ट फुड\" म्हणताय ना तुम्ही जस आपल्या द्रूष्टीने \"मेतकुट भात\" , इथल्या लोकांच्या दृष्टीने \"मॅकरोनी चीज , पीनट बटर जेली सँडवीच\".\nचांगली माहिती. लीक चे सुप पण करतात.\nहो सीमा. साधारणपणे भरपुर\nहो सीमा. साधारणपणे भरपुर स्टार्च असलेले पदार्थ, या वेळी वापरले जातात.\nसाय असलेले दूध घालून केलेली\nसाय असलेले दूध घालून केलेली भाजी नुसती बघूनच माझ्यासारखीचा मूड अजून खराब व्हायचा\nसेम हिअर.... इथले दुधवांगे पण मी अजुन केलेले नाहीये...\nदिनेश, मस्त माहिती.. दुघ घालुन भाजी हा प्रकार करायचे धाडस अजुन येत नाहीये...\nया मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल\nवाचायला आणि जमेल तसे प्रयोग करायला नक्किच आवडेल...\nसाधारणपणे भरपुर स्टार्च असलेले पदार्थ, या वेळी वापरले जातात.\nडिप्रेशनमध्ये असताना वजन वाढण्याचे हे सगळ्यात मोठे कारण आहे....\nआधी डिप्रेशनमधून बाहेर येणे\nआधी डिप्रेशनमधून बाहेर येणे महत्वाचे. वजनाचे मग बघता येते.\nया भाज्या मुंबईत मिळायला लागल्या का फार तर सूपचे (लीक अँड पोटॅटो) पाकिट मिळायचे, पण ताजी भाजी नाहीच.\nअजून काही भाज्या येतील, इथे भेटीला \nमस्त ओळख करुन दिलीये\nमस्त ओळख करुन दिलीये\nचांगली माहिती. मला आवडेल ही\nचांगली माहिती. मला आवडेल ही भाजी. करुन बघेन आता आणुन.\nदिनेशदा खुप चांगली माहीती.\nदिनेशदा खुप चांगली माहीती. अजुन येउद्या.\nदिनेशदांनी दिलेल��या शाहि बिरयानी ची भाजी दुधात शिजवायची आहे. मस्त लागते. मला पण खरतर दुधात भाजी शिजवणं जरा विचित्र वाटायच\nदिनेशदा खुप चांगली माहीती.\nदिनेशदा खुप चांगली माहीती.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/5-dead-accident-mumbai-pune-express-highway-113177", "date_download": "2019-01-20T14:11:26Z", "digest": "sha1:J6W4GFHKW4LGV6EDKRI53UYG2I7UDRDV", "length": 11629, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 dead in accident on Mumbai-Pune express highway मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जण ठार | eSakal", "raw_content": "\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जण ठार\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nमुंबईतील मानखुर्द मंडाळे येथुन पुण्याकडे लग्नासाठी आठ जण मारुती ओमनीने जात असताना पहाटे चारच्या सुमारास कळंबोलीपासुन सहा किलोमीटर अंतरावर ओमनी बंद पडली. बंद पडलेली ओमनी ढकलुन पुन्हा कळंबोलीच्या दिशेने आणण्याच्या प्रयत्नात असताना मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन येणाऱ्या ट्रकने ओमनीला धडक दिली.\nपनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मारूती ओमनी कारला टेम्पोने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा म्रुंत्यु झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे.\nमुंबईतील मानखुर्द मंडाळे येथुन पुण्याकडे लग्नासाठी आठ जण मारुती ओमनीने जात असताना पहाटे चारच्या सुमारास कळंबोलीपासुन सहा किलोमीटर अंतरावर ओमनी बंद पडली. बंद पडलेली ओमनी ढकलुन पुन्हा कळंबोलीच्या दिशेने आणण्याच्या प्रयत्नात असताना मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन येणाऱ्या ट्रकने ओमनीला धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना कामोठ्यातील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा म्रुत्यु झाला. एक जण गंभीर आहे. घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असुन, पोलिस पुढील तपास करत आहेत.\nमृतांमध्ये संतोश प्रजापती, राशीद खान, दिनेश जैसवाल, जुम्मन अली, अज्योध्या यादव यांचा समावेश असून, रामचंद्र यादव जखमी झाले आहेत.\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माह���ती रेल्वेमंत्री...\nकळंबोली - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी लेडीज बारविषयी असलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय दिल्यानंतर त्याविरोधात पनवेल, नवी मुंबईत तीव्र...\nअमली पदार्थ तस्करीप्रकरणी आणखी पाच जणांना अटक\nमुंबई - तब्बल 40 कोटींच्या केटामाईन व मेथाएम्फेटामाईन या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी महसूल...\nचोरलेल्या दुचाकी मोजणेही सोडले; चोरांची कबुली\nमुंबई : \"इतक्‍या गाड्या चोरल्या आहेत; की मोजणे कधीच सोडून दिले आहे. बाकीच्या गाड्या कुठे आहेत ते आठवत नाही,' असे सांगणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना...\nड्रेनेजमध्ये गुदमरून तीन सफाई कामगारांचा मृत्यू\nपनवेल: सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा ट्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे....\nकर्जत-भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक दोन तास विस्कळीत\nनेरळ - ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत-भिवपुरी रोड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Dodamarg-dad-BEd-unemployed-a-front-of-the-Collector-s-office/", "date_download": "2019-01-20T12:54:43Z", "digest": "sha1:HAVRJAPS36SL3RJCAWCKAVBUIVYNYG76", "length": 7287, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएड, बीएड बेरोजगारांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › डीएड, बीएड बेरोजगारांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nडीएड, बीएड बेरोजगारांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nजिल्ह्यातील बेरोजगार डी.एड, बी.एड. युवक आता नोकरीसाठी एल्गारच्या तयारीत आहेत. सर्वडी डी.एड, बी.एड. धारक युवक-युवतींनी मंगळवार 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ओरोस येथील श्री ��वळनाथ मंदिरात त्यांची बैठक झाली. त्यावेळी मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. मंदिरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जायला सकाळी दहा वाजता मोर्चा निघेल . गेली आठ ते दहा वर्षे जिल्ह्यात शिक्षक भरती झालेली नाही. मागील काळात आलेल्या भरतीत स्थानिकांचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्येक भरतीवेळी जिल्ह्याबाहेरील उमेदवार या ना त्या पद्धतीने या जिल्ह्यात नोकरी मिळवतात, त्यानंतर 3 वर्षे झाली की आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव तयार करतात.\nत्यांची बदली झाली की पुन्हा नवा लॉट जिल्ह्यात येण्यासाठी तयारच असतो. नोकरीसाठी त्यांच्याकडून अनेक मार्गांचा अवलंब होतो त्यामुळे स्थानिक उमेदवारी नोकरीपासून वंचित राहतात. सध्या जिल्ह्यात असे शेकडो तरुण तरुणी बेरोजगार आहेत. अनेकांचे वय उलटून गेले आहे. अशा स्थितीत त्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी एकत्र येत बेरोजगारी आणि स्थानिकांवरील अन्याय दूर कारण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.\nयावेळी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेची निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे-अध्यक्ष-भिवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव लखू खरवत, सदस्य भाग्यश्री नर, कृपाली शिंदे, रोशनी खांदारे, संकेत हरणे, विनायक जामदाडे, कृष्णल जाधव, सारिका पाटेकर, अभिजीत घुरे, आनंद तळगावकर, चैताली जाधव, माधुरी जाधव, प्रियंका जाधव, हर्षद चोडणकर, गणपत डांगी, सचिन नाईक, अतुल वाडोकर, मकरंद जैतापकर आणि लक्ष्मण पवार. दरम्यान जिल्ह्यातील सर्व बेरोजगार डीएड, बीएडधारक तरुण-तरुणींनी ओरोस येथील रवळनाथ मंदिरात सकाळी 9 वा उपस्थित रहावे.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस��तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-now-bike-and-car-stolen-case-stopped/", "date_download": "2019-01-20T12:57:55Z", "digest": "sha1:6DXYELFBRNFQQMN5LGWYSANCRDRSCZE4", "length": 5247, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा\nआता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा\nमुंबईत रस्त्यावर उभी केलेली वाहने अनेकदा चोरी झाल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. मात्र आता आता बाईक आणि कार यांच्या चोरीला आळा बसणाार आहे. त्यासाठी मात्र एक खास नव्याने लॉन्च झाले डिव्हाईस ज्याला रियल टाईम मिनी ट्रॅकींग डिव्हाईस म्हणतात. हे डिव्हाईस कार, बाईक, बॅग किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत कनेक्ट करणे गरजेचे आहे. ते त्या वस्तूचे रियल टाईम पोजिशन दर्शवते. सिक्योमोर नावाचे हे डिव्हाईस सध्या ऑनलाईन बुक करता येते.\nया डिव्हाईसचे वैशिष्ट्ये म्हणजे हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करते. त्यामुळे याचा वापर कुठेही करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी या डिव्हाईसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट करावे लागणार आहे. अ‍ॅपच्या मदतीने डिव्हाईस ट्रॅक करणे शक्य होणार आहे. हे डिव्हाईस 2ॠ ॠडच/ॠझठड/ॠझड, ढउझ/खझ नेटवर्कवर काम करेल. यात रिचार्जेबल बॅटरी असून ज्याचे बॅकअ‍ॅप सुमारे 3 दिवस असणार आहे. हे वॉटरप्रुफ असून मायक्रोफोन आहे. म्हणजे हे डिव्हाईस जिथे कुठे असेल तिथल्या गोष्टी, आवाज तुम्हाला ऐकू येईल. त्याचबरोबर डिव्हाईसला एसएमएसच्या मदतीने ही नियंत्रित करता येणे शक्य होणार आहे.\nगच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\nखुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nअनधिकृत बांधकामाने केला घात\nहुक्‍का पार्लरमुळे भडकली आग\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन ल���ाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-leopards-in-Yelgaon/", "date_download": "2019-01-20T13:29:35Z", "digest": "sha1:J6QERB2HQVIBYYN7IS246P2GM4TAI6OM", "length": 5787, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येळगावमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › येळगावमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन\nयेळगावमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन\nयेळगाव, येणपे, येवती, म्हासोली, लटकेवाडीसह परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी रात्री येळगाव फाटा परिसरात पाळीव कुत्र्याला बिबट्याने लक्ष केले. तर गुरूवारी रात्री याच परिसरात स्थानिक लोकांना दोन बिबट्यांचे दर्शन घडले. या दोन्ही घटनांमुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nदुर्गम व डोंगरी विभाग अशी कराड तालुक्यात येळगाव, लटकेवाडीसह परिसराची ओळख आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून सातत्याने अनेकदा बिबट्याचे दर्शन स्थानिक लोकांना होते. चोरमारवाडी येथे एका घरातही बिबट्या दबा धरून रात्रभर बसला होता. गेल्यावर्षीच्या या घटनेनंतर घोगाव, टाळगाव, येवती या गावांच्या परिसरात शेळ्या, जनावरांसह कुत्र्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत.\nअसाच प्रकार येळगाव फाटा परिसरात बाजीराव शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अनुभवास मिळाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास शेवाळे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडून तेथून पळ काढला. त्याचवेळी येळगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील घोगाव येथील सुभाष डिसले यांच्या कुत्र्याला ठार करण्यात बिबट्याला यश आले.\nया घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी राहुल मारूती शेवाळे हे आपल्या दुचाकीवरुन रात्री उशिरा येळगावला येत असताना येळगाव फाट्यावर त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी संदीप येळवे, गणेश सावर्डेकर, शिवाजी पाटील, प्रताप शेवाळे, सुहेल सावर्डेकर यांच्यासह काहीजण चारचाकी गाडीतून पुन्हा येळगाव फाटा परिसरात आले असता त्यांना एक नव्हे तर दोन बिबटे जंगलात जाताना दिसले.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य ��िकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3790817/", "date_download": "2019-01-20T12:51:57Z", "digest": "sha1:WXS4FHV7OYOC4KFQCVJAMSHVG2W7XA3E", "length": 1887, "nlines": 45, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील लग्नाचे नियोजक Raghavendra Decorations चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-20T13:38:55Z", "digest": "sha1:FD5BAP6NW5GPZK4WMK6N5LDXOSDMBXME", "length": 9343, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑरलीन्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा; कश्‍यप व समीर यांची उपान्त्यपूर्व फेरीत धडक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nऑरलीन्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा; कश्‍यप व समीर यांची उपान्त्यपूर्व फेरीत धडक\nऑरलीन्स – भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्‍यप आणि समीर वर्मा यांनी ऑरलीन्स ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र भारताच्या गुरुसाईदत्तला जागतिक कांस्यविजेत्या यान ओ जॉर्गन्सेनविरुद्ध 20-22, 21-17, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.\nऑस्ट्रियन ओपन विजेत्या पाचव्या मानांकित कश्‍यपने आयर्लंडच्या जोशुआ मॅगीवर 21-11, 21-14 असा विजय मिळविला. तसेच स्विस ओपन विजेत्या व अग्रमानांकित समीर वर्माने स्थानिक खेळाडू थॉमस रक्‍सेलचा 21-16, 21-15 असा सहज पराभव केला. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या कश्‍यपने दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या वोमिनीर डुर्कींजॅकचा 21-16, 21-7 असा पराभव केला ह���ता. तसेच समीर वर्माने रशियाच्या सर्जी सिरॅन्टला नमविले होते. आता कश्‍यपची लढत रास्मुस गेमकेशी, तसेच समीरचा सामना लुकास कॉर्वीशी होणार आहे.\nमहिला एकेरीत भारताच्या मुग्धा आग्रेला इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मेरिस्का तुनजंगकडून 11-21, 9-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच फ्रॅन्सिस आल्विन व के. नंदगोपाल या सहाव्या मानांकित भारतीय जोडीने मिलोस बोचाट व ऍडम क्वालिना या पोलंडच्या जोडीवर 15-21, 21-17, 21-17 अशी मात करून पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया :बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश\nखेलो इंडिया : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता\nखेलो इंडिया : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका\nखेलो इंडिया : मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\nमी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार – धोनी\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाचे आव्हान संपुष्टात\nविश्‍वचषकासाठी मोर्चाबांधणी सुरू – विराट कोहली\nकोहलीने केली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता आपल्याच शैलीत\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-20T13:10:55Z", "digest": "sha1:UENO4WNHRQU5OVQR4U2WXAAJ6SBTEGYH", "length": 10213, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे पुण्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे पुण्यात\nराज्यात आठ महिन्यात वीस गुन्हे: सहा गुन्ह पुणे जिल्ह्यात\nपुणे – आ���तरजातीय विवाह किंवा अन्य कारणाने जातपंचायतीने बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीविरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत 20 गुन्हे दाखल झाले असून त्यातील 6 गुन्हे हे पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून देण्यात आली आहे. या 20 पैकी 18 गुन्ह्यांबाबत अंनिसने पाठपुरावा केला असल्याची माहितीही समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले, अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणला. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 3 जुलै 2017 पासून सुरु झाली. या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात 20 गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले. यातील बहुतांशी गुन्हे हे आंतरजातीय विवाह केल्याने समाजाने बहिष्कृत केलेल्यांचे होते. त्यापैकी 18 गुन्ह्यांबाबत अंनिसने पाठपुरावा केला तर या 20 गुन्ह्यांपैकी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडले आहेत. पाटील पुढे म्हणाले, आजही अनेक गावांमधील लोकांना असा काही कायदा अस्तित्त्वात आहे याची माहिती नाही. त्यामुळेच अनेक कुटुंब या समाजिक बहिष्कृततेला बळी पडतात.\nसामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या स्वागत परिषदेचे आयोजन\nसामाजिक बहिष्कार विरोधी कायदा येऊन त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून महाराष्ट्रातील नागरिकांना याची हळूहळू माहिती होत आहे. याचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टीकोनातून अंधश्रध्दा निर्मूलन समिती व यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्‍त विद्यमाने कायद्याच्या स्वागत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 7 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मुंबईतील यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या परिषदेला विधानपरिषदेचे सभापती राजराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलम गोऱ्हे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्षमीकांत देखमुख आदी उपस्थित रहाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्य��त पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/do-not-compare-marathi-film-with-bollywood-film/articleshow/67430454.cms", "date_download": "2019-01-20T14:21:14Z", "digest": "sha1:AYTI6HLFHAUVAEVCNEGOQYPO4UHIHD5W", "length": 16701, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सिम्बाashutosh's hit movie: do not compare marathi film with bollywood film - बॉलिवूड आणि मराठीची तुलना नको: आशुतोष राणा | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nबॉलिवूड आणि मराठीची तुलना नको: आशुतोष राणा\n‘धडक’, ‘मुल्क’ आणि आता ‘सिम्बा’ असे ओळीनं तीन हिट सिनेमे देणाऱ्या आशुतोष राणा यांच्या नावाची खूप चर्चा आहे. या निमित्तानं ‘मुंटा’शी खास गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या भूमिका, मराठी कलाकार, मराठी सिनेमे अशा अनेक विषयांवरील आपली मतं दिलखुलासपणे मांडली...\nबॉलिवूड आणि मराठीची तुलना नको: आशुतोष राणा\n‘धडक’, ‘मुल्क’ आणि आता ‘सिम्बा’. लागोपाठ तीन यशस्वी चित्रपटांचा भाग झाल्याबद्दल कसं वाटतंय\nखूप आनंददायी प्रवास ठरला हा. यशस्वी चित्रपटांचा भाग बनणं ही प्रत्येक अभिनेत्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. प्रत्येक चित्रपटात निरनिराळ्या भूमिका साकारताना विलक्षण अनुभव मिळाला. तीनही चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका मी साकारल्या होत्या. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी खूप समाधानी आहे.\nसिम्बामध्ये खूप मराठी कलाकार आहेत. चित्रीकरणादरम्यान सेटवर कसं वातावरण असायचं\nमहाराष्ट्रात जसं लेखन, साहित्य आहे तसं अन्यत्र कुठेच पाहायला नाही मिळत. मराठी कलाकारांची प्रतिभा, कौशल्यं फार जवळून पाहायला मिळाली. भूमिका कशी करायची आहे त्याचा खूप बारकाईनं ते अभ्यास करतात. सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी, अशोक समर्थ, साहिल जोशी आणि अश्विनी काळसेकर यांचं अभिनयकौशल्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. शूटिंगला सेटवरून व्हॅनिटीमध्ये जायला कुणी तयार नसायचं. सगळे जण सेटवरच गप्पा मारत असायचे.\nबॉलिवूडसमोर आता मराठी चित्रपटांचं आव्हान असेल का\nदोन्ही चित्रपटांमध्ये आपण तुलना करायला नको. दोन चांगल्या गोष्टींची तुलना करून त्याचं चांगलेपण जातं. दोन्ही इंडस्ट्रींची आपापली वैशिष्ट्यं आहेत, भव्यता आहे. मराठी चित्रपटांनी देशभरात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामागे महाराष्ट्रातलं बहुरंगी साहित्य हा महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. माझ्यासाठी दोन्ही इंडस्ट्री समान आहेत.\nतरुण कलाकारांबरोबर काम करताना तुम्ही तुमच्या कामात काही बदल केले का\nसध्या खूप तरुण मंडळी इंडस्ट्रीत येताहेत. पण, शिकायला नाही, तर ते आधीच शिकून आलेले आहेत. त्यामुळे ते तुम्हाला अधिक सक्षम करतात हे मी अनुभवलं आहे. आलिया, जान्हवी, सारा आणि वैदेही या नव्या पिढीबरोबर काम करताना आपल्या कामात झालेले बदल मला प्रकर्षानं जाणवले.\nआपल्या भूमिका नेहमी टाइपकास्ट झाल्या आहेत असं कधी वाटलंय का\nनेहमी वेगवेगळ्या भूमिकांकडे माझं लक्ष असतं. त्यामुळे सुरुवातीपासून ते आतापर्यंत माझ्या खलनायकाच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारेच करत आलो आहे. प्रत्येक खलनायकाचे रंग वेगळे होते, जे मी माझ्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर आणले. ‘संघर्ष’, ‘राज’, ‘शबनम मौसी’, ‘एलओसी’, ‘अंश’, ‘समर ऑफ २०००’, ‘हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया’, ‘धडक’, ‘मुल्क’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटांतली प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं साकारण्यात आलीय.\nतुम्ही ट्विटरपेक्षा फेसबुकवर जास्त रमता...\nमला फेसबुकवर चाहत्यांशी खूप बोलायला आवडतं. कारण तिथे शब्दमर्यादा नसते. ट्विटरवर २८० शब्दांमध्ये मी माझं मत मांडू शकत नाही. त्यामुळे मला फेसबुकवर चाहत्यांशी संवाद साधायला आवडतं. इथे सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. लोक नीट संवाद साधतात. ट्विटर म्हणजे दगड फेकून पळून जाण्यासारखं आहे आणि मला ते नाही आवडतं.\nआजवर जवळपास बाराशेहून अधिक लेख मी माझ्या मोबाइलमध्ये टाईप केले आहेत. आजवर व्यक्त झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरचे हे लेख आहेत.\nमराठी, हिंदी आणि इंग्रजी...सगळे चित्रपट रेणुका खूप आवडीनं बघते. त्यामुळे आजवर त्यांच्याच नजरेतून मी चित्रपट पाहत आलो ���हे. मी चित्रपट करतो, पण मला पाहायला मिळत नाही. एखाद्या चित्रपटाबाबत ती प्रेक्षक म्हणून मोकळेपणानं प्रतिक्रिया देते.\nरामलीलामध्ये काम करता-करता मी चित्रपटांमध्ये काम करायला लागलो. त्यावेळी फक्त एका सीनच्या भूमिका मिळत होत्या. आता संपूर्ण चित्रपट मिळताहेत. आधी एक पुरस्कार मिळायची वाट पाहायचो, आता शेकडो पुरस्कार आहेत. विभागात लोक आपल्याला ओळखतील कसे यावर पूर्वी लक्ष असायचं. आता संपूर्ण जग आणि देश ओळखतोय.\nमिळवा गप्पाटप्पा बातम्या(interview News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninterview News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची टीका\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दिनासाठी जोरदार तयारी\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबॉलिवूड आणि मराठीची तुलना नको: आशुतोष राणा...\nAyushman Khurana: आयुषमानला करायचाय 'गे' लोकांवर सिनेमा...\nइथे कुणीच नसतं परफेक्ट: अनुष्का शर्मा...\nआधी अभ्यास, मग बॉलिवूड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-august-2018/", "date_download": "2019-01-20T13:15:27Z", "digest": "sha1:GKCQOI765PTUMKXARSW7AHOKIOYUFOMK", "length": 15163, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 18 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमणिपूरचे राज्यपाल डॉ. नजमा ए. हपतुल्ला यांनी पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या स्वदेशी दर्शन योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या ‘उत्तर-पूर्व सर्किट विकास: इम्फाळ व खोंगजॉम’ या प्रकल्पाचे उद्घाटन केले.\nअकरावे ‘वर्ल्ड हिंदी कॉन्फरन्स’ मॉरीशसमध्ये चालू आहे. उद्घाटन सत्रा नंतर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीसंदर्भात एक शोकसभेची बैठक आयोजित केली जाणार आहे.\nमायक्रोसॉफ्ट इंडिया आणि अपोलो हॉस्पिटल्सने एकत्र कृतिशील बुद्धिमत्ता समर्थित कार्डिओवास्कुलर डिसीझ (सीव्हीडी) जोखीम स्कोअर ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) तयार केले आहे.\nनाबार्ड ऑल इंडिया ग्रामीण वित्तीय समावेश सर्वेक्षण (एनएएफआयएस) नुसार, 88% पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना आता बँक खाते आहे\n72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बीजू आरोग्य कल्याण योजना (BSKY) सुरू केली.\nइंडिया रेटिंगच्या अहवालाप्रमाणे, वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये जीडीपीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 2.8 टक्क्यांन�� वाढ होण्याची शक्यता आहे, जे बजेट लक्ष्य निर्धारित पेक्षा 0.20 टक्क्यांनी जास्त आहे.\n24 वी वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ फिलॉसफी (डब्ल्यूटीपीपी) बीजिंग, चीनमध्ये आयोजित करण्यात आली होती.\nइम्रान खान पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत व ते 18 ऑगस्टला शपथ घेतील.\nआंतरराष्ट्रीय बाजरीसाठी वर्ष 2019 घोषित करण्यासाठी कृषी मंत्रालयाने यूएमएफओला प्रस्ताव दिला आहे.\n‘क्वीन ऑफ सोल’ अथेला फ्रॅन्कलिन यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 76 वर्षांच्या होत्या.\nPrevious धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 413 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/demand-petrol-and-diesel-gst-118343", "date_download": "2019-01-20T13:37:02Z", "digest": "sha1:PLXPAEIAQN6SYE4YVEIS5F3FTPTG4C5I", "length": 11458, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for petrol and diesel in GST पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्याची मागणी\nमंगळवार, 22 मे 2018\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात तत्काळ कपात करून इंधनाला वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) कक्षेत आणावे, अशी मागणी ‘फिक्की’ आणि ‘असोचेम’ या प्रमुख उद्योग संघटनांनी केली आहे. इंधनाचे वाढते दर आर्थिक समतोल बिघडवतील, अशी भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे.\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात तत्काळ कपात करून इंधनाला वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) कक्षेत आणावे, अशी मागणी ‘फिक्की’ आणि ‘असोचेम’ या प्रमुख उद्योग संघटनांनी केली आहे. इंधनाचे वाढते दर आर्थिक समतोल बिघडवतील, अशी भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे.\n‘फिक्की’चे अध्यक्ष राशेष शहा म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत आहेत. याचा फटका इंधन आयातीला बसणार आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे तेल आयातीचा खर्च वाढेल.’’ ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले, ‘‘इंधनावरील करातून सरकारला सर्वाधिक महसूल मिळतो. ग्राहकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करावी. याचबरोबर ‘जीएसटी’मध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची गरज आहे.’’\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nमोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत\nजकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत...\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या...\nविक्रीसाठी आणलेले चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक\nपिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली....\nनिरनिराळ्या घटनांमध��ये लोणावळ्यात चौघांचा मृत्यू\nलोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे...\nसुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा - वेंकटेशम\nवारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/customer-extra-fee-rto-118554", "date_download": "2019-01-20T13:25:01Z", "digest": "sha1:DV7QDMN2VBK62HKMBMFINJWZD4PZ7HJE", "length": 14495, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "customer extra fee RTO ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये | eSakal", "raw_content": "\nग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये\nबुधवार, 23 मे 2018\nपुणे - वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून आरटीओ टॅक्‍स आणि रजिस्ट्रेशन चार्जेसशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नका. याबाबत ग्राहकांची तक्रार आल्यास संबंधित वितरकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील वितरकांना मंगळवारी बजावले.\nपुणे - वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून आरटीओ टॅक्‍स आणि रजिस्ट्रेशन चार्जेसशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नका. याबाबत ग्राहकांची तक्रार आल्यास संबंधित वितरकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील वितरकांना मंगळवारी बजावले.\n\"आरटीओला पैसे द्यावे लागतात,' असे सांगून वितरक ग्राहकांना हॅन्डलिंग चार्जेसच्या नावाखाली शुल्क आकारतात. प्रत्यक्षात वितरकांकडून असे कोणतेही पैसे घेतले जात नाहीत, असे आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरकमाई कोणाच्या खिशात जाते, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याबाबतचे वृत्त \"सकाळ'ने सलग दोन दिवस प्र���िद्ध केले. त्याची दखल घेऊन \"आरटीओ'ने शहरातील 75 वितरकांना \"कारणे दाखवा' बजावली असून, त्यांची मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक घेतली. त्याला 65 वितरक उपस्थित होते.\nग्राहकांकडून कोणतेही बेकायदेशीर शुल्क आकारायचे नाही, तसेच आरटीओकडे जमा करण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती वितरकांनी दर्शनी भागात फलक लावून द्यायची आहे. हे फलक दोन दिवसांत लावण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी बाळासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी वितरकांना दिले.\nकाही वितरक \"आरटीओ हॅन्डलिंग चार्जेस' किंवा \"लॉजिस्टिक चार्जेस' या नावाने जादा शुल्क वसुली करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वितरकांवर कारवाई करण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ग्राहकांकडून आरटीओच्या नावाखाली जादा शुल्क घेतलेल्या दोन वितरकांना \"कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना येत्या सात दिवसांत त्याबाबतचा खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.\nअसा असेल शो-रूममधील फलक\nग्राहकांना कळविण्यात येते, की या शो-रूममध्ये मोटार वाहन नोंदणी शुल्क व कर, या व्यतिरिक्त कोणतेही आरटीओ चार्जेस आकारले जात नाहीत. याबाबत आपली तक्रार असल्यास सेल्स मॅनेजरशी संपर्क साधावा. आपले समाधान न झाल्यास ग्राहकांनी आरटीओ, पुणे यांच्याकडे लेखी, समक्ष अथवा पत्राद्वारे किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर किंवा https://transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी. आवश्‍यकता भासल्यास ग्राहकांनी ग्राहक संरक्षण मंचाशी संपर्क साधावा.\nविविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा\nमुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nपुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल\nपुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/01/ch-28.html", "date_download": "2019-01-20T12:56:02Z", "digest": "sha1:5RDQHHE7ZNJMRN4GP6332SGYT3BCBXHG", "length": 14285, "nlines": 124, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-28: धाड ... (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-28: धाड ... (शून्य- कादंबरी )\nपोलिसांची गाडी कमांड1च्या घरासमोर येऊन थांबली. गाडी थांबताच गाडीतून पोलिसांची एक तुकडी उतरली. त्या तुकडीने धावतच कमांड1च्या कंपाऊंडच्या आत जावून घराला गराडा घातला. जॉन आपल्या वॉकी टॉकीवरून सगळ्यांशी संपर्क साधून होता. मधेच तो त्यांना आदेश देत होता. सगळ्याजणांनी आपाआपली पोजीशन घेतलेली आहे याची खात्री होताच जॉन आणि सॅम हळू हळू कमांड1च्या घराच्या मुख्य दरवाज्याकडे जायला लागले. दरवाजा उघडाच होता.\nम्हणजे नक्की कुणीतरी आत असलं पाहिजे....\nते दोघेजण एकमेकांना गार्ड करीत घरात शिरले. त्यांची तल्लख नजर चहूवार फिरत होती. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. त्याने वॉकी टॉकीवरून आदेश देत अजून दोन जणांना घरात बोलाविले. दोन जण आत येताच चौघेहीजण घरात इकडे तिकडे विखरून सगळ्या खोल्या शोधू लागले. कुठेच कुणीही दिसत नव्हते. जॉन बेडरूमच्या बाजूला असलेल्या जिन्याज���ळ गेला. जिन्याने वर जाण्याचा विचार करीत असतांनाच त्याचं लक्ष जिन्याच्या खाली गेलं. तिथे त्याला जिन्याखालून तळघरात जाणारा रस्ता दिसला.\n\" सॅम, जरा इकडे ये. बघ इथे एक रस्ता आहे.\" जॉनने सॅमला बोलावले.\n\" आणि तुम्ही घरातले हाताचे ठसे गोळा करा. याचा संबंध कुणा कुणाशी होता ते तरी आपल्याला कळेल\" जॉनने जिन्याने खाली जाता जाता फिंगरप्रिन्टस एक्सपर्टला आदेश दिला.\nजॉनने जिन्याखालचा तळघराचा दरवाजा उघडून तिरपा करून आत डोकावून बघितले. आत गडद अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते.\nजॉनने हळूच सॅमला 'टॉर्च' आणण्यासाठी खुणावले.\nसॅमने जिन्याखालून हळूच निघून मग धावत जाऊन टॉर्च आणला. टॉर्च सुरू करून त्याने जॉनच्या हातात दिला. जॉन एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन कानोसा घेत तळघरात जायला लागला. त्याच्या मागे मागे सॅम बंदूक घेऊन त्याला गार्ड करीत आत जाऊ लागला. जॉन टार्चचा झोत तळघरात इकडे तिकडे फिरवायला लागला. आत कुणीच नव्हते. तळघरात विशेष सामान नव्हते. लपण्यासाठीसुध्दा काही आडोसा दिसत नव्हता. शेवटी त्यांचे लक्ष तळघरात मध्यभागी ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर गेले.\n\" इतक्या अडचणीच्या जागी कॉम्प्यूटर \" जॉन आश्चर्याने म्हणाला.\n\" काहीतरी गोलमाल दिसतो \" सॅमने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.\nदोघंही कॉम्प्यूटर जवळ येऊन त्याला निरखून पाहू लागले.\n\" जरा ते स्वीच ऑन कर बरं \" जॉनने सॅमला कॉम्प्यूटरचे पावर स्वीच ऑन करायला सांगितले.\nसॅमने पावर स्वीच ऑन केले आणि जॉनने काम्प्यूटर ऑन केले. दोघेजण काम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत मॉनिटरच्या स्क्रीनकडे बघायला लागले. आधी काळ्या मॉनिटरवर वर डाव्या कोपऱ्यात काही पांढरी अक्षरे आली. कॉम्पूटरच्या मेमरी टेस्टचा रिझल्ट मॉनिटरवर आला.\nआणि अचानक कॉम्प्यूटरवर मेसेज आला-\n' नो बूट डिस्क फाऊंड'\n\" आता या काम्प्यूटरला काय झालं\nतोपर्यंत जॉनचे अजून दोन साथीदार तिथे आले.\n\" हॅरी, बघ बरं हा काम्प्यूटर का सुरू होत नाही\" जॉनने हॅरीला कॉम्प्यूटर तपासायला सांगितले.\nहॅरी कॉम्प्यूटर टेक्नीशियन होता. त्याने पुन्हा कॉम्प्यूटरचे बटन बंद चालू करून बघितले. पुन्हा मॉनिटरच्या काळ्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात पांढरी अक्षरं दिसू लागली. मग मेमरी टेस्ट झाली. आणि शेवटी तोच मेसेज-\n' नो बूट डिस्क फाऊंड'\nहॅरीने कॉम्प्यूटरचा स्वीच ऑफ केला आणि त्या��्या खिशातला स्क्रू ड्रायव्हर काढून तो सी.पी.यू. उघडू लागला.\n \" सॅमने हॅरीला आतूरतेने विचारलं.\n\" सर, कॉम्प्यूटर उघडल्याशिवाय काही कळणार नाही \" हॅरी म्हणाला.\nहॅरीने जेव्हा सी.पी.यू.चे कॅबिनेट उघडून बघितले, तो आश्चर्याने आतल्या हार्डवेअरकडे बघायला लागला.\n\" काय प्रॉब्लेम झाला \" जॉनने हॅरीला विचारलं.\n\" सर यातली तर हार्डडिस्कच गायब झालेली दिसते \" हॅरी आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.\n \" जॉन आणि सॅमच्या तोंडून एकदम निघाले.\n\" कुणी नेली असावी\" सॅमने जसे स्वत:लाच विचारले.\n\" याचा अर्थ त्या हार्ड डिस्कमध्ये काहीतही महत्वाची माहिती स्टोअर केलेली असावी\" जॉनने डोळे बारीक करून सॅमला आपला तर्क सांगितला.\nजॉनने एकदा पुन्हा तळघरात टॉर्चच्या प्रकाशात एक चक्कर मारून पाहणी केली.\n\" बरं, त्या फिंगरप्रींट टेक्नीशीयनला इकडे बोलवा. कदाचित या कॉम्प्यूटरच्या आत ज्याने कुणी हार्डडिस्क काढली त्याच्या बोटंाचे ठसे उमटले असतील \" जॉनने सॅमला निर्देश दिला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-jamshedpur-give-goa-a-taste-of-their-own-medicine/", "date_download": "2019-01-20T13:03:15Z", "digest": "sha1:3KNW75RGPSNIT7I7TIUBARMF75LZI626", "length": 14125, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट", "raw_content": "\nISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट\nISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट\n हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतमोसमात गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत एफसी गोवा संघाची आज (१ नोव्हेंबर) दुर्दशा झाली. जमशेदपूर एफसीविरुद्ध गोव्याला १-४ अशा निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत गोव्याला एकमेव गोल करता आला.\nकोरो नसल्यामुळे त्यांच्या आक्रमणातील भेदकताच नव्हे तर एकूणच जान निघून गेली. तमिळनाडूच्या मायकेल सुसैराज याने दोन गोल करीत जमशेदपूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब्राझीलचा मेमो आणि युवा भारतीय सुमित पासी यांनी स्थानिक संघाच्या विजयात योगदान दिले. या दोघांनी अंतिम टप्यात एका मिनिटाच्या अंतराने गोल केले. त्यामुळे २��� हजार ७५१ प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी मिळाली. गोव्याचा एकमेव गोल सेनेगलच्या मुर्तदा फॉल याने केला.\nपुणे सिटीविरुद्ध कोरोला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो या लढतीसाठी निलंबीत होता. त्याची उणीव गोव्याला चांगलीच भासली. जमशेदपूरने सहा सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरींसह अपराजित मालिका कायम राखली. त्यांचे दहा गुण झाले.\nगोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली. पाच सामन्यांत तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण कायम राहिले. त्यांचा गोलफरक (१५-९, ६) असा आहे. जमशेदपूरने (१२-७, ५ अशा गोलफरकासह बेंगळूरू एफसीला (८-३, ५) मागे टाकत तिसरे स्थान गाठले. बेंगळूरूचे चारच सामने झाले आहेत. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी पाच सामन्यांतून ११ गुणांसह आघाडीवर आहे.\n१७व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. सर्जिओ सिदोंचा याने छान चेंडू मारला. मेमोने हेडिंगवर प्रतिक चौधरीकडे चेंडू सोपविला. मग प्रतिकने मायकेलला डावीकडे अलगद पास दिला. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ चकला आणि मायकेलने चेंडू नेटमध्ये मारला. गोव्याने ३३व्या मिनिटाला बरोबरी साधली. फ्री किकवर चेंडू मिळताच एदू बेदियाने हेडींग केले. मुर्तदाने पुढे झेपावत अचूक हेडिंग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या बाजूने चेंडू नेटमध्ये मारला.\nदुसऱ्या सत्रात प्रारंभीच मायकेलने लक्ष्य साधले. सिदोंचा याने डावीकडून चेंडू दिला. त्याची चाल गोव्याचा सेरीटॉन फर्नांडीस रोखू शकला नाही. मायकेलने अचूक टायमिंग साधत गोल केला आणि मग स्थानिक चाहत्यांच्या दिशेने धावत उत्स्फूर्त जल्लोष केला.\nगोव्यासारख्या संघाविरुद्ध कितीही गोलांची आघाडी असली तरी विसंबून राहणे महागात पडू शकते. यामुळे जमशेदपूरने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ७७व्या मिनिटाला कार्लोस कॅल्वोने कॉर्नर किक घेतली. टिरीने मारलेला चेंडू ब्लॉक झाला, पण मेमोने संधी साधत चपळाई दाखविली. पुढच्याच मिनिटाला सिदोंचाने घोडदौड केली व कॅल्वोला पास दिला. नवाझला आधीच हालचाल करणे भोवले. त्यामुळे पासीने चेंडू अलगद नेटमध्ये मारला.\nघरच्या मैदानावर आक्रमक प्रारंभ करणे गरजेचे असल्यामुळे जमशेदपूरने तसाच खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी प्रयत्न केला. मारीओ आर्क्वेसने आगेकूच करीत गौरव मुखीला पास दिला. गौरवने थोडी जास्त ताकद लावून मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने अडविला. दोन मिनिटांनी जमशेदपूरला फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचा याने प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला चकवून चेंडू मारला, पण नवाझने चपळाईने डावीकडे झेप घेत चेंडू अडविला.\nगोव्याची पहिली चाल ह्युगो बौमौसने सातव्या मिनिटाला डावीकडून रचली, पण टिरीने अनुभव आणि कौशल्यपणास लावत त्याला थोपविले. दोन मिनिटांनी गौरवने गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडिसला चकवून डावीकडून आगेकूच केली. त्याने टाचेने फटका मारला, पण त्याला पुरेशी संधी नव्हती. आधी अंदाज घेऊन तो जवळील सहकाऱ्याला पास देत आणखी चांगला प्रयत्न करू शकला असता.\n१४व्या मिनिटाला जमशेदपूरच्या पाब्ला मॉर्गाडोने उजवीकडून चाल रचत गौरवला पास दिला, पण मुर्तदाने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. याचवेळी मिनिटाला मेमोने मॉर्गाडोला डावीकडून पास दिल्यानंतर पुन्हा मुर्तदाने गोव्याचे क्षेत्र सुरक्षित राखले. गोव्यासाठी पूर्वार्धात आणि उत्तरार्धात भेदक चाली रचणे शक्य झाले नाही. कोरोची गैरहजेरी त्यांना चांगलीच जाणवली.\n–तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी\n–धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बा��्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/playwood-building-in-japan-118030500021_1.html", "date_download": "2019-01-20T13:10:19Z", "digest": "sha1:S7CWEKFQFWXNMCM4GWG2OXY3PIRP2TG2", "length": 13226, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "येथे बनणार जगातील सर्वात उंच लाकडी इमारत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयेथे बनणार जगातील सर्वात उंच लाकडी इमारत\nजपान देशातील एक कंपनी 2041 साली येणार्‍या आपल्या 350व्या वर्धापनदिनानिमित्त जगातील सर्वात उंच लाकडी इमारत बनविण्याच्या तयारीला लागली आहे. या इमारतीला 'डब्ल्यू 350' असे नाव देण्यात आले असून ही इमारत सत्तर मजली असणार आहे. ह्या इमारतीच्या निर्माणामध्ये केवळ दहा टक्के स्टील वापरले जाणार असून बाकी नव्वद टक्के वापर लाकडाचा केला जाणार आहे. ह्या गगनचुंबी इमारतीध्ये आठ हजार घरे असणार आहेत, तसेच प्रत्येक घराच्या बाल्कनीमध्ये एक लहानशी बाग देखील असणार आहे. जपान देशामध्ये वारंवार भूकंप होत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन या इमारतीसाठी लाकूड आणि स्टील वापरून बनविल्या गेलेल्या 'ब्रेस्ड ट्यूब स्ट्रक्चर'चा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल सहाशे बिलियन येन म्हणजे सुमारे 36,000 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. पण 2041 सालापर्यंत तंत्रज्ञानामध्ये नवनवीन विकास झाले असण्याची शक्यता असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चामध्ये कपात करता येणे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2010 साली जपानमध्ये पारित केलेल्या नव्या कायद्यानुसार तीन मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये लाकडाचा वापर करणे बंधनकारक केले गेले आहे. पण लाकडाच्या इमारती बनविल्या जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगामध्ये अनेक गगनचुंबी इमारतींचे निर्माण, लाकडाचा वापर करून केले गेले आहे. मिनियापोलीसध्ये ल���कडाने बनविली गेलेली अठरा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे वँकूव्हरमध्येदेखील 53 मीटर उंचीचीलाकडी इमारत बनविली गेली आहे. ह्या इमारतीध्ये विद्यार्थ्यांसाठी निवासस्थाने आहेत. इमारतींच्या निर्माणासाठी वापरले जाणारे स्टील आणि काँक्रिट पर्यावरणासाठी हानिकारक समजले जाते. या तत्त्वांपासून अनुक्रमे आठ आणि पाच टक्के कार्बन उत्सर्जन होत असते. या उलट लाकडामधून कार्बन उत्सर्जित केला जात नाही. पण लाकडाच्या इमारती बनविताना सर्वात मोठे आव्हान असते, ते म्हणजे या इमारती अग्रिप्रतिरोधक बनविणे. त्यासाठी आजकाल क्रॉस लॅमिनेटेड टिंबरचा वापर करण्यात येत आहे. हे लाकूड स्टील प्रमाणेच अग्रिप्रतिरोधक असून जास्त तापानामुळे देखील या लाकडाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.\nहरिभाऊ यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत\nसोने आणि चांदीच्या दरात वाढ\nटीम इंडियामध्ये झाली अखेर सुरेश रैनाची एन्ट्री\nमध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारपीटीची शक्यता\nयांच्या वाहनांना लवकरच मिळणार नोंदणीकृत क्रमांक\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nन्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले\nगेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...\nमराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक\nमराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mrf-fmsci-indian-national-racing-championship-inrc-winner-amittrajit-ghosh-and-ashwin-naik/", "date_download": "2019-01-20T13:04:18Z", "digest": "sha1:FG5QT2BLC7X6Q3VNT3J6X7YW7A5L3PJE", "length": 10414, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी 2018 रॅली ऑफ अरुणाचलमध्ये अमित्रजित घोषची बाजी", "raw_content": "\nएमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी 2018 रॅली ऑफ अरुणाचलमध्ये अमित्रजित घोषची बाजी\nएमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी 2018 रॅली ऑफ अरुणाचलमध्ये अमित्रजित घोषची बाजी\nगिलला करावा लागला तांत्रिक अडचणींचा सामना\nइटानगर: टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचरच्या अमित्रजित घोषने एमआरएफ एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली अजिंक्यपद 2018 च्या तिसऱ्या फेरीतील रॅली ऑफ अरुणाचलमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. घोषने पहिल्या दिवशी आपली चमक दाखवत नवव्या वरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली. पण, सहाव्या स्टेजला गौरव गिलच्या कारमध्ये बिघाड झाल्याचा फायदा हा अमित्रजित घोषला मिळाला.\nत्याने दिवसाच्या तीन स्टेजमध्ये सावधपणे खेळ केला.त्याने एसएस 5 मध्ये दुसरे, एसएस 6 मध्ये तिसरे आणि एसएस 7 मध्ये दुसरे स्थान मिळवले.त्याने 00:57:33.6 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. आयएनआरसी 2 मध्ये फाल्गुना उर्स आणि श्रीकांत यांनी चमक दाखवली त्यांच्यापेक्षा ही वेळ 5.9 सेकंदने जलद होती. स्नॅप रेसिंला गटात दोन चौथे स्थान आणि एका पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nफाल्गुनाने केलेली कामगिरी ही आयएनआरसी 2 मध्ये विजय मिळवून देण्यास पुरेशी होती.माजी चॅम्पियन कर्ण कदुर (पीव्हीएस मुर्थी सह) यांनी एसएस 6 गटात दुसरे आणि एसएस 7 गटाचे जेतेपद मिळवले. पण, त्यांना दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. कदुरचा आर्का मोटरस्पोर्ट्सचा सहकारी राहुल कांथराज (विवेक भटसह) यांना तिसऱ्या स्थानी रहावे लागले.\nआयएनआरसी 3 गटात अनेक बदल पहायला मिळाले. आघाडीवर असणारा सुहेम कबीर (जीवारथीनम सोबत) यांना दिवसाच्या पहिल्याच स्टेजमध्ये अडचणीचा सामना करावा लागला. त्याचा फायदा त्यांचा टीम चॅम्पियन्सचा संघसहकारी व गटविजेता डीन मॅस्के-हेनस (श्रुप्था पाडीवाल ) याने जेतेपद पटकावले. अरुर विक्रम राव (सोमय्या ए जी) आणि फुरपा त्सेरिंग (चॉव टिकथा) यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळवले.\n1) अमित्रजित घोष / अश्विन नाईक ( टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर, 00:57:33.6) 2) फाल्गुना उर्स/ श्रीकांत (स्नॅप रेसिंग, 00:57:39.5) 3) डीन मॅस्के-हेनस / श्रुप्था पाडीवाल ( टीम चॅम्पियन्स, 00:57:57.7)\n– आयएनआरसी 1 :\n1) अमित्रजित घोष / अश्विन नाईक ( टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर,00:57:33.6), 2)लोकेश गोवडा/ वेनु रमेश कुमार (टीम चॅम्पियन्स , 01:07:20.8)\n– आयएनआरसी 2 :\n1)फाल्गुना उर्स/ श्रीकांत (स्नॅप रेसिंग, 00:57:39.5), 2) कर्ण कदूर / पीव्हीएस मुर्थी ( आर्का मोटरस्पोर्ट्स , 00:58:37.0), 3) राहुल कांथराज/ विवेक वाय भट ( आर्का मोटरस्पोर्ट्स, 00:58:55.2)\n– आयएनआरसी 3 :\n1) डीन मॅस्के-हेनस / श्रुप्था पाडीवाल ( टीम चॅम्पियन्स, 00:57:57.7), अरुर विक्रम राव / सोमय्या ए जी (फाल्कन मोटर स्पोर्ट्स, 01:05:17.0) 3) फुरपा त्सेरिंग /चॉव टिकथा ( फुरपा त्सेरिंग, 01:14:57.9)\n– एफएमएससीआय 2 डब्ल्युडी कप\n1) आदिथ केसी/ अर्जुन एसएसबी (टीम चॅम्पियन्स,01:01:20.0) 2) रक्षिथ अय्यर/ सागर मालप्पा ( रक्षित अय्यर, 01:10:54.4)\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/06/online-books-novel-aghast-ch-41.html", "date_download": "2019-01-20T14:09:24Z", "digest": "sha1:XUVR2RTFQ7OHREJDA3ZYAXAUOT34O46P", "length": 15305, "nlines": 115, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Online Books - Novel - अद-भूत / Aghast CH 41 ऍन्थोनीची कहानी / Anthoni's Narration", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nसॅम आणि त्याचे साथीदार अजुनही ऍन्थोनीच्या अवतीभोवती उभे होते. ऍन्थोनीचा प्रतिकार आता पुर्णपणे संपला होता. एव्हाना सॅमच्या दोन साथीदारांनी त्याला हातात बेड्या घालून ताब्यात घेतले होते. सॅमने तिथेच त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. शेवटी एक प्रश्न जाणून घेण्यास सगळे जणच उत्सुक होते. सॅमलाही वाटत होते नंतरची चौकशी जेव्हा व्हायची तेव्हा होऊ देत. कमीत कमी आता त्याला बऱ्याच दिवासापासून सतावणाऱ्या त्या एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. की का का ऍन्थोनीने त्या चार झणांना जिवे मारावे\nऍन्थोनीच्याही आता पुर्णपणे लक्षात आले होते की आपल्याला बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. तो सगळं काही एखाद्या पोपटासारखं सांगु लागला ....\n.... ते जुने जॉन, नॅन्सी आणि ऍन्थोनीचे कॉलेजचे दिवस होते. वर्गात शिक्षक शिकवित होते आणि विद्यार्थांमध्ये जॉन, नॅन्सी आणि ऍंथोनी वर्गात वेगवेगळ्या जागेंवर बसलेले होते. ऍथोनीने समोर पहाता पहाता जेव्हा शिक्षकाचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून चोरुन एक कटाक्ष नॅन्सीकडे टाकला. पण हे काय ती त्याच्याकडे न पाहता चोरुन जॉनकडे पाहत होती. त्याचा तिळपापड होत होता.\nआपण वर्गातले एक हुशार विद्यार्थी...\nएकसे एक पोरी आपल्यावर मरायला तयार ...\nपण जिच्यावर आपला जिव जडला ती आपल्याला जुमानत नाही \nत्याचा अहंकार दुखावल्या जात होता.\nनाही हे होणं शक्य नाही...\nकदाचित तिला आपला जिव तिच्यावर जडला आहे हे माहित नसावे...\nतिला हे माहीत होणे आवश्यक आहे...\nतिला हे माहित झाल���यावर ती आपोआपच आपल्यावर प्रेम करायला लागेल...\nविचार करता करता त्याने मनोमनी एक निर्णय घेतला.\nदुपारची वेळ होती. कॉलेज नुकतच सुटलं होतं आणि नॅन्सी आपल्या घरी परतत होती. घाई घाईने ऍंथोनी तिचा पाठलाग करीत तिला गाठण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिच्या जवळ पोहोचताच त्याने मागून तिला आवाज दिला, '' नॅन्सी''\nमागून आलेला आवाज ऐकताच ती थांबली आणि वळून मागे पाहू लागली. ऍन्थोनी जॉगींग केल्यागत पटकन तिच्या जवळ जावून पोहोचला.\n'' काय... ऍन्थोनी'' तिने आश्चर्याने त्याला विचारले.\nकारण तो सहसा कुणाशी बोलत नसे. आणि आज असा मागे मागे धावून आपल्याशी बोलतोय. तो वर्गात टॉप असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल एक आदर होता. तिलाच काय वर्गातल्या सर्व मुला मुलींना त्याच्या बद्दल आदर होता.\n'' नाही ... म्हणजे... तुझ्यासोबत मला एक महत्वाचं बोलायचं होतं'' तो म्हणाला.\nनॅन्सीने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि ती त्याला काय बोलायचे असेल हे समजुन घेण्याचा प्रयत्न करु लागली. एव्हाना ते दोघं सोबत सोबत चालायला लागले होते.\n'' नाही ... म्हणजे... ऍक्चूअली..'' तो शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाला, '' म्हणजे...मला तुला प्रपोज करायचं होतं... विल यू मॅरी मी'' त्याने भराभर महत्वाचे शब्द निवडले आणि त्याला जे बोलायचे होते ते बोलून तो मोकळा झाला.\nअचानक तो असं काही बोलेल अशी नॅन्सीला अपेक्षा नव्हती.\nतो गंमत तर करीत नसावा \nतिने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न केला.\nत्याच्या चेहऱ्यावरुन तरी तो गंमत करीत असावा असं वाटत नव्हतं...\n'' आय ऍम सिरीयस '' तो तिचा उडलेला गोंधळ पाहून म्हणाला.\nपुन्हा तिने त्याचे भाव ताडण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ते एकाच वर्गात शिकत असल्यामुळे जाणत होती. तिला त्याचा स्वभाव चांगला ठाऊक होता. अश्या प्रकारची गंमत करणे त्याचा स्वभावात नव्हतं. आणि नॅन्सीच्या स्वभावात भिडस्तपणा आणि स्पष्टवक्तेपणा होता. त्यामुळे पटकन ती त्याच्याबद्दल तिच्या ज्या भावना होत्या त्या बोलून मोकळी झाली. शेवटी ती जॉनवर प्रेम करीत होती.\n'' ऍन्थोनी... आय ऍम सॉरी बट आय कांन्ट'' ती म्हणाली.\nऍन्थोनीला हे अपेक्षीत नव्हतं. तो आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला.\nती इतक्या सहजासहजी आपल्याला कशी धुडकावून लावू शकते\nत्याचा अहंकार दुखावल्या जात होता.\n'' तो आत��� पुरता चिडला होता.\nती भराभर पुढे चालत होती आणि तोही भराभर चालत तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करीत होता.\n'' बघ मी वर्गात टॉपर आहे... पुढे कॉलेज संपल्यावर न्यूरॉलाजीमध्ये रिसर्च करण्याचा माझा प्लॅन आहे... माझ्या समोर एक उज्वल भविष्य आहे... आणि मला खात्री आहे की मला जर तुझ्यासारख्या सुंदर मुलीची साथ मिळाल्यास जिवनात मी अजुनही बरचं काही मिळवू शकतो'' तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता.\n'' ऍंथोनी.. तु एक चांगला मुलगा आहेस, हूशार आहेस... यात वादच नाही .. पण मी तुझ्यासोबत लग्नाचा विचार करु शकत नाही'' तीही आता त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागली.\n '' तो रागाने म्हणाला.\n'' तुला माहित आहे... मी तुझ्यावर प्रेम करतो...'' तो आता गिडगीडायला लागला होता.\n'' कारण मी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम करते... '' ती म्हणाली.\nती पुढे चालतच होती. ऍंथोनी आता थांबला होता. तो तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने पाहत होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/sweeping-bloody-blood/articleshow/67506573.cms", "date_download": "2019-01-20T14:18:16Z", "digest": "sha1:DJN6PJ4KWPC5OFBUFJECNHLTCC7S33YT", "length": 14623, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: sweeping bloody blood - भरदिवसा कात्रीने भोसकून खून | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nभरदिवसा कात्रीने भोसकून खून\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nरहेमानिया कॉलनीतल्या भाडेकरूना त्रास देणाऱ्यांना समजविण्यासाठी गेलेल्या जागा मालकाचा एका अल्पवयीन मुलाने भरदिवसा कात्रीने भोसकून खून केल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल दरबार येथे ही घटना घडली. समद खान हाजी अहेमद खान (वय ४०, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समद खान यांचे कैसर कॉलनीत अजमत किराणा दुकान आहे. त्यांचे रहेमानिया कॉलनी भागात मदिना नावाचे हॉटेलही आहे. या हॉटेलमागे त्यांची तीन मजली इमारत आहे. तिथे भाडेकरू राहतात. दुपारी समद खान हे भाडेकरूंना भेटण्यासाठी तसेच भाडे वसूल करण्यासाठी आले होते. त्यावेळी भाडेकरूंनी या भागातील काही जण नाहक त्रास देत असल्याची तक्रार के���ी. अनेक जण इमारतीसमोर गाड्या उभ्या करतात. त्यांना समजावल्यास शिवीगाळ करतात, वाद घालतात असे सांगितले. त्यामुळे समद खान या मुलांना समजविण्यासाठी गेले असता, समद खान आणि त्या मुलांमध्ये वादावादी आणि शिवीगाळ झाली. या वादावादीनंतर विधीसंघर्ष बालकाने बाजूच्या टेलरच्या दुकानातून कपडे कापण्याची कात्रीसह दाबण आणले. कात्री आणि दाभन एकाच वेळी समद यांच्या छातीत आणि पोटात खुपसले. त्यामुळे खान रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. खुनाची वार्ता कळताच नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली होती. घाटीत जमाव जमल्याने त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या नातेवाइकांनी या भागात राहणारे सलीम पटेल यांच्या मुलाने खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रहेमानिया कॉलनीत खून झाल्याची माहिती मिळताच नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर हे पथकासह दाखल झाले. यावेळी दंगल नियंत्रण पथकाची व्हॅनही दाखल झाली. काही वेळानंतर उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.\n\\Iखून करणारा अल्पवयीन मुलगा अमलीपदार्थाची नशा करतो. त्याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या मारेकऱ्याच्या भावाचेही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खुनाची बातमी समजताच …गुन्हे शाखेचे अफरोज खान टीमसह दाखल झाले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आरोपीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली.\nखुन झाल्याच्या घटनेनंतर रहेमानिया कॉलनी भागात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.\nरहेमानिया कॉलनी येथे झालेल्या खुन प्रकरणात घटना स्थळावर एक कात्री सापडली. या कात्रीने खुन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.\nरहेमानिया क��लनी भागात एका व्यापाऱ्याचा खुन भरदिवसा करण्यात आला. या खुनानंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभरदिवसा कात्रीने भोसकून खून...\nजनावरांसाठी पाणी ठेवले म्हणून शिक्षकाला मारहाण...\nदुष्काळाने जगण्याचा पाचोळा; ९४७ शेतकऱ्यांनी संपवले जीवन...\nघाटीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची झाली नियुक्ती...\nवैजापूरमधील आठ इंग्रजी शाळांना नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/all/page-10/", "date_download": "2019-01-20T12:50:37Z", "digest": "sha1:TIVELMH2CELAIS2PVFS5NUBKEIQBV5M4", "length": 10140, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहरुख खान- News18 Lokmat Official Website Page-10", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका ���्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nशाहरुख आणि हाफिज सईदची भाषा एकसारखीच -आदित्यनाथ\nभाजपच्या नाराजीनंतर विजवर्गीय यांनी शाहरुखबद्दलचं ट्विट घेतलं मागे\nशाहरुख खानला 'ईडी'ने पुन्हा बजावला समन्स\nशाहरुख खानवरील वानखेडे बंदी मागे\nडॉ.कलाम यांन�� ट्विटरवर मान्यवरांची श्रद्धांजली\nतेव्हाचे राज-सिमरन आणि आज...\nट्विटरवरही मोदींचाच बोलबाला, पटकावला ‘गोल्डन ट्विट’ किताब\nशाहरुख आणि सलमानची जुगलबंदी\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/koena-mitra/", "date_download": "2019-01-20T13:22:09Z", "digest": "sha1:MANA3HCX22RWVNBBNCL2VLR3IAQVKBIF", "length": 9097, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Koena Mitra- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवल्या या ५५ महिलांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खास रक्षाबंधनसाठी मोदी यांनी त्या ५५ महिलांना ट्विटरवर फॉलो केले\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/4362897/", "date_download": "2019-01-20T12:51:17Z", "digest": "sha1:QDPNJFORDQCSF3BLKVDKQ3ROBCHCUREI", "length": 1891, "nlines": 42, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "Keys Hotel Vihas Tirupati - लग्नाचे ठिकाण, तिरूपती", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nशाकाहारी थाळी ₹ 450 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 650 पासून\n1 अंतर्गत जागा 300 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/kiwi-fruits-arrivals-in-navi-mumbai-apmc-market-1627803/", "date_download": "2019-01-20T13:15:51Z", "digest": "sha1:4ZBLNO7AIY55RPEJ7PV7TBN4KKARBCTH", "length": 13112, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kiwi fruits arrivals in navi mumbai apmc market | किवीचा हंगाम सुरू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.\nग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे\nएपीएमसीत ड्रॅगन फ्रूट, सफरचंदांचीही आवक\nवाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात परदेशी फळांची आवक सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट, किवी, सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे.\nपरदेशी फळांना भारतीय बाजारपेठेत मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे, मात्र भारतीय बाजारपेठेतून या फळाला असलेली वाढती मागणी विचारात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी येथे या फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: दिवाळीच्या सुमारास स्थानिक ड्रॅगन फ्रूट एपीएमसी बाजारात दाखल होते. आता त्यांचा हंगाम संपत आला असून व्हिएतनाममधून आयत सुरू झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी भारतात एपीएमसीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या आयतीला सुरुवात झाली. काही आजारांवर हे फळ परिणामकारक असल्याच्या चर्चेमुळे त्याची मागणी वेगाने वाढली. सध्या बाजारात दोन ते अडीच हजार पेटय़ा ड्रॅगन फ्रूट दाखल होत आहे. २० ते २२ नगांना ५०० ते ७०० रुपये भाव मिळत आहे.\nग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एपीएमसीमध्ये हे फळ दाखल झाले आहे. बाजारात सध्या २ हजार पेटय़ा आयात होत आहेत. १०० नगांना हजार रुपये तर व्यवस्थित पॅकिंग केलेल्या पेटीतल्या ६० नगांना ७०० रुपये बाजारभाव आहे.\nशिमला, जम्मू-काश्मीरमधील सफरचंदांची आवक आता कमी झाली असून अमेरिकेतील वॉशिंग्टनहून आयात केलेल्या सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. बाजारात रोज एक कंटेनर दाखल होत असून त्यामध्ये १० ते २० किलो वजनाच्या एक हजार १०० पेटय़ा असतात. घाऊक बाजारात २० किलोच्या पेटीला दोन हजा��� ५०० ते २ हजार ७०० रुपये तर १० किलोच्या पेटीला १३०० ते १४०० रुपये बाजारभाव आहे. शिमल्यातील सफरचंदाच्या १४-१६ किलोच्या पेटीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळतो.\nएपीएमसीमध्ये नोव्हेंबरपासून नागपूरच्या गावठी मोसंबी आणि संत्र्यांचा हंगाम सुरू होतो. या गावठी फळांचा हंगाम आता संपला असून राजस्थानमधील किन्नो संत्री आणि मद्रासमधील मोसंबी मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागली आहेत.\nमद्रासची मोसंबी आकारने मोठी व आंबट असतात तर नागपूरची मोसंबी लहान व गोड असतात. मद्रासची मोसंबी ज्यूससाठीच वापरली जातात. राजस्थानची किन्नो संत्री मोठी व आंबट- गोड असतात. घाऊक बाजारात ४-५ डझन किन्नोला ३०० ते ४५०रुपये तर नागपूरच्या संत्र्याला ८ डझनामागे ६०० ते १००० रुपये भाव आहे.\nअंजीर, द्राक्षांचीही आवक वाढली असून १०-१५ किलो काळ्या द्राक्षांना ७०० ते ९०० रुपये दर मिळत आहे. पिवळ्या द्राक्षांना ५०० ते ६५० रुपये बाजरभाव आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mashrafe-mortaza-announces-retirement-from-t20-international/", "date_download": "2019-01-20T12:59:47Z", "digest": "sha1:YEAQFJ7BRPJ4SGCSU5BPBK2HKET2N3TN", "length": 6491, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मशरफे मुर्तजा घेणार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती", "raw_content": "\n��शरफे मुर्तजा घेणार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती\nमशरफे मुर्तजा घेणार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती\nबांगलादेश संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू मशरफे मुर्तजाने टी२० क्रिकेटमधून निवूत्तीची घोषणा केली आहे. मुर्तजाने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या साम्ण्यापूर्वी याची घोषणा केली आहे. सध्या मुर्तजा बांगलादेश संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.\nबांगलादेशचा हा कर्णधार आपल्या निवूत्तीबद्दल बोलताना म्हणाला, ” श्रींलंकेविरुद्धची माझी शेवटची टी20 मालिका असेल. मी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड, माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार आणि कोचिंग स्टाफ यांचा मनापासून आभारी आहे.”\nमुर्तजाने आजपर्यंत ५२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना ३९ बळी घेतले आहे. आयरलैंड विरुद्ध २०१२ मध्ये मुर्तजाने जबदस्त प्रदर्शन करत १९ धावा देत ४ बळी मिळवले होते. २००१ मध्ये झिम्बाब्वे बरॊबर ढाका येथे कसोटीने मुर्तझाने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला होता.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्ट��युद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-league-2017-season-5-full-schedule-date-and-time-of-all-the-matches/", "date_download": "2019-01-20T13:00:39Z", "digest": "sha1:MVX4TZTD5P5FJWLHTT7MWRGWAEIJDU5Z", "length": 5954, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: पहा कोणत्या झोनमध्ये असेल कोणता संघ", "raw_content": "\nप्रो कबड्डी: पहा कोणत्या झोनमध्ये असेल कोणता संघ\nप्रो कबड्डी: पहा कोणत्या झोनमध्ये असेल कोणता संघ\nप्रो कबड्डीचा ५वा मोसम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या मोसमात प्रत्येक संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी २१ सामने खेळणार आहे. या मोसमात १२ संघ असल्याने या संघांची दोन गटात विभागणी केली आहे. ते दोन गट म्हणजे झोन A आणि झोन B. कबड्डी संघांना प्रथम आपल्या झोनमधील सामने खेळावे लागतील आणि नंतर ते इंटर झोनल सामने खेळतील. त्यानंतरच्या गुणांवरून प्ले ऑफचे सामने ठरतील.\n३ जयपूर पिंक पँथर\n५ यु पी योद्धाज\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sandeep-lamichhane-makes-history-nepal-first-ipl-player/", "date_download": "2019-01-20T13:04:01Z", "digest": "sha1:SNPA74ATP6LYITXVNDFSNPX4XJMF57IV", "length": 7356, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएलमध्ये भाग घेणारा तो ठरणार पहिलाच नेपाळी खेळाडू", "raw_content": "\nआयपीएलमध्ये भाग घेणारा तो ठरणार पहिलाच नेपाळी खेळाडू\nआयपीएलमध्ये भाग घेणारा तो ठरणार पहिलाच नेपाळी खेळाडू\nबेंगलोर येथे काल पार पडलेल्या २०१८ च्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेविल्सने करारबद्ध केलेला संदिप लामिचने नेपाळकडून आयपीएलमध्ये सहभागी होणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.\n१७ वर्षीय लेगस्पीनर संदिप लामिचने पहिल्यांदा २०१६मध्ये बांग्लादेश येथे पार पडलेल्या अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेवेळी प्रकाशझोतात आला. या स्पर्धेत आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हॅट्रिक बरोबरच स्पर्धेत १४ विकेट घेऊन नेपाळला इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्यात मोलाची कामगिरी बजावली.\nलमिचनेच्या या कामगिरीची दखल घेऊन माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क व संदिपचा आदर्श असणाऱ्या शेन वॉर्नने तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर मायकेल क्लार्कने संदिपला त्याच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट आकादमीमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली.\nयावेळी बोलताना मायकेल क्लार्क म्हणाला की,”संदिप लामिचने एक ऊत्कृष्ठ ऊदयनमुख क्रिकेटपटू आहे व तो क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेतोय”.\nसंदिप लामिचनेला दिल्ली डेअरडेविल्स संघाने २० लाख या त्याच्या आधार मुल्य किमतीत तीन वर्षांसाठी करारबद्ध केले.यावरून दिसते की नेपाळसारख्या देशातील या तरूण क्रिकेटपटू जागतिक क्रिकेटमधे आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/automated-chess-for-blinds-920927/", "date_download": "2019-01-20T13:24:06Z", "digest": "sha1:L7SHI5F74BA5ZJZTEUEUMY2THI67RT7R", "length": 13073, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुद्धी के बल पर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nबुद्धी के बल पर\nबुद्धी के बल पर\nमनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ\nमनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. म��त्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ खेळण्याची इच्छा असूनही पटावरील प्यादी सरकवण्यासाठी, चाली रचण्यासाठी त्यांना अनेकदा दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते. परंतु दृष्टिहीनांना अगदी सहजगत्या खेळता येईल असा बुद्धिबळपट तयार करण्यात सोमय्या ट्रस्टच्या ‘रिडल’ या संशोधन विभागाला यश आले आहे. ‘ऑटोमेटेड चेस’ असे या बुद्धिबळपटाचे नाव आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी यासाठी सोमय्या ट्रस्टतर्फे ‘रिडल’ सुरू करण्यात आले आहे. या विभागाचे प्रमुख गौरांग शेट्टी यांनी दृष्टिहीनांसाठी उपयुक्त ठरू शकेल असा बुद्धिबळपट तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले होते. भव्य गोहल, अतुर मेहता व अ‍ॅलन मेंडिस या अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून अखेरीस ‘ऑटोमेटेड चेस’ साकारला.\nहार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या विविध कौशल्यांचा वापर\nत्यामुळे कोणते प्यादे सरकवले जात आहे हे खेळाडूला समजेल\nरचलेला डावपेच योग्य की अयोग्य हेही समजण्यास मदत\nप्रतिस्पध्र्याने प्यादी कुठे सरकवली याचीही माहिती आवाजाच्या माध्यमातून समजणार\nदृष्टिहीनांना काळे व पांढरे चौकन ओळखता यावेत यासाठी दोन्ही रंगांच्या चौकोनावर विविध प्रकारचे टेक्स्चर\nडोळस व्यक्तींसाठी विविध एलईडी रंगांचा वापर\nएकटय़ा व्यक्तीलाही खेळता येऊ शकेल\nपट इंटरनेटशी जोडल्यास दूरचा प्रतिस्पर्धीही खेळू शकेल\nपट विकसित करण्यासाठी ‘रिडल’ने ‘नॅब’चे सहकार्य घेतले. बुद्धिबळाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून निधीची तजवीज करण्याचे काम सुरू आहे. दृष्टिहीनांसाठी असलेला हा बुद्धिबळपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सप्टेंबर अखेरीस रोम येथे होणाऱ्या ‘मेकर्स फेअर’मध्ये या पटाचे सादरीकरण होईल. त्यानंतर न्यूयॉर्कमध्येही सादरीकरणाचा विचार आहे.\nगौरांग शेट्टी, विभागप्रमुख, रिडल (सोमय्या ट्रस्ट)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकृष्णकुंजवरील ‘बॉन्ड’ची रवानगी फार्महाऊसवर\nपर्यटन विशेष : खाणाऱ्यांची मुंबई\nसंपाबाबत आज मुंबईत तोडग्याची शक्यता\n‘यूएलसी’त अडकलेली जमीन प्रीमियम भरून मोकळी करणार\nत्या रात्री मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता- मिखाईल बोरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nन��रायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/02/nand-kishorachitt-chakora.html", "date_download": "2019-01-20T14:17:04Z", "digest": "sha1:IHT3I7HQV4NYMDHMBVDR6GQWNF46VBDH", "length": 25227, "nlines": 551, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: नंद किशोरा ,चित्त चकोरा NAND KISHORA,CHITT CHAKORA", "raw_content": "\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nघेऊनिया धुंद रास खेळसी तु\nघेऊनिया धुंद रास खेळसी तु\nबासरी रीचे गोड सुर छेडसी तु\nयाच सुरांनी मोहुनी गेले\nपाहुनी तुजला मी तुझी झाले\nओ वेड मला लावसी लावेसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nराधा तुझी मीरा तुझी\nहोईन मी शाम तुझी दासी रे\nराधा तुझी मीरा तुझी\nहोईन मी शाम तुझी दासी रे\nप्रीती अशी भक्ती अशी\nलाभली ही आज ,मधु भासी रे\nतुच मुकुंदा माधव माझा\nमुग्ध मनाचा श्री हरी राजा\nलोचनी माझा असा राहसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनम���हन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nLabels: L-शांताराम नांदगांवकर, S-अनुराधा पौड़वाल\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/malyalam-magazine-grihalakshmi-cover-has-the-image-of-a-malayalam-model-breastfeeding-118030300012_1.html", "date_download": "2019-01-20T12:49:30Z", "digest": "sha1:XBF3HWPKTFSPKJPNVHKFSXBZC37EFRXW", "length": 9632, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'स्तनपाना'वर मल्याळम मॅगझिनचे बोल्ड कव्हर पेज | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'स्तनपाना'वर मल्याळम मॅगझिनचे बोल्ड कव्हर पेज\nसार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं हे अजूनही लोकांनी स्वीकारलेलं नाही. अशाच लोकांना एका मल्याळम मॅगझिनने बोल्ड कव्हर पेजद्वारे बोल्ड उत्तर दिलं आहे.\nमल्याळम मॅगझिन 'गृहलक्ष्मी'च्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना झळकली आहे. या फोटोमधील मॉडेलचं नाव गिलू जोसेफ आहे. गिलू जोसेफ एक कवयित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे की, \"स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका.\" स्तनपानादरम्यान रोखून पाहणाऱ्यांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, \"केरळमधील माता बोलत आहेत की, कृपया रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची आवश्यकता आहे.\"\nASSEMBLY Election 2018 : विधानसभा निवडणूक निकाल\nफरहान अख्तर नीरव मोदीचे 'रिदम हाऊस' विकत घेणार\nगौरी लंकेश हत्या प्रकरण : ५ महिन्यांनंतर एकाला अटक\nओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे मागितला घटस्फोट\nघोटाळेबाजांची संपत्ती जप्त करणे झाले सोपे\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व���यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nबोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी\nकोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-20T13:16:04Z", "digest": "sha1:UQRMIBEG4RI6MH425WUBJMHJWEZLCG3C", "length": 10436, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शाह अडचणीत : “मोदी देश बरबाद करतील’ असे केले भाषांतर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमित शाह अडचणीत : “मोदी देश बरबाद करतील’ असे केले भाषांतर\nअनुवादकाच्या घोळाने भाजप अडचणीत\nबंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचार रॅलीचा धडका लावला आहे. पण या प्रचार रॅलीदरम्यान अमित शाह यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कारण, अमित शाह यांच्या एका प्रचार रॅलीदरम्यान भाजपच्या अनुवादकानेच “मोदी देश बरबाद करतील, असे खळबळजनक भाषांतर करून घोळ घातला.\nधारवाड जिल्ह्यातील दावणगिरीमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाहांनी कर्नाटकातील सिद्धरामय्यांवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की, कर्नाटकातील कॉंग्रेसने राज्यात कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा. पण शाह यांचा कन्नड अनुवादक आणि भाजप उमेदवार प्रल्हाद जोशीने अमित शाह यांच्या भाषणाचा अनुवाद करताना वेगळाच गोंधळ घातला. मोदींजवळ दलित आणि मागसवर्गीयांसाठी कोणतेही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून पक्षालाच प्रचंड गोत्यात आणण्याचे काम केले.\nतसेच अमित शाह हिंदीत भाषण करत असताना त्यांनी उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की, तुम्ही येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू इच्छिता शाह यांचा हा प्रश्न उपस्थितांना नीट समजला नाही. त्यामुळे सर्वांनी हातवारे करुन नकार दर्शवला. त्यामुळे अमित शाह यांची मोठी गोची झाली. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांचीही जीभ घसरली होती. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना राज्यातील येडियुरप्पा सरकार अतिशय भ्रष्ट असल्याची टिप्पणी केली होती.\nतर यापूर्वी चित्रदुर्गमधील प्रचारसभेतही अशाच प्रकारच्या गोंधळाचा सामना अमित शाह यांना करावा लागला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\nभाजपकडून निवडणुका रद्द केल्या जाण्याची शक्‍यता – केजरीवाल\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nआम्ही भाजपला महाराष्ट्रात गाडू : रामदास कदम यांचा अमित शहांना ईशारा\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fruit-to-ripen-Use-of-chemicals/", "date_download": "2019-01-20T13:14:48Z", "digest": "sha1:FLRLGWYUT7RYUCZDHSPIQN762Q4SB7EP", "length": 6933, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर\nफळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर\nम्हाकवे : डी. एच. पाटील\nहवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे फळांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मागणीनुसार फळे कमी पडत असल्याने फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्‍न व आरोग्य खाते याकडे दुर्लक्ष करत असून फळांचे व्यापारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेकापचे भाई संपतराव पाटील यांनी केली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने फळांची संख्या वाढली आहे. ही फळे लवकर पिकावीत याकरिता रासायनिक औषधांचा अतोनात वापर केला जात आहे. नैसर्गिक पद्धतीने फळे पिकवण्याची पद्धत अधिक वेळ घेणारी आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची फळे केमिकल, कार्बाईट असे रासायनिक घातक पदार्थ वापरून पिकवली जात आहेत. त्यामुळे फळे खाणार्‍या नागरिकांचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहे. अन्‍नसुरक्षा कायदा आहे. मात्र, तो फक्‍त कागदावरचा रसायनांचा वापर करून अशा कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांची सर्रास विक्री सुरू आहे.कोल्हापूर जिल्ह्यास ग्रामीण भागात सर्रास अशी फळे विकली जात आहेत. केळी, सफरचंद, संत्री या फळांवर रसायनांचा वापर केल्यास 20 तासांत ही फळे पिकतात. केळी पिकविण्यासाठी पूर्वी भरीचा वापर केला जात होता; परंतु हा वापर वेळखाऊ असल्याने रसायनांचा वापर सुरू झाला. अमलयुक्‍त रसायन पाण्यात टाकून त्यामध्ये केळी बुडवली जातात. त्यामुळे केळी दोन दिवसांत पिकतात. केळीबरोबरच मोसंबी, पपई, पेरू, चिकू, द्राक्षे, आंबा, टोमॅटो, गाजर, मिरची आदी फळेही रसायनाने पिकवली जात आहेत.\nरसायनयुक्‍त फळे खाण्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहेत. मधुमेह, अर्धांगवायू, शुगर हा रासायनिक फळे खाण्याचाच परिणाम आहे. रासायनिक प्रक्रिया करून विक्री करणार्‍यावर कोण नियंत्रण ठेवणार असा प्रश्‍न विचारला जात आहे. वास्तविक फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविणे अधिक हिताचे आहे. मात्र, व्यापारी लोकांना नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. केवळ पैसे मिळवणे हाच उद्देश आहे. त्यामुळे अन्‍नसुरक्षा व आरोग्य विभागाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी ��ता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2019-01-20T13:33:28Z", "digest": "sha1:RTJTKSOJNHSLD7DSIAAHQKGLZ7M5HVOW", "length": 11147, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "येवला- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि ��ुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nदोन वेगवेगळ्या घटनामध्ये 100 क्विंटल कांदा जळून खाक\nयेवला तालुक्यातील नायगव्हान इथं पुंजाबा ढोणे या शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग लागली\nनगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ\nखान्देशमधील विजयी नगराध्यक्ष उमदेवाराची यादी\nनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपला 'अच्छे दिन', राष्ट्रवादीची पिछेहाट\nनगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nनाशिकच्या व्यापार्‍यांचा आडमुठेपणा कायम, 'परवानेवापसी' सुरू\n'मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करा', जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nभुजबळांच्या मालमत्तेच्या पाहणीसाठी ईडीचं पथक नाशिकमध्ये\nछगन भुजबळांना आज कोर्टात करणार हजर\nपवारांचा आदेश झुगारून भुजबळ समर्थक करणार शक्तिप्रदर्शन\nपवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/all/", "date_download": "2019-01-20T13:47:23Z", "digest": "sha1:X4SNVBXQYDKEO6WT2XT54JIHAHR7H4C5", "length": 11496, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् ���ोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nअटक करण्यात आलेले तीघेही दाऊद टोळीचे सदस्य असून दाऊदच्या इशाऱ्यावर ते काम करत होते. त्यातला एक जण अफगाणिस्तानचा नागरिक आहे.\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nब्लॉग स्पेस Jan 20, 2019\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजय, या मराठमोळ्या माजी क्रिकेटरने गायले ‘दिल दियां गल्लां’\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nIndia vs Australia: चहलच्या सिक्सरनंतर धोनीचा धमाका, भारताचा वनडे मालिकेतही ऐतिहासिक विजय\nवेग कमी असला तरी सत्तर वर्षांमध्ये देश पुढे गेला - भागवत\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\nसरावादरम्यान ‘आजी’सोबत दिसला धोनी, आजीने सांगितलं कोण आहे क्रिकेटचा 'डॉन'\nLive Cricket Score, India vs Australia 2nd ODI: विराट-धोनीने आणली कांगारूंवर संक्रांत, भारताने उडवला विजयी 'पतंग'\nलोकसभेसोबत होणार का महाराष्ट्राच्या निवडणुका काय वाटतं राजकीय विश्लेषकांना\n'बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो'\nक्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dabang-delhi-start-their-training-camp-in-dehradun/", "date_download": "2019-01-20T13:35:31Z", "digest": "sha1:FRRT6EYINJVYUJQHALQSSDXAYA2F32AG", "length": 8366, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण", "raw_content": "\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nकबड्डीच्या मोठ्या स्पर्धेचे होणार फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण\nदिल्ली | प्रो कबड्डीमधील दबंग दिल्ली संघाचा ट्रेनिंग कॅंप अर्थात सराव शिबीर डेहराडून येथे सुरु होणार आ���े. येथील अभिमन्यु क्रिकेट अकादमीवर हे सराव शिबीर होणार आहे.\nसध्या अनेक संघाचे खेळाडू हे प्रो कबड्डीच्या ५व्या हंगामासाठी तयारी करत आहेत. त्यात दिल्लीच्या व्यवस्थापनाने high-altitude डोळ्यासमोर ठेऊन डेहराडूनला सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.\nयावेळी खेळाडू खास करुन फिटनेसवर भर देणार आहेत तसेच या काळात दबंग दिल्लीच्या आंतरशालेय कबड्डी चॅंपियनशिपमधील खेळाडूंशी संवाद साधणार आहे.\nया शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांशी विशाल माने, शब्बीर बापु, रविंदर पहल आणि राजेश नरवाल हे दिग्गज खेळाडू संवाद साधणार आहेत.\n१६ ते १८ आॅगस्ट या काळात होणारे दबंग दिल्लीच्या आंतरशालेय कबड्डी चॅंपियनशिपचे सर्व सामने दबंग दिल्लीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत.\nदबंग दिल्लीच्या व्यवस्थापन हा खेळ अगदी तळगाळात पोहचावा म्हणुन प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणुन हे सामने डेहराडूनमध्ये होणार आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक\n–माजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी\n–आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच��या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/panga-toh-hum-lete-hi-hain-iss-baar-off-the-mat-lepanga-breakthebeard-newlook-getfit-says-anoop-kumar-captain-of-u-mumba/", "date_download": "2019-01-20T13:01:27Z", "digest": "sha1:HZ3WTDH32UYVKRZEPGW7B2CKPPAHACMR", "length": 6073, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: पहा अनूप कुमारने कुणाशी घेतला आहे पंगा", "raw_content": "\nप्रो कबड्डी: पहा अनूप कुमारने कुणाशी घेतला आहे पंगा\nप्रो कबड्डी: पहा अनूप कुमारने कुणाशी घेतला आहे पंगा\nसध्या सोशल मीडियावर #BreakTheBeard हा हॅशटॅग जोरदार सुरु आहे. आयपीएल आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या वेळी क्रिकटपटू मोठ्या प्रमाणावर #BreakTheBeard हा हॅशटॅग वापरून आपल्या दाढीला वेगवेगळ्या स्टाईल करताना दिसले.\nभारतातील सर्वात प्रसिद्ध लीग कोणती तर अर्थातच प्रो कबड्डी लीग. मग यातील खेळाडू तरी यात कसे मागे असेल. #BreakTheBeard चा पहिला पंगा घेतला आहे यु मुंबाचा कर्णधार अनूप कुमारने.\nत्यासाठी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्याने एक खास विडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यात आधी भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या स्टाइल हो पाहत आहे आणि नंतर स्वतः एक खास स्टाईल करताना तो दिसत आहे. त्यात अनूप म्हणतो पंगा हो जाये.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, ���ोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-kolhapur-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:00:43Z", "digest": "sha1:AQOKMXGTL5UFKQCKDSYJB2EUFM7HZEZL", "length": 11659, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Health Mission,NHM Kolhapur Recruitment 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे विविध पदांची भरती [Expired]\nNext नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 260 जागांसाठी भरती\n(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 135 जागांसाठी भरती\nधुळे सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागां���ाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/two-year-of-demonetization-congress-sanjay-nirupam-people-will-hand-modi-govt-in-2019-election-1786757/", "date_download": "2019-01-20T13:21:20Z", "digest": "sha1:Z35KPQQAD3LLJQ2Y5GDD6OAGMY536MSQ", "length": 13760, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "two year of demonetization congress sanjay nirupam people will hand modi govt in 2019 election | २०१९ मध्ये देशातील जनताच फासावर लटकवणार : संजय निरुपम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n२०१९ मध्ये देशातील जनताच मोदींना फासावर लटकवणार : संजय निरुपम\n२०१९ मध्ये देशातील जनताच मोदींना फासावर लटकवणार : संजय निरुपम\nनरेंद्र मोदींच्या मूर्खपणामुळे १५० लोकांचा रांगेत मृत्यू झाला, नोटाबंदीमुळे कोणाचं लग्न मोडलं अशा वादग्रस्त शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली.\nनोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. खुद्द मोदीही भाषणांमध्ये आता नोटाबंदीवर बोलत नाहीत, असे नमूद करतानाच देशातील जनताच २०१९ मध्ये मोदीना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असे विधान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे.\nनोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘नोटाबंदीला दोन वर्ष पूण झाल्यानिमित्त मी मोदींना त्यांच्याच शब्दांची आठवण करुन देतो. त्यांनी फासावर लटकवा, असे म्हटले होते. आता तुम्हालाच फासावर जायचंय. आम्ही तुमच्यासारखे क्रूर नाहीत. आम्ही तुम्हाला फासावर लटकवणार नाही. देशातील जनताच तुम्हाला फासावर लटकवेल. ही शारीरिक हत्या नसेल. तर ही एक राजकीय हत��या असेल’, असे त्यांनी सांगितले. २०१९ मधील निवडणुकीत जनता मोदींचा पराभव करणार, या उद्देशाने हे विधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमोदींनी गरीबांना त्रास देण्यासाठी नोटा बदलल्या. आता जनतेने जशा नोटा बदलल्या तसेच पंतप्रधानांनाही बदलावे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकांचं जगणं कठीण होईल. देशातील संविधानाला धोका निर्माण होईल. सध्या तसंही लिहिण्यावर- बोलण्यावर निर्बंध आहेत, दोन पक्षांनी एकत्र येण्यावरही निर्बंध आहेत. शकुनी मामासारखं त्रास देण्याचे काम मोदी आणि तडीपार अमित शाह करत असून त्यांच्याविरोधात विद्रोह करण्याची वेळ आली आहे. पाच राज्यांमधील निवडणुकीत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही मोदी व भाजपाचा पराभव करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.\n@narendramodi जी हम आपके जैसे क्रूर नहीं है जो आपको फांसी में चढ़ाएंगे लेकिन मोदी जी को फांसी में चढ़ना है और इस देश की जनता उन्हें फांसी में चढ़ाएगी उनकी पॉलिटिकल हत्या 2019 में तय है उनकी पॉलिटिकल हत्या 2019 में तय है\nनोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता आणि याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द मोदीच आहेत. आता नोटाबंदीबाबत मोदीही भाष्य करत नाही. फक्त अरुण जेटलीच नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. नोटाबंदीमुळे जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनी घसरला, १५ ते २० लाख लोकांनी रोजगार गमावला, संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत मी मोदींना त्यांच्या विधानाची आठवण करुन देतो. आता कोणत्या चौकात फासावर लटकायचंय हे मोदींनीच सांगावे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ashwins-tweet/", "date_download": "2019-01-20T13:23:00Z", "digest": "sha1:KIVMMVUYJ4UQI52V4AGBZDJJ7PP2O4ZR", "length": 7704, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि ट्विटरवर अश्विनचे झाले हसू !", "raw_content": "\nआणि ट्विटरवर अश्विनचे झाले हसू \nआणि ट्विटरवर अश्विनचे झाले हसू \nरविचंद्रन अश्विनने रेडमी फोनसाठी प्रचारात्मक ट्विट पोस्ट केले आणि स्वतःचे हसू करून घेतले. जवळपास सर्व प्रमुख क्रिकेटपटू ज्यांना सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोवर्स आहेत ते सर्वजण अधून मधून असे वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी प्रमोशनल ट्विट टाकत असतात.\nचाहते एकतर ह्या ट्विटकडे दुर्लक्ष करतात किंवा त्या खेळाडूला अशी कृती परत करू नये म्हणून ट्रोल करतात. भारताचा अश्विनही यातून सुटला नाही. चाहत्यांनी अश्विनचे हे ट्विट सकारात्मक रित्या घेतले नाही आणि त्याची चेष्ठा करण्यास सुरुवात केली.\nभारताच्या या स्टार ऑफस्पिनरने ट्विट केले की, ‘माझ्या कॅरम बॉल समजून घेण्यावर अनेकदा वादविवाद चालू आहे, परंतु काही गोष्टी आहेत #कि ज्यात डिबेट नाही रेडमी नोट ४: भारतातील नंबर १ चा विकला जाणारा स्मार्टफोन. ”\nआता त्याने तो ट्विट डिलीट केलेला आहे.\nमग काय ट्विटर वरील त्याच्या चाहत्यांनी या गोष्टीवरून खूप चेष्टा केली आणि खूप ट्विट्स ही केले.पाहुयात काय आहेत ते ट्विट्स.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/paani-foundation-water-cup-2017-tufaan-aalaya-promo-1446701/", "date_download": "2019-01-20T13:17:44Z", "digest": "sha1:ROJ4AA2O4SZ7XVQRMKXTHAV6ZLIJ2XFP", "length": 11520, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Paani Foundation water cup 2017 Tufaan Aalaya promo | ‘पानी फाऊंडेशन’चा ‘तुफान आलंया..’ प्रोमो प्रदर्शित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n‘पानी फाऊंडेशन’चा ‘तुफान आलंया..’ प्रोमो प्रदर्शित\n‘पानी फाऊंडेशन’चा ‘तुफान आलंया..’ प्रोमो प्रदर्शित\n'वॉटर कप'साठी गावं सज्ज\n‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच या भन्नाट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.\n‘पानी फाऊंडेशन’ने या स्पर्धेचा एक प्रोमो रिलीज केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘तुफान आलंया..’ हे गीत प्रदर्शित करण्यात आले होते. यावर्षी विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल. येत्या ८ एप्रिलपासून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ ला सुरुवात होणार आहे. या पर्वात महाराष्ट्राच्या ३० तालुक्यांमधून तब्बल २०२४ गावं सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत रंगणार आहे.\nविदर्भ योद्धाचं प्रतिनिधीत्व अनिता दाते, भारत गणेशपुरे करत आहेत तर मराठवाडा वीर म्हणून प्रतीक्षा लोणकर आणि गिरीश कुलकर्णी मराठवाड्याचे धैर्य वाढवताना दिसतील. पश्चिम महाराष्ट्राचे सई ताम्हणकर आणि सुनील बर्वे मावळे तेवढीच ताकदीची लढत देताना दिसणार आहेत.\nगेल्यावर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्यावर्षी सुमारे ११६ गावं सहभागी झाली होती. गेल्या वर्षी ‘पानी फाऊंडेशन’ने महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यांत ही स्पर्धा घेतली होती.\nपहिल्या वॉटर कप स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातले वेळू गावाने आपले नाव कोरले होते. तर दुसऱ्या क्रमांक साताऱ्याच्याच जायगाव आणि बीडच्या खापरटोन या दोन गावांना विभागून देण्यात आला होता. बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा या दोन गावांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला होता. त्यामुळे या वर्षी वॉटर कप स्पर्धेत कोणते गाव आपले नाव कोरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amey-khopkar-statemant-about-mns-vs-yashraj-films/", "date_download": "2019-01-20T13:29:04Z", "digest": "sha1:FVMR2YELPERHDI2XZUJIBB3EKA6NE6G3", "length": 7491, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वि��ोध 'टायगर जिंदा है' चित्रपटाला नव्हे तर यशराज फिल्म्सच्या दादागिरीला-मनसे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविरोध ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला नव्हे तर यशराज फिल्म्सच्या दादागिरीला-मनसे\nहिंदी सिनेनिर्मात्यांच्या दादागिरीला आमचा विरोध ; 'देवा' वादावर मनसेचे स्प्ष्टीक्ररण\nमुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटावरून चालू असलेला वाद आता थेट राजकारण्यांच्या पटलावर येऊन ठेपला आहे. ‘देवा’ हा मराठी सिनेमा प्राईम टाईम ला दाखवण्यासाठी मनसे आग्रही आहे. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मात्र थेटर मालकांची बाजू घेत आपला पाठींबा ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला दर्शिवला आहे. हे सर्व एकीकडे चालू असताना आता मनसेनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा विरोध ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला नसून यशराज फिल्मच्या दादागिरीला असल्याच स्प्ष्टीकरण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिले आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहेत.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nआम्ही काल केलेल्या विरोधानंतर आम्ही ‘टायगर जिंदा है’च्या विरोधात आहोत असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण तसं नाही आहे. हिंदी सिनेनिर्मात्यांच्या दादागिरीला आमचा विरोध आहे अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. तर पाच मधील दोन शोज देवाला मिळावे अशी मागणी अंकुश चौधरी यांनी केली आहे. जर ही मागणी पूर्ण केली नाही तर खळ्ळखट्ट्याक केलं जाईल असंही ते म्हणाले.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’\nसोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका करणं तरुणाला पडलं महागात\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nपुणे : राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत,…\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा ��ेळाडूंना कौशल्य…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-should-not-interfere-in-judicial-proceedings-shiv-sena-chief-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-20T14:21:14Z", "digest": "sha1:APBNED2AX4JMHUCFCPJTJVWXDR3KTALC", "length": 7735, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायालयीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करु नये ; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nन्यायालयीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करु नये ; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे\nन्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक\nमुंबई: फक्त निवडणुका जिंकणं म्हणजे कारभार नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. तसेच न्यायालयीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करु नये, न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करु द्यावं. न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक होत. असे मत मत ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nउद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन आपले गऱ्हाणे मांडले. मुळात त्यांच्या तक्रारींकडे गाभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारींच्या खोलात जायला हवे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता तसेच या विषयाचे राजकरण न करता. या तक्रारींचा निवाडा व्हायला हवा.’ तसेच न्यायालीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करू नये, न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करु द्यावं. न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक होत. तसेच न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटले जाते. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचे काम कोणी करत आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. न्यायव्यवस्थेवर वि���्वास ठेवावा का, याचा शोध घेतला पाहिजे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा का असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदीसाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली नाही. आपली बाजू प्रभावीपणे…\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-College-valentine-day-issue/", "date_download": "2019-01-20T13:41:06Z", "digest": "sha1:6RGCT5DYVCHII4G3QXVUV6K3A3DQS6UA", "length": 5294, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे\nतरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाईन डे’ चे\nफेब्रुवारी सुरू होताच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व्हॅलेंटाईन डेचे वेध लागतात. 14 फेब्रुवारीजवळ आल्याने शुभेच्छा संदेश, फुले, चॉकलेट किंवा अगदी आवडती वस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याची प्रथा आजच्या घडीला रुजली आहे. अनेक प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करून प्रिय व्यक्तीला देण्याची पाश्‍चिमात्य प्रथा आजच्या तरुणाईत रुजल्याने वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ फुलू लागली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हार्टशेफ फिलो, म्युझिकल हार्ट, फ्लॉवर बास्केट, फोटो फ्रेम, लव्ह कोटेशन फ्रेम,\nलिफाफा ग्रीटिंग्ज, कपल किचेन, फॅन्सी चॉकलेट यासंह शॅम्पेन बॉटल किचन, लिप्स चॉकलेट, चॉकलेट बुके, हार्टशेप चॉकलेट आदी प्रकारचे चॉकले��� बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी परफ्यूम, वॉलेट, फॅन्सी बॅग, हार्टचे पॅडेन्ट, ब्रासलेट, ग्रीटींग्ज कार्ड अशा आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. 40 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात आल्या आहेत.\nशहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली आदी ठिकाणच्या गिफ्ट शॉपमध्ये तरुण व तरुणींची व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. 7 पासूनच विविध डेज ना सुरुवात 7 फेब्रुवारीपासून विविध डेची लगबग सुरू होते. 7 रोजी डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे असे दिन साजरे केले जातात.\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Lottery-to-pursue-an-encroached-land-belgaum/", "date_download": "2019-01-20T13:11:25Z", "digest": "sha1:AE2VVTSDJIKKDPEBXVRKTPF4SJ6DPLCT", "length": 6570, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिक्रमित जमिनीवर शेती करणार्‍यांना लॉटरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अतिक्रमित जमिनीवर शेती करणार्‍यांना लॉटरी\nअतिक्रमित जमिनीवर शेती करणार्‍यांना लॉटरी\nसरकारी जमीन बेकायदेशीरपणे कसणार्‍या लाखो शेतकर्‍यांना राज्य शासनाने मोठी भेट दिली आहे. अशा जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांना अधिकृतपणे जमीन देण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून याची वाट पाहात असलेल्या 13 लाख शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.\nजमीन बळकावण्या विरोधातील कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार होती. विविध कारणांमुळे ती मागे घेण्यात आली आहे. अन्यथा सरकारी जमीन बेकायदेशीरपणे कसणार्‍यांना कारावासाची भीती होती. आता नव्याने अर्��� करण्याची संधी सरकारने दिली आहे. शिवाय भू महसूल कायद्यात दुरूस्ती केली असून त्याबाबतचा मसुदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.\nया योजनेसाठी वीस वर्षांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. एस. बंगारप्पा, एच. डी. देवेगौडा मुख्यमंत्रीपदी असताना अर्जाचा निर्णय घेण्यात आला. 1998 मध्ये ज. एच. पटेल सरकारच्या काळात अर्जाचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी याबाबत मागणी करण्यात आली. मागील काँग्रेस सरकारवेळी तत्कालीन महसूल मंत्री कागोडु तिम्मप्पा यांनी अर्ज मागविण्याबाबत तयारी केली होती.\nयाआधी मागविण्यात आलेल्या अर्जांपैकी अनेक अर्ज फेटाळण्यात आले. तर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून कसणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली. अशा शेतकर्‍यांची एकूण संख्या सुमारे 13 लाख आहे. आता काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे याआधीच्या आमदारांच्या नेतृत्वाखालील समित्या बरखास्त झाल्या आहेत. लवकरच नव्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.\nयाआधी फॉर्म 50 व 53 सादर केलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. आता फॉर्म 57 अंतर्गत अर्ज मागविले आहेत. अर्ज स्वीकारल्यानंतर तहसीलदार कागदपत्रे, ठिकाणाची पाहणी करून तीन महिन्यांत अहवाल तयार करतील. आमदारांच्या अध्यक्षतेखालील समिती यावर निर्णय घेऊन ग्राम पंचायतीच्या सूचना फलकावर नोटीस लावली जाईल. त्यावर आक्षेप मागवून 15 दिवसांत पुढील कार्यवाही होईल.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-led-fishing-materials-seized/", "date_download": "2019-01-20T13:21:46Z", "digest": "sha1:PH3IUXDDCOYGQUZEY64D37VNVF4EIU2J", "length": 6397, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › एलईडीच्या सा��ाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा\nएलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा\nएलईडीव्दारे मासेमारी करताना आढळल्यास संबंधित मच्छीमाराचे साहित्य जप्त करावे, असे आदेश मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर यांनी मंगळवारी मत्स्योद्योग खात्याला दिले. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करून त्या संबंधीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असेही मंत्री पालयेकर यांनी आदेशात म्हटले आहे. यासंबंधीची माहिती मंत्री पालयेकर यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. केंद्र सरकारकडून एलईडीव्दारे केल्या जाणार्‍या मासेमारीवर मागील महिन्यात देशव्यापी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर वरील आदेश देण्यात आला आहे.\nएलईडी मासेमारीवर बंदी घालण्यात आल्याने एलईडीव्दारे मासेमारी करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी. एलईडीव्दारे होणार्‍या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारी व्यवसायाला फटका बसत असल्याने त्यावर बंदी घातली जावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली होती. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षी पारंपरिक मच्छीमारांनी पणजीत आंदोलनही केले होते. मंत्री पालयेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे की, राज्यात एलईडी मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने मत्स्योद्योग खात्याला विशेष पथकांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.\nयाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसून खात्याकडून यासंबंधी नियमितपणे माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, मंत्री पालयेकर यांनी दिलेल्या आदेशाचे पारंपरिक मच्छीमारांकडून स्वागत करण्यात आले आहे.\nनाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर\nउत्तर कर्नाटकला 0.3 टीएमसी पाणी पुरेसे\nकर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही : विनोद पालयेकर\nडिचोलीत गोवा सुरक्षा मंचची निदर्शने\nग्राहक हक्क रक्षणासाठी सदैव तत्पर\nगोवा धनगर समाज सेवा संघ वर्धापनदिनी विविध कार्यक्रम\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्च��्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-can-equal-this-ms-dhoni-record-with-a-win-over-australia-at-indore/", "date_download": "2019-01-20T13:44:39Z", "digest": "sha1:KYF3FTWPTTMZ5VCYHOZBJXNAZDXATOHM", "length": 7135, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तरच कोहली करू शकणार धोनीची बरोबरी", "raw_content": "\nतरच कोहली करू शकणार धोनीची बरोबरी\nतरच कोहली करू शकणार धोनीची बरोबरी\n भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करताना २-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून विराट प्रत्येक सामन्यागणिक अनेक विक्रम करत आहे.\nतरीही असा एक खास विक्रम आहे जो करण्यासाठी इंदोर वनडेत विराटला विशेष कष्ट घ्यावे लागणार आहे. कर्णधार म्हणून धोनीने सलग ९ वनडे सामने जिंकले आहेत तर विराटने ८. धोनीने फेब्रुवारी २००८ ते जानेवारी २००९ या काळात ८ वनडे सामने जिंकले होते.\nसध्या जबदस्त चांगली कामगिरी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीनेही विंडीज दौऱ्यात १, श्रीलंकेविरुद्ध ५ आणि सध्या सुरु असलेल्या मालिकेत २ असे सलग ८ सामने जिंकले आहेत. जर इंदोर येथील सामना विराट कर्णधार म्हणून जिंकला तर तो धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी करेल.\nयदाकदाचित आपणास माहित नसेल तर-\nविराट कोहलीने ३७ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्यात २९ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. विराटने ८०% सामन्यात भारतीय संघाला कर्णधार म्हणून विजय मिळवून दिले आहेत.विराट कोहलीने २०१३ साली प्रथम वनडे सामन्यात कर्णधार म्हणून जबादारी सांभाळली होती. २०१७ पासून विराट भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजां���्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3606727/", "date_download": "2019-01-20T13:56:17Z", "digest": "sha1:NWFLDOMIBIM4TOCP6FBNOLAHSOUKX3VD", "length": 2522, "nlines": 86, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील दागिन्यांची दुकाने Sree Mahaveer Jewellery House चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 23\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3946935/", "date_download": "2019-01-20T13:11:33Z", "digest": "sha1:JB2S42NBHTJTAGOVUZULBPCO2TB7VTUG", "length": 2195, "nlines": 71, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील फोटोग्राफर Dan'Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 15\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी ग��ल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3161", "date_download": "2019-01-20T14:12:12Z", "digest": "sha1:MWJTWJ76VDD5DMPD2CBSNBSXZNU4A6M3", "length": 27297, "nlines": 136, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर\nसंतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करून साहित्यजगतावर अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या त्या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे. त्यात ‘प्रासंगिका’ नावाचा नवीन साहित्यप्रकार समाविष्ट आहे. ते मूळ गझलकारही आहेत. ते त्यांच्या गझलेबद्दल लिहितात -\nप्रहार माझी गझल, लोकहो- विचार माझी गझल,\nलोकहो- आयुष्याची असह्य रणरण,\nत्यांनी एकदा सलग चार रात्री बसून एकशेत्रेचाळीस शेर असलेली प्रदीर्घ लांबीची गझल लिहिली. तिची नोंद ‘Amazing World record’ मध्ये केली गेली आहे. पुढे, ती उत्स्फूर्तपणे दीडशे शेरांची झाली. त्या गझलेतील कडव्यांमध्ये काफियांची पुनरावृत्ती कोठेही नाही. त्यांचे ‘स्वल्प’ नावाचे पुस्तक रुबाईवर असून, त्यांनी ते मराठीत आणण्याचा कठीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. त्यांनी 2018 सालात ‘द्वादश प्रकाशन’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांनी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दिमाखात पुस्तक प्रकाशन केले. प्रकाशनसमयी प्रत्येक महिन्यात अडीचशे ते तीनशे जण उपस्थित असत. नाशिकच्या ‘परशुराम साईखेडकर नाट्यगृहा’त पुस्तकाचे प्रकाशन होई. ‘द्वादश प्रकाशना’तील बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन 1 डिसेंबर 2018 रोजी गुंफले गेले. बारावे पुस्तक आहे ‘कादंबरी’. तिचे नाव ‘जीर्णोद्धार’.\nसंतोष 1979 पासून रोज न चुकता काही ना काही लिहितात. संतोष सिव्हिल इंजिनीयर आहेत. त्यांनी नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत शिक्षण घेतले. ते नाशिकमध्ये कल्पक बिल्डर (contractor) म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा संचार लेखन, संगीत, वादन, चित्र, निवेदन, सूत्रसंचालन, वक्तृत्व, गायन, बांधकाम व्यवसाय, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र, समुपदेशन अश��� विविध क्षेत्रांमध्ये मुक्त असतो.\nत्यांची व्यवसायक्षेत्रातील सगळी कामे ‘चैत्र’ या नावाने चालतात. तेथेही त्यांनी त्यांच्या कविमनाची ओळख आणि साथ सोडलेली नाही. ते त्यांनीच बांधलेल्या ‘चैत्रदीप’ नावाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव आहे चैत्रा. त्या माहेरच्या नयना पोळ. ऋजू व्यक्तिमत्त्व. मूर्तिमंत सकारात्मकता त्यांच्या रूपाने संतोष यांना लाभली आहे. चैत्रा हुदलीकर यांचे लग्नापूर्वीचे जीवन छत्तीसगडला गेले. त्यामुळे त्यांचा प्रयत्न मराठी भाषा नीट शिकण्या-वापरण्यापासून सुरू झाला. उत्तरोत्तर, त्या संतोष याच्या गझल-कवितांना उत्स्फूर्त आणि पहिली दाद देण्याइतक्या तयार झाल्या. त्या स्वतः एम एस्सी आहेत. त्यांच्या वडिलांचे मामा, बाबा आमटे. त्यांनी बाबांचा सहवास अनुभवला आहे.\nहुदलीकर यांचा मुलगा कौस्तुभ बी ई (सिव्हिल) झाला आहे. तोही त्याचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कंस्ट्रक्शन क्षेत्रात करत आहे. तो बासरी वाजवतो. मुलगी सोहा बारावीत शिकत आहे. तिने संतोष यांच्या महागझलेचे – ‘माझा पाऊस’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ चितारले आहे. हुदलीकर दाम्पत्याने नवे प्रयोग, नवे प्रयत्न मुलांना वाढवतानाही जाणीवपूर्वक केले. मुख्य म्हणजे त्यांना वाचनाची सवय लावली. त्यांचा प्रत्येक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. सोहाला तिचा वाढदिवस आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करताना वेगळा अनुभव मिळाला. संतोष यांनी ‘गंमतगाणी वाद्यवृंद’ ‘बालचमू’ निर्माण करून त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रांनाही कलाविष्काराची संधी दिली.\nहुदलीकर यांचे सुखी समाधानी असे हे चौकोनी कुटुंब; पण त्या चौकोनात त्या चौघांव्यतिरिक्त बरेच काही सामावलेले आहे. हुदलीकर यांच्या गच्चीत ‘नाशिक कथालेखक संघा’ची स्थापना नुकतीच झाली. संतोष त्याचे अध्यक्ष आहेत. ती नामी कल्पना अमलात आणली शरद पुराणिक यांनी. संतोष यांना पदांचा हव्यास नसतो. खरे तर, ते कोणत्याही हव्यासापलीकडे गेलेले भासतात. संतोष यांच्या अंगी अनोखी स्थितप्रज्ञता जाणवते. त्यांची एकोणतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एकूण जीवनावर नियोजन, नावीन्य आणि लालित्य या त्रिसूत्रीचा प्रभाव आहे. घराच्या अंतर्गत रचनेपासून ते साहित्यनिर्मितीपर्यंत त्या नावीन्याचा ठसा जाणवतो.\nसंतोष यांना त्���ांनी वेगळे काही केले तरच ते अधिक वेगाने पुढे जाऊ शकतील हा शोध लागला लहानपणी असावा. घरची गरिबी होती. वडील एसटीत होते. आईने सतत कामे करून घर चालवले. संतोष चौथीत असल्यापासून काम करत आहेत. ते शाळेपूर्वी आणि शाळा सुटल्यावर वर्तमानपत्रे विकून पैसे मिळवत असत. ते तो उद्योग जवळजवळ सहा वर्षें करत होते. बाकीची मुले पेपर विकताना ठरलेल्या बातम्या मोठ्या आवाजात ओरडत पेपर विकत. संतोष मात्र पेपर वाचून कोपऱ्यातील एखाद्या बातमीला त्याच्या आवाजात अग्रस्थानी आणत, - लोक त्याच्या बातमीकडे ओढले जात. म्हणजे अगदी ‘मुख्यमंत्र्यांचा राजीनामा’ अशी त्यांची घोषणा झाली तर लोक विचारत- कोठे आहे रे ती बातमी संतोष आतमधील पानावर दाखवत असत- केरळच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. ती हुशारी वर्तमानपत्राच्या खपासाठी होती खरी; पण त्यातून संतोष यांना नावीन्य आणि कल्पकता यांचे महत्त्व पटले असावे. नियोजन हे तर संतोष यांच्या रक्तात आहे. त्यांनी एस एस सी झाल्यावरच, बसून आयुष्याची आखणी केली होती. त्यात अगदी ‘मी लग्न 1991` साली करीन-बायकोचे नाव चैत्रा ठेवीन’ येथपासून ते आजवरच्या यशापर्यंत सारे प्रयत्न समाविष्ट आहेत. लेखक कलंदर असतो असे म्हणतात. हुदलीकर यांचा कलंदरपणा हा मुळातच आहे. त्यांनी त्याचेही रीतसर आखीव-रेखीव नियोजन केले. संतोष तबला लहानपणापासून वाजवतात. त्यांनी विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’साठी चार वर्षें तबलासाथ केली. ते उत्तम गातात. संतोष यांनी काही मालिकांसाठी शीर्षकगीते लिहिली, संगीतबद्ध केली, आठ मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगीते लिहिली, दोन चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लिहिले. त्यांनी तीनशे पन्नास जाहिरातपटांचे लेखन केले आहे. त्यांची गाणी अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, विठ्ठल उमप, सुरेश वाडकर, उदीत नारायण, अनुप जलोटा, अमनत्रिका, आनंदी जोशी, रवींद्र साठे आदी कलाकारांनी गायली आहेत. त्यांनी आनंद म्हसवेकर यांचे बोट धरून चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. ते त्यांचे आयुष्य विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, नयनतारा अशा मंडळींनी समृद्ध केले असे म्हणतात. आनंद अभ्यंकर यांचे मैत्र त्यांना लाभले. त्यांनी भीमसेन जोशी, झाकीर हुसेन, प्रभाकर कारेकर, जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गज मंडळींची मैफल कालिदास कलामंदिरात केवळ वीस रुपयांत नाशिककरांना एकेकाळी ‘अभिव्���क्ती’ संस्थेचा माध्यमातून ऐकवली आहे. त्यांचा पिंड नवे प्रयोग करत राहणे हा आहे. त्यांनी आपल्या मातीतील आणि संस्कृतीचे इंग्रजी संस्कारक्षम मुलांनी शिकावे असा आग्रह धरत इंग्रजी rhymes लिहिल्या आहेत. त्या गीतांच्या ऑडिओ व्हिडिओ सीडी काढल्या. त्यांनी त्यात मुलांसाठी animation च्या द्वारे अनेक कलात्मक गमतीजमती केल्या आहेत. त्यांचे ‘लिहिते व्हा’ हा संदेश देणारे पुस्तक लक्षणीय ठरते.\nते म्हणतात, “लाखो-करोडो लोकांचे विचार मनातून कागदावर उतरले तर मानसशास्त्रीय दृष्ट्या त्यांची वर्गवारी करून तज्ज्ञ मंडळींना अभ्यास करणे सोपे जाईल. अनेक प्रश्नांची उकल सापडेल. त्यासाठी लिहिता-वाचता येणाऱ्या प्रत्येकाने त्याचे विचार लिहून ठेवले पाहिजेत.” संतोष यांच्या ‘चैत्र बहुउद्देशीय संस्थे’तर्फे इंदिरानगर भागात गेल्या काही वर्षांपासून ते ‘चैत्र व्याख्यानमाले’चे आयोजन करतात. अनेक विचारवंतांची अनेक व्याख्याने तेव्हा नाशिककरांना ऐकण्यास मिळतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या मान्यवरांचा ‘चैत्रगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला आहे. संतोष यांनी लेखकांना प्रोत्साहन देणारा ‘चैत्रसंवाद’ नावाचा पुरस्कार साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘संवाद’ या संस्थेसाठी सुरू केला आहे. हुदलीकर यांनी त्यांचा ‘मृत्यू’ हा काव्यसंग्रह स्मशानात प्रकाशित केला.\n‘मी थांब म्हणालो, तरी थांबला नाही मृत्यूच्या मनात होते- भलते काही,\nमी म्हटले, उधार दोन- चार क्षण दे रे, तो क्षणात म्हटला, ‘नाही, नाही, नाही,’\nमृत्यूची जाणीव सतत जागती ठेवली, की जीवनाचे नवनवे अर्थ उलगडतात, मृत्यूपुढे विनम्र राहिले, की ताठ मानेने जगण्याचे बळ प्रामाणिकपणे कमावता येते, हेच खरे\nसंतोष हुदलीकर यांच्या उपक्रमशीलतेतील प्रयोगांचा आणि नावीन्यपूर्णतेचा विचार केला, की जीवनातील अनेक सत्यांना स्पर्श करता येतो. तेव्हाच त्यांच्या शब्दांची अनमोल किंमत कळून येते. ते म्हणतात,\n‘मी कधी कुणाशी स्पर्धा केली नाही. उत्सवात माझी कविता नेली नाही. ती नसेल विजयी झालेली कोठे –कधीही कोणापुढे शरणागतही झालो नाही.’\n- संतोष हुदलीकर ९८२३०३८८२९/९९२२४१२२२६ hudlikarsantosh@gmail.com\nसंतोष हुदलीकर यांची प्रकाशित पुस्तके\nअक्षरधून (महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित),\nस्वल्प (मराठी रुबाईया), गंमतगाणी (बाल कविता),\nकागदी नांव ओल्या कविता (गेय कविता), ऋतु संचिताचे (मुक्तछंद काव्य),\nकाळजाचे दार (गझलगीते), आर्त मनीचे (मुक्तक, चौपदी, रुबाईया),\nहत्तीला बूट दे (बालकाव्यसंग्रह), काही ओली पाने (ललितगद्य),\nब्लॅक बोर्ड (स्फुटलेखन), my rhymes (इंग्रजी rhymes), खुली खिडकी (समग्र हिंदी),\nपहिल्या रात्री (प्रासंगिका-एक नवा काव्यप्रकार), आशेचे झुंबर (मुक्तक),\nमृत्यू (एक काव्यचिंतन- नाशिक स्मशानभूमीत प्रकाशन),\nमाझा पाऊस (जगातील सगळ्यात मोठी गझल),\nद्वादश प्रकाशनातील 2018 साली प्रसिद्ध झालेली बारा पुस्तके\nलिहिते व्हा, फगवी नेहरू आणि इतर कथा, उन्हाशय (एक विषयाशय....),\nडोह माझा, स्कूल लाईफ, बैलनामा, जगू लागलोय पुन्हा, आतल्या आत मी, फंटूश गाणी,\nमुक्त पावसाचा छंद, अंताचे हायकू, जीर्णोद्धार.\nलिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्\nयजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची\nसचिन जोशींची Espalier - फास्टर फेणेची खरीखुरी शाळा\nसंदर्भ: नाशिक शहर, शाळा, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nतुकाराम खैरनार - कलंदर शिक्षक\nसंदर्भ: शिक्षक, सटाणा तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nडॉ. मनीषा रौंदळ यांची पंढरपुरी सायकलवारी\nसंदर्भ: सायकलींग, पंढरीची वारी, नाशिक तालुका\nसंतोष गर्जे - सहारा अनाथालय ते बालग्राम\nसंदर्भ: अनाथआश्रम, अाष्टी तालुका, Aashti Tehsil, गेवराई गाव\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: कलाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसंदर्भ: वादन, जोगेश्वरी, कलाकार\nसंदर्भ: कोकण, गणपती, गणेशोत्‍सव, महाराष्‍ट्रातील मंदिरे, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, समाधी\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-01-20T12:37:57Z", "digest": "sha1:SRXUH7OLOKGLLPPJCYRGW5DGXO3MPJII", "length": 8160, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपीनगरमध्ये उघडकीस आली.\nशिल्पा कांबळे (वय-18, रा. रुपीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिल्पाने यावर्षी बारावीची विज्ञान शाखेतून परीक्षा दिली आहे. तिचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ते दोघेही सकाळी कामावर गेले.\nदरम्यान, शिल्पा घरी एकटीच होती. सायंकाळी आई-वडील कामावरून आले असता, घराचा दरवाजा आतून बंद होत. दारावर वारंवार थाप देऊनही दार उघडले जात नसल्याने, शिल्पाच्या वडिलांनी खिडकीतून बघितले असता शिल्पाने ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी निगडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेहुरोड : अर्धवट विकासकामांमुळे दूरवस्था\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nपाच लाख बालकांना लसीकरण\nरावेत बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/celebrity-react-to-smriti-mandhana-on-his-21-st-birthday/", "date_download": "2019-01-20T13:23:31Z", "digest": "sha1:ZQDFO62T32CI7JMOIL75FDDJ73YB4VK5", "length": 7434, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: स्मृती मांधनाला दिल्या दिग्���जांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: स्मृती मांधनाला दिल्या दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमहिला विश्वचषक: स्मृती मांधनाला दिल्या दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा\nभारतीय महिला क्रिकेटपटू स्मुती मंधानाचा आज २१वा वाढदिवस असून ती सध्या इंग्लंड येथे महिला विश्वचषक उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्याची तयारी करत आहे.\n१८ जुलै १९९६ रोजी जन्मलेल्या स्मृतीवर आज वाढदिवसानिमित्त कौतुकाचा वर्षाव होत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी करून स्मृती विश्वचषकात शतक करणारी केवळ ४थी भारतीय खेळाडू बनली होती.\nपरंतु त्यांनतर तिला या विश्वचषकात विशेष अशी छाप सोडता आली नाही. ९०, १०६*, २, ८, ४, ३, १३ अशी स्मृतीची ७ सामन्यातील कामगिरी राहिली आहे.\nउपांत्यफेरीत भारतीय संघाला स्मृतीकडून मोठ्या अपेक्षा आहे. २१ वर्षीय स्मृतीला आज कुणी कुणी शुभेच्छा दिल्या ते आपण पाहूया.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/caim-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:48:15Z", "digest": "sha1:OHMRZURXWNUWZDT7SLJJAJV5ILOXPOSD", "length": 14617, "nlines": 158, "source_domain": "majhinaukri.in", "title": "CAIM Recruitment 2018 - CAIM Amravati Bhari 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(CAIM) समन्वित कृषि विकास प्रकल्पात विविध पदांची भरती\nजिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPMT): 01 जागा\nकृषि व्यवसाय तज्ञ (DPMT): 03 जागा\nलेखा सहाय्यक (DPMT): 01 जागा\nकृषि क्षेत्र अधिकारी (तालुका स्तर): 13 जागा\nक्लस्टर कोआड्रीनेटर (तालुका स्तर): 13 जागा\nकार्यालय सहाय्यक सह डाटा एंट्री ऑपरेटर (DPMT): 01 जागा\nपद क्र.1: i) कृषि अर्थशास्त्र किंवा कृषि विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषि व��स्तार, माती आणि जल संवर्धन यांसह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन पदवी ii) 07 वर्षे अनुभव\nपद क्र.2: i) MBA कृषी व्यवसाय/कृषि व्यवसाय PG डिप्लोमा ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.3: i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) 03/04 वर्षे अनुभव\nपद क्र.4: i) B.Sc कृषि/कृषि डिप्लोमा ii) 02/04 वर्षे अनुभव\nपद क्र.6: i) पदवीधर पदवी ii) 01 वर्ष अनुभव\nनोकरी ठिकाण: अकोला,अमरावती,बुलढाणा,वर्धा,वाशिम & यवतमाळ\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल): caimdmptbul@gmail.com\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2018\nPrevious औरंगाबाद रोजगार मेळावा-2018 [3034 जागा]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/toss-cancel-cricket-117205", "date_download": "2019-01-20T13:55:22Z", "digest": "sha1:CURNIQ4M6J4OHWRGLRMND7SAK3FHWWEO", "length": 12692, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "toss is cancel in to cricket क्रिकेट लढतीतून नाणेफेकच रद्द? | eSakal", "raw_content": "\nक्रिकेट लढतीतून नाणेफेकच रद्द\nशुक्रवार, 18 मे 2018\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीतून सामन्यापूर्वी होणारी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यजमान संघास खेळपट्टीचा मिळणारा फायदा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रिकेट समिती ही शिफारस करण्याची शक्‍यता आहे. या महिनाअखेरीस मुंबईतच होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर राहणार आहे. या समितीचे अनिल कुंबळे अध्यक्ष आहेत.\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीतून सामन्यापूर्वी होणारी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यजमान संघास खेळपट्टीचा मिळणारा फायदा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रिकेट समिती ही शिफारस करण्याची शक्‍यता आहे. या महिनाअखेरीस मुंबईतच होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर राहणार आहे. या समितीचे अनिल कुंबळे अध्यक्ष आहेत.\n1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी झाली होती, तेव्हापासून नाणेफेक हा प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याचा भाग आहे. या वेळी यजमान कर्णधार नाणेफेक करतो; तर पाहुणा कर्णधार याबाबतचा कौल मागतो; मात्र काही वर्षांपासून यजमानांनी खेळपट्टी आपल्याला अधिकाधिक अनुकूल करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे नाणेफेकीस फारसा अर्थच राहिलेला नाही.\nयापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याने सर्वप्रथम ही मागणी केली होती. त्यानंतर हळूहळू या बदलास पाठिंबा वाढत आहे. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेतून यापूर्वीच नाणेफेक बाद झाली आहे. भारतीय मंडळ देशांतर्गत स्पर्धेत याची अंमलबजावणी करण्याची शक्‍यता आहे. नाणेफेक रद्द झाल्यापासून सामने जास्त चुरशीचे होत आहेत, तसेच पूर्णवेळ होत आहेत, असा दावा इंग्लंड कौंटी पदाधिकारी करीत आहेत.\nछोट्या गोष्टींचं महत्त्व मो��ं (सुनंदन लेले)\nभारतीय क्रिकेट संघासाठी २०१८ हे वर्ष महत्त्वाचं ठरलंय. एकीकडं चुकांमधून संघ शिकतो आहे, तर दुसरीकडं महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी करण्याचंही काम...\n'...तर पाकचे खेळाडू शौचालयही साफ करतील'\nकराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ...\nहृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू\nऐरोली - क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घणसोलीत घडली. संदीप म्हात्रे (३६...\nकोहलीसेना पिछाडीवर; आता ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्याचे आव्हान\nअ‍ॅडलेड : यजमान ऑस्ट्रेलियन संघाने सिडनीला झालेला पहिला एक दिवसीय सामना जिंकून विराट कोहलीला जणू आव्हान दिले आहे. मालिका 3 सामन्यांचीच असल्याने अ‍...\nगोव्यात माजी रणजीपटूचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू\nमडगाव ः गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44 वर्षे) याला मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट...\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2019-01-20T12:33:24Z", "digest": "sha1:TGUBOYR5UXEG5DTDUW2BHVOQAG42UQGQ", "length": 7684, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रॅक्‍टर नदीत कोसळून एक जखमी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nट्रॅक्‍टर नदीत कोसळून एक जखमी\nउरुळी कांचन – दहिटणे ते खामगाव येथील पुलावरून ट्रॅक्‍टर खाली कोसळून एक ��ण जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या उसाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. दौंड तालुक्‍यातील दहिटणे आणि खामगाव येथेही ऊस तोडणी सुरू आहे. आज (दि. 23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाचा ट्रॅक्‍टर या भागातून भीमा पाटस कारखान्याकडे जात असताना दहिटणे-खामगाव पुलाला कठडे नसल्याने नदीच्या पाण्यात कोसळला. यात एक जण जखमी झाला आहे. ही घाटना येथील नागरिकांनी पाहिल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी दहिटणे येथील मूक-बधीर मुलगा अमोल ठोंबरे आणि इतर नागरिकांनी मदत करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nसिलिंडरच्या ट्रकने घेतला टेम्पो चालकाचा बळी\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Satara-water-scarcity-gets-stressed/", "date_download": "2019-01-20T12:56:34Z", "digest": "sha1:DVAU2OA5PZU2A6K625BN2OH567QQFCIZ", "length": 4390, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारावासीय पाणीटंचाईने त्रस्त, टँकर मिळेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सातारावासीय पाणीटंचाईने त्रस्त, टँकर मिळेना\nसातारावासीय पाणीटंचाईने त्रस्त, टँकर मिळेना\nहॅलो नमस्कार, टँकरवाले दादा बोलत आहात का हो. दादा आम्ही सातारा परिसरातील छत्रपतीनगरात राहतो. आम्हाला दोन हजार लिटरचे टँकर पा��िजे. कधी पाहिजे, आज मिळाले तर चांगले होईल. घरात पाणीच नाही हो. माफी असावी; पण आज अशक्य आहे. पुढील दोन दिवस पाणी देता येणार नाही, कारण टँकर बुक झाले आहे. अहो एक्सट्रा रुपये घ्या; पण पाणी द्या. सॉरी, आपण आपले नाव व पत्ता एसएमएस करून द्या. दोन दिवसांनंतर टँकर पाठवतो. हा संवाद ऐकायला येतो सातारा परिसरात.\nदोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समावेश होऊनही रस्ते, ड्रेनेजलाईन, लाईट या समस्या येथे कायम आहेत. समस्यांचे माहेरघर असलेल्या सातार्‍यातील बोअरची पाणी पातळी घटली आहे. मोटर सुरू केल्यावरही कमी दाबाने व पाच-सात मिनिटे त्यातून पाणी येते. मोजून 20 लिटरच पाणी बोअरला येत आहे. तीव्र पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत असल्याने नागरिकांचे जास्त हाल होत आहेत. व्यवसाय, नोकरी सोडून टँकरसाठी कामाच्या वेळासुद्धा बदलाव्या लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-district-%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AB-crore-scheme/", "date_download": "2019-01-20T13:47:07Z", "digest": "sha1:TUQBNMEWTDW5DKJAWKMNBYOQ5A5OY55R", "length": 7166, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nजिल्ह्याच्या 2018-19 या वर्षासाठी एकूण 364 कोटी 83 लाखांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाच्या बैठकीत मान्यता मिळाली. अध्यक्षस्थानी आ. सुरेश हाळवणकर होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या, बुधवारी (दि. 6) होणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा सादर केला जाणार आहे.\nया वार्षिक आराखड्यात सर्वसाधारण योजनांसाठी 249 कोटी 52 लाख, विशेष घटक योजनेसाठी 113 क��टी 41 लाख, ओटीएसपीसाठी 1 कोटी 90 लाखांची तरतूद केली आहे. जिल्हा सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय योजनांसाठी 199 कोटी 62 लाख, नावीन्यपूर्णसाठी 8 कोटी 73 लाख, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 37 कोटी 42 लाख 80 हजार इतका निधी प्रस्तावित केला आहे. सन 2017-18 अंतर्गत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतरच पुढील वर्षीचा निधी वितरीत करण्यात येईल, उपयोगिता प्रमाणपत्राअभावी निधी अप्राप्त राहिल्यास संबंधित विभागास जबाबदार धरण्यात येईल, असे आ. हाळवणकर यांनी स्पष्ट केले.\nप्रस्तावांची छाननी करून 364 कोटी 83 लाख पुढील वर्षासाठीचा आराखडा निश्‍चित झाला. यामध्ये गाभा व बिगरगाभा क्षेत्राची विगतवारी यावरही चर्चा झाली. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या. विद्युत जोडण्यांसाठी वन विभागाने तत्काळ परवानगी द्यावी, जिल्ह्यात 48 गावांमध्ये अद्यापही वाहतुकीसाठी नावेचा उपयोग होतो. त्या ठिकाणी पूल करावेत आदी सूचना आ. हाळवणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, सर्वसाधारण योजनेंतर्गत केवळ 80 कोटी रुपये खर्च झाला असून संबंधित विभागांनी प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावेत. यावेळी हेमंतराव कोलेकर, विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.\n‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष\nमहावितरणमुळे बळीराजा विनाकारण होतोय बदनाम\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग\nशिरोळमध्ये तरुणाची आत्महत्या; जमाव अाक्रमक\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nपानसरे हत्‍या : विरेंद्र तावडेचा जामीनासाठी अर्ज\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-GST-compilation-of-the-district-increased-by-13-percent/", "date_download": "2019-01-20T13:39:23Z", "digest": "sha1:3SN64WNTTI5R5SH2ATNED36CRUEY2HTR", "length": 8031, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ\nजिल्ह्याच्या जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ\nजीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर रत्नागिरी जिह्याच्या कर संकलनात सुमारे 13 टक्क्यांपर्यंत जादा संकलन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात आला तर केंद्रीय कर विभागाच्या नोंदीत करदाता संख्येत साडेतीन हजारांवरून 8 हजारपर्यंत वाढ झाली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.\nवस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर या कायद्याच्या अंतर्गत 20 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांना नोंदणी करणे अपरिहार्य ठरल़े यापूर्वी केंद्रीय कर असलेल्या सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीन हजार उद्योजक नोंदणीकृत होत़े त्यांची संख्या 8 हजारांपर्यंत वाढली आहे.राज्य व केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कराचे रत्नागिरी नोेंदणीकृत विक्रेत्यांची संख्या सुमारे 11 हजारांपर्यंत पाहोचली आह़े यातील 50 टक्के उद्योजक राज्य कराखाली तर 50 टक्के केंद्र कराखाली नोंदणीकृत आहेत. केंद्रीय करदात्या संख्येत 87 टक्के वाढ आर्थिक वर्षाअखेर झाल्याचे पुढे आले आहे.\nजीएसटी कायद्याप्रमाणे प्रत्येक राज्यात एक या प्रमाणे सेंट्रल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून एकेका ठिकाणाची नोंद करणे प्रत्येक उद्योजकाला आवश्यक ठरत़े त्या ठिकाणाहून राज्यातील सर्व उलाढालीवर कर भरला जाऊ शकतो. राज्यातील अन्य ठिकाणच्या उलाढालीसाठी एकाच केंद्राद्वारे कर भरून चालतो. या तरतुदीचा लाभ कोकणातील कर भरणार्‍या कंपन्यानी घेतला आहे.काही कंपन्या रत्नागिरीत कार्यरत असल्या तरी त्यांचे नियंत्रण कार्यालय मुंबईसारख्या ठिकाणी असल्याने त्यांचा कर भरणा मुंबईतील ठिकाणी केला जातो. मात्र, त्याची नोंद जिल्ह्याच्या करप्रणालीत होत असल्याने जीएसटीच्या भरण्यात वाढ झाल्यचे निदर्शनास आले आहे. जीएसटीमुळे किंमत वाढ होण्याचे कोणतेही कारण नाही. तसे झाल्यास लेखी तक्रार ग्राहकांनी करावी, असे आवाहन जिल्हा वस्तू सेवा कर कार्यालयातर्फे करण्यात आले आह़ेकोणत्याही उद्योजकाला जीएसटीविषयी प्रश्‍न असेल तर त्यांनी केंद्र, राज्य जीएसटी विभागाच्या कार्यालयातील मदत कक्षात संपर्क साधावा, व्यावसायिकांच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/In-the-state-loans-to-only-13-lakh-farmers/", "date_download": "2019-01-20T13:56:52Z", "digest": "sha1:63LDWKU5HJBKFUPSP7SH2P2MRXYATO6Y", "length": 5567, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सव्वाकोटीपैकी केवळ 13 लाख शेतकर्‍यांना कर्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सव्वाकोटीपैकी केवळ 13 लाख शेतकर्‍यांना कर्ज\nसव्वाकोटीपैकी केवळ 13 लाख शेतकर्‍यांना कर्ज\nपुणे : दिगंबर दराडे\nया वर्षी खरीप हंगामात राज्यातील विविध बँकांना 43 हजार 342 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत राज्यातील सुमारे सव्वाकोटी शेतकर्‍यांपैकी 13 लाख शेतकर्‍यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्हा बँकेने तब्बल 700 कोटी (57 टक्के) कर्जवाटप केले आहे. राज्यातील काही बँकांनी अद्यापही कर्जवाटपाला प्रारंभच केला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मात्र याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपवाद ठरली आहे. 1400 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत 57 टक्केचा आकडा पार केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.\nखरीप हंगामात मशागतीसह बी-बियाणे, खते व औषध खरेदीसाठी शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत आहे. कर्जमाफीची वाट न पाहता सोने तारण ठेवून कर्ज काढायचे ठरवले, तरीही थकबाकी असल्याच्या कारणास्तव बँकांकडून काही शेतकर्‍यांना परत पाठविण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या सात-बार्‍यावर पहिला बोजा, त्यातच कर्जमाफीला विलंब, यामुळे आता खासगी सावकाराशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याच्या भावना शेतकर्‍यांकडून व्यक्‍त होत आहेत. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्‍यांची मागील दहा-अकरा महिन्यांपासून पडताळणीच सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही, बहुतांशी शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. परिणामी खात्यावर पूर्वीची थकबाकी दिसत असल्याने त्यांना बँकेतून नव्याने कर्जच मिळत नाही.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\n..तर मायावतींना बोलणाऱ्याची हकालपट्टी केली असती : रामदास आठवले\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/poison-less-fruits-grape-farm/", "date_download": "2019-01-20T13:52:50Z", "digest": "sha1:HJ2OJPUKTON7DG37C7VLKZJA4AIRHORD", "length": 9576, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनीत विषमुक्त पेरू, द्राक्षांची शेती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सोनीत विषमुक्त पेरू, द्राक्षांची शेती\nसोनीत विषमुक्त पेरू, द्राक्षांची शेती\nमातीतलं सोनं : विवेक दाभोळे\nबदलत्या काळात शेतीत नवीन प्रवाह येत आहेत. विषमुक्त, रसायनुमक्त शेतीची उत्पादन संकल्पना आता शेतकर्‍यांना भावू लागली आहे. तर आरोग्याबाबत जागरूक असलेला ग्राहक देखील रसायनमुक्त शेतीउत्पादनांना वाढती पसंती देऊ लागला आहे. अशा काळात या बदलाचा वेध घेत की काय सोनी येथे विजय रंगराव मोरे या जिगरबाज तरूण शेतकर्‍याने रसायनमुक्त शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी यात पेरू, द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. यात अर्धा एकर शेतीतून त्य��ंना किमान दीड लाखाच्या पेरूचे उत्पादन अपेक्षित आहे.\nमिरज पूर्व भागातील सोनी गावाची खरी तर दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षासाठी ओळख आहे. सोनीच्या द्राक्षांना बाजारात हमखास चांगला दर मिळणार, हे समीकरणच बनले आहे. याच गावातील विजय मोरे यांनीही शेतीत नवीन संकल्पना, प्रयोग राबविताना ‘झिरो बजेट’ शेतीची कल्पना मनात घेतली. झिरो बजेट शेतीमधील मार्गदर्शन सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नैसर्गिक शेती करण्यास सुरूवात केली आहे. झिरो बजेट शेतीमुळे खर्च जवळजवळ नाहीत. रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर टाळून त्यांनी केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर केला आहे. शेतात विहीर असून पाण्यासाठी त्यांनी फवारापद्धत अवलंबली आहे.\nसहा महिन्यापूर्वी मोरे यांनी आपल्या शेतीत लखनौ वाणाच्या पेरूची लागवड केली आहे. अर्धा एकरात जवळपास पाचशे रोपे बसविली आहेत. आता पहिला बहार संपतो आहेे. येणार्‍या हंगामात यात पेरूचे जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. विशेष महत्वाचे म्हणजे यासाठी त्यांनी अगदी चिमूटभर देखील रासायनिक खत अथवा सेंद्रिय खतांचा वापर केलेला नाही. केवळ जीवामृत आणि शेणखताचा वापर करून त्यांनी आपल्या शेतीत पेरूची बाग फुलविली आहे. या शेतीतील पेरू देखील विलक्षण चकाकी असलेला आणि अन्य पेरूपेक्षा नक्कीच जादा गोडी आणि चकाकी असल्याचे जाणवते. याखेरीज त्यांनी आपल्या तीन एकराच्या दुसर्‍या क्षेत्रात झिरोबजेट शेती संकल्पनेवरच द्राक्षाची बाग केली आहे.विजय मोरे या तरुण शेतकर्‍याने बदलाचा वेध घेत झिरो बजेट शेतीची संकल्पना राबविताना रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नाचे उत्पादन साकारताना अन्य शेतकर्‍यांसमोर नाविण्याचा एक आदर्श ठेवला आहे, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही.\nउत्पादित रसायन आणि विषमुक्त पेरू, चिकू तसेच आंब्याचे हंगामनिहाय मार्केटिंगसाठी मोरे यांनी राज्यभरात पसरलेल्या झिरोबजेट नैसर्गिक शेतीसंबंधित व्हॉटस्अ‍ॅप् गु्रपच्या माध्यमातून थेट मार्केटिंगला प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने पुणे आणि मुंबईत थेट मार्केटिंगवर त्यांचा भर राहिला आहे. जरी यातून पिकांचे उत्पादन कमी मिळत असले तरी तुलनेने जादा दर असल्याने एकूण उत्पन्न हे अधिकच ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.\nरसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नधान्य उत्पादनाची शेती साकारताना मोरे यांनी पेरूच्या बागेतच चिकूची तीनशे, देश आंब्याची 500 तसेच सीताफळाची 100 रोपे लावली आहेत. ही झाडे चांगली आल्याचा त्यांचा अनुभव आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शेवग्याची जवळपास 200 झाडे लावली आहेत. यासाठी काहीही खर्च न करता त्यांना शेवग्याच्या शेंगापासूनचे साडेचार हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. शेवग्याचे हे उत्पन्न बोनस ठरले.\n'मामा' कमकुवत झालाय असं समजू नका : शिवराज सिंह चौहान\nमायावती या दलित समाजातील मजबूत महिला ; रामदास आठवले\n'सूर्यप्रतिमेची मानवी साखळी आणि पर्यावरण व्याख्यानाचा विश्वविक्रम नोंदवणार' (video)\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ(Video)\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/There-is-no-Dolby-at-Ganesh-Festival-says-Vishwas-Nangare-Patil/", "date_download": "2019-01-20T13:25:01Z", "digest": "sha1:7J62RBVQNECALIMMG65EYV37MK5VVJYC", "length": 11450, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील\nडॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील\nखा.उदयनराजे यांच्या ‘डॉल्बी वाजणारच’ या वक्‍तव्याबाबत पोलिस व लोकप्रतिनिधींचा कोणताही संघर्ष नाही व आमचीही संघर्षाची भूमिका नाही. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे डॉल्बी नाही म्हणजे नाहीच. यंदा डॉल्बीविरहीत गणेशोत्सव व्हावा, अशी पोलिसांची भूमिका आहे. मात्र, कोणी आक्षेपार्ह विधान करत असेल त्यावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सातार्‍यात मांडली.\nदरम्यान, यामुळे गणपती कालावधीत पोलिस व मंडळांमध्ये वाद होणार की डॉल्बी विरहीत गणेशोत्सव होणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष राहणार आहे. सातार्‍यातील पोलिसांच्या शिवतेज हॉलमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार उपस्थित होते.\nविश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव व मोहरम हे महत्वाचे दोन सण येत्या दहा दिवसांमध्ये होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर सातारा पोलिस दलाची आपण बैठक बोलवली आहे. प्रसिध्दी माध्यमातून गणेशोत्सव कसा साजरा करावा. याबाबत पोलिसांची भूमिका कशी सकारात्मक आहे हे त्यांनी सांगितले.\nसातार्‍यात डॉल्बी वाजणारच, असे खा.उदयनराजे वक्‍तव्य करत आहेत, याबाबत पोलिसांची भूमिका काय आहे असा प्रश्‍न विचारल्यानंतर आयजी विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, कायदा सर्वांना समान आहे. सातारा पोलिस दल व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही. तसेच सणाचा कालावधी असल्याने आमची कोणतीही संघर्षाची भूमिका नाही. हा उत्सव तुमचा तसाच आमचाही आहे. उलट एकही गुन्हा दाखल न होता हा उत्सव पार पडावा, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. डॉल्बीबाबत कुठे आक्षेपार्ह विधान होत असेल तर त्याबाबत कारवाई केली जाईल. मुळात चुकीचे आहे ते टाळण्यासाठी सर्वांनी सकारात्मक रहावे, असे आवाहन त्यांनी केले.\nगणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कर्कश डॉल्बी वाजू नये, सामाजिक आरोग्याचा बचाव व्हावा, असा पोलिसांचा उद्देश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना त्याचे कुठे उल्‍लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. समाजातील सर्व मंडाळांनी समाजहिताचे देखावे, उपक्रम राबवावेत. त्या त्या मंडळांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपला सर्व परिसर कसा सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्न करावेत. डॉल्बी, बिभत्स गाणी ही आपली संस्कृती नाही. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत, असेही ते म्हणाले.\nयंदा डॉल्बी, बेस व त्याच्या भिंती, मॉडीफाय केली जाणारी वाहने यावर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांना याबाबत सांगून मॉडीफाय केली जाणारी वाहने पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना घटनास्थळीच जप्‍त करण्याचे आदेश दिले जावेत. शहरात आतमध्ये येण्यापूर्वी जर अशा वाहनांवर कारवाई केली तर ते शहरात येवून वाजण्याचा विषय उरणार नाही.\nवाचा : डॉल्बी वाजणारच : उदयनराजे\nसातार्‍यातील मोक्‍का व तडीपार सत्र कायम सुरु राहणार असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. कोल्हापूर परिक्षेत्रात आतापर्यंत एकूण 96 मोक्‍काअंतर्गत प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सांगून लवकर सेंच्युरी ठोकणार असल्याचे ते म्हणाले, तडीपारीची आकडेव���रीही दोन हजाराहून अधिक झालेली आहे. माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यावरील मोक्‍काबाबत ते म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रातून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, चार्जशीट दाखल होत असताना वरिष्ठ अधिकारी कायदेशीर सल्‍ला घेत असतात. त्यामध्ये त्यांचा मोक्‍का निघाला असून मूळ तक्रार कायम असल्याचे नांगरे -पाटील यांनी सांगितले.\nरामराजे यांनी तक्रार दिल्यास कारवाई: नांगरे-पाटील\nविधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जीवीताला धोका असल्याबाबतचे वक्‍तव्य केल्याबाबत ते म्हणाले, याबाबत मीडियामधून आपण वाचले आहे. त्यांनी जर पोलिस प्रशासनाकडे तक्रार दिली तर निश्‍चित त्याचा तपास करुन कारवाई केली जाईल, असे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, खा.उदयनराजे भोसले व ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाबाबत पोलिस दलाने त्यांना नोटीस दिल्या आहेत का असे विचारले असता ते म्हणाले, दोन्ही नेत्यांच्या संपर्कात पोलिस अधीक्षक आहेत. ते दोन्ही नेते आहेत.\nकुरूंदवाड तालीम मंडळाकडून भव्‍य निकाली कुस्त्यांना प्रारंभ\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-20T13:07:57Z", "digest": "sha1:4Q2DYUDSTW6IFC7ZOQH7DM6JD2ZWVYOF", "length": 5694, "nlines": 101, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "शाकाहारी", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास .\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आप���) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशाक/भाजी,हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस(दुग्धजन्य पदार्थ) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुदा सस्तन) प्राणी.शाकाहारी अन्नासाठी वेष्टनावर नमुद करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ते असे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-20T13:23:20Z", "digest": "sha1:X6I3TWSN2OZ632Q7GYJY4SQAT5CZOPVG", "length": 7921, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर भरणा वाढण्याबाबत आशावाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर भरणा वाढण्याबाबत आशावाद\nनवी दिल्ली- कंपनी कर भरणा वाढला असल्यामुळे एकूण कर संकलन वाढण्याबाबात कर विभाग आशावादी झाला आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यात प्रत्यक्ष करातून सरकारला 7.44 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षाच्या या 11 महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 19.5 टक्‍के जास्त आहे. सरलेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कराच्या संकलनातून सरकारला 10.05 लाख कोटी रुपये अपेक्षित होते.\n11 महिन्यात त्यापैकी 74.3 टक्‍के रक्‍कम जमा झाली आहे. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की 11 महिन्यात परतावा वगळून 8.83 ला कोटी रुपये जमा झाला आहेत. यातील 1.39 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला गेला आहे. अप्रत्यक्ष कर संकलनाबातही कर विभाग आशावादी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या च���अरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\nमाळशेज रेल्वेची 25 वर्षांपासून प्रतीक्षाच\nगुंजवणीची पाईपलाईन लवकरच सुरू होणार विजय शिवतारे\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-20T12:36:31Z", "digest": "sha1:5QJEL6ZG4SDZDMAUG2DJJG5SX3PVGJNR", "length": 15114, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमआरडीएच्या बांधकाम नियमावलीवर शासनाची मोहोर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीएमआरडीएच्या बांधकाम नियमावलीवर शासनाची मोहोर\nपेड एफएसआय वापरण्याची तरतूद\nपुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बांधकाम नियमावलीस शासनाने मान्यता दिली आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत मान्य एफएसआय बरोबरच रस्त्याच्या रुंदीनुसार टीडीआर, पेड एफएसआय वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे. टेकड्या आणि टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरात बांधकामांना बंदी, अशा अनेक तरतुदी असलेल्या पीएमआरडीएच्या बांधकाम नियमावलीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.\nपीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये विकास कामाला चालना मिळावी, याकरिता राज्य शासनाने नगर विकास विभागाकडून बांधकाम नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. पीएमआरडीए क्षेत्राचा पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरा अवती-भोवती सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत समावेश आहे. प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 800 गावांचा समावेश आहे. दोन्ही शहरालगत तसेच एमआयडीसी क्षेत्राच्या जवळ मोठ्या प्रमाणात शहरीकाण व नागरीकरण होत आहे. महानगरपालिका क्षेत्रालगत झपाट्याने वाढ होत असल्याने व पायाभूत विकास करण्यासाठी देखील बांधकाम नियमावलीत सुधारणा क���ण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती.\nप्राधिकरणाकडून हद्दीसाठी बांधकाम नियमावली तयार करून गेल्या वर्षी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. राज्य सरकारने या नियमावलीवर नगर रचना विभागाकडून अभिप्राय मागविला होता. नगर रचना विभागाने त्यावर अभिप्रायासह पाठविलेल्या नियमावलीस राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यामध्ये प्राधिकरण आणि नगर रचना यांच्यामध्ये काही तरतूदींवर एकमत झाले नव्हते. त्यावर दोघांनी एकमत करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही घटकांनी एकत्र बसून त्यातून मार्ग काढून नियमावली मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविली होती. सोमवारी झालेल्या बैठकीत पीएमआरडीएच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली आहे.\nप्रोत्साहनपर नियमावली आणि प्रादेशिक आराखड्यातील बांधकाम नियमावली यांच्या वापर करून प्राधिकरणाकडून सध्या बांधकामांना परवानगी दिली जात होती. त्यामुळे बांधकाम नकाशे मंजूर करताना अनेक अडचणी येत होत्या. आता मात्र प्राधिकरणाच्या स्वतंत्र बांधकाम नियमावलीस मान्यता मिळाल्याने त्या नियमावलीनुसार बांधकामांना आराखड्यांना मंजूरी देण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.\nराज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या नियमावलीत टीडीआरची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मध्यंतरी राज्यातील महापालिकांसाठी टीडीआरचे नवे धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ मीटर रूंदीच्या आतील रस्त्यांवर बांधकाम टीडीआर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र प्राधिकरणाच्या नियमावलीत सहा मीटर रूंदीच्या रस्त्यावर 0.20 टक्के टीडीआर वापरण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र ती अमान्य करून नऊ मीटर व त्यापुढील रूंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवनागीन देण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीत पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत प्रिमिअम एफएसआय वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु प्राधिरणाच्या हद्दीत 0.20 टक्केच प्रिमिअम वापर अनुज्ञेय करण्यात आला आहे.\nप्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीस मान्यता देताना त्यामध्ये टेकड्यांवर बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेप्रमाणेच टेकड्यांच्या लागत शंभर फूट परिसरात कोणतेही बांधकाम करता येणार नाही.\nया ब���ंधकाम नियमावलीस संदर्भात हरकती अथवा सूचना नागरिकांना 30 दिवसांच्या आत औंध येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात नोंदविता येणार आहे. प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकतींवर सुनावणी देण्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त यांना शासनाने प्राधिकृत केले आहे.\nटेकड्यांच्या पायथ्यापासून शंभर फूट परिसरात बांधकामांना बंदी\nनऊ मीटरपेक्षा जास्त रूंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी\nछोट्या प्लॉटधारकांना ऍमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेस मध्ये सवलत\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n“एलएनजी’चा विमान वाहतुकीसाठी वापर व्हावा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pune-boy-aryaman-shines-in-the-world-golf-championship/", "date_download": "2019-01-20T13:07:48Z", "digest": "sha1:RYRUNOWMIQ3NWMLRLJET74ESMYVUAZWT", "length": 8721, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युएस किडस्‌ जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी", "raw_content": "\nयुएस किडस्‌ जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी\nयुएस किडस्‌ जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी\nपुणे: मलेशिया येथे झालेल्या युएस किडस्‌ जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगने अव्वल पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत मुलांच्या 10 वर्षाखालील गटात आर्यमानने 18 होल्सची ही स्पर्धा 3 द��वसांत पुर्ण करून पाचवे स्थान संपादन केले.\nही स्पर्धा म्हणजे यूएस किड्स गोल्फ स्पर्धेची आंतरराष्ट्रीय आवृत्ती असून दर वर्षी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा 5 ते 18 वर्षे वयोगटातील कुमार गोल्फपटूंसाठी खूली असते. या प्रत्येक गटातील अव्वल 5 खेळाडूंची स्कॉटलंड येथे होणा-या युरोप अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.\nतॉंजॉंग पुटेरी गोल्फ रिझॉर्ट येथे 3 चॅम्पियनशिप कोर्सेस ही स्पर्धा 6 वर्ष पार पडत आहे. स्पर्धेत 26 देशांमधुन एकुण 300हून अधिक कुमार गोल्फर्सनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये युएस, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, मॉरिशियस, म्यानमार, फिलिपिन्स, भारत, जपान, केनि,या सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, हॉंग कॉंग, कॅनडा, चीन, ग्रेट ब्रिटन व फ्रांस या देशांचा समावेश होता.\nतॉंजॉंग पुटेरी गोल्फ रिझॉर्ट, व्हिलेज कोर्स येथील स्पर्धेत वेस्ट झोन विभागात अव्वल पाचवे स्थान पटकावणारा आर्यमान हा पहिला कुमार गोल्फर आहे.\nव्यावसायिक स्तरावरील गोल्फ स्पर्धांचा दर्जा पाहताना कुमार गटातील स्पर्धकांसाठी 18 होल्स चॅम्पियनशिप कोर्स ही स्पर्धा खडतर अशी आहे. या व्हिलेज कोर्समध्ये 18 पैकी 13 होल्स भोवती वॉटर बॉडीज् असतात आणि या होल्सच्या ग्रिन्स भोवती स्पर्धकांसाठी आव्हानात्मक ठरणारे अनेक बंकर्स ठेवण्यात आले होते. आर्यमानच्या कामगिरीचे वैशिष्ट असे की, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिस-याच होलला त्याने आपली सर्वात वाईट कामगिरी नोंदविली होती. परंतू 18व्या होलला त्यांने बर्डीची नोंद करताना ही पिछाडी भरून काढली.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sachin-tendulkars-son-arjun-tendulkar-set-for-u-19-debut-for-mumbai/", "date_download": "2019-01-20T13:18:34Z", "digest": "sha1:4AGLOMY3E6P7PVK2M2AFQBWHTISD2CTS", "length": 8217, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पदार्पणास सज्ज", "raw_content": "\nसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पदार्पणास सज्ज\nसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पदार्पणास सज्ज\nसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन १९ वर्षांखालील मुंबई संघात पुढच्या आठवड्यात पदार्पण करणार आहे. पुढच्या आठवड्यात विनोद मंकड ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी अर्जुनची मुंबई संघात निवड झाली आहे.\nराजेश पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबई क्रिकेट अससोसिएशन निवड समितीने १९ वर्षांखालील मुंबई संघाची निवड केली. या संघात अर्जुनसह १५ खेळाडूंची निवड झाली आहे. अग्नी चोप्राकडे पहिल्या दोन सामन्यांचे कर्णधापद सोपवलं आहे.\nमुंबई संघाचे पहिले दोन सामने ९ ऑक्टोबरला बडोदा विरुद्ध तर १० ऑक्टोबरला सौराष्ट्राविरुद्ध मुंबईत होणार आहेत. मुंबई संघात अर्जुन तेंडुलकर बरोबरच अनेक खेळाडू पहिल्यांदाच १९ वर्षांखालील संघात खेळणार आहेत असे पवार म्हणाले\nपवार अर्जुनच्या निवडी बद्दल सांगताना म्हणाले त्याने संघ निवड चाचणीत त्याच्या अष्टपैलू खेळाने त्यांना प्रभावित केले. ते म्हणाले “अर्जुन आमच्या संघातला मुख्य अष्टपैलू खेळाडू असेल. आम्ही नुकतेच बडोद्यात खेळलो त्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. आणि आमच्या मुंबईतील सराव सामन्यात चांगली गोलंदाजी व फलंदाजी केली. मी त्याला संघातील अष्टपैलू गोलंदाज समजतो.”\nअर्जुन २०१५-१६ च्या मोसमात १६ वर्षांखालील मुंबई संघात खेळला आहे. तसेच ‘बी’ डिव्हिजनच्या आत्ताच झालेल्या डॉ. एचडी कांगा क्रिकेट लीगमध्ये परळ क्रिकेट क्लब कडून खेळाला होता.\nअसा आहे १९ वर्षांखालील मुंबईचा संघ:\nअग्नी चोप्रा (कर्णधार), ध्रुव ब्रीद (यष्टीरक्षक),तनुश कोटियन, अथर्व अंकोलेकर, करण शहा, सत्यालक्षा जैन, यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्ससेना, अभिमानी वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसूझा, अंजदीप लाड, सागर छाबरिया, फरहान काझी.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dacoit-sp-bunglow-sandlewood-13588", "date_download": "2019-01-20T13:20:02Z", "digest": "sha1:JF3HY24DRF2DL3Z23HBGOUORNFIJPTDS", "length": 21375, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "dacoit in sp bunglow for sandlewood चंदनासाठी ‘एसपी’ बंगला आवारात दरोडा | eSakal", "raw_content": "\nचंदनासाठी ‘एसपी’ बंगला आवारात दरोडा\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nकरवत, सत्तूरने पोलिसांवर हल्ला; चौघांना केले गजाआड, दोघे गेले पळून\nसांगली - ऐन दसऱ्याच्या मध्यरात्री पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या ‘दक्षता’ बंगल्याच्या कुंपणाची भिंत ओलांडून चंदनतस्करांनी दरोड्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या मागील बाजूस कुंपण भिंतीच्या आत असलेली चंदनाची दोन झाडे तोडून ती पळवून नेताना चोरट्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी करवत, सत्तूरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघे पळून गेले तर चौघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.\nकरवत, सत्तूरने पोलिसांवर हल्ला; चौघांना केले गजाआड, दोघे गेले पळून\nसांगली - ऐन दसऱ्याच्या मध्यरात्री पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या ‘दक्षता’ बंगल्याच्या कुंपणाची भिंत ओलांडून चंदनतस्करांनी दरोड्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या मागील बाजूस कुंपण भिंतीच्या आत असलेली चंदनाची दोन झाडे तोडून ती पळवून नेताना चोरट्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी करवत, सत्तूरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघे पळून गेले तर चौघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.\nमिरज शहर चंदनतस्करीसाठी कुख्यात बनत असताना पोलिस दलाने बघ्याची भूमिका घेतली होती. आता तस्करांनी थेट पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारात घुसखोरी केल्याने अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याची पाळेमुळे खणून काढू, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते दडलेले असू देत, कुणीही असू देत, त्यांना सोडणार नाही, अशा भाषेत इरादा स्पष्ट केला. अपर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपाधीक्षक धीरज पाटील या वेळी उपस्थित होते.\nतानाजी हरी खराटे (वय ३२), राजू कालिदास पाखरे (२५), कांतिलाल उत्तम चवरे (३८, तिघे पेन्नूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), सोनू शंकर बनसोडे (२४, चिंचोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली. समाधान शिवाजी चवरे आणि युवराज शहाजी चवरे (दोघे पेन्नुर) पसार झाले. या कारवाईत कार (एमएच १३ बीएन ४७१९) जप्त करण्यात आली.\nश्री. शिंदे यांनी माहिती दिली, की मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अपर पोलिस अधीक��षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या बंगल्याचे सुरक्षा रक्षक पोलिस दीपक तुकाराम वडेर यांना एसपींच्या बंगल्यामागील बाजूस लाकडांचा आवाज आला. ते सावध झाले. त्यांनी तातडीने एसपी बंगल्याबाहेरील सुरक्षा रक्षक, चालकांना सावध केले. नियंत्रण कक्षाला माहिती दिली. चारही बाजूने चोरटे घेरले जातील, अशी व्यवस्था झाल्यावर एकाच वेळी पोलिसांनी हल्लाबोल केला. त्यावेळी झटापट झाली. चौघांना पकडण्यात यश आले. दोघे करवत, सत्तूर घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेले. जीवे मारण्याची धमकी देऊन ते पळाले. कुंपण भिंतीवरून उडी घेऊन त्यांनी हॉटेल आयकॉन इनच्या बाजूने पोबारा केला. त्यांनी जाताना चंदनाचा एक ओंडका नेला. चार ओंडके जप्त केले. चोरट्यांनी छोट्या करवतीसह मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास परिसरात प्रवेश केला. दोन झाडे तोडली. त्याचे छोटे ओंडके केले. ते घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना घेरले. पोलिस दलाच्या जिव्हारी घाव घालणारा हा प्रकार घडल्याने पोलिसांना बोलावून सतर्क करण्यात आले आहे.\nकर्नाटक सीमा भागातील सुगंधी द्रव्य बनवणाऱ्या कारखान्यांकडून चंदनाची खरेदी होते. किलोवर चंदन विकले जाते. किलोचा दर ४ हजार रुपये आहे. तिथे चंदन विकणारी संघटित गुन्हेगारांची टोळी आहे. त्यांच्याकडून एक कार जप्त करण्यात आली. ती कुणाच्या मालकीची आहे, याचा तपास सुरू असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.\nपोलिस अधीक्षकांच्या बंगल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत. एक सांगली-मिरज रस्त्याकडे आहे. दुसरे मुख्यालयातून आत येताना आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्याकडील बाजूस साडेचार ते पाच फूट उंचीचे कुंपण आहे. ते सहज पार करता येते. तिथे भिंतीवर टोकदार सळ्या, बाटल्यांच्या काचा बसवलेल्या नाहीत. त्यामुळे आत येताना व बाहेर पडतानाही चोरट्यांना इजा होण्याची शक्‍यता नव्हती. कुंपणापासून तीन-चार फुटांवरील चंदनाची झाडे त्यांनी तोडली.\nचोरट्यांनी पळून जाताना पोलिसांवर करवत, सत्तूरने हल्ला केला. करवतीचा वार दीपक वडेर यांच्या काठीवर बसला. त्यामुळे ते बचावले. एकाने सत्तूर दाखवून ठार मारण्याची धमकी दिली.\nपोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या परिसरात चंदनाची अनेक झाडे आहेत. याआधीही तेथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची चर्चा होती. त्याविषयी कोणतीही माहिती नाही, असे श्री. श���ंदे यांनी सांगितले.\nपोलिस कर्मचाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस\nमध्यरात्री साडेतीन वाजता एसपींच्या बंगल्यामागील हालचाली टिपून सावधपणे व शिताफीने सर्व यंत्रणेला सतर्क करून कारवाईत पुढाकार घेणारे पोलिस कर्मचारी दीपक तुकाराम वडेर (३९) यांना पोलिस अधीक्षकांनी दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले. पोलिस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले.\nमिरजेत खणा, मुळे सापडतील...\nचंदनचोरीचा प्रकार सामान्य झाला आहे. जिथे चंदनाचे झाड तिथे चोरांचा डोळा हे जिल्हाभर चित्र आहे. मिरज शहर चंदनतस्करांसाठी कुख्यात आहेत. काहींनी कोट्यवधीची माया जमवली, राजकारण केले. बड्या नेत्यांशी संपर्कातून ते नेहमीच सुरक्षित राहिले. चंदनचोरी ही गोष्ट छोटी, मात्र आता थेट एसपींच्या बंगला परिसरात चोर घुसल्याने ती डोंगराएवढी झाली आहे. अधीक्षकांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले. ही पाळेमुळे खणताना मिरजेचे चंदन कनेक्‍शन पुढे येणार का, याकडे विशेष लक्ष राहील. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्याकडे याचा तपास आहे. त्यांना या कनेक्‍शनची खडान्‌ खडा माहिती असल्याचे सांगितले जाते.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून हत्या\nभोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे...\nऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस निरीक्षक\nआष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/jayant-patil-felicitated-bhigwan-113371", "date_download": "2019-01-20T14:23:06Z", "digest": "sha1:WK77MKMGOPKLY4DR6UJONQZ7XRVQKWDP", "length": 12939, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jayant Patil felicitated in Bhigwan राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भिगवण येथे सत्कार | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भिगवण येथे सत्कार\nमंगळवार, 1 मे 2018\nभिगवण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा येथील भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nप्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील इंदापुर तालुक्यातील अंर्थुर्णे येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापुर तालुक्यामध्ये आले होते. इंदापुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nभिगवण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा येथील भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nप्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील इंदापुर तालुक्यातील अंर्थुर्णे येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापुर तालुक्यामध्ये आले होते. इंदापुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nयेथील ग्रामपंचात सभागृहामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे त���लुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस डि.एन. जगताप, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, भिगवण शहर अध्यक्ष सचिन बोगावत, शंकरराव गायकवाड, अण्णासाहेब धवडे, महेश शेंडगे,अजिंक्य माडगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जयंत पाटील यांनी तालुक्याच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल कार्यकर्यांचे आभार व्यक्त केले.\nगिरीश महाजन बारामतीत याच.. बघतो तुम्हाला\nजळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बळावर जनतेला विकत घेण्याची भाषा करीत आहे, बारामतीत जाऊन त्या ठिकाणीही आपण विजयी मिळवू, अशी...\n'कटप्पाने बाहुबलीको क्‍यूं मारा..'चे उत्तर शोधतोय\nजळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट...\nलोकसभा लढणार नाही : विश्वजित कदम\nसांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यापासून काँग्रेसचे आमदार...\nकुलकर्णी आडनाव लावले की, पोलिस मागे लागत नाहीत- आव्हाड\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. परंतु, त्याला पोलिस कोठडी न मिळता थेट...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से��टर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nmdc-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:44:47Z", "digest": "sha1:PRRACSMPVQBRVGTYZEUIDRWZT6Q5Z773", "length": 24405, "nlines": 289, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NMDC Recruitment 2018 for 163 Posts - www.nmdc.co.in - NMDC Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 419 जागांसाठी भरती\nमेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी): 114 जागा\nमेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी): 40 जागा\nHEM (मेकॅनिकल) (ट्रेनी)/ MCO (ट्रेनी): 04 जागा\nइलेक्ट्रिशियन (ट्रेनी): 04 जागा\nHEM ऑपरेटर (ट्रेनी): 02 जागा\nQCA (ट्रेनी): 05 जागा\nपद क्र.1: ITI (वेल्डिंग/ फिटर/मशीनीस्ट/��र्नर/मोटर मॅकेनिक/डीझेल मॅकेनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)\nपद क्र.2: ITI (इलेक्ट्रिकल)\nपद क्र.3: i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना\nपद क्र.4: i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) इंडस्ट्रियल /डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इंस्टालेशन सर्टिफिकेट\nपद क्र.5: i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग /ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना\nपद क्र.7: i) B.Sc (केमेस्ट्री/जिओलॉजी) ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 10 मार्च 2015 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2018\nअर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2018\n7. ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी: 13 जागा\n8. ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी: 08 जागा\n9. ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी: 29 जागा\n10.ज्युनिअर ऑफिसर (G & QC) ट्रेनी: 04 जागा\nमाइनिंग: i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nसर्वे: i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव\nC & IT: i) MCA or BE/B.Tech (Computer/CS/IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग / संगणक एमजीटी. / सिस्टम्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव\nइंस्ट्रुमेंटेशन: i) इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी: i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ii) डिप्लोमा : 05 वर्षे अनुभव\nज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी: i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ii) डिप्लोमा : 05 वर्षे अनुभव\nज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी: i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ii) डिप्लोमा : 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र. 1 ते 6: 45 वर्षांपर्यंत\nपद क्र. 7 ते 10: 35 वर्षांपर्यंत\nFee: [SC/ST/अपंग/माजी सैनिक:फी नाही]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2018\nअर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2018\nडेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)\nअसिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)\nमॅकेनिकल /धातूशास्त्र केमिकल: 78 जागा\nसेफ्टी टाउन एडमिन ,मटेरियल्स मॅनेजमेंट & मार्केटिंग ,HRD & पर्सोनल: 30 जागा\nशैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / मॅकेनिकल /धातूशास्त्र /केमिकलमध्ये इंजिनिअरिंग किंवा पदवीसह समाजशास्त्र / सामाजिक कार्य / श्रमिक कल्याण / कार्मिक व्यवस्थापन / IR पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, MBA (कर्मचा-व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्र)\nवयाची अट: NMDC च्या नियमानुसार\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2018\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3166", "date_download": "2019-01-20T14:10:59Z", "digest": "sha1:OBO4NNHKKTWZOGQ5AHMBL2CRTOOCC4D3", "length": 22270, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र\nसचिन मूळ सोलापूरचा. तो सध्या पुण्यात वकिली करतो. त्याची कमाल म्हणजे तो विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकी जोपासतो त्याने तो रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उघड्याने झोपलेल्या लोकांसाठी काय करू शकतो या विचाराने ‘समाजबंध’ या नावाने कपडे संकलन आणि वाटप करणारी पहिली भिंत पुण्यात सुरू केली. भिंत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवादल कार्यालयाजवळ होती. त्या अभिनव संकल्पनेला समाजातून आणि माध्यमांतून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘फिरते समाजबंध’ या त्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यातून ‘समाजबंध’ पुण्याबाहेरील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पोचले.\nस्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न आदिवासी पाड्यांवर गंभीर आहे. त्यामुळे सचिनने कपडे जमा-वाटपाच्या पुढे जात त्यांच्यासाठी कापडी आशा पॅड तयार केली. भारतात बावन्न टक्के महिला मासिक पाळीमध्ये पॅड वापरत नाहीत. महिलांना त्यांनी मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार होतात परिणामी, आजारी महिलेचे गर्भाशय काढावे लागते. त्यामुळे सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे दुष्परिणाम त्या महिलेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ शकतात. सचिनच्या स्वतःच्या आईला तशा जंतुसंसर्गामुळे तरुण वयात गर्भाशय काढावे लागले होते. त्यामुळे त्या आजाराचे गांभीर्य त्याला माहीत आहे. महिला पाळीत योग्य काळजी का घेत नाहीत परिणामी, आजारी महिलेचे गर्भाशय काढावे लागते. त्यामुळे सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे दुष्परिणाम त्या महिलेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ शकतात. सचिनच्या स्वतःच्या आईला तशा जंतुसंसर्गामुळे तरुण वयात गर्भाशय काढावे लागले होते. त्यामुळे त्या आजाराचे गांभीर्य त्याला माहीत आहे. महिला पाळीत योग्य काळजी का घेत नाहीत याचा अभ्यास करताना ‘समाजबंध’ टीमला जाणवले, की एकतर ग्रामीण आदिवासी महिलांना मासिक पाळीत वापरण्यासाठी महागडे पॅड विकत घेणे परवडत नाही आणि जरी ते गावात 'केमिस्ट'कडे उपलब्ध असले तरी त्या ते घेण्यास सामाजिक लज्जेमुळे दुकानात जात नाहीत. घरातील पुरुषही ते आणून देत नाहीत. ‘समाजबंध संस्थे’ने देशभरातील उपलब्ध पॅडचा अभ्यास करून, चाचण्या घेऊन अखेर कापडी ‘आशा पॅड’ विकसित केले आहे.\nसचिन म्हणाला, “मला हे काम करण्याची प्रेरणा माझ्या आईमुळे मिळाली. आईला मी धरून तीन मुले. मी तिच्या स्वत:च्या वेदना लहानपणापासून बघितल्या होत्या. तिला अनेक त्रास आहेत. पूर्वी साड्या प्युअर कॉटनच्या असायच्या. त्या कापडाचे पॅड घडी करून घेतले तरी त्रास होत नसे. टेरिकॉटचे कापड आले. त्याची शोषणक्षमता कमी, ते आरामदायक नाही. पॅडचे मोठमोठे ब्रँड आहेत, त्या ब्रँडचे पॅड प्लास्टिकचे असतात. त्यात जी जेल लावलेली असते तीच जेल गर्भाशयाच्या रोगाचे मुख्य कारण बनते. त्या पॅडची आणखी एक खुबी म्हणजे कंपन्या त्या पॅडची शोषणक्षमता खूप जास्त असते असा दावा करतात. ते पॅड त्यात प्लास्टिक असल्याने बारा-बारा तास जरी लावले तरी कोरडे राहते वगैरे वगैरे जाहिराती करतात, पण... पण पॅडची शोषणक्षमता ते सात-आठ तास लावून बसले तर संपते आणि पॅडमध्ये शोषले गेलेले दूषित रक्त पुन्हा योनिमार्गामध्ये पसरते. त्या प्रमुख कारणामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण गेल्या दहा-पंधरा वर्षांत वाढले आहे.”\nसचिनची ‘समाजबंध’ भिंत ही संस्था झाली आहे. तो घटस्फोटित, गरजू, विधवा महिलांचा कात्रज येथे चालणारा स्वयंसिद्ध, स्वयं अर्थ-सहाय्यीत पुनर्वसन प्रकल्प आहे. त्यानंतर पुण्यातील भिंतीचा उपक्रम बंद झाला. सचिनच्याच शब्दात सांगायचे झाले तर “घरातील जुन्या कपड्यांपासून साध्या शिलाई मशीनवर स्वतःच्या घरात बनवता येतील असे पर्यावरणपूरक, पुनर्वापर करण्यायोग्य, जमिनीत विघटित होऊ शकतील असे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केमिकल जेल किंवा प्लास्टिक घटकविरहित कापडी पॅड म्हणजे ‘समाजबंध’चे आशा पॅड ते पॅड बाजारात मिळणाऱ्या बाकी प्लास्टिक पॅडपेक्षा जास्त रक्त शोषून घेते आणि जास्त वेळ वापरले गेले तरी शरीरास अपाय करत नाही. त्या पॅडला अंतर्वस्त्राला पकडून ठेवता येईल असे लॉक आहे. ते पॅड बाहेरून जणू रुमाल आहे असे दिसते. त्यामुळे ते न लाजता, बिनधास्त बाहेर, सूर्यप्रकाशात वाळत टाकता येते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया मरून जातात आणि योनीला संसर्ग होण्याची शक्यता दुरावते. आशा पॅड घरी बनवता येते. एक पॅड तीन-चार महिने वापरले जाऊ शकते.''\nआशा पॅड शहरातून जमा केलेल्या जुन्या कपड्यांपासून ��समाजबंध’च्या पुण्यातील कात्रज येथील प्रकल्पामध्ये बनवली जातात. तेथे काही स्थानिक गरजू महिलांना रोजगारही मिळाला आहे.\n‘समाजबंध’ संस्थेचे स्वयंसेवक मासिक पाळीविषयी महिला व किशोरवयीन मुलींचे समुपदेशनदेखील करतात. त्यामध्ये मुलींना मासिक पाळी कशी व का येते येथपासून ते मासिक पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कशी निगा राखावी इत्यादी सर्व विषयांची माहिती दिली जाते. महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन, आदिवासी व ग्रामीण भागात जाऊन महिला-मुलींचे समुपदेशन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तशा एक तासाच्या समुपदेशनानंतर महिलांना वापरून पाहण्यासाठी ‘आशा पॅड’चे मोफत वाटप करण्यात येते. त्यानंतर पॅड कसे बनवावे याचे प्रशिक्षण शिलाई मशीनवर देण्यात येते. भारतातील पॅड बनवणाऱ्या सर्व कंपन्या, सर्व संस्था, बचत गट यांची गोळाबेरीज केली तरी देशातील फक्त अठ्ठेचाळीस टक्के महिलांना तशी पॅड देणे शक्य झाले आहे; म्हणून ‘समाजबंध’ पॅड निर्मितीचे तंत्रच महिलांना उपलब्ध करून देते. ‘समाजबंध’चे काम सध्या पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पुरंदर व मावळ या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये सुरू आहे. पालघरमधील जव्हार, डहाणू, रत्नागिरी, चंद्रपूर, मेळघाट या दुर्गम भागांतही प्राथमिक समुपदेशन व पॅडवाटप कार्यक्रम घेतले गेले आहेत. त्या ठिकाणी स्थानिक टीम बांधणी व्हावी असे प्रयत्न आहेत.\nकात्रज येथील प्रकल्पात जमा झालेल्या जुन्या कपड्यांवर प्रक्रिया करून महिला आरोग्य, पर्यावरण, पुनर्वापर आणि स्वयंरोजगार या चार घटकांवर प्रामुख्याने काम होते. मनोरुग्ण, अनाथालय, पुनर्वसन प्रकल्प, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटकांवर काम करणाऱ्या संस्थांना जमा झालेल्या कपड्यांतील वापरण्यायोग्य कपडे दिले जातात. ज्या कपड्यांची पॅड बनत नाहीत; तसेच, जे कपडे वापरताही येत नाहीत अशा कपड्यांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या तयार केल्या जातात. त्या पिशव्यांच्या विक्रीतून प्रकल्पाच्या खर्चाला हातभार लागतो.\nसचिन स्वत:च्या पैशांवरच सर्व काम करत आहे. सचिन म्हणाला, ''माझ्या संस्थेचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील महिलांपर्यंत पोचून, समुपदेशन करून त्यांना शरीरातील महत्त्वाचा अवयव असणारे गर्भाशय निकामी होण्यापासून रोखणे व गर्भाशय काढण्याच्या शस्त्��कियेच्या ग्रामीण भागात पसरलेल्या रॅकेटचा पायबंद करणे हे आहे. ‘समाजबंध’ची युनिट जास्तीत जास्त गावांमध्ये सुरू करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत आशा पॅड पोचवणे व संपूर्ण महाराष्ट्र पॅडयुक्त व आजारमुक्त करणे यासाठी प्रयत्न आहेत”.\nसचिन आशा सुभाष यांनी बीए राज्यशास्त्र, बीए जर्नलिझम, एल. एल. बी. या पदवी मिळवल्या आहेत. त्यांची वकिली इंटर्नशीप सुरू आहे. त्यांचे लग्न 26 जानेवारी 2019 रोजी होत आहे. तिचे नाव शर्वरी सुरेखा अरुण असे आहे. पत्नी प्राथमिक शिक्षक आहेत. तसेच, त्या 'समाजबंध'सोबत समुपदेशनाचे काम पाहतात.सचिन-सुरेखा यांचे लग्न सत्यशोधक पद्धतीने होत आहे. सचिन म्हणाले, की तशा लग्नात धार्मिक विधी नसतात आणि अनावश्यक खर्चाला फाटा मिळतो. सचिन यांची विचारधारणा पुरोगामी आहे. ते म्हणाले, की मी माझ्या पूर्ण नावातील आडनाव बारावीत असताना अॅफेडेविट करून काढून टाकले, कारण ते जातिदर्शक असते. आणि आईचे नाव समाविष्ट केले, कारण स्त्रीला तिचे योग्य समान स्थान कुटुंब व्यवस्थेत मिळाले पाहिजे असे मला वाटते. सचिन पुढे म्हणाले, की या गोष्टी त्यांच्या त्यांनी स्वतःच्या विचाराने केल्या. पुढे मात्र मी राष्ट्र सेवा दलात सामील झालो. माझ्यावर साने गुरुजी व बाबा आमटे यांच्या कार्याचा प्रभाव आहे.\nसचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण, पर्यावरण संस्था\nडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य\nसंदर्भ: पर्यावरण, निसर्ग, पर्यावरण संस्था\nदुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी\nसंदर्भ: दुष्काळ, वैद्यकीय, सांगोला तालुका, सांगोला शहर, ग्रामविकास, स्त्री सक्षमीकरण, डॉ. संजीवनी केळकर\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू\nमाता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान\nसंदर्भ: डॉ. संजीवनी केळकर, सांगोला तालुका, सांगोला शहर, स्त्री सक्षमीकरण\nहा तर गणेशोत्सवाचा बाजार\nसंदर्भ: गणेशोत्‍सव, गणपती, संस्‍कृती, जल प्रदूषण, प्रदूषण, पर्यावरण, निर्माल्य\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/sky-lantern-112111200001_1.html", "date_download": "2019-01-20T12:46:47Z", "digest": "sha1:XVXMGXFJNZNDND625DTP57OTGUJUBZN7", "length": 20016, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळी स्पेशल : आकाशकंदील | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी स्पेशल : आकाशकंदील\nदीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणार्‍या आकाश कंदीलांची मागणी वाढते. पारंपारिक\nआकार आणि प्रकरांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाशकंदीलात पहावयास मिळतात. हंडी कंदील, पार्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रसिसाद असतो. या वर्षी बाजारात आलेले आकाश कंदिलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकार जाणून घेऊ या-\n हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, झगमगते आकाशकंदील. पावसाळा संपवून नवी पिके हाती आल्यावर शरद ऋतूच्या मध्यावर अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात हा सण येतो. या दिवसात प्रभू रामचंद्र सीतेसह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले. त्यावेळी अयोध्यातील प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात, की दीपज्योती हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‍‍दिवाळी आली, की घराघरांवर आकाशदिवे लागतात. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशदिवेच उच्च अभिरुची दर्शवितात असे नव्हे, तर अगदी साद्या पतंगाच्या कागदापासून तसेच जिलेटिन कागदाच्या पारंपारिक कलाकृतीही आकाशदिव्यांत साजून दिसतात. दीपावली हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीला घेऊन. या सणात नि‍रनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात, घराबाहेर, सज्ज्यावर लावल्या जाणार्‍या पणत्या, दिव्यांच्या माळा यामुळे प्रत्येक घर प्रकाशात न्हाऊन निघते. कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणार्‍या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील पाहणेही आनंददायी असते. संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाशदिवेच दिवाळीच्या प्रसन्न, आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात. > दिवाळीचे रोषणाई खर्‍या अर्थाने जाणवते ती लुकलुकणार्‍या दिव्यांच्या माळा आणि झगमगणार्‍या आकाशकंदीलांमुळेच. दिवाळीच्या दिवसांत पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळात घराघरांच्या बाहेर, खिडक्यांवर, अंगणात लावलेले रंगीबेरंगी आकाशकंदील पाहण्याची मजा काही औरच असते. एखाद्या घराबाहेर मंद प्रकाश देणारा तर एखाद्या आकाशकंदीलातून हिर्‍यातून पडावा तसा प्रकाश बाहेर पडत असतो, काही ठिकाणी सारा परिसरच प्रकाशाने उजळून गेलेला दिसतो. रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवते आणि तेच वेगवेळग्या प्रकारचे, आकारांचे, रंगांचे आकाशकंदील पाहिले, की मन प्रफुल्लित होते.\nदिवाळीत करा पालीची पूजा, भरभराटी येईल\nधनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू\nतुळशी विवाह करण्याची पद्धत\nयावर अधिक वाचा :\nलक्ष्मी पूजन कसे करावे\nलक्ष्मी पूजा कशी करावी\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश ���िळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद क��णार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2011/07/blog-post_10.html", "date_download": "2019-01-20T12:43:50Z", "digest": "sha1:JBHL7S3N6X252FHV77CSYRECQ4WM7P5V", "length": 9638, "nlines": 140, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: द मॅटाडोर (२००५)", "raw_content": "\nदिग्दर्शक - रिचर्ड शेफर्ड\nदोन भिन्न प्रवृत्तीची माणसं, एक हिटमॅन..ज्युलियन नोबल( पिअर्स ब्रॉसनन) बेफिकरी वृत्तीचा.. घर.. बायको, मुलंबाळं नसणारा.. आयुष्यात नेहमी मौजमजा करणारा.. दुसरा डॅनी राईट (ग्रेग किन्नर) स्वभावाने शांत.. अगदी घरघुती.. नाकासमोर चालणारा. योगायोगाने दोघांचीही भेट मेक्सिकोच्या एका बारमध्ये होते. डॅनी नौकरीतील अपयशाने खचलेला असतो आणि एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी क्लायंट भेटीवर मेक्सिकोला आलेला असतो, तर ज्युलियन त्याच्या कामानिमित्त (असासिनेशन) तिथे आलेला असतो.\nसुरुवातीच्या अडखळ्यानंतर दोघं सोबत फिरू लागतात आणि त्यांच्यातली मैत्री वाढू लागते. ज्युलियन हिटमॅन आहे हे डॅनीला पटत नाही पण मेक्सिकन बुल फाईटच्या सामन्यात ज्युलियन त्याला एक कट रचून दाखवतो, डॅनी घाबरतो पण ज्युलियन तो कट पुर्णत्वास नेत नाही. नंतर बोलताना ज्युलियन डॅनीला त्याच्या कामात मदत करण्यासाठी सांगतो, कारण अश्यात त्याच्या कामात चुका होऊ लागत असतात. डॅनी एकदम घाबरतो आणि ज्युलियनला परत भेटत नाही.\nचार वर्षानंतर डॅनीच्या घरी ख्रिसमसच्या वेळी अचानक ज्युलियन आगंतुकपणे येतो, त्याच्याशी त्याच्या बायकोशी आपुलकीने बोलून मर्जी संपादन करतो आणि परत एकदा डॅनीला त्याच्या कामात शेवटची मदत करण्यास सांगतो, आणि हे काम फत्ते झाल्यावर त्याच्या जीवाचा धोका पुर्ण नाहीसा होईल असं सांगतो. डॅनी परत नकार देताच तो त्याला म्हणतो की डॅनी वर त्याचं एक ऋण आहे आणि ते परत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते ऋण कोणतं आणि डॅनी त्याला मदत करतो का हे चित्रपटात पाहणं मजेचं आहे.\nज्युलियनच्या भुमिकेत पिअर्स ब्रॉसनन अगदी भन्नाट आहे, डॅनी रंगवलेला ग्रेग किन्नर त्याच्या नेहमीच्याच टेलरमेड भुमिकेत आहे, पण सगळा सिनेमा पिअर्स ब्रॉसननने खाऊन टाकला आहे. त्याला कॉमिक रोल मध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आणि तो खूप आवडून जातो. शेवटाच्या अर्ध्या तासात सिनेमा अत्त्युच्च पातळी गाठतो अन कथानक भरपूर वळणं घेतं. पिअर्स ब्रॉसननच्या शानदार भुमिकेसाठी नक्की पाहावा असा...\nLabels: २००५, इंग्रजी, डार्क कॉमेडी, पिअर्स ब्रॉसनन\nसहीच.. हा पण मस्तच वाटतोय.. डालो करतो आता.\nपिअर्स ब्रॉसनन, माझा आवडता. त्यातून तू उत्कंठा वाढवलीस आता शोधून पाहायलाच हवा.\nआनंद, कालपासून प्रचंड वेळा ट्राय केला पण एकदाही कमेंट गेली नाही. :( कधीकधी ब्लॉगर फारच त्रास देते.\nपिअर्स ब्रॉसनन माझाही आवडता.. सर्वात फेव्हरेट बॉण्ड.. पण विनोदी भुमिकेत सुद्धा तितकाच परफेक्ट वाटला.. जबरदस्त ऍक्टींग केलीये त्याने... आभार श्रीताई...\nब्लॉगर हल्ली खूप त्रास देतंय... :(\n>> सर्वात फेव्हरेट बॉण्ड.\nपण ते जरा 'ग्रेग किन्नर' चा उच्चार एकदा चेक कर रे\nमलाही ते वाटलंच.. तुला ठाऊक आहे का खरा उच्चार\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-will-become-the-2019-prime-minister/", "date_download": "2019-01-20T13:16:41Z", "digest": "sha1:FAJQSCMSSWN47PG7ME4HDWG6AWZEGP3C", "length": 5375, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२०१९ ला शरद पवार होणार देशाचे पंतप्रधान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n२०१९ ला शरद पवार होणार देशाचे पंतप्रधान\nरायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंतन बैठक होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे 2019ला पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं आहे.\n‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47653", "date_download": "2019-01-20T13:03:13Z", "digest": "sha1:VQJN5FUOWQZE2FV35ABO3X6HY6X65SKA", "length": 21768, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लाभले आम्हांस भाग्य.... (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लाभले आम्हांस भाग्य.... (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४\nलाभले आम्हांस भाग्य.... (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४\nबर्‍याच वेळा आपल्याला असे ऐकावाचायला मिळते, की मराठी शिकणाऱ्या किंवा बोलणाऱ्या माणसांचे प्रमाण घटत चालले आहे आणि आपली मराठी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मराठी माणसेच जिथे एकमेकांशी मराठी बोलत नाहीत, तिथे मराठीला विचारणार तरी कोण\nपण एक फार मोठा अमराठीभाषक लोकसमूह कामधंद्याच्या, शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे आणि तो काही ना काही कारणास्तव मराठी भाषा आपलीशी करू पाहत आहे.\nराणी मुखर्जी सिनेमासाठी मराठी शिकतेय, आमीर खानही खास शिक्षक नेमून मराठी शिकतोय, ही बातमी होते; पण ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशी प्रकाशझोतापासून दूर असलेली अनेकानेक माणसेदेखील मराठी शिकत आहेत. मराठी सिनेमा-नाटके बघताहेत. त्यांची मराठी शिकण्याची कारणे अनेक आणि काहीही असतील, पण महत्त्वाचे आहे की त्यांना मराठी शिकावेसे वाटत आहे.\nआपल्या सर्वांच्या माहितीतदेखील अशी काही माणसे आली असतील, जी अमराठी असूनही त्यांना मराठी समजते, ती अस्खलित मराठी (आणि अगदी अस्खलित नाही, तरी कामचलाऊ संवाद साधण्याजोगे मराठी) बोलू शकतात. मला खात्री आहे अशी काही माणसे आपल्या संपर्कात असतीलच.\nयेणाऱ्या काळात, या लोकांचे मराठी टिकण्या-टिकवण्यासंदर्भात काय, कसे आणि किती योगदान असेल, हे काही सांगता यायचे नाही आणि तसे पाहता महाराष्ट्रात आलेल्या एकूण अमराठी माणसांच्या तुलनेत ही माणसे मूठभरच असतील, परंतु अशी मूठभर असलेली माणसे आपल्या अंगावर मूठभर मांस मात्र चढवून जातात. आणि त्यामुळेच त्यांची दखल आपण नाही घेणार तर कोण घेणार\nतर समस्त मायबोलीकरांनो, मराठी मातृभाषा नसलेल्या, पण मराठी शिकलेल्या, शिकणार्‍या, बोलणार्‍या व्यक्तींना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात सहभागी करून घेऊया. आपण त्यांचाशी संवाद साधूया, त्यांची पार्श्वभूमी समजावून घेऊया.\nहे कोण आहेत, मूळचे कुठले, कधी आले महाराष्ट्रात, त्यांना मराठी भाषेबद्द्ल काय वाटते, मराठी बोलायला कसे शिकले, कोणती चित्रपट-नाटकं त्यांनी बघितली, कोणती मराठी पुस्तके वाचली इत्यादी प्रश्न विचारायचे आणि हे सर्व लिखित स्वरूपात संयोजकांना पाठवायचे. आता ही भिन्न मातृभाषा असलेली मंडळी मराठी नक्की बोलतात कशी, याची उत्सुकताही आपल्याला असेलच. तर ’तुम्ही मराठी का शिकलात’ किंवा ‘स्वतःच्या मातृभाषेशी तुलना करता मराठीमध्ये चांगले काय आढळले’ किंवा ‘स्वतःच्या मातृभाषेशी तुलना करता मराठीमध्ये चांगले काय आढळले’ यासारख्या आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या, कोणत्याही एकाच प्रश्नोत्तराचे ध्वनिमुद्रणही आम्हांला पाठवा. म्हणजे लिखित मुलाखतीबरोबर हे ध्वनिमुद्रणही जोडता येईल.\nही सगळी अमराठी माणसे मराठी का शिकत आहेत, काय वाचत आहेत, कसे बोलत आहेत हे आणि त्यायोगे आपल्या भाषेची सामर्थ्यस्थळे नक्की काय आहेत हेही या निमित्ताने आपल्याला कळेल.\n१. या लिखित-श्राव्य उपक्रमात केवळ मायबोलीकरांनाच भाग घेता येईल व प्रवेशिका पाठवताना मायबोलीचा आयडी नमूद करणे आवश्यक आहे.\n२. या उपक्रमांतर्गत मायबोलीकरांनी एखाद्या अमराठी व्यक्तीची माहिती, त्या व्यक्तीची लिखित स्वरूपातील एक छोटीशी मुलाखत व आपल्यासाठी महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्याही एकाच प्रश्नोत्तराचे ध्वनिमुद्रण या स्वरूपात इथे पाठवणे अपेक्षित आहे.\n३. लिखित मुलाखत व श्राव्य स्वरूपातले प्रश्नोत्तर अशी एकत्रित प्रवेशिका, संयोजकांना sanyojak@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल कराव्या. ई-मेल पाठवताना ��िषयात 'लाभले आम्हांस भाग्य – प्रवेशिका’ असे नमूद करावे.\n४. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख, सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१४ असेल.\n५. लिखित स्वरूपातल्या मुलाखतीसाठी किमान अथवा कमाल शब्द मर्यादा नाही. ध्वनिमुद्रणाच्या किमान कालावधीसाठी मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही. हे ध्वनिमुद्रण एमपी-३ प्रकारात असावे.\n६. प्रवेशिका मराठी भाषा दिवस २०१४च्या तीन दिवसांच्या सत्रात संयोजकांतर्फे प्रकाशित केल्या जातील.\nचला तर मग इतर भाषकांच्या मनामध्ये आपल्या मराठीचा शोध घेऊयात .....\nमराठी भाषा दिवस २०१४\nमराठी भाषा दिवस २०१४\nअरे वा मस्त. आमच्या घरी बरेच\nअरे वा मस्त. आमच्या घरी बरेच उमेदवार आहेत अमराठी असून तुटक /चांगले (दोन्ही प्रकारचे) मराठी बोलणारे.\nहा खुप नाविन्यपूर्ण उपक्रम\nहा खुप नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.\nनाविन्यपूर्ण व वाखाणण्याजोगा उपक्रम प्रवेशिका वाचायची व ऐकायची आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.\nएक शंका, हा उमेदवार कंपल्सरी\nएक शंका, हा उमेदवार कंपल्सरी बाहेरुन आलेलाच पाहिजे का म्हणजे मुंबईतीलच पण पंजाबी/मारवाडी समाजामधील ( का मग त्याच्या आजुबाजुचे वातावरण मराठी आहे म्हणुन येत असेल असे म्हणजे मुंबईतीलच पण पंजाबी/मारवाडी समाजामधील ( का मग त्याच्या आजुबाजुचे वातावरण मराठी आहे म्हणुन येत असेल असे) असेल तर चालणार का\nज्यांची मातृभाषा मराठी नाही\nज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत चालेल.\nध्वनीमुद्रण कंपल्सरी आहे का\nध्वनीमुद्रण कंपल्सरी आहे का (माझ्या नात्यातल्या काही अमराठी व्यक्ती या शहरात रहात नाहीत. म्हणून विचारलं आहे.)\nआणि एक आय डी किती व्यक्तींच्या बद्दल लिहू शकतो\nखूपच सुंदर विषय निवडला आहे.\nखूपच सुंदर विषय निवडला आहे. अभिनंदन\nचांगला उपक्रम आहे. मी प्रयत्न\nचांगला उपक्रम आहे. मी प्रयत्न करेन एखादी एंट्री देण्याचा.\nध्वनिमुद्रण पाठवलेच पाहिजे असे नाही. (कम्पल्सरी नाही).\nएका आयडीला जास्तीत जास्त तीन व्यक्तींची मुलाखत पाठवता येईल,\nधन्यवाद संयोजक. एखादी मुलाखत\nएखादी मुलाखत फोनवरुन घेइन. नक्कीच भाग घेणार.\nखूपच कल्पक उपक्रम आहे हा..\nखूपच कल्पक उपक्रम आहे हा.. मस्त एकदम\nउपक्रम छान आहे. लिस्ट\nउपक्रम छान आहे. लिस्ट डोळ्यासमोर आली मराठी बोलणार्‍या अमराठी माणसांची. संवाद साधण्यास योग्य वेळ मिळाला तर नक्कीच लिहीन.\nव्वा, छान कल्पना आहे.\nव्वा, छान कल्पना आहे.\nज्यांची मातृभाषा मराठी नाही\nज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत चालेल.<< माझी मुलाखत घ्या\nछान उपक्रम , शुभेच्छा\nछान उपक्रम , शुभेच्छा\nधन्यवाद संयोजक.... मला जाम\nमला जाम आवडलेली आहे ही कल्पना. मी २ जणांची मुलाखत घेणार.\nसंयोजक, नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल अभिनंदन\nमस्त. एकदम कल्पक उपक्रम \nमस्त. एकदम कल्पक उपक्रम \nअशी व्यक्ती शोधायला हवी आता.\nएखाद्या पेस्तनकाकाची मुलाखत कोणी घेऊ शकेल काय \nवरची इमेज एकदम झक्कास आहे\nवरची इमेज एकदम झक्कास आहे\nप्रवेशिका पाठविली आहे. खुपच\nखुपच उत्सुकता आहे सगळ्यांच्या मुलाखती वाचण्याची.\nमायबोलीकरांनो अजूनही आपली प्रवेशिका पाठवू शकता.\nसंयोजक, कधीपर्यंत मुदत वाढवली\nकधीपर्यंत मुदत वाढवली आहे\nवत्सला आणि इतर मायबोलीकर,\nवत्सला आणि इतर मायबोलीकर,\nआपल्या प्रवेशिका आपण आमच्याकडे उद्यापर्यंत (२७ फेब्रुवारी) पाठवू शकता.\nसर्व मायबोलीकरांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१४\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.tanishkafoundation.org/AllPhotoAlbum.aspx?SiteType=1", "date_download": "2019-01-20T13:29:22Z", "digest": "sha1:6QOEFXIYS7MBKKQOPH66W36FEZGCRGDY", "length": 3510, "nlines": 70, "source_domain": "marathi.tanishkafoundation.org", "title": "Tanishka Women's Dignity Forum", "raw_content": "\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाची सुरुवात\nउत्कंठापूर्ण वातावरणात तनिष्का निवडणुकीची मतमोजणी\nपुणे - मतमोजणीचे वातावरण होते.. एकेका मताची बेरीज होत होती... निकालाची उत्कंठा होती... सविस्तर वाचा\nशहर, शेतवस्तीतून गावाकडे मतदानासाठी\nऔरंगाबाद - औरंगाबाद, बीड, जालन्याच्या ग्रामीण भागात \"तनिष्कां'साठी अतिशय... सविस्तर वाचा\nशितलबाग, भोसरी ः येथे सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या बैठकीत गटप्रमुख वेदश्री काले यांनी मार्गदर्शन केले.\nमुंबई: 'तनिष्का'तर्फे स्वसंरक्षणाचे धडे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ ���ेपर्स प्रायव्हेट लिमिटेड\n५९५, बुधवार पेठ, पुणे\nफोन: +९१ ९२२५ ८०० ८००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nagpur-municipal-corporation-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:44:25Z", "digest": "sha1:WZ655WPGDN6GJNPMABC36J6NMBWTXGGX", "length": 13618, "nlines": 156, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Nagpur Municipal Corporation Recruitment 2018 - www.nmcnagpur.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nलेखापाल : 01 जागा\nवरिष्ठ उपचार पर्यवेक्षक: 05 जागा\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (LT): 01 जागा\nटीबी हेल्थ विजिटर: 01 जागा\nपद क्र.1: (i) कॉमर्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) पदवीधर किंवा सॅनेटीरी इंस्पेक्टर कोर्स (ii) संगणक प्रमाणपत्र\nपद क्र.3: 12 वी उत्तीर्ण व डिप्लोमा किंवा मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नोलॉजी कोर्स किंवा समकक्ष\nपद क्र.4: (i) 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर (ii) MPW/LHV/ANM/Health Worker या क्षेत्रातील अनुभव.\nवयाची अट: 62 वर्षांपर्यंत\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: शहर क्षयरोग अधिकारी,शहर क्षयरोग केंद्र सदर रोगनिदान वअनुसंधान केंद्र,रेसीडेंसी रोड, कॅनरा बँक जवळ, सदर,मनपा, नागपुर 440001\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/malvani-class-x-students-suicide-122651", "date_download": "2019-01-20T13:22:04Z", "digest": "sha1:RU542XEWUDHWZ5G7VP2DETQHQHK6E47U", "length": 10839, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Malvani Class X students Suicide दहावीच्या विद्यार्थिनीची मालवणीत आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या विद्यार्थिनीची मालवणीत आत्महत्या\nरविवार, 10 जून 2018\nअपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मालवणीत घडला. शुक्रवारी सायंकाळी शिल्पा कुंदर (वय 17) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतला.\nमुंबई : अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मालवणीत घडला. शुक्रवारी सायंकाळी शिल्पा कुंदर (वय 17) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतला.\nगळफास घेतलेल्या अवस्थेत ती घरात आढळली. तिला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. शिल्पाला दहावीत 90 टक्‍क्‍यांच्यावर गुण मिळण्याची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तिला 71 टक्के गुण मिळाले. त्यामुळे तिचा हिरमोड झाला होता. निकाल लागल्यावर ती रडत घरी आली होती, आईने तिची समजूत काढली. सायंकाळी आई दुकानावर गेली असता तिने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खारोडीतील लक्ष्मी चाळीत ही घटना घडली. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/classmates-movie-review-1062492/", "date_download": "2019-01-20T13:36:49Z", "digest": "sha1:IARDVLS4OBN7GGTUGSZPPMPPOHBZ35IY", "length": 17627, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रिव्ह्यूः ‘क्लासमेट्स’ झकास धमाल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nरिव्ह्यूः ‘क्लासमेट्स’ झकास धमाल\nरिव्ह्यूः ‘क्लासमेट्स’ झकास धमाल\nकॉलेजचे मोरपंखी दिवस प्रत्येकजण मनात कायमचे जपून ठेवत असतो. कॉलेजमध्ये केलेली धमाल, मस्ती-मजा-मारामारी याच्या आठवणी स्टुडण्ट्स रीयुनियनमध्ये भेटून काढणारे अनेक क्लासमेट्स भेटतील\nकॉलेजचे मोरपंखी दिवस प्रत्येकजण मनात कायमचे जपून ठेवत असतो. कॉलेजमध्ये केलेली धमाल, मस्ती-मजा-मारामारी याच्या आठवणी स्टुडण्ट्स रीयुनियनमध्ये भेटून काढणारे अनेक क्लासमेट्स भेटतील. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे शाळा-कॉलेजचे सवंगडी, मित्रमैत्रिणींना शोधून काढून भेटणेही आता सहजशक्य झाले आहे. कॉलेजचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रत्यक्ष साजरे करण्याआधी हल्ली व्हॉट्सअ‍ॅपवर शाळा-कॉलेजच्या सवंगडय़ांचे ग्रुप आधी तयार झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांचे फोटो टाकून कॉलेजमध्ये होतो तेव्हा कसे दिसायचो आणि आता कसे दिसतो ते एकमेकांना दाखविण्याची अहमहमिका लागते, मग त्यावरून मॅच्युअर पद्धतीने चिडवाचिडवी करायला व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग केला जातो. हीच धमाल आणि कॉलेजमध्ये केलेला राडा, धमाल, टिंगलटवाळी परंतु, मोबाइल-व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक विरहित धमाल ‘क्लासमेट्स’ चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.\nएकमेकांची टेर खेचण्याच्या कॉलेजच्या मोरपंखी दिवसांत आपल्याच पीअर ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींची गुपचूप गुटरगू हा तर सगळ्यांच्या चेष्टेचा विषय या चित्रपटातही आहे, इथे एक गुंडसदृश कॉलेजचा ‘भाई’ आहे, कॉलेजचं इलेक्शन आहे, गटबाजी आहे, कॉलेजचं गॅदरिंग आहे, कॉलेजमधल्या मुलीला प्रपोज करण्याचा सीन आहे असे बरेच काही आहे. आजच्या कॉलेजियन्सना या चित्रपटाच्या माध्यमातून नव्याने कॉलेजमधील मित्रमैत्रिणींची ओळखही होईल अशा पद्धतीची मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. ‘चड्डीत राहायचं’, ‘दर्जा’, दोस्ती पटल्याची विशिष्ट खूण अशा सगळ्या गोष्टी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये झालेल्या राडय़ाच्या फ्लॅशबॅक दाखविताना गुंफलेल्या आहेत. मराठी चित्रपटात अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी केला असला तरी हिंदीत अशा प्रकारचे चित्रण यापूर्वी बऱ्याचदा येऊन गेले आहे. दुनियादारी या गाजलेल्या चित्रपटाचा किंचितसा प्रभावही या चित्रपटाच्या कथा-पटकथेवर आहे असेही प्रेक्षकांना जाणवू शकते. परंतु, एकामागून एक प्रसंग, घटनांची गुंफण करताना दिग्दर्शक प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय हे नक्की.\nकॉलेज, प्रेम, धमाल-मस्ती म्हटलं की गाणी-संगीत हे अशा चित्रपटांचा अविभाज्य भाग असणं हे अपेक्षित असतं. त्याप्रमाणे यातही गाणी व संगीताची भट्टी बऱ्यापैकी जमली आहे.\nअन्या उर्फ अनी म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर याच्या कॉलेज प्रवेशाने चित्रपटाची सुरुवात होते आणि रॅगिंगसदृश्य दृश्यातून सत्या म्हणजे अंकुश चौधरी, अप्पू म्हणजे सई ताम्हणकर, अमित म्हणजे सुयश टिळक अशा गँगची ओळख दिग्दर्शकाने अगदी थोडक्यात पण प्रभावीपणे करून दिली आहे. कॉलेजचे रियुनियन म्हटलं की सर्वच प्रमुख पात्रांची ओळख स्वतंत्रपणे करून देण्याची पद्धत न वापरता सहजपणे फ्लॅशबॅकमधून करून देण्याची दिग्दर्शकाची पद्धत उत्तम सादर केली आहे.\nअंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने अशा सगळ्याच कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने वठविल्या आहेत. उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल.\nकॉलेजमध्ये शिकत असलेल्या खासकरून लास्ट ईयरला शिकत असलेल्या तरुणाईने आणि कॉलेज शिकून वर्षे उलटलेल्या प्रेक्षकांनाही आपापल्या कॉलेज क्लासमेट्स सोबत बसून सिनेमातल्या घटना आणि सिनेमातल्या प्रेमी जोडय़ा आणि आपल्या आयुष्यातील कॉलेजचे मोरपंखी दिवस आणि घटना, प्रेमप्रकरणे व अन्य मौजमस्ती याच्या आठवणी हा सिनेमा पाहत जागवायला काहीच हरकत नाही.\nव्हिडिओ पॅलेस, एस. के. प्रॉडक्शन्स प्रस्तुत\nनिर्माता – सुरेश पै\nदिग्दर्शक – आदित्य अजय सरपोतदार\nछायालेखन – के के मनोज\nपटकथा – क्षितिज पटवर्धन, समीर विद्वांस\nसंवाद – क्षितिज पटवर्धन\nसंगीत -अविनाश-विश्वजीत, अमितराज, पंकज पडघन, ट्रॉय-अरिफ\nकलावंत – अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने व अन्य.\nसत्या, अप्पू, अदिती, अमित, हिना, प्रताप, रोहित, अनी,\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘एनएफडीसी’चा मराठी चित्रपट ‘२० म्हंजे २०’\nफ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nआता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/01/blog-post.html", "date_download": "2019-01-20T13:00:23Z", "digest": "sha1:NO3AYC67RMFDVLSAXYPTER2XUKJHOMGJ", "length": 24528, "nlines": 159, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मायावतींच्या हाथीचे दात", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनववर्षाच्या पहिल्या दिवशीच मायावतींनी मध्यप्रदेश व राजस्थानच्या कॉग्रेस सरकारांचा पाठींबा काढून घेण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे त्या दोन राज्यातील सरकारांचे भवितव्य काय, असली चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे खरे तर सर्वच राजकीय पक्षांचे मनोरंजन झालेले असेल. कारण अशा धमक्या कृतीसाठी नसतात, तर जनतेसमोर उभा केलेला तो निव्वळ देखावा असतो. हे मायावती जाणतात इतकेच कॉग्रेसवालेही जाणून आहेत. त्याच्याही पलिकडे अशा इशार्‍यांनी सरकारे पडत नाहीत, हे भाजपावाल्यांनाही पक्के ठाऊक आहे. पण त्यावरून कथक वा भरतनाट्यम सुरू करणार्‍या माध्यमांची विश्वासार्हता संपलेली आहे. असे इशारे दोन राज्यांसाठी देताना मायावती खरेच गंभीर असतील, तर त्यांनी जे निमीत्त पुढे केले आहे, ते दोन राज्यांपुरते मर्यादित असायचे काही कारण नव्हते. राजस्थान मध्यप्रदेशात भारत बंदच्या आंदोलनात दाखल झालेले खटले मागे घेण्याची अट त्यांनी घातली आहे. तीच अट त्यांनी छत्तीसगडच्या कॉग्रेस सरकारला का घातलेली नाही तर दोन राज्यात आपल्या पाठीब्यामुळे कॉग्रेस सत्तेत असल्याचा आभास त्यांना उभा करायचा आहे. पण व्यवहारात ती वस्तुस्थिती नाही. कारण मायावतींच्या पाठींब्यामुळे त्या दोन राज्यात कॉग्रेस सरकार बनवू शकलेली नाही, की कॉग्रेसने बसपाचा पाठींबाही कधी मागितला नव्हता. मग जो पाठींबा मागितला व दिलेला नव्हता, तो मागे घेण्याच्या धमकीत कितीसा दम असेल तर दोन राज्यात आपल्या पाठीब्यामुळे कॉग्रेस सत्तेत असल्याचा आभास त्यांना उभा करायचा आहे. पण व्यवहारात ती वस्तुस्थिती नाही. कारण मायावतींच्या पाठींब्यामुळे त्या दोन राज्यात कॉग्रेस सरकार बनवू शकलेली नाही, की कॉग्रेसने बसपाचा पाठींबाही कधी मागितला नव्हता. मग ��ो पाठींबा मागितला व दिलेला नव्हता, तो मागे घेण्याच्या धमकीत कितीसा दम असेल नसेल तर त्या धमकावण्यातून मायावतींना काय सिद्ध करायचे आहे नसेल तर त्या धमकावण्यातून मायावतींना काय सिद्ध करायचे आहे पण असल्या तपशीलात जाण्याची आजच्या बुद्धीमान पत्रकार माध्यमांना गरज वाटत नाही. त्यांनी तात्काळ मायावतींचा डंका वाजवून कॉग्रेस भयभीत झाल्याचे काहूर माजवले आहे. वास्तवात कॉग्रेस बसपाच्या धमकीला भिक घालणार नाही, की भाजपावाले उतावळे होऊन सरकारे पडण्याच्या कामाला हातभार लावायला पुढे येणार नाहीत. मग मायावतींना त्यातून काय साधायचे आहे\nराजस्थानात कॉग्रेसचे बहूमत एका जागेने हुकलेले आहे आणि मायावतींना सहा आमदार निवडून आणणे शक्य झालेले आहे. म्हणूनच मायावती सोबत येऊनही बहूमताची जुळणी करणे तिथे भाजपाला बिलकुल शक्य नाही. मायावतींनी पाठींबा काढून घेतल्याने कॉग्रेसचे गेहलोट सरकार पडण्याची बिलकुल शक्यता नाही. तीच कथा मध्यप्रदेशची आहे. कॉग्रेसला बहूमतासाठी किरकोळ दोनतीन जागा कमी आहेत आणि मायावती समाजवादी अवघे तीन आमदार निवडून आणू शकले. त्याखेरीज बरेच अपक्ष आमदार दोन्ही राज्यात असून त्यांना सोबत घेऊन कॉग्रेसने दोन्ही राज्यात सत्ता संपादन केलेली आहे. मायावतींकडे कॉग्रेसने सरकार बनवताना वा बनवण्यासाठी कधीच वाडगा धरलेला नव्हता. त्यामुळे पाठींबा काढून घेण्याने काहीही होणार नाही, हे मायावतींना कळत नसेल काय नेमके कळते. पण असले इशारे देऊन महागठबंधन वा मित्र पक्षांची कुठलीच कदर कॉग्रेस करत नाही, हा संदेश त्यांना अन्य पक्षांना द्यायचा आहे. लोकसभेपुर्वी महागठबंधनात कॉग्रेसला शिरजोर करू नका, असा संकेत मतदार व अन्य पक्षांना द्यायचा आहे. खरेच मायावतींना भाजपाला पराभूत करायचे असते, तर त्यांनी कर्नाटक व छत्तीसगडमध्ये कॉग्रेसशी निवडणुकपुर्व हातमिळवणी केली असती. तेच नाही तर राजस्थान मध्यप्रदेशातही जागावाटप केले असते. पण दोन्ही जागी त्यांनी निकाल आल्यावर कॉग्रेसला परस्पर पाठींबा दिला. आपला भाजपाविरोध दाखवायला तसा देखावा निर्माण केला. पण निवडणूकीपुर्वी मायावतींची रणनिती तिन्ही राज्यात कॉग्रेसला बहूमतापासून वंचित ठेवण्याची होती आणि लोकसभेतही कॉग्रेसला अधिक शिरजोर होऊ द्यायचे नाही, हा़च त्यांचा डाव आहे. त्यांना केंद्रात वा कुठेह�� अन्य पक्षाचे बिगरभाजपा मजबूत सरकार नको आहे, तर मजबूर सरकार आहे. हे मजबूर सरकार कसे असते, त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ही धमकी दिलेली आहे. सरकार खरोखर पाडण्याचा तिच्याशी काडीमात्र संबंध नाही.\nगेल्या वर्षाच्या आरंभी भीमा कोरेगावचा हिंसाचार घडल्यानंतर जो देशव्यापी बंदचा इशारा देण्यात आला होता. त्यात उपरोक्त राज्यात जे हिंसक प्रकार घडले त्यावर दाखल झालेले हे खटले आहेत. तेव्हा तिथे भाजपाची सत्ता होती आणि आता ती सत्ता बदलल्यानंतरही कॉग्रेस ते खटले कायम ठेवते आहे. म्हणजेच कॉग्रेस व भाजपा यांच्यात दलित नितीविषयी काडीमात्र फ़रक नाही, असा एक संदेश मायावतींना मतदाराला द्यायचा आहे. ज्या कोणी भाजपाविरोधात कॉग्रेसला मते दिली, त्यांच्या मनात किल्मिष घालण्याचा तो डाव आहे. इतके असूनही भाजपा विरोधात बहूमत हुकलेल्या कॉग्रेसला आपण उदार अंतकरणाने पाठींबा दिला होता. पण दलितांच्या न्यायासाठी आपण पाठींबा काढून घेतो, असा देखावाही त्यातून उभा करायचा आहे. मुळात तो पाठींबा जाहिर करतानाच मायावतींनी ती अट कशाला घातलेली नव्हती तर त्यांच्या पाठींब्यासाठी कॉग्रेसची सत्ता अडलेलीही नव्हती. तो पाठींबाही एक देखावा होता आणि आताचा इशाराही निव्वळ देखावा आहे. पण मतदारासाठी तो इशारा असला तरी अन्य पुरोगामी पक्षांसाठी व महागठबंधनात जायला उत्सुक असलेल्या पक्षांसाठीही त्यात इशारा आहेच. सत्ता मिळाली मग कॉग्रेसला मित्र पक्षांची कुठलीही पर्वा नसते, असा त्यातला छुपा इशारा आहे. त्यात तथ्य नक्कीच आहे. २००९ नंतर डावी आघाडी, लालूंचा राजद किंवा राष्ट्रवादी इत्यादी पक्षांनी तो अनुभव घेतलेलाच आहे. पण आज मोदीविरोधात तेच अधिक उतावळेपणाने कॉग्रेसच्या समर्थनाला धावलेले आहेत. त्यांना जागवण्यासाठी मायावतींनी अशी भूमिका घेतलेली आहे. त्यातून सरकार पडण्याची म्हणूनच मायावतींना अपेक्षा नाही की कॉग्रेसला त्याची भितीही नाही. पण लोकसभेपुर्वी कॉग्रेस एकाकी पडावी आणि त्यांचे तथाकथित महागठबंधन आकाराला येऊ नये; ही मायावतींची खरी आकांक्षा आहे. त्यातून ही धमकी आकाराला आलेली आहे.\nतीन आठवड्यापुर्वी लागलेले निकाल बघितले, तरी मायावतींची धमकी किती पोकळ आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. खरेतर मायावतींनी आजवर अशा अनेक धमक्या दिल्या, पण त्याचा कधी उपयोग केलेला नाही. व्यक्तीगत कारणासाठी कॉग्रेसने मायावतींना विधानसभा वा संसदेत यथेच्छ वापर करून घेतला आहे. त्यात मायावतींना त्यांची योग्य जागा कॉग्रेसने वारंवार दाखवलेली आहे. उत्तराखंड वा हिमाचल प्रदेश विधानसभेत कॉग्रेसचे बहूमत हुकलेले असताना मायावतींनीच कॉग्रेसला वाचवलेले होते आणि एफ़डीआय विषयात मायावतींनी विरोधात भाषणे करून प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कॉग्रेसचे समर्थन केलेले होते. ही त्यांची अगतिकता जाहिर आहे. म्हणूनच अशा धमक्या दिल्यानंतर मायावतींना कुठे कसे वाकवायचे, हे कॉग्रेस पुर्णपणे जाणून आहे. नसती तर त्यांच्यासमोर निवडणूकीपुर्वीच कॉग्रेसने लोटांगण घातले असते. मायावतींच कशाला सगळ्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या लहानसहान पक्षांची अगतिकता व औकात कॉग्रेस पुर्णपणे जाणून आहे. हे लोक कितीही कॉग्रेसविरोधी बोलले तरी भाजपा वा संघाची बी टीम म्हटल्यावर शेपूट हलवित आपल्यामागे येऊन निमूट उभे रहाणार; याची सोनिया राहुलना खात्री आहे. मग त्यांनी मायावतींकडे पाठींबा मागितलाही नव्हता, तर तोच पाठींबा काढून घेण्याच्या धमकीला घाबरून जाण्याचे काय कारण आहे अर्थात अशा धमक्यांना आपण घाबरत असल्याचे नाटक कॉग्रेसही रंगवणारच. कारण तितकीच मायावतींची किंमत कॉग्रेसला मोजावी लागते. मग स्वस्तातला सौदा कॉग्रेसने सोडावा कशाला अर्थात अशा धमक्यांना आपण घाबरत असल्याचे नाटक कॉग्रेसही रंगवणारच. कारण तितकीच मायावतींची किंमत कॉग्रेसला मोजावी लागते. मग स्वस्तातला सौदा कॉग्रेसने सोडावा कशाला उत्तरप्रदेशात मायावती आपल्याला जवळ घेणार नाहीत आणि उर्वरीत राज्यात त्या भाजपासोबत जाऊ शकत नाहीत, याविषयी कॉग्रेस निश्चींत असल्यावर धमक्यांचा पाऊस पडला म्हणून कशाला चिंता करायची उत्तरप्रदेशात मायावती आपल्याला जवळ घेणार नाहीत आणि उर्वरीत राज्यात त्या भाजपासोबत जाऊ शकत नाहीत, याविषयी कॉग्रेस निश्चींत असल्यावर धमक्यांचा पाऊस पडला म्हणून कशाला चिंता करायची म्हणतात ना हाथीके दात दिखानेके अलग और खानेके कुछ और\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्व��यारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nतिसरी आघाडी की तीन आघाड्या\nआरक्षणातले १० टक्के सत्य\nब्रह्म सत्य, जगन मिथ्या\nराफ़ायल भक्तांसाठी बोफ़ोर्सचा इतिहास\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\nखोट्या चकमकीची खरी झगमग\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.meihua-wm.com/mr/products/", "date_download": "2019-01-20T13:28:39Z", "digest": "sha1:GIINIJJIM52LG6HYJQNI73UXXEUU7WE6", "length": 4790, "nlines": 189, "source_domain": "www.meihua-wm.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nअॅल्युमिनियम सच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nजस्ताचा थर दिलेला सच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nहेबेई Meihua हार्डवेअर मेष कंपनी, लिमिटेड\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/swart-attack-on-two-youth-in-mangalwedha-solapur/", "date_download": "2019-01-20T12:54:47Z", "digest": "sha1:4SEDPN7L7BXQYLDJ7YLOKAKW7OV62UUO", "length": 4666, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : मंगळवेढा तलवार हल्ल्यातील एकाच मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : मंगळवेढा तलवार हल्ल्यातील एकाच मृत्यू\nसोलापूर : मंगळवेढा तलवार हल्ल्यातील एकाच मृत्यू\nमहिन्यांपूर्वी दोन गटात झालेल्या मारहाणीचा राग मनात धरत बुधवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील मुरलीधर चौकात झालेल्या तलवार हल्ल्यात सचिन ज्ञानेश्वर कलुबरमे (वय 25) या युवकाचा सोलापुरात उपचारादरम्यान म्रुत्यु झाला प्रदीप हरी पडवळे (वय 22) हा गंभीर जखमी झाला आहे.\nबुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास सचिन आणि प्रदीप हे दोघे तरूण मुरलीधर चौकात थांबले असता अचानक गावातीलच एका युवकाच्या गटाने दोघांवर तलवार हलँला केला. यात सचिनच्या मानेवर तलवारीचे वर्मी घाव बसला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला. तर प्रदीपच्या हातावर तसेच पाठीलरही तलवारीचे वार झाले.\nदोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसताच हल्लेखोरांनी तिथून पलायन केले. याचवेळी चौकातील इतर नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु सचिनची तब्येत बिघडत चालल्याचे पाहून डाँक्टरांनी त्यास सोलापूरला हलविले. परंतू सोलापुरात उपचारादरम्यानच त्याचा म्रुत्यु झाल्याचे सांगण्यात आले.\nघटनेनंतर मंगळवेढ्यात तणावाचे वातावरण असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले\nशाळेत खेळासाठी एक तास राखीव : जावडेकर\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nAustralian Open: राफेल नदाल ११ व्यांदा उपांत्‍यपूर्व फेरीत\nएनटी आरक्षण आणि राजकीय अस्तित्वासाठी आता कुंभार समाजाची लढाई\nमुंबई पूर्ण मॅरेथॉन : केनियन, इथिओपिया धावपटूंचे वर्चस्व\nजन्माने पाकिस्तानी पण न्यायालयीन लढाई जिंकून अब्बास झाले 'भारतीय'\nआज मुंबईकरांचे हाल; तिन्ही मार्गावार मेगाब्लॉक\nमुंबई मॅरेथॉन : नाईक, हिरवे चमकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/birthday-boy-ms-dhoni-turns-36-heres-a-video-of-mahi-cutting-his-birthday-cake/", "date_download": "2019-01-20T13:42:43Z", "digest": "sha1:5RIIUZS5OFC7JFNICB6MJM2LEO3VNQ6X", "length": 5430, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीचा वाढदिवस असा झाला साजरा", "raw_content": "\nधोनीचा वाढदिवस असा झाला साजरा\nधोनीचा वाढदिवस असा झाला साजरा\nभारतीय संघाने काल विंडीजवर मोठा विजय मिळवून मालिकेत ३-१ असा विजय मालिकेवर नाव कोरले. त्यानंतर भारतीय संघाने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा वाढदिवस साजरा केला.\nआज भारताचा हा कर्णधार आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून सर्वाधिक सामन्यात देशाचे नेतृत्व एमएस धोनीने केले आहे.\nअसा झाला एमएस धोनीचा वाढदिवस साजरा:\nआणि भारतीय संघाने असा केला कॅप्टन कूल एमएस धोनीचा वाढदिवस साजरा… #HappyBirthdayMSDhoni @msdhoni #MSDHONI pic.twitter.com/z7TGUEdBLG\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी क��मगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/atropicity-law-good-scheduled-castes-113034", "date_download": "2019-01-20T14:05:29Z", "digest": "sha1:52U56VTNCH7NCI3ELVYTU2XGF2YFEXLS", "length": 17592, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Atropicity Law is good for scheduled castes ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचित जाती जमातींसाठी वरदान - नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे | eSakal", "raw_content": "\nऍट्रॉसिटी कायदा अनुसुचित जाती जमातींसाठी वरदान - नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे\nरविवार, 29 एप्रिल 2018\nदारुबंदीसाठी पुढाकार घेवून शंभर टक्के दारु बंदी करणार्‍या महिला रणरागीनींचा सत्कार करण्यात आला. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरला आहे.\nपाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते.\nया मेळाव्यात दारुबंदीसाठी पुढाकार घेवून शंभर टक्के दारु बंदी करणार्‍या महिला रणरागीनींचा सत्कार करण्यात आला. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर राहिलेल्या आदिवासी कातकरी समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थीकदृष्ट्या उत्कर्ष साधणे गरजेचे आहे. याकरीता आदिवासी बांधवांनी शिक्षणाचे महत्व जाणून घेवून उच्चशिक्षीत झाले पाहिजे. असे नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे (कोकण परिक्षेत्र) यांनी सांगितले. तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण उन्नत्तीसह नागरी हक्क संरक्षणासाठी पोलिस प्रशासन कायम कटिबध्द असल्याची ग्वाही मेंगडे यांनी दिली. अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मानसिकतेत बदल होणे गरजेच असल्याचे मत सुरेश मेंगडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सुरेश मेंगडे यांनी शैक्षणिक चळवळीबरोबरच ऍट्रॉसिटी कायद्यासह जादुटोना, अंधश्रध्दा, कर्मकांड, तसेच जमीन फसवणुकीसह अन्य गुन्हे व कायद्याच्या तरतुदींची सोप्या भाषेत मांडणी करुन आदिवासी समाजबांधवांचे प्रबोधन केले.\nयावेळी पाली पोलिस निरिक्षक दशरथ पाटील म्हणाले की आदिवासी कातकरी समाजबांधवांनी व्यसनमुक्त होवून शिक्षणाची कास धरावी, तसेच स्थलांतर थांबवून स्थानिक उपलब्ध रोजगारावर उपजिवीका करावी. या करीता पाली पोलिसांनी आदिवासीवाड्यावस्तीत जावून लोकशिक्षणाची व प्रबोधनाची चळवळ गतीमान केली जात आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून येत असून आदिवासी बांधवांमध्ये परिवर्तन होत असल्याचे पाटील म्हणाले.\nयावेळी आनंद पवार म्हणाले की आदिवासी बांधवांनी स्वयंरोजगार निर्मीतीच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे. येथील स्थलांतर रोखण्यासाठी शेतीबरोबरच मच्छीमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुकूटपालन,विटभट्टी आदी व्यवसाय करुन रोजगार निर्माण करावा.\nया कार्यक्रमास पाली पोलिस निरक्षक दशरथ पाटील,सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती पवार (ना.ह.सं.पथक रायगड), वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजीक संस्थेचे अध्यक्ष रवी पवार, आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे कोकण संघटक रमेश पवार, सुधागड तालुका अध्यक्ष दगडू वाघमारे, परळी सरपंच गुलाब वाघमारे, आनंद पवार, मानव अधिकार संघटनेच्या कार्याध्यक्षा जानवी मेस्त्री, सुभाष कांबळे, सहाय्यक फौजदार शाम पाटील, पो.कॉ. अमोल म्हात्रे, पो.ना.विनोद पाटील, पो.ह. प्रफुल चांदोरकर, आदि मान्यवरांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा काळभोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी केले.\nदेशातील अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातींवर होणारे अत्याचार, शोषण व हिंसा थांबवून त्यांना सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देणेकरीता ऍट्रॉसिटी ऍक्ट 1989 अधिनियम कायदा लागू करण्यात आला आहे. ऍट्रॉसिटी कायदा अनुसुचीत जाती जमातींसाठी वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या कायद्याचा योग्य वापर करुन जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. - सुरेश मेंगडे, नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक (कोकण परिक्षेत्र)\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महाम���र्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nपिंपरीत मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ\nपिंपरी, (पुणे) : मुलगी झाली म्हणून तसेच माहेरवरून पाच लाख रुपये आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना रहाटणी येथे घडली. पती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nअंबाजोगाईत भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून\nअंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actor-ranbir-kapoor-dating-alia-bhatt-120938", "date_download": "2019-01-20T13:44:45Z", "digest": "sha1:O4ZT6LMWBWPBQ3BL2LES2TPVBKP5635C", "length": 12448, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actor Ranbir Kapoor is dating Alia Bhatt होय मी 'तिला' डेट करतोय : रणबीर कपूर | eSakal", "raw_content": "\nहोय मी 'तिला' डेट करतोय : रणबीर कपूर\nशुक्रवार, 1 जून 2018\n'मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते.' : रणबीर कपूर\nमुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. कधी कतरिना कैफ तर कधी दीपिका पदुकोण, अवंतिका मलिक, सोनम कपूर, नर्गिस फाक्री, माहिरा खान...अशी अनेक नावं रणबीरच्या 'अफेअर्स लिस्ट'मध्ये होती. आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळणाऱ���या रणबीरनं अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली मात्र दिली आहे.\n'जीक्यू' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आलियाला डेट करत असल्याचं रणबीरनं मान्य केलं. 'हे खरंच सध्या नवीन आहे. त्यामुळे मला इतक्यात फार काही याबद्दल बोलायचं नाही. आमच्या नात्याला वेळ आणि स्पेस देण्याची गरज आहे. एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून आलिया सळसळती आहे. जेव्हा मी तिला अभिनय करताना किंवा ऑफ स्क्रीन पाहतो, ती मला प्रोत्साहित करते. आमच्यासाठी हे नवीन आहे. हे नातं थोडं बहरु द्या' असं रणबीर म्हणाला.\n'मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते. मला वाटतं मी सध्या खूप संतुलित आहे. रिलेशनशीप माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात. दुखावलं जाणं काय असतं, याची मला कल्पना आहे. दोन वर्षांपूर्वी मी जसा होतो, त्यापेक्षा आता वेगळा आहे' असं रणबीरनं सांगितलं.\nआलिया आणि रणबीर आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आलियाच्या 'राझी' चित्रपटातील भूमिकेचं कौतुक रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. रणबीर आणि आलिया यांनी यापूर्वीही एकमेकांवर क्रश असल्याचं कबूल केलं होतं. मात्र पहिल्यांदाच रिलेशनशीपमध्ये असल्याचं आता जाहीर सांगितलं आहे.\nअभिनयाची \"उत्तुंग' जुगलबंदी - झीरो\nशाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला \"झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ...\n'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला 'बाहुबली'काराचा सलाम\nबहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 30 लाखांच्या आसपास या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या...\n#ThugsOfHindostanTrailer : बहुचर्चित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर प्रदर्शित\nबिग बी अमिताभ बच्चन, परफेक्शनिस्ट आमीर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशा दिग्गज स्टारकास्टसह 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित 'ठग्स ऑफ...\nचॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. संजू रणबीरच्या करिअरला कलाटणी देणारा ठरतोय, असे म्हटलं...\n'द-बॅंग'ने फेडले डोळ्यांचे पारणे; तारे-तारकांसोबत पुणेकरांचा ठेका\nपुणे : बॅंग... बॅंग... द-बॅंग... बॉलिवूडच्या तारे-तारका अवतरल्या... रंगीबेरंगी प्रकाश झळाळला... बॉलिवूडच्या सुरावटींवर ते थिरकले नि या झगमगाटानं...\n‘द-बॅंग द टूर’चा अनुभव फ्लॅश मॉबमधून\nपुणे - ‘‘चला पुणेकर मंडळी... लेट्‌स गो टू बालेवाडी...’’ असं आवाहन करत तरुणांचा एक उत्साही, सळसळता ग्रुप अचानक प्रकटतो आणि सुरू होतो एक फ्लॅश मॉब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/katrina-kaif-does-the-ganesha-aarti-all-the-wrong-way-at-salman-khan-residence-gets-trolled-118091400012_1.html", "date_download": "2019-01-20T12:58:37Z", "digest": "sha1:INSMVZP3R4EEJUCB7EU6N7JUYNIL2SVS", "length": 11419, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कतरिना कैफ बाई आरती करताना असे ओवाळतात का ? झाली कतरिना ट्रोल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकतरिना कैफ बाई आरती करताना असे ओवाळतात का \nनेटकरी कधी कोणाला डोक्यावर घेतील, कधी कोणाला खाली पडतील याचा काही अंदाज नाही. आता हाच फटका कतरिना कैफ या अभिनेत्रीला बसला आहे. तेही गणपती आरती\nकरते वेळी चुकीच्या दिशेने पूजा करताना ओवाळताना दिसली, मग काय, नेटकरी झाले सुरु. ढोल ताशांच्या गजरात, गणरायाचे सर्वत्र आगमन झाले. त्याबरोबर बॉलिवूड दबंग सलमान खान याची लहान बहीण अर्पिता खान हिच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले होते.\nयावेळी सलमानची बहिण म्हणून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अर्पिताच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अर्पिताचे कुटुंबीय आणि काही खास मित्र मैत्रिणी गणरायाची आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओवरून अभिनेत्री कतरिना कैफ हिला नेटकऱ्यांनी जोरदार सुनावले आहे. कतरिना ही गणरायाची आरती करताना गणरायाला जगावेगळ्या पद्धतीने ओळताना समोर आली आहे. सलमानची मोठी बहिण अलविरा खान हिचा नवरा व अभिनेता अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर सहज हा व्हिडीओ शेअर केला होता. नेहमीच आरती ओवाळताना डावीकडून उजवीकडे ओवाळली जाते असे आहेच, मात्र या व्हिडीओत कतरिना आरती ओवाळताना उजवीकडून डावीकडे ओवाळताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिला अनेकांनी सुनावले आहे की आरती आणि पूजा तरी ठावूक आहे का जमत नसेल तर असे करू नये, तू कधी कोणाला ओवाळले आहे का \nकतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर\nतर बॉलिवूडध्ये आलीच नसती कॅटरिना\nफक्त 65 सेकंदात 'जीरो' ते हीरो बनेल शाहरुख खान, हा टीजर मोडू शकतो बरेच रेकॉर्ड\nरेमोच्या चित्रपटाविषयी उत्साहित आहे कॅटरिना\nचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/health-mantra/yoga-excercise/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-01-20T13:57:39Z", "digest": "sha1:JI2T7ZXJYX22LVCZ7TFL2MW4J3K2GWYE", "length": 17653, "nlines": 129, "source_domain": "kalnirnay.com", "title": "ताणतणावांचे जीवन आणि योग । प्रशांत अय्यंगार । कालनिर्णय डिसेंबर २०१८", "raw_content": "\nताणतणावांचे जीवन आणि योग\nआजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी मनावरचा आणि डोक्यावरचा ताणतणाव आणि ताणतणावांचे जीवन अगदीच असह्य होत आहे. यंत्रांच्या मदतीने कार्यक्षमता वाढविली असली तरी ताण राक्षसासारखे मागे लागत आहेत. यांत्रिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला केवळ सोयीच दिसल्या. हा छुपा राक्षस कल्पनेतही आला नाही. पण आज हा राक्षस धुमाकूळ घालत आहे. आता स्थिती अशी आहे की यंत्रे सोडता येत नाही आणि राक्षसही सुटत नाही.\nकाम हा राक्षस आहे असे अध्यात्म सांगते. काम वाढले की ताणतणाव येतात. हा राक्षस कावेबाज असतो. तो लगोलग येत नाही. कामाला आपला पाश आवळण्यास भरपूर वेळ देतो. अध्यात्मवादी म्हणतात की चैनवाद, भोगवाद बोकाळला की काम आपल्या मोहक रूपात जाळे फैलावतो. काम-इच्छा-अपेक्षा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा ताणतणावांना खतपाणी घालतात हे निर्विवाद. जीवन साधे आणि सरळमार्गी असावे, याने ताणतणाव कमी होतात, असा तर्क काढला जातो. सर्वसामान्य जीवन जगायचे ठरविले तर ताणतणाव कमी होतील असे वाटते. हे काही अंशाने खरे असले तरी पूर्णार्थाने खरे नसते. भय, भीती, सचोटीचा अभाव यानेही ताणतणाव येतात. माफक इच्छा आकांक्षा असल्यातरी त्या बलवान असण्याने ताणतणाव येतात. माणसामध्ये जे किमान धैर्य असावे लागते. त्याचा अभाव असण्यानेसुद्धा ताणतणावांचा बोजा असह्य होतो. त्यामुळे ताणतणावांचा मुकाबला करण्यास सरळपणा, साधेपणा माफक आशा-आकांक्षा इच्छांबरोबर धैर्यसुद्धा आवश्यक असते आणि ते आत्मबल म्हणवले जाते. आता आपण थोडा व्यावहारिक विचार करूया.\nएखाद्या गृहस्थाला आई आणि बायको किंवा स्त्रीला पती आणि सासूसासरे तसेच घर कुटुंब आणि समाज, वैयक्तिक जीवन व कौटुंबिक जीवन यामुळे रस्सीखेचीतील दोर बनल्याचे जाणवते. सांसारिक जीवनात कुतरओढ होऊन ताणतणाव येतात. गरजा व उत्पन्न, जमा व खर्च, प्रतिष्ठा आणि परिस्थिती या अशा अनेक द्वंद्वांना तोंड द्यावे लागते. ‘ बालपण देगा देवा ‘ असे आपण म्हणतो, पण पुढच्या वयात विनाकारण प्रतिष्ठेचे ओझे बाळगत असतो जे बालपणी नसते. तारुण्यात प्रतिष्ठा वाढविण्याचे स्वप्न बाळगून आपण ताणतणावांना निमंत्रण देत असतो, नव्हे कवटाळत असतो.\nप्रतिष्ठा हा आपल्या ‘ अहम ‘चा रोग असतो. याची लागण शरीरातील ‘ मेंदू ‘ या अवयवात होते. दुसरे केंद्र म्हणजे आपले हृदय. राग, लोभ, प्रेम, जिव्हाळा, माया, ममता याचबरोबर द्वेष, मत्सर, हेवेदावे हे सगळे या भावनाकेंद्रात रुजू होतात. ताणतणाव व हृदयरोग याचा घनिष्ट संबंध असतो, हे काही सांगावे लागत नाही. म्हणजे या दुसऱ्या केंद्राचासुद्धा विचार घ्यावा लागतो. आता तिसरे केंद्र म्हणजे वासनाकेंद्र. सर्व जीवांना लैंगिक जीवन असते. लैगिकतेमुळेसुद्धा ताणतणाव येतात. जेव्हा त्याचे व्यवस्थापन संस्कृतीने, सांस्कृतिक मूल्य जोपासने होते तेव्हा ताणतणाव येत नसतात. त्यासाठीच कामपुरुषार्थ व गृहस्थाश्रम दिला आहे व त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. पण आपण जर त्यातील धर्म झुगारला तर वासनागणिते चुकतात आणि ताणतणावांची जबरदस्त लागण होते. अशी ही तीन केंद्रे असतात व यांचे व्यवस्थापन नसेल तर जीवनाची गणिते चुकतात व ताणतणावसह अस्वास्थ, अनारोग्य वाढते.\nयोगशास्त्रात या तीन व्यवस्थापनांचा उत्तम विचार आहे. या तीन केंद्रांचे व्यवस्थापन करण्यास आसन, प्राणायाम, क्रिया, मुद्रा, बंध आहेत. वैचारिक संस्कृती व भावनिक संस्कृती देणारे तत्त्वज्ञान आहे. शरीरांतर्गत चक्रे, ग्रंथी, प्राण आदींचा विचार आहे आणि तंत्रसुद्धा आहे.\n‘योग: चित्तवृत्ती निरोध: ‘ अशी योगाची व्याख्या केली जाते. याचा अर्थ असा की एखाद्या शांत जलाशयाप्रमाणे मन निर्विकार, शांत करणे म्हणजे योग. आपल्या मनात सतत विचारांची आवर्तने सुरू असतात. झोपेतही मन विचार करीत असते. सतत श्रमण करीत असते. अशा अस्थिर मनाला स्थिर, निर्विकार करण्यासाठी योगशास्त्रात अनेक साधने सांगितली आहेत. योगशास्त्र मनाचा आणि शरीराचा मेळ बसविणारे शास्त्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच योग म्हणजे केवळ योगासने नाहीत तर ती एक पूर्वतयारी आहे. पण भारतात मात्र योगाचा प्रसार हा प्रामुख्याने योगासनांच्या अंगाने झालेला दिसतो.\nयोगशास्त्रात आठ अंगे आहेत, ज्यांना आपण अष्टांगयोग म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगांची आठ उपांगे आहेत. योग आज अनेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि त्याचे फायदे आता इतरांच्याही लक्षात येऊ लागल्याने त्याचा अंगीकार केला जाऊ लागला आहे. असे असले तरी योग म्हणजे केवळ आसने नाहीत तर योग मुख्यतः मानसिक आहे हे जाणले पाहिजे. योगशास्त्राचा उद्देश शरीर आणि मन शुद्ध व भक्कम करणे हा आहे.\nइतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबद्ध अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम म्हणतात. प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो. पूरक म्हणजे चार सेकंदांसाठी श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे १६ सेकंदांसाठी श्वास आत ठेवणे आणि रेचक म्हणजे ८ सेकंदांत श्वास सोडणे. श्वास आत घेताना नाकाच्या मोकळ्या बाजूने सुरुवात करून दुसऱ्या बाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाच्या वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी. सुरुवातीस दीर्घ श्वसन शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. उताणे पडून पोटाने संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.\nएक परिपूर्ण व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. याच्या बारा अवस्थांमध्ये संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तर स्नायूंना व्यायाम मिळतो, श्वसनाचा व्यायाम होतो, शरीर योग्य प्रमाणात ताणले जाते, पोटातील अवयवांना व्यायाम होतो, शरीराची लवचिकता वाढते, हृदयाला रक्ताभिसरण चांगले होते. असे अनेक फायदे सूर्यनमस्कार घातल्यामुळे होतात. मन प्रसन्न करण्यासाठी याचा उपयोग होतो. मनावरील ताण हलका होऊन मन शांत होते. रोज किमान बारा सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. रोज जिमला जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी रोज बारा सूर्यनमस्कार घालावे.\nआजकाल व्यायाम म्हणजे ‘ जिम ‘मधील अत्याधुनिक साधन सामुग्रीच्या आधारे करतात तो व्यायाम असे मानले जाते, पण प्रत्येक ठिकाणी अशी उपकरणे उपलब्ध असतीलच असे नाही. सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम यात सातत्य ठेवले तरी अनेक आजार आणि मानसिक ताण यापासून तुम्ही दूर राहाल. योगासनांमध्ये कोणतीही बाह्य उपकरणे न वापरता शरीराच्याच अवयवांनी दाब देणे, शरीर योग्य पद्धतीने ताणणे, पुन्हा सरळ रेषेत आणणे या गोष्टी साध्य करता येतात… फक्त त्यासाठी हवा थोडा वेळ आणि इच्छाशक्ती\nज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी )\nविज्ञान : विकास की विध्वंस \nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nताणतणावांचे जीवन आणि योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/give-priority-ground-water-during-rainy-season-shekhar-gaikwad-110455", "date_download": "2019-01-20T14:16:58Z", "digest": "sha1:XTIEMG66KG7RMNZCVYKTV5SJJYFRFAWL", "length": 14980, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give priority to the ground water during rainy season: Shekhar Gaikwad पावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य द्यावे : शेखर गायकवाड | eSakal", "raw_content": "\nपावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य द्यावे : शेखर गायकवाड\nडी. के. वळसे पाटील\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nमंचर (पुणे) : 'राज्यातील ४२ हजार गावांचे नकाशे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वेबसाईटवर टाकले आहेत. आपल्या जमिनीतील भूगर्भात किती पाणी आहे. त्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून नागरिकांना मिळणार आहे. भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य देण्याचे काम मोठ्या प्रमाणात करावे.’’ असे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी सांगितले.\nमंचर (पुणे) : 'राज्यातील ४२ हजार गावांचे नकाशे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वेबसाईटवर टाकले आहेत. आपल्या जमिनीतील भूगर्भात किती पाणी आहे. त्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून नागरिकांना मिळणार आहे. भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळ्यात भूजल पुनर्भरण कामाला प्राधान्य देण्याचे काम मोठ्या प्रमाणात करावे.’’ असे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी सांगितले.\nमंचर (ता. आंबेगाव) येथे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव व ग्रामदैवत भैरवनाथ उत्सव समिती यांच्या वतीने लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेत गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन साळी होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, सरपंच दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, प्रवीण मोरडे, लक्ष्मणराव गांजाळे, सुरेश निघोट, हेमंत भागवत, रामदास दिवटे उपस्थित होते.\nगायकवाड म्हणाले, 'राज्यातील भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे, भूजल पातळी त्याची गुणवत्ता आदी म��हिती नागरिकांना वेबसाईटवर पाहता येणार आहे. विनाकारण पाणड्याच्या नादी लागून खर्च वाया घालू नये. याखेरीज भूजल माहिती, मार्गदर्शक व सूचना, दरपत्रक आदी माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांना भूजलासंदर्भात असलेले प्रश्ने व समस्या भुजल विभागाकडे मांडता येणार असून फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियांना फॉलो करता येईल.'\nमाणूस व प्रॉपर्टी या विषयावर गायकवाड म्हणाले, 'भांडण हा प्रगतीतला मोठा अडथळा आहे. देशात मालमत्तेच्या वादावरून तीन कोटी ३२ लाख दावे सुरु आहेत. माणसे दिलाला शब्द पाळत नाहीत. भानगडीच्या जमिनी विकणाऱ्या टोळ्या चाकण, शिक्रापूर व मावळ तालुक्यात कार्यरत आहे. त्यातूनच होणारी भांडणे व गुन्हेगारी वाढत आहे.' गायकवाड यांनी अनेक जमिनीचे दावे चालवत असताना आलेले अनुभव विनोदी पद्धतीने सांगितल्या नंतर उपस्थितामध्ये हाशा पिकला.\nयावेळी डॉ. साळी यांचे भाषण झाले. डी. के. वळसे पाटील यांनी शेखर गायकवाड यांचा परिचय करून दिला. अॅड बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले. गणेश कडलग यांनी सूत्रसंचालन केले.\nपारगावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द ठार\nपारगाव (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये...\nवाहतूक नियंत्रकामुळे मुलगा वडिलांच्या कुशीत\nमंचर - शाळेत जाण्यावरून घरचे रागावल्याने इयत्ता नववीतील १५ वर्षांचा मुलगा रागाने घराबाहेर पडला. तो शाळेत न जाता आलकुटीहून (ता. पारनेर) थेट...\nवाहतूक कोंडीत अडकलेल्या नवरदेवांना दुचाकीचा 'आधार'\nमंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात रविवारी (ता.३०) पहाटे तीनपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. रस्त्यात दोन...\n41 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा\nटाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना...\nपाकिस्तानी कांद्याबाबत शिवसेनेची बघ्याची भूमिका\nमंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही....\nकांद्याच्या प्रश्नाला भाजप बरोबर शिवसेनाही जबाबदार : प्रभाकर बांगर\nमंचर : \"राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cinema-canvas.blogspot.com/2010/03/", "date_download": "2019-01-20T12:39:11Z", "digest": "sha1:QI7LD4IU6JG446RPFCWAPDGCOW72D6CK", "length": 13973, "nlines": 95, "source_domain": "cinema-canvas.blogspot.com", "title": "सिनेमा कॅनव्हास: March 2010", "raw_content": "\nदिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस\nबस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो. १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.\nकमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे तो शाळेत दाखल होतो, पण कमकुवत पायांमुळे पायांना ब्रेसेसचा आधार लावावा लागतो. जेनी नावाची मुलगी सोडुन त्याचा कुणी मित्र नसतो. असाच एकदा टारगट पोरं त्याच्या मागे लागतात आणि तो अडखळत पळायला सुरुवात करतो, आणि आश्चर्यकारकरित्या ब्रेसेस तोडुन तो उत्तम धावायला लागतो. याच धावण्याच्या जोरावर कॉलेजमध्ये तो अमेरिकन फुटबॉलचा उत्तम खेळाडू होतो.\nपदवी मिळाल्यानंतर अमेरिकन आर्मीमध्ये दाखल होतो, विएतनाम मध्ये युद्धात सामिल होतो, तिथे त्याची मैत्री ’बब्बा’ नावाच्या अफ्रो-अमेरिकन तरुणासोबत होते. बब्बा आणि फॉरेस्ट त्यावेळी केवळ बब्बाच्या परंपरागत कोळी व्यवसायाबद्दल बोलणे होत असते आणि आर्मी मधुन निवृत्त झाल्यानंतर पार्टनर म्हणुन हा उद्योग करायचा असे ठरवितात. या युद्धात बब्बा मरण पावतो, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट अनेकांना वाचवतो, त्यात त्यांचा ले���्टनंट डॅन सुद्दा असतो, डॅन दोन्ही पायांनी अधु होतो, आणि रणांगणावर विरमरण पत्करण्याएवजी अधु जीवन जगाव लागल्यामुळे फॉरेटवर नाराज होतो. फॉरेस्टला ’मेडल ऑफ ऑनर’ मिळते.\nआर्मीत असताना बंदुकिची गोळी लागल्यामुळे आराम करत असलेल्या फॉरेस्टला टेबल टेनिस (पिंग पॉंग) खेळण्याची सवय लागते आणि तो त्यात अत्यंत कुशल होतो, प्रसिद्ध होतो, यासाठी विशेष जाहिरात असलेली बॅट वापरण्यासाठी त्याला भरपुर पैसे मिळतात आणि तो बब्बाच्या घराकडे एक बोट विकत घेउन श्रिंपिंग व्यवसाय सुरु करतो, बब्बाची आठवण म्हणुन. तिथेही मिळालेला पैसा तो बब्बाच्या घरी आवर्जुन देतो.\nह्या सर्व प्रवासात त्याची आणि जेनीची भेट होत असते, पण जेनी कधीही त्याच्याकडे थांबत नाही आणि प्रत्येकवेळेस तिची जीवनशैली बदललेली असते, पण फॉरेस्टचे तिच्यावर प्रेम तसेच असते.\nएकदा जेनी त्याच्या घरी असताना तो तिला लग्नाची मागनी घालतो पण जेनी नाही म्हणते, त्या रात्री त्यांचा शरीरसंबंध होतो पण दुसर्‍यादिवशी सकाळीच जेनी त्याला सोडुन निघुन जाते, या धक्क्यामुळे फॉरेस्ट धावायला सुरुवात करतो आणि सलग ३ वर्ष धावतो.\nजेनीच्या पत्रामुळे तो तिला भेटण्यासाठी येतो, तिला आणि त्यांच्या मुलाला घेवुन घरी येतो, जेनी त्याला लग्नाबद्दल विचारते आणि हे पण सांगते की तिला न बरा होणारा आजार झाला आहे. फॉरेस्ट तरीही तिच्यासोबत लग्न करतो....\nफॉरेस्टच्या जीवनाच्या कथेमध्ये अमेरिकेतील मुख्य राजकिय आणि सामाजिक घडामोडींचा बॅकड्रॉप आहे, अमेरिकेतल्या प्रत्येक राष्ट्रपती बरोबर तो भेटतो. इतका असामान्य असुनही जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व सिनेमात जागोजागी दिसते. प्रमुख भुमिकेत टॉम हॅन्क्स ने लाजवाब अभिनय केला आहे, त्याची संवाद म्हणण्याची असामान्य लकब, बोलका चेहरा आणि डोळे.... हा सिनेमा पहायलाच हवा\nLabels: इंग्रजी, कॉमेडी, ड्रामा\nद मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)\nदिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर\n१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला. फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.\nकोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न ���डत असते, ज्यात त्याची आर्मीची टीम कॅम्युनिस्ट रशियन्स आणि कोरियन्स पुढे बसलेली आहे, आणि त्यांच्यावर हिप्नॉटीझम प्रयोग होत आहेत, आणि सार्जेंट रेमंड शॉ हा दोन साथीदारांची संमोहीत अवस्थेत हत्या करतो. मार्को यांना यामुळे असे वाटते की कोरियन युध्दादरम्यान असे काही झाले आहे की रेमंड शॉ सारक्या नावडत्या माणसाला त्यांनी शिफारस केलेली चुकीची आहे. नेहमी ह्या स्वप्नांमुळे हैराण झालेले मार्को मिलिटरी ऑफिसर्सची मदत घेउ इच्छीतात, पण केवळ एक स्वप्न म्हणुन त्याला दुर्लक्षीण्यात येते. साधारण अश्याच स्वरुपाचे स्वप्न अजुन एका साथीदाराला पडल्यानंतर मात्र आर्मी मार्को यांच्या मदतीला तयार होते.\nरेमंड शॉचे आपल्या आईबरोबरचे संबंध व्यवस्थित नसतात, त्याची आई मिसेस आईस्लिन हीचा आपल्या सिनेटर नवर्‍यावर पुर्ण पगडा असतो आणि त्याची राजकिय काराकिर्द ह्याच चालवत असतात. आपल्या स्वार्थापायी आपल्या मुलाचा प्रेमभंग करायला देखिल मागे पुढे पाहत नाहीत आणि वेळ प्रसंगी फायद्याकरिता आपली भुमिकाही बदलतात. रेमंडला सगळं कळुनही तो नेहमी त्यापुढे नतमस्तक होत असतो, याच कारण म्हणजे त्याच्यावर कोरियन युद्धादरम्यान संमोहनाचा प्रयोग झालेला असतो.\nह्या संमोहनाचा त्याच्यावर काय परिणाम असतो आणि या सगळ्याचा मार्कोच्या स्वप्नांशी काय संबंध असतो आणि सगळ्यांची उकल मार्को कसा करतो तो चित्रपटाचा उत्तरार्ध. चित्रपट उत्तम आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो.\nLabels: इंग्रजी, थ्रीलर, युद्धपट\nतुमच्या ब्लॉगवर \"सिनेमा कॅनव्हास\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nद मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)\nया ब्लॉग्सच्या मागे मी जातो (I follow these blogs :))\nलवक्राफ्टीअन साहस - तुंबाड\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nमराठी ब्लॉग विश्व संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-south-africa-for-a-spinner-ms-dhoni-does-50-per-cent-of-the-work-kuldeep-yadav/", "date_download": "2019-01-20T13:02:14Z", "digest": "sha1:5B7QAUO5DYVZZZ75OV4WXNKMM4DXF7M6", "length": 7759, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकाचवेळी दोन खेळाडू करतायत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व!", "raw_content": "\nएकाचवेळी दोन खेळाडू करतायत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व\nएकाचवेळी दोन खेळाडू करतायत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व\n भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिका संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात कर्णध���र कोहली, युझवेन्द्र चहल आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू चांगलेच चमकले.\nपरंतु या सामन्यातही एमएस धोनी या खेळाडूची जोरदार चर्चा झाली. याचे कारण म्हणजे धोनी गेला संपूर्ण महिना क्रिकेटपासून दूर होता परंतु त्याच्या संघात परत येण्यामुळे संघात आलेलं नवचैतन्य.\nया सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत होता तेव्हा धोनी सतत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यात बदल करताना दिसला. तसेच नवीन गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसला.\nधोनी हा वनडे संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याने ३१३ वनडे सामने खेळले आहेत. याचाच फायदा अनेकवेळा संघाला होतो.\nयाबाबद्दल बोलताना कुलदीप यादव काल पत्रकार परिषदेत म्हणाला, ” जेव्हा तुमच्याकडे दोन महान खेळाडू असतात. त्यातही एक संघाचा नायक असतो तर दुसऱ्याने आधी नेतृत्व केलेलं असत अशा वेळी तुमचा यष्टीरक्षक (धोनी) तुमच्या फिरकी गोलंदाजांचं ५०% काम करतो. धोनी भाई खूप खेळल्यामुळे ते फलंदाज काय करणार आहे हे लगेच समजतात. “\n“आम्ही अजून तरुण आहोत. आम्हाला अनुभव नाही. परंतु धोनी भाई सतत मार्गदर्शन करत असतात. कधी कसा चेंडू टाकावा हे ते सांगतात. त्यामुळे आम्ही गोलंदाजीवर लक्ष देतो. बाकी काम माही भाई आणि विराट भाई करतात. ” असेही कुलदीप पुढे म्हणाला.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्र���च्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43895", "date_download": "2019-01-20T13:56:39Z", "digest": "sha1:VETL5XEJYWNJGAFEEJOXIK6NE4CZQ6SS", "length": 34026, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिंड्या पताका... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /दिंड्या पताका...\nआमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले\nखरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा\nअगदी लहानपणापासून हो. वाडवडिलांची पुण्याई म्हणावी का, घरावरुनच पालख्या जातात, तुकामाऊली म्हणू नका, ज्ञानोबामाऊली म्हणू नका, इतर लहान मोठ्या पालख्या म्हणू नका.. आठवतं आहे तेह्वापासून जातात. वारी आणि पालखी अगदी माझ्या लहानपणापासून आयुष्याचा एक भाग व्यापून आहेत. वारी ह्या शब्दाशी निगडीत अश्या काही व्यक्तींच्या आठवणी आहेत. लहानपणी आमच्या इथे एक मावशी यायच्या भाजी विकायला आणि वर्षाची वारी करायच्या. आज्जीचं आणि त्यांचं गू��पीठ. आजी मग त्यांना विठ्ठलासाठी काहीबाही द्यायची, त्याही नेऊन पोचवायच्या, येताना बुक्का आणायच्या, थोड्या तुळशी, चुरमुर्‍याचा प्रसाद, एखादा चिकचिकलेला राजगिर्‍याचा लाडू. एकदा विठोबा- रखुमाईची पितळी छोटी मूर्त आणली. अगदी युगे अठ्ठावीस करत विठाई आजतागायत देव्हार्‍यात विराजमान आहेत. आमचे सकाम आणि क्वचित निष्काम नमस्कारसुद्धा आवर्जून आपेलेसे करुन घेतात.. त्यांना सवय आहे. तर अशी ह्स्ते परहस्ते वारी करायची आजीची पद्धत. अजून एक दूरच्या नात्यातल्या आजी वारी करायच्या, त्यांच्या मंडळासोबत, त्या वारीच्या दिवशी आल्या, की त्यांच्या पाया पडून त्यांच्या वारीच्या पुण्यसंचयावर आम्ही लहान मोठे डल्ला मारायचो आधीच. शांत मूर्ती, प्रेमळ चेहरा, मृदू बोलणं. वारी म्हटलं की त्यासोबत हे सारं आठवतं.\nअजूनही आठवतं म्हणजे आजी आजोबांबरोबर घेतलेलं वारीचं दर्शन, ते उभे असेतोवर. कपाळावर लावून घेतलेलं गंध, टिळे, बुक्के. घरात तेह्वा वडिलधार्‍यांचे असलेले आणि श्रद्धापूर्व़क केले जाणारे उपवास. आता समजतं की शरीराने वारी चालू शकले नाहीत, तरी त्यांनी मन:पूर्वक वारी अनुभवली. रस्त्यावर आजी आजोबांसकट उभं रहायचं, दोघेही वारीची वाट पहात. जाणार्‍या वारकर्‍यांना नमस्कार करत. आम्ही चिल्ली पिल्ली बाजूलाच हुंदाङपणा करत. वेळ निघून जाई. बराच वेळ टाळ, मृदुंग, टाळ्या, माऊलीचे जयघोष कानी पडत. लोक शांतपणे उभे असत. पावसाची एखादी नाजूक भुरभुर सर येई, की आम्ही अधिकच हुंदाडगंपूपणा सुरु करत असू. आज्जीची आम्हांला आवरता त्रेधातिरपीट उडे. अचानक वातावरण जिवंत होई आणि आली, आली म्हणेपरेंत एकेक पालखी येऊन झपाटयाने निघूनही जाई. त्यातच लोकांमध्ये प्रसाद म्हणून फुलांच्या पाकळ्या,तुळशी, प्रसाद वगैरे वाटले जात. आजोबा पालख्यांच्या गर्दीमध्ये घुसून दर्शन घेत, आज्जी लांबूनच हात जोडी. आम्ही आपले प्रसादाचे धनी होण्यात समाधानी अवघा आनंदकल्लोळ असे काळा बुक्का आणि गंध लावलेला आजोबांचा चेहरा आणि नमस्कार करुन पालखीचं दर्शन घेतल्याने तृप्त समाधानी असा आज्जीचा चेहरा अजून डोळ्यांसमोरुन हलत नाही. आजही पालखीच्या अनाम गर्दीचा चेहरा ह्या दोन चेहर्‍यांना आठवून खूप ओळखीचा बनून जातो.\nआणखी म्हणजे त्यादिवशी रस्ता वाहतुकीला बंद असायचा, आजही असतो, सकाळपासूनच अगदी तुरळक वाहतूक असते, बरं वाटतं खरं स���ंगायचं तर. नेहमीच्या वाहतूकीचा अव्याहत वाहणारा गदारोळ लईच काव आणतो जिवाला रोज. तेह्वापण असायचा. मात्र आताच्याइतकी वाहतूक नसायची म्हणा. कधी नव्हे ते सकाळची उन्हं रस्त्यावर पडलेली दिसतात, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात... दिवस शांतपणे उजाडल्यासारखा वाटतो. आम्हांला तर शाळेला सुट्टी पण असायची, खरी मज्जा हीच बरं, वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने अभ्यासाला रीतसर दांडी. काय दिवस होते..\nवयपरत्वे पुढे दोघांचं हे वारी दर्शन बंद झालं. आम्ही गर्दीत घुसून दर्शन घ्यायला शिकलो. माऊलीच्या पादुकांना हात लावून दर्शन घ्यायला मिळालं की एकदम विजय मिळवल्यासारखा वाटायचा सोसायटीमधलीधली मुलं, आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणून तरुण दादा, काका पब्लिक वगैरे आम्ही एकत्र मिळून वारीमध्ये जरासं चार पावलं टाकायचो, अगदी फुगड्या वगैरे खेळल्याचंही आठवतय. बाबा, काका आणि तत्सम पब्लिक घरापाशीच उभं असायचं. पालखी आली की आमच्यासोबत दर्शनाला यायचं. पालखी पूर्वीसारखीच, अंगाखांद्यावर गर्दी खेळवत टाळ चिपळ्या मृदुंगांच्या तालावर नाचत, अलगद निघून जायची... काही क्षणांसाठीचा पाहिलेला सोहोळा दर वेळी पुढल्या वर्षीपरेंत पुरत गेला. चक्र सुरुच राहिलेलं आहे.\nपुढे काही वर्षं नोकरी धंद्या निमतानं वारी जराशी दुरावली. आठवण येत राहिली.\nआणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असणार. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी, जाऊद्या, तितकंच द्येवाचं नाव येतया तेच्याबी तोंडात, चालायचंच, अशी समजूत काढणारे अनुभवी, मुरलेले वारकरी. त्यांच्यासोबत सहभागी झालेले हौशी, नवशे,पोटार्थी, चोर, लबाड, सज्जन, साव सगळे सगळे. खर्‍या अर्थाने जनसमुदाय. नाचणार्��या दिंड्या, पताका. डोईवरली तुळशी वृंदावनं. गाठुडी. सामानाचे ट्रक. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भक्तीभाव, विश्वास.\nआणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी.\nवारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली दोघेही खूप समजूतीचं असं हसले. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.\nतीनही लोक आनंदाने भरुन टाकत वारीही मार्गस्थ झाली.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nएक तरी वारी अनुभवावी \nएक तरी वारी अनुभवावी .. बघुया कसे जमतेय ते..\nखुप छान लिहीलेय.. आवडलं..\nआजी आजोबांचा प्रसंग तर अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.\nसुंदर लिहिलं आहेस. अगदी\nसुंदर लिहिलं आहेस. अगदी मनापासून \nमस्तच शैलजा. पण एकदा\nपण एकदा वारीबरोबर जायचा पण अनुभव घेच. आमच्या शाळेतून जायचो आम्ही , फार नाही, फर्ग्युसन कॉलेज ते निवडुंग्या विठोबा. पण त्या साठी केलेली तयारी, अभंगाची प्रॅक्टीस. कांदा मुळा आणि भाजी ,अवघीविठाबाई माझी म्हणताना , त्या वयातही , विठू आन त्याची रख्माई अगदी जवळचे वाटायचे बघ .\nअफाट सुंदर - मनापासून\nअफाट सुंदर - मनापासून लिहिलेलं जाणवतंय अग्दी ...\nआणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी. >>>> सोळा आणे सत्य .....\nह्यावेळी दूर उभं राहून हात\nह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले....\nमी वारी बघितली, अनुभवली नाहीये... पण वारीशी सख्यं आहे हे आतून जाणवतं. तुझ्या लेखाच्या निमित्ताने त्या सख्याचा पुन्हा एकवार आठव आला. उराउरी भेट नाहीये हे ही जाणवलं... तरीही ह्या आठवाशी खिन्नतेचा कणही नाही... जणू अनेक जन्मांचं सख्यं असावं... तसं काहीसं\nमागल्या पानावरून पुढे चालू तशी भेटेन वारीला.\n(कसं साजिरं लिहिलयस, शैलजा)\nछान लिहीलयसं... आणि कितीही\nआणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी. >> +१..\nखरतरं आमच्या घरी कोणीच वारी केली नाहीये.. पण मला जायचयं\nऑफीसमधुन येताजाता छोटी दिंडी, टाळ मृदुंगाचा स्वर नि ���गळ्या आजी आजोबांचे नेहमीच प्रसन्न चेहेरे बघितल्यावर आपसुकच हात जोड्ले जातात.. जय हरी विठ्ठ्ल\nमस्तच शैलजा. खरंच एकदा जाऊन\nमस्तच शैलजा. खरंच एकदा जाऊन ये तू वारीला.\nमस्त लिहीलय. इन्ना+१. मी पण\nइन्ना+१. मी पण नाही गेले कधी. ते मनातले 'पुढल्या वर्षी नक्की' कधी उजाडणार कोण जाणे. जायच्या यादीत आहेच पण. आणि जाणारच.\n>>आणि मग आता पुन्हा एकदा गेली\n>>आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असणार. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी>>..>>\nसुंदर लिहिलेय शैलजा त्या परिचित आनंदकल्लोळाबद्दल अन त्यातल्या बदलांवर.\nविठ्ठ्ल, विठ्ठ्ल जय हरी\nविठ्ठ्ल, विठ्ठ्ल जय हरी विठ्ठ्ल ....\nमस्तच लिहिलयस. वारीची वाट बघत\nवारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली दोघेही खूप समजूतीचं असं हसले. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.>> हे वाचताना अतिशय प्रसन्न वाटून गेले.\nमस्त एकदम. वारी घरात बसून/\nमस्त एकदम. वारी घरात बसून/ घरासमोरुन जाताना अनुभवणंही छान अनुभव असेल.\nशैलजा आयटी दिंडी सारखी\nशैलजा आयटी दिंडी सारखी माबोदिंडी घेऊन जाउया ग मलाही जायचय वारीला एकदा\nसुंदर लिहीले. खुप आवडले.\nसुंदर लिहीले. खुप आवडले.\nशैलजा कविता, अ‍ॅम इन. काढा\nकविता, अ‍ॅम इन. काढा बाफ पुढच्या वर्शीसाठी.\nश्यामली, कविन खरंच छान आहे\nश्यामली, कविन खरंच छान आहे कल्पना. रैना, भा पो अगदी. आडो, इन्ना खरंच.\nकसं छानसं लिहिलयंस.. आवडलं \nकसं छानसं लिहिलयंस.. आवडलं \nवाच���ं... आवडलं... पहिली वारी\nपहिली वारी अनुभवली ती १९८७ मधे - विनय सोबत, डेक्कन जीमखान्यावर. कॉलेजमधे शिकत असल्यामुळे, जरा जास्त प्रमाणात(च) 'अक्कल' जवळ होती, आणि त्याला जोड होती ती 'कोकणी बुद्धी'ची. असलेला 'काम-धंदा'सोडून लोक किमान महिनाभर असे बाहेर कसे काय पडू शकतात, हा मनात उभा राहिलेला प्रश्न... गावि गेल्यावर सहाजि़कच 'वारी'ची टिंगल-टवाळी केलेली (कारण दहावित असताना एका शिक्षकानी 'आषाढी' (मार्च) आणि 'कार्तिकी' (ऑक्टोबर) चे महत्व(, हा मनात उभा राहिलेला प्रश्न... गावि गेल्यावर सहाजि़कच 'वारी'ची टिंगल-टवाळी केलेली (कारण दहावित असताना एका शिक्षकानी 'आषाढी' (मार्च) आणि 'कार्तिकी' (ऑक्टोबर) चे महत्व() पटवून दिलेले होतेच)... कॉलेज संपल्या नंतरच्या वर्षी वर्तमान पत्रा मधे डॉ. यु. म. पठाण यांचा 'वारी' आणी 'श्री ज्ञानेश्वरी' यांच्या संदर्भातला 'भक्ती-मार्गा'च्या दिशेने विवेचन करणारा लेख वाचनात आला. त्यावेळी 'वारकरी' परंपरा अत्यल्प प्रमाणात लक्षात आली. कालांतराने 'संत ज्ञानेश्वर' आणि 'संत तुकाराम' यांची कादंबरीच्या अंगाने लिहिलेली चरीत्रं वाचनात आली, आणि 'वारी'ची कल्पना थोडी-थोडी स्पष्ट झाली. पुण्यात येऊन स्थिरावल्यावर पहील्याच वर्षी वारी अनुभवली ती 'ट्रॅफिक जाम'च्या निमित्ताने, तेव्हा पुन्हा एकदा 'कोकणी विचारा'ने डोके वर काढले(च), कारण ऑफिस ते घर हा पाऊण तासाचा प्रवास चार तास सुरु होता...\nगेली ३-४ वर्षं मात्र वारी सोबत येणार्‍या दिंड्या सोबत समांतर चालण्याचे भाग्य मिळाले. सतत चार वर्षं 'गुंजन टॉकीज - येरवडा' ते डेक्कन जीमखाना मस्त-पैकी चालत येत होतो. गेल्या वर्षी तर त्या निमित्ताने झालेले 'राजकीय' बदल स्वागताच्या ब्यानरवर देखिल 'याची देही - याची डोळा' बघुन घेतले. वारकर्‍यांची पगडी आणि हातात एकतारी घेतलेले 'दादा' आणि हिरव्या पार्श्वभुमीवर काळ्या-पांढर्‍या चौकडीची शाल पांघरलेले आणि डोक्यावर 'विशिष्ट टोपी' घातलेले 'भाई' (स्थळ एकच - कुंभारवाड्याचा सिग्नल)... इथेही दोघे 'आमने-सामने' होते... थोडंसं विषयांतर झालं खरं... पण गेल्या वर्षीच्या वारी मधे 'डेक्कन'ला 'संत ज्ञानेश्वर महाराजांच्या' पादुकांचं अत्यंत व्यवस्थित आणी अगदी जवळून दर्शन घेता आलं होतं...\nया वर्षीची 'वारी' मात्र वेगळिच झाली. पालख्यांच्या मुक्कामा दिवशी भल्या पहाटे ऊठून 'वनाज-कॉर्नर' ते 'चांदणी चौक' अशी मी एकट्याने पदयात्रा केली; कारण होतं - मुंबईत वेळेवर 'क्लायंट'कडे पोचण्यासाठी चांदणी चौकात येऊन 'बस' पकडावी लागली... शेवटी काहिही झालं तरी आपण वारकरी नाही, संसारी आहोत हे मान्य करावं लागलं...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jalna-distric-farmer-got-first-list/", "date_download": "2019-01-20T13:23:32Z", "digest": "sha1:UVXDSYFLQZFJGRBH33TQWPPUMLJYHWSG", "length": 7297, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्राप्‍त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्राप्‍त\nटीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार असलेल्या एक हजार 77 शेतकर्‍यांची कर्जमाफीची पहिली यादी गुरुवारी बँकेच्या मुख्य शाखेला प्राप्त झाली आहे. पडताळणी झाल्यावर कर्जमाफीची आठ कोटी 28 लाखांची रक्कम या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रला पहिल्या यादीतील पात्र शेतकर्‍यांसाठी सुमारे 30 कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ग्रीन याद्या आता थेट बँकांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्हा ग्रामीण बँकेच्या 26 शाखांमधील एक हजार 77 शेतकर्‍यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. या शेतकर्‍यांचे एकूण 8 कोटी 28 लाख 91 हजार 357 रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. असे ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर केसकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांच्या मिळून 28 शाखा आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात 64 शाखा आहेत. बँक ऑफमहाराष्ट्राला जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन यादीतील कर्जदार शेतकर्‍यांसाठी 30 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा : इंधन दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या जनतेला गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीपासून सुटका मिळाली…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nagraj-is-the-son-in-law-of-manjule-university/", "date_download": "2019-01-20T13:25:18Z", "digest": "sha1:E5NE46NAQQC3CY5Q2XEDXR4CHKOUVMGP", "length": 11701, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का\nनोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे-थे स्थितीत\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nसावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते. मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते.\n( चित्रपटाच्या शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे-थे स्थितीत )\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nदरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी विद्यापीठाला या सूचनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यानंतर कुलगुरू नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे पत्र दिले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विद्यापीठही याबाबतीत उडवा-उडवी करत असल्याचे दिसत आहे.\nपुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नियमबाह्य पद्धतीने चित्रपटाच्या शुटींग साठी मैदान भाड्याने दिले असल्यामुळे राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. खुद्द राज्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यावर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश देऊन १५ दिवस उलटले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट काढण्यात आला नाही. या संदर्भात कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.\nसावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\n‘सामान���य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांविरोधात धडक मोर्चा\nकरमाळा : ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nपुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे…\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cant-play-ravichandran-ashwin-and-ravindra-jadeja-all-the-time-says-ravi-shastri/", "date_download": "2019-01-20T13:05:02Z", "digest": "sha1:GTEJBICGXIHGWAXOGRCODA3DQWHDJRUC", "length": 7418, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवी शास्त्रीनी जडेजा-अश्विन'बद्दल केले मोठे भाष्य !", "raw_content": "\nरवी शास्त्रीनी जडेजा-अश्विन’बद्दल केले मोठे भाष्य \nरवी शास्त्रीनी जडेजा-अश्विन’बद्दल केले मोठे भाष्य \n भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आधी श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया अश्या दोनही मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघ निवडीवर मोठी टीका होत आहे. यामुळे रवी शात्री यांना स्वतः पुढे येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.\nभारतीय संघाची या मालिकेसाठी निवड रविवारी झाली. तेव्हा प्रसिद्धी पत्रकात मुख्य निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते, ” पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ निवड ही रोटेशन पद्धतीने झाली आहे. त्यामुळे या मालिकेत अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. “\n“संघाने श्रीलंकेत अतिशय चांगली कामगिरी केली आहे. विशेषकरून अक्सर पटेल आणि युझवेन्द्र चहल यांनी अतिशय उत्तम भूमिक��� बजावली. त्यामुळे आम्ही एक चांगला राखीव संघ बनवत आहोत. “ असेही प्रसाद पुढे म्हणाले.\nत्यानंतर अनेक मोठ्या माजी क्रिकेटपटुंनी या निवडीवर प्रश्न उपस्थित केल्यावर आज भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले. इंडिया टुडेशी बोलताना शास्त्री म्हणाले, ” आपण अश्विन आणि जडेजाला सतत क्रिकेट नाही खेळवू शकत. अश्विनला संघात परतण्यासाठी अजून खूप वेळ मिळणार आहे कारण विश्वचषक २०१९ ला अजून २ वर्षे बाकी आहेत. त्यामुळे सध्या कसोटी क्रिकेटवर भर असेल. “\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/gautam-gambhir-and-wife-natasha-had-become-proud-parents-for-the-second-time-last-month-the-kolkata-knight-riders-captain-had-then-tweeted-a-picture-to-his-fans-announcing-the-arrival-of-his-second/", "date_download": "2019-01-20T13:00:31Z", "digest": "sha1:VIK5QPVGOTER63VYSUWT2MEDXOWQ4VH4", "length": 6722, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गौतम गंभीरने त्याच्या दुसऱ्या मुलीचे नाव ठेवले 'अनायझा'", "raw_content": "\nगौतम गंभीरने त्याच्या दुसऱ्या मुलीचे नाव ठेवले ‘अनायझा’\nगौतम गंभीरने त्याच्या दुसऱ्या मुलीचे नाव ठेवले ‘अनायझा’\nकोलकाता नाईट राईडरचा कर्णधार गौतम गंभीरने बुधवारी आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव ट्विटर वरून घोषित केले. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये गंभीरची पहिली मुलगी ‘आझीन’ हिने तिच्या छोट्या बहिणीला कुशीत घेतले आहे.\nहा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गंभीर कुटुंबावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. त्याचवेळी ‘अनायझा’ हे नाव खूप वेगळे असून अनायझा नावाचा नक्की अर्थ काय होतो हा प्रश्न गंभीरला त्याच्या चाहत्यांकडून विचारला जातोय.\nगौतम गंभीरचे लगान २०११ साली नताशा बरोबर झाले होते. ह्या दाम्पत्याने मे २०१४ मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला. सध्या गौतम गंभीर इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट राईडरचा कर्णधार आहे. त्याचा नेतृत्वाखाली शाहरुख खानच्या कोलकाताने टीमने दोनदा (२०१२ आणि २०१४) विजय मिळवला. त्याने आयपील कारकिर्दीत १४८ सामन्यात ३१. ५४च्या सरासरीने ४१३२ धावा केल्या आहेत.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याल��� कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-wins-the-toss-and-india-will-bat/", "date_download": "2019-01-20T13:36:00Z", "digest": "sha1:MG4FXCFOGZNIKXULMNLJIPOELXOP6EES", "length": 6226, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "श्रीलंका दौरा: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला", "raw_content": "\nश्रीलंका दौरा: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला\nश्रीलंका दौरा: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला\nआज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना गॅले येथे होत असून भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहली करत आहे.\nभारत १९८४ ते २०१५ या काळात श्रीलंकेत २१ कसोटी सामने खेळला असून त्यात ६ विजय भारताने तर ७ विजय श्रीलंकेने मिळवले आहेत. ८ सामन्यांत कोणताही निकाल लागू शकला नाही.\nभारताच्या रविचंद्रन अश्विनचा हा ५० वा कसोटी सामना असून चेतेश्वर पुजाराचा ४९ वा कसोटी सामना आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यात कसोटी पदार्पण करत असून तो भारताचा २८९ वा कसोटी खेळणारा खेळाडू आहे.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-october-2018/", "date_download": "2019-01-20T13:25:41Z", "digest": "sha1:ECSLDBJ27J7IRK2ASD23GONFKTG57PBO", "length": 14850, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबर, 2018 रोजी लाल किल्ला दिल्ली येथे आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रीय ध्वज फडकवणार आहेत.\nभारताचे उपराष्ट्रपति श्री. एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की दहशतवाद ही शांती आणि स्थिरतेसाठी एक मोठा धोका आहे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनास प्रारंभिक समाप्तीची गरज आहे.\nयमनचे नव्याने नियुक्त पंतप्रधान मायान अब्दुलमलिक यांनी युद्धविरोधी अरब देश आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थित सरकारची शपथ घेतली.\nआसामचा बिहू सण, ज्याला काटी बिहू किंवा रोंगाली बिहू म्हणून ओळखले जाते, संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे.\nधुर मुक्त 100 % LPG असणारे केरळ प्रथम राज्य ठरले आहे.\nरेल्वे, कोळसा आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना टिकाऊ उर्जेच्या त्यांच्या योगदानांसाठी प्रतिष्ठित कार्नेट पुरस्कार मिळाला आहे.\nCSIRने “OneerTM” स्वस्त पाणी निर्जंतुकीकरण प्रणाली विकसित केली आहे.\nरिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) कडे चलनवाढ प्रवाह वाढविण्यासाठी अधिक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.\nफेसबुकने माजी ब्रिटिश उप पंतप्रधान निक क्लेग यांना जागतिक व्यवहारांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले आहे.\nवेस्टर्न नेव्हल कमांडने डीप सबमर्जेंस रेस्क्यु व्हेइकल (DSRV) च्या पहिल्या ट्रायल्स यशस्वीपणे पूर्ण केल्या.\nPrevious (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1054 जागांसाठी भरती\nNext (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधका��� विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/01/blog-post_27.html", "date_download": "2019-01-20T12:35:55Z", "digest": "sha1:FHIXSN2P3GPDTVNCJ4SEJLCHKPG5R6VF", "length": 37395, "nlines": 219, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: उपरा पंतप्रधान", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआज राहुल गांधींसह अनेक चेहरे मोदींसाठी विरोधी म्हणून पुढे आलेले आहेत. विरोधकांची कमालीची एकवाक्यता वा एकजुट निदान बोलण्यातून दिसून येते आहे. तेव्हा लोकपाल वा रामदेव बाबांच्या आंदोलनाला पाठींबा देण्याबद्दलही विरोधकांत एकवाक्यता नव्हती. उलट आज मोदी विरोधात काहीही बोला, आपसात भांडणारे कुठलेही दोन पक्ष तात्काळ एकसुरात बोलू लागलेले दिसतील. एफ़डीआय वा अन्य कुठल्या विषयात तावातावाने कॉग्रेसच्या विरोधात बोलून मुलायम मायावती प्रत्यक्षात त्याच बाजूने मतदानाला उभे राहिले होते. असे मोदींच्या बाबतीत दुमत होताना दिसणार नाही. राहुलच्या बचावाला मार्क्सवादी हिरीरीने पुढे येताना दिसतील आणि नक्षलवाद्यांच्या समर्थनासाठी सगळे पक्ष एकवट��न बोललेले ऐकायला मिळतील. व्यवहारात अशा एकवाक्यता वा एकजुटीचा परिणाम कुठे दिसत नाही, ही बाब वेगळी. पण मोदी नकोत हा सर्वांचा एककलमी अजेंडा झालेला आहे. मतभेद आहेत ते मोदी वा भाजपाच्या ऐवजी कोण, याविषयीचे आहेत. २०१० नंतरच्या काळात कॉग्रेस अल्पमताचे सरकार निरंकुश चालवू शकली आणि २०१५ पासून बहूमत असूनही मोदींना आपले सरकार चालवताना विरोधक दमछाक करायला लावत आहेत. हा दोन लोकसभा निवडणूकांचा आधीचा चमत्कारीक विरोधाभास आहे. नेमक्या शब्दात सांगायचे, तर २०१४ मध्ये कॉग्रेससाठी जितकी निवडणूक सोपी व सुटसुटीत होती, त्यापेक्षा आज मोदींच्या विरोधातला आवाज खुप बुलंद आहे. तेव्हाचे कॉग्रेस विरोधक जितके मरगळले होते, त्याच्या अनेकपटीने आजचा मोदी विरोधक अधिक आक्रमक झाला आहे. म्हणजेच तेव्हा आखाड्यात उतरण्याआधी मोदींना जितकी प्रतिकुल परिस्थिती होती, तशी आजच्या विरोधकांची स्थिती नाही.\n२०१२ सालाच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक होती आणि त्यानंतर मोदी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करतील, असे बोलले जात होते. पण पक्षातही त्यांना अनुकुल वातावरण नव्हते. पक्षातही त्यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आलेले होते. किंबहूना गु्जरात दंगल व नंतरच्या अपप्रचारामुळे भाजपालाही मोदी गळ्यातले लोढणे वाटत होते. म्हणूनच २०१३ उजाडले, तेव्हा मोदी तिसर्‍यांदा गुजरात जिंकून अन्य राज्यात हिंडूफ़िरू लागलेले होते. कर्नाटक हिमाचल अशा विधानसभा प्रचारात त्यांनी भाग घेतला होता आणि राष्ट्रीय मंचावरील विविध कार्यक्रमात विकासपुरूष म्हणून त्यांना आमंत्रणे मिळू लागलेली होती. भाजपाच्याही नव्या कार्यकर्ता पिढीला ह्या माणसात नवे नेतॄत्व दिसू लागले होते आणि गुजरात मॉडेलच्या चर्चेमुळे उद्योग व्यापार क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदींकडे देशाचा भावी नेता म्हणून बघू लागले होते. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता व चर्चा विचारात घेऊन अनेक पत्रकारही भाजपा नेत्यांना वा प्रवक्त्यांना मोदींविषयी छेडू लागलेले होते. कारण यापैकी प्रत्येकाला खात्री होती, मोदींना भाजपा नेतॄत्व सोपवणार नाही. सोपवले तर उरलासुरला भाजपा संपून जाईल. दहाबारा वर्षाच्या अपप्रचाराने मोदींना इतके बदनाम करण्यात आलेले होते, की भाजपाचे वरीष्ठ नेतेही मोदींच्या व्यवहारी यशाला हिशोबात घ्यायला धजावत नव्हते. प�� मनमोहन व राहुल गांधी यांच्याशी मोदींची तुलना चालू झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचे आलेख मांडले जाऊ लागले होते. बातम्या रंगवण्यासाठी मतचाचण्यांचाही खेळ चालू झालेला होता. तो जितका कॉग्रेसला अस्वस्थ करून सोडणारा होता, तितकाच भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनाही घाबरवून सोडणारा होता. कारण हळुहळू मोदी हा देशव्यापी नेता असल्याचे जाणवू लागलेले होते आणि त्याचे प्रतिबिंब जनमानसातही उमटू लागलेले होते. मात्र दिसते वा आता वाटते, इतकी ही लढाई वा संघर्ष सोपा सरळ नव्हता.\nनरेंद्र मोदी नावाची देशातल्या लोकांनी ऐकलेली एक बरीवाईट कल्पना होती. हा माणूस कधी भाजपाच्या देशव्यापी राजकारणात पुढे दिसलेला नव्हता. दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळात त्याला कुठले स्थान नव्हते. अगदी भाजपाच्याही दिल्ली दरबारात त्याचे स्थान नजरेत भरणारे नव्हते. गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत नरेंद्र मोदी बातम्यातूनही फ़ारसे कधी झळकलेले नव्हते. शंकरसिंह वाघेला आणि केशूभाई पटेल, या दोन भाजपा गुजराथी नेत्यांच्या वादामुळे अधूनमधून मोदी हे नाव ऐकायला मिळायचे. एकदम मोदी मुख्यमंत्री झाले आणि अल्पावधीतच गोध्रा जळीतकांडाने गुजरात पेटला. त्यात नाकर्ता मुख्यमंत्री म्हणून वाईट अर्थाने जगासमोर मोदींचे नाव आणले गेले. त्यानंतर वाजपेयींची केंद्रात कोंडी करण्यासाठी गुजरातला हिंदूत्वाची प्रयोगशाळा ठरवून मोदींच्या बदनामीची देशव्यापीच नव्हेतर जागतिक मोहिम छेडली गेली. तिथूनच भारतीयांना मोदी हे नाव परिचीत होत गेले. आरंभी वाईटच ऐकायला मिळत होते. पण लागोपाठ निवडणूका जिंकणारा व गुजरातला विकासात अग्रक्रमावर नेवून ठेवणारा मुख्यमंत्री, अशी नवी प्रतिमा विविध चुकलेल्या बातम्यातून समोर येत गेली. गुजरातला जाणार्‍या उद्योगपतीपासून सामान्य कष्टकरी वर्गापर्यंत लोकांच्या नजरेत गुजरात भरत गेला. त्या गावगप्पांनी दिर्घकाळ चाललेली मोदी बदनामीची मोहिम उध्वस्त करून टाकली. माध्यमातल्या बातम्या व चर्चेपेक्षा अशा गावगप्पा व बोलण्यातून वेगळा मोदी लोकांच्या नजरेत भरत गेला आणि सत्ताधारी व विरोधक नाकर्ते ठरलेल्या देशात नव्या प्रेषिताची वाट बघणार्‍या आशाळभूत जनतेला मतदाराला नवा चेहरा मिळून गेला. गुजरात मॉडेल आणि ते घडवणारा नरेंद्र मोदी, ही २०१२ सालची एक लोककथा व दंतकथा होऊन गे���ी. त्याला लोकप्रियतेवर स्वार होण्यासाठी आवश्यक परिस्थिती अण्णा हजारे व रामदेव बाबांसह कॉग्रेसच्या अराजकाने निर्माण करून ठेवलेलीच होती.\nदेवेगौडा हा १९९६ सालातला अपवाद सोडला तर मागल्या सत्तर वर्षात देशाचा एकही पंतप्रधान असा नाही, जो दिल्लीसाठी नवखा होता. दिल्ली दरबार आणि दिल्लीच्या प्रस्थापित वर्गाला मान्य असलेलाच कोणी देशाचे नेतृत्व करू शकतो. अशीच आपली लोकशाही चाललेली आहे. त्याला अपवादही त्यांच्यातल्या बेबनाव आणि मतभेदामुळे निर्माण होऊ शकला, तसे बघायला गेल्यास मोरारजी देसाई, चरणसिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी असे जे कोणी बिगरकॉग्रेसी पंतप्रधान झाले’ त्यांना देशाची मान्यता असण्यापेक्षा दिल्लीच्या सरदार दरकदारांची मान्यता होती. अन्यथा त्यांच्यापाशी देशाचा नेता होण्याइतकी कुठलीही गुणवत्ता आढळून येत नाही. त्याला अपवाद फ़क्त देवेगौडा यांचाच होता. ते दिल्लीच्या राजकारणात त्यापुर्वी कधीच नव्हते आणि तशी मनिषाही त्यांनी कधी बाळगलेली नव्हती. पण अपघताने वा परिस्थितीने त्यांना देशाच्या सर्वोच्चपदी अनपेक्षित आणुन बसवले. १९९६ सालात प्रथमच कॉग्रेसला लोकसभेत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष व्हावे लागले आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला. तर त्याचा नेता म्हणून वाजपेयींना राष्ट्रपतींनी पंतप्रधान पदा़ची शपथही दिलेली होती. पण दिल्लीच्या प्रस्थापितांना पुरोगामी सेक्युलॅरीझमची झिंग चढलेली होती आणि त्यांनी आपल्यापैकी एक असलेल्या वाजपेयींना टिकू दिले नाही. अन्य कुठल्या पक्षाला वाजपेयींच्या समर्थनाला जाऊ दिले नाही. त्यामुळे बिगर भाजपा सरकार बनवण्याची नामुष्की आली. ते घोंगडे कोणी अंगावर घ्यायला राजी नव्हता. म्हणून देवेगौडांच्या गळ्यात पडले. तेव्हा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मग हा पहिला दिल्लीबाहेरचा पंतप्रधान झाला. म्हणूनच दिल्लीकरांनी त्याला टिकूही दिले नाही. मुद्दा इतकाच, की देवेगौडा हा दिल्लीसाठी उपरा म्हणावा असा पहिला पंतप्रधान होता आणि तोही अपघाताने तिथपर्यंत पोहोचलेला. मग थेट त्या पदावर दावा करणार्‍या उपर्‍या मोदींचे आव्हान किती मोठे असेल २०१४ मोदींसाठी काय विपरीत होते, त्याचा आशय या उपरेपणात सामावलेला आहे.\nमागली साडेचार वर्षे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आ���ि देशाचा कारभार हाकत आहेत. पण अजूनही दिल्लीच्या सरदार दरकदार वर्गाने त्यांना देशाचा सर्वोच्च नेता म्हणून मान्यता दिलेली नाही. देशाचा घटनात्मक नेता असूनही त्यांना अशी मान्यता मिळवावी लागते. नसेल तर त्या उपर्‍याला हे दिल्लीचे संस्थानिक ढुढ्ढाचार्य टिकू देत नाहीत की काम करू देत नाहीत. त्याच्या कामात कारभारात अडथळे उभे करून त्याला पळवून लावत असतात. मोदींना मुळात तिथे स्थानच नसल्याने त्यांना अशा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्य़ाचीही पात्रता नसल्याचे एकूण गृहीत होते. काश्मिरातील सेनादल, सरकार प्रशासन व कायदा यंत्रणेला तिथले फ़ुटीरवादी काम करू देत नाहीत व उत्पात घडवत असतात. कारण काश्मिरात बाहेरच्या भारतीयांना कोणते अधिकार नाहीत, हा काश्मिरीयतचा दावा असतो. नेमकी तशीच परिस्थिती दिल्लीच्या सत्ताकारणाची आहे. तिथे दिल्लीबाहेरच्या मतदारसंघातली मते घेऊन जिंकणारा पंतप्रधान हवा असतो. पण सत्तासुत्रे मात्र तिथे ठाण मांडूना बसलेल्या अशा मुठभर मठाधीश व मान्यवरांच्या हाती असावी लागतात. मोदी त्यात कुठल्याही बाजूने बसणारे नसतील, तर त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्याची अभिलाषा बाळगणेही गुन्हाच नाही काय हा सगळ्यात मोठा फ़रक २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकांमधला आहे. तेव्हा मोदी दिल्लीसाठी पुर्णपणे उपरे होते आणि सीमेवरूल त्यांना पिटाळून लावण्याची मनिषा दिल्लीश्वरांनी बाळगलेली होती. ती धुळीस मिळवून मोदी पंतप्रधान झाले आणि आता पाच वर्षे अशा दिल्लीश्वरांच्या डोक्यावर मिरे वाटून मोदी पुन्हा दिल्लीची सत्ता दिल्लीतच बसून काबीज करायच्या आखाड्यात उतरलेले आहेत. तेव्हा मोदी दिल्ली बाहेरचे म्हणून उपरा होते आणि आज दिल्लीत पाच वर्षे सत्ता गाजवूनही उपरा राहिलेले मोदी मैदानात असणार आहेत.\n(आगामी ‘पुन्हा मोदीच का\nभाउ एकदम खरय कारण परवाच्याच मुलााखतीत मोदींनी दिल्ली दरबारवाल्यांनी अजुन त्यांना स्वीकारल नसल्याची कबुली दिली.\nभाऊ मोदी जरी दिल्लीत उपरे असले तरी तरी सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो तिथले ते एकमेव नेते आहेत आणि कारण 25 वर्षापूर्वीचे आहे, रामाच्या रथावर स्वार झालेले अडवानी जेव्हा अयोध्येत पोहोचले आणि आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर बाबरी ढाचा भुईसपाट झाला तेव्हा मात्र त्यांचे पाय लटपटले आणि हा द��वस त्यांच्या आयुष्यात दुःखदायक दिवस ठरला, त्यामुळे नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात तिथल्या जनतेचा यांच्यावरच विश्वास उडाला आणि लोकांनी मायावती आणि मुलायम यांना जवळ केले, तीच कथा 2002 च्या गुजरात दंग्यांनंतर वाजपेयी यांची झाली आणि त्यांना राजधर्म आठवला 2004 मधे जनतेने त्यांना घरी पाठवून दिले,आणि इथेच मोदी वेगळे ठरले त्यांनी गोध्रा हत्याकांड झाल्यावर हिंदूंनी जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल ना कधी माफी मागितली आणि सेक्युलर दाखवण्यासाठी ना मुस्लिमांची टोपी घातली.याचा खूप मोठा परिणाम उत्तर भारतात झाला अखिलेश आणि मायावती यांच्या ओंगळवण्या तुष्टीकरण नीतीला आणि त्यामुळे शिरजोर झालेल्या आझमखानसारख्या नेत्यांना कंटाळलेल्या उत्तर प्रदेश वासीयांनी अक्षरशः मोदींना 2014 मधे डोक्यावर घेतले आणि हे निकाल केवळ मटका नव्हता हे 2017 मधे विधानसभा निवडणुकीत 325 जागा देऊन सिद्ध केले आता लोकांची हीच मानसिकता असेल तर समोर महा गठबन्धन झाले तरी निकाल कसा बदलेल म्हणून भाऊ आपला मोदींना 300 + चा अंदाज वस्तुनिष्ठ वाटतो\nमुद्दा बरोबर वाटतो तुमचा \nलेखक:ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर\n*पृष्ठ संख्या : 190 *मूळ मूल्य :₹180/- *सवलत मूल्य : ₹ 120+₹ 30 कुरियर फक्त\n* बुकिंग ३१ जानेवारी पर्यंत.(आत्ता बुकिंग केल्यानंतर पुस्तक प्रकाशित झाल्यावर म्हणजेच दि.३१ जानेवारी पर्यंत आपणास घरपोच पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी)\nसगळेच लेख इथे ठेवणार असाल तर आधी सांगायचे मग पुस्तकाची आगावू नोंद केली नसती. असो. पुस्तक मी इतरांना भेट देईन\nसगळे लेख जरी इथे असले तरी पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच\nआणि सगळेच लेख इथं जरी आले तरी भाऊंचं पुस्तक विकत घेतले म्हणून पश्चात्ताप नक्कीच होणार नाही\nभाऊ, हे दिल्लीश्वर म्हणजे नेमके कोण आपण जर नीट समजून सांगितले तर बरं होईल.\nपण लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवते . लोकांना एवढा कडक माणूस पंतप्रधान हवा आहे का कारण काही लोकांचे म्हणणे असते की आधीचे सरकार बरे होते. ह्यांनी किती कामे केली कारण काही लोकांचे म्हणणे असते की आधीचे सरकार बरे होते. ह्यांनी किती कामे केली तर काहींचे एकदम टोकाचे म्हणणे असते की हा माणूस एवढं काम करतोय उदा. आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आणखी कितीतरी कामे झाली आहेत.मग लोकांचा विरोध का तर काहींचे एकदम टोकाचे म्हणणे असते की हा माणूस एवढं काम करतोय उदा. आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आणखी कितीतरी कामे झाली आहेत.मग लोकांचा विरोध का ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील माध्यमाचें मौन जाणवल्या एवढे. माध्यमे केवळ नकारात्मक बोलतात. सध्या TV वर बातम्या किंवा चर्चा ऐकायला नको वाटते\nदिल्लीकरांचे चांगले आणि खरे विश्लेषण केले आहे 👍\n काय चपखल विश्लेषण आहे तुमचं ह्या सगळ्या दिल्लीस्थित सरदार दरकदारांनी आपल्या देशावर शेकडो वर्षे राज्य केलं आहे. मराठी लोकांनी दिल्लीची गादी जिंकली तरी त्यांना तिथे अजूनही चोर, लुटारू म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतातल्या कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये गाईड हेच सांगत असतात, \"इस किलेको सबसे ज्यादा नुकसान मराठो के वजहसे पहूँचा हैं ह्या सगळ्या दिल्लीस्थित सरदार दरकदारांनी आपल्या देशावर शेकडो वर्षे राज्य केलं आहे. मराठी लोकांनी दिल्लीची गादी जिंकली तरी त्यांना तिथे अजूनही चोर, लुटारू म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतातल्या कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये गाईड हेच सांगत असतात, \"इस किलेको सबसे ज्यादा नुकसान मराठो के वजहसे पहूँचा हैं\" तो किल्ला सांभाळण्याची ताकद त्यांच्यात नव्हती हे ते सोईस्कर रित्या विसरतात.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nतिसरी आघाडी की तीन आघाड्या\nआरक्षणातले १० टक्के सत्य\nब्रह्म सत्य, जगन मिथ्या\nराफ़ायल भक्तांसाठी बोफ़ोर्सचा इतिहास\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\nखोट्या चकमकीची खरी झगमग\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/burning-garbage-hinjewadi-113102", "date_download": "2019-01-20T14:11:13Z", "digest": "sha1:N3LJYMXHTKVUP2Z37GLA5UBV6ZKLTQSV", "length": 12857, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Burning the garbage at Hinjewadi हिंजवडीत जाळला जातोय कचरा | eSakal", "raw_content": "\nहिंजवडीत जाळला जातोय कचरा\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपुणे - राजीव गांधी आयटी पार्क म्हणून देशात ख्याती मिळविलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित कंपन्या आणि लगतचे रहिवासी उघड्यावरच कचरा जाळतात. त्यामुळे प्रदूषण होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या घनकचऱ्याचे संकलन व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे अज्ञातांकडूनच कचरा जाळला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.\nपुणे - राजीव गांधी आयटी पार्क म्हणून देशात ख्याती मिळविलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित कंपन्या आणि लगतचे रहिवासी उघड्यावरच कचरा जाळतात. त्यामुळे प्रदूषण होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या घनकचऱ्याचे संकलन व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे अज्ञातांकडूनच कचरा जाळला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.\nहिंजवडी आयटी पार्कच्या फेज एक, दोन आणि तीनमधील कंपन्यांकडून त्यांच्या आवारातील कचरा आवारातच जिरविला जातो. मात्र, हिंजवडी, माण व म्हाळुंगे गावालगत नागरीकरण वाढल्यामुळे तेथे ऐन उन्हाळ्यात कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, आयटी पार्कच्या मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, सकाळ व दुपारी अचानक कचरा पेटविण्याच्या घटना घडत आहेत.\nया संदर्भात स्थानिक रहिवासी सचिन पाटील म्हणाले, ‘‘आयटी पार्कलगत नागरी वस्त्या वाढल्या आहेत. परंतु, त्यातुलनेत कचरा संकलन आणि विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात अज्ञात व्यक्तींकडून कचरा जाळला जातो. त्यामुळे आसपासच्या परिसरात धुरामुळे प्रदूषण होत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत.’’\nस्मिता नाईक म्हणाल्या, ‘‘इमारतींमधील कचरा व्यवस्थित संकलित होतो, परंतु तो मोकळ्या जागांवर उघड्यावरच जमा केला जातो. काही दिवसांनी त्याला आग लावली जाते.’’\nमहापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल\nपुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nसबला योजनेच्या लाभात वाढ\nमुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या...\nशाळाबाह्य मुलींसाठीच्या योजनेच्या लाभात वाढ\nमुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन...\nराजीव गांधी पूलांचे सौंदर्य हरपले\nऔंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत...\nआम्हाला आधी दाखवा मगच परवानगी: काॅंग्रेसचा इशारा\nमुंबई : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरून देशभरात विविध चर्चा झडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/fir-filed-in-aadhaar-data-leak-case-1628348/", "date_download": "2019-01-20T13:24:33Z", "digest": "sha1:Q6JH73NQ6RGY5UEUO2EDZCARMUG7VGAA", "length": 14062, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "FIR filed in Aadhaar data leak case | अजुनी नाही ओळख पुरती.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nअजुनी नाही ओळख पुरती..\nअजुनी नाही ओळख पुरती..\nआता जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी आपली ओळख कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगेल्या तीन वर्षांपासून सतत कानावर आदळणाऱ्या एका शब्दापोटी आणि केवळ बोलबाल्यामुळे रांगेत ताटकळून तुम्हीआम्ही प्राप्त केलेल्या त्या कार्डावर पुन्हा गंडांतर येऊ घातलंय. किती अपेक्षेने आपण ते कार्ड खिशात जपून ठेवले होते. आपण या देशाचे नागरिक आहोत याची खूणगाठ पटविणारा तो एकमेव आधार आपल्या खिशात आहे, याचाच केवढा आधार प्रत्येकास वाटत होता. ‘माझा आधार, माझी ओळख’ असे दिलासादायक शब्द जेव्हा, लाखो, करोडो रुपये खर्चून तमाम भाषांमधील वर्तमानपत्रांच्या पानभर जाहिरातींमधून दिवसागणिक समोर नाचत असत, तेव्हा याच आत्मविश्वासाने ऊर भरून येत असे. आता जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी आपली ओळख कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही, याची खात्रीही नुकतीच कुठे वाटू लागली होती. आपल्याला ओळख देणारे, आपल्या नागरिकत्वाचा आधार ठरणारे एक लहानसे कार्ड आपल्या खिशात आहे, याची सुखावणारी जाणीव नुकतीच कुठे आकारास येत होती, तोवर आधारची परवड सुरू झाली. कधी डाटा चोरी होत असल्याच्या शंकेने तुम्हीआम्ही घाबरे झालो, तर आपल्या खासगी आणि आर्थिक तपशिलांच्या सुरक्षाभयाने खिशातल्या त्या कार्डाचा आधारच अवजड वाटू लागला. आधार नसेल तर आपल्या अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही या भयाने ते टीचभर कार्ड मिळविण्यासाठी किती आटापिटा केला, किती खेटे घातले आणि प्रसंगी किती हात ‘ओले’देखी��� केले, त्याचे तुमचेआमचे, साऱ्यांचेच अनुभव सारखेच निघतील. अशा असंख्य कसोटय़ा पार करून मिळविलेल्या त्या कार्डाला जपण्यासाठी किती निगुतीने त्यावर प्लास्टिकचे आवरण चढविले, ‘लॅमिनेशन’सारख्या भुक्कड कामासाठीदेखील दोनशे-तीनशे रुपये मोजले आणि ते लॅमिनेटेड कार्ड हाती पडताच, मोठा आधार मिळाल्याच्या विश्वासाने समाधानाचा सुस्काराही सोडला होता.. हे सारे अनुभव सर्वाचेच आहेत आणि ते सारखेदेखील आहेत. आधार कार्ड मिळविणे ही तेव्हा प्रत्येकाचीच एक मोहीमच झाली होती. आधार कार्डासाठीच्या रांगेत उभे राहिल्यानंतर आपण या क्षणी पुरते निराधार आहोत, अशा भावनेने आक्रसलेले चेहरे, ते कार्ड मिळविल्यानंतर किती फुलले होते, हेदेखील प्रत्येकासच आठवत असेल. पण ते ‘सुखाचे माप’ अजूनही पुरते भरलेले नाही. मोठय़ा प्रयासाने कार्ड तर हाती पडले, आता मला माझी ओळख मिळाली असे काहीतरी वाटत असतानाच, आधारच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या प्रत्येक याचिकेसोबत आपला इवलासा जीवदेखील वरखाली होत राहिला. एवढय़ा कष्टाने मिळविलेला, अस्तित्वाचा पुरावा ठरणारा हा आधार आपल्याला खरोखरीच ओळख देणार आहे ना, हा प्रश्न सतत मनात घोळत राहिला आणि अजूनही तो पुसला गेलेलाच नाही. आधारच्या त्या टीचभर तुकडय़ालाच अद्याप स्वत:ची ओळख सापडलेली नाही. आता तर, खिशातल्या त्या लॅमिनेटेड कार्डाचीदेखील ओळख संपली आहे. ज्याच्या भरवशावर आपल्याला आपली ओळख सापडणार होती, त्यालाच आपली पुरती ओळख पटविण्याची धडपड करावी लागत आहे. जेव्हा ही ओळख पटेल, तेव्हा मात्र तो तुमचाआमचा आधार ठरेल. निदान, तशी श्रद्धा ठेवावयास हरकत नाही..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/2-rs-cow-milks-rate-increased-of-all-over-maharashtra-state-at-pune/", "date_download": "2019-01-20T13:18:36Z", "digest": "sha1:QT5EN3ICM3JYRLBKVURHMKXGYXOQLZWJ", "length": 6593, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2-rs-cow-milks-rate-increased-of-all-over-maharashtra state at pune", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n11 जानेवारीपासून दूध 2 रुपयांनी महागणार\nराज्यात 11 जानेवारीपासून दूध 2 रूपयांनी महागणार आहे. खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाची बैठक पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हा निर्णय घेण्यात आला.\nया बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष योगेश म्हस्के, चितळे डेअरीचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nया बैठकीवेळी गाईच्या खरेदी दरात ३ रुपयांची वाढ विक्री दरात २ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून 22 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणार दूध आता 25 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणार आहे. तर पूर्वी या दूधाची विक्री 40 रुपये प्रतिलिटरने करण्यात येत असे, मात्र आता याची विक्री 42 रुपये प्रतिलिटरने करण्यात येणार आहे.\nयाशिवाय म्हशीच्या दुधाच्या दरातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा ज��जितसिंह पाटील\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bharat-band-violence-erupted-across-the-country-6-people-were-killed-and-hundreds-injured/", "date_download": "2019-01-20T13:56:27Z", "digest": "sha1:KSLQDSNESIR5R37IEY2TAJ2ZCPXMTVTM", "length": 10927, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत बंद: देशभरात हिंसाचाराचा आगडोंब, ६ जण ठार तर शेकडो जखमी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत बंद: देशभरात हिंसाचाराचा आगडोंब, ६ जण ठार तर शेकडो जखमी\nटीम महाराष्ट्र देशा- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात या बंदला हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात ६ जण ठार झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील चौघांचा तर यूपी आणि राजस्थानमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.\nमध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या गोळीबारात एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच जमाव आणखी आक्रमक झाला. शेवटी पोलिसांनी मुरैनात कलम १४४ लागू केला. यानुसार परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. तर सागर व ग्वाल्हेर या भागातही जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्येही जमावाने चार बसेस जाळल्या.\nभारत बंदला हिंसक वळण, राजस्थानमध्ये गाड्या जाळल्या\nबिहार मधील आरा इथं रेल्वेरोको\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\nपुण्यातील माथेफिरू एस.टी.चालक संतोष मानेची फाशी रद्द\nपंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.\nनंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nपुण्यातील माथेफिरू एस.टी.चालक संतोष मानेची फाशी रद्द\nपाच राज्यातील अपयशानंतर मोदींचा मास्टरस्ट्रोक ; सवर्णांना आरक्षण.\nसंभाजी भिडेंच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.…\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fighting-between-congress-and-shivsena-in-mumbai/", "date_download": "2019-01-20T14:12:07Z", "digest": "sha1:RMGKCAS5XKIV2DGXYBCVCMKTM6CCW27L", "length": 6613, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले\nमुंबईतल्या चेंबुरमध्ये दोन्ही गटात तुफान हाणामारी\nमुंबई :आज युवक काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं . यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाली.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमहागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.या किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.या घटनेमुळे चेंबूरमध्ये तणावाचे वातावरण तयार झालेलं पहायला मिळाले\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू…\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘���सा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-you-do-not-lead-defeat-bjps-army/", "date_download": "2019-01-20T13:19:29Z", "digest": "sha1:DPOL33KKW4PNO3INJEVNEKBORAWU5TLD", "length": 6953, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आघाडी झाली नाही तरी चालेल पण भाजप-सेनेचा पराभव करा ! :अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआघाडी झाली नाही तरी चालेल पण भाजप-सेनेचा पराभव करा \nइंदापूर : “आघाडी झाली नाही तरी चालेल पण भाजपा सेनेचा पराभव करा” असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.\nदरम्यान, येणाऱ्या निवडणुकीमध्ये समविचारी पक्ष सोबत घेऊन लढू तसेच आघाडी झाली नाही तरी चालेल पण इंदापूर मधील जागा सोडणार नाही, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअहमदनगर : आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/parbhani-fear-of-fathers-suicide-girl-ended-her-life/", "date_download": "2019-01-20T13:28:23Z", "digest": "sha1:UBEJPXYQEYQ6BYWFAJUYWS25CO2TECQE", "length": 7944, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जबाजारी शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून मुलीने संपवले स्वत:चे आयुष्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्जबाजारी शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून मुलीने संपवले स्वत:चे आयुष्य\nपरभणी : कर्जबाजारी शेतकरी वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची दुख:द घटना घडली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटामध्ये ही धक्कादायक घटना घडली. सारिका झुटे असं मृत तरुणीचं नाव असून ती बारावीत शिकत होती. आत्महत्येच्या ठिकाणी तिची सुसाईड नोट आढळली आहे.\nसारिकाचे वडिल हे शेतकरी असून शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होत. एक बाजूला कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे निसर्गाचे आसमानी संकट . पाऊस नसल्यामुळे शेतातील पीकही वाळत जात होतं. त्यामुळे सारिकाच्या कुटुंबाला उत्पन्नाच कोणतही साधन शिल्लक नव्हतं. याच कर्जाच्या काळजीने वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे त्याआधीच तिने आपलं आयुष्य संपवलं आहे .\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nचिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ \nदरम्यान, सहा दिवस आधी सारिकाच्या काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे.\nआपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम���ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nचिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ \nमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार\nमराठा आरक्षण : राज्यभरात मराठ्यांचा एल्गार,वाचा कुठे काय घडले\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nनवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा…\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ramdas-athawale-calls-for-reservations-for-sc-st-in-indian-cricket-team-read-news-sports-news-in-marathi/", "date_download": "2019-01-20T13:30:09Z", "digest": "sha1:3IBGU34LQ7YMNAAZD3U52PL3NL7WY5QF", "length": 7036, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण द्या! - रामदास आठवले", "raw_content": "\nक्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण द्या\nक्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये २५% आरक्षण द्या\nरिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली.\nभारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम फेरीचा सामना हा फिक्स होता असा आरोप केल्यांनतर आठवले यांच्याकडून क्रीडाक्षेत्राबद्दल हे दोन दिवसातील दुसरं महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे.\nभारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताचा संघ एवढा मजबूत असूनही एकदम एकतर्फी झाला. त्यामुळे शंकेला वाव असल्याकारणामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी असे आठवले यांना व���टते. गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आठवले यांनी हे वक्तव्य केलं होत.\nकाल नागपुरात एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली.\nअनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण संघात दिले तर काय बिघडते. उलट टीमची कामगिरी सुधारेल, असेही आठवले पुढे म्हणाले.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3164", "date_download": "2019-01-20T14:03:09Z", "digest": "sha1:33ZDMVXRQP3IJDMGUSSEXUARXTOGJJ2X", "length": 7153, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अजगर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्ह��जे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे\nअजगर ह्या सरिसृप वर्गातील प्राण्याबद्दल सर्वांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. अजगर प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हमखास बघण्यास मिळतो. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील त्याचे भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला लचके तोडण्याचे, चर्वण करण्याचे असे वेगवेगळे दात नसतात. तसेच, त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असतो. त्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.\nअजगर हा प्राणी शीत रक्ताचा आहे. त्याच्या चयापचयाचा वेगही कमी असतो. त्याला शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुऴे ऊर्जाही कमी लागते. ह्या सर्वांमुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की त्याला अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी चालते. त्या काळात तो सुस्तावतो. माणसालाही पोटभर मिष्टान्न भोजन केले, की तशीच सुस्ती येते. ‘अरे परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर.’ असे पुलंनी ‘अंतू बरवा’ या व्यक्तिचित्रात्मक लेखात लिहून ठेवले आहे.\n(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत)\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60222", "date_download": "2019-01-20T13:24:09Z", "digest": "sha1:UGIVC4RYIHXY4S3DIKBDP2VRCTSKEHU6", "length": 18936, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीची २० वर्षं... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /admin यांचे रंगीबेरंगी पान /मायबोलीची २० वर्षं...\n१६ सप्टेंबर, म्हणजे तारखेप्रमाणे आज मायबोलीने २० वर्षं पूर्ण केली. काही मायबोलीकरांनी, जे या प्रवासात almost सुरूवातीपासून आहेत, आपणा सर्वांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुम्हालाही जर शुभेच्छा पाठवायच्या असतील तर संपर्का���ून / विचारपुशीतून कळवा.\nविनय देसाई (गोष्टी गावचे):\nसंपदा आणि सत्यजीत माळवदे (daffodils / satyajit_m):\nअनु आणि आशीष महाबळः\nमायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जगभरात पसरलेल्या असंख्य वाचकांच्या फेवरेट्स लिस्ट मधली 'बुकमार्क्ड' साईट म्हणून 'मायबोली'चं स्थान कायम राहो.\nमायबोलीला वाढदिवसाची छोटीसी गिफ्ट म्हणून हा डूडल-बुकमार्क :)\nadmin यांचे रंगीबेरंगी पान\n असे जुन्या लोकांकडून मायबोली बद्दल ऐकायला मस्त वाटलं अगदी\nआम्ही इथेच शुभेच्छा देऊ\nआम्ही इथेच शुभेच्छा देऊ\n'मायबोलीचं आयुष्यातलं स्थान' वगैरे क्लिशे आणि कृत्रिम वाटणारी वाक्यं लिहायलाही बोअर वाटतात. पण कुठल्याही आनंदाच्या, हळव्या, तणावाच्या क्षणी मायबोलीची आणि मायबोलीवरच्या सुहृदांची हटकून आठवण होते. लोक मायबोलीचं 'व्यसन' वगैरे म्हणतात. ते खरंही आहे. व्यसन लागण्याइतपत मायबोलीची सवय होते. लोक त्याचे परीणामही नंतर भोगतात ;). पण परत परत मायबोलीवर येणं सुटत नाही. ९७ सालापासून इथल्या लहान गावातल्या हिवाळातल्या थंडीतल्या एकटेपणात, आयुष्याच्या वेगवेगळ्या माईल्सस्टोन्समधे, सणासुदीच्या दिवसात, आनंदाच्या क्षणी, अत्यंत तणावाच्या काळात मायबोली कायम बरोबर असायची आणि यापुढेही असू दे ही इच्छा. मात्र अस्सल पुणेकराप्रमाणे अस्सल मायबोलीकर असल्यानं पूर्वीची ती मायबोली राहीली नाही हा सुस्काराही जाता जाता .....\n जुन्याजाणत्या मायबोलीकरांकडून शुभेच्छा ही मस्त कल्पना आहे.\nमायबोली आणि मायबोलीकरांना खुप\nमायबोली आणि मायबोलीकरांना खुप खुप शुभेच्छा \nमायबोलीला , मायबोलीकरांना खूप\nमायबोलीला , मायबोलीकरांना खूप खूप शुभेच्छा \nमायबोलीकार आणि मायबोलीकर सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन....\nमायबोली अशीच वाढत जावो. भरघोस\nमायबोली अशीच वाढत जावो. भरघोस शुभेच्छा.\nछान वाटलं शुभेच्छा पाहून\nछान वाटलं शुभेच्छा पाहून\n ग्रेट. पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा\nशुभेच्छांची आयड्या एकदम मस्त\nमी जु आणि जा नाही, पण जेव्हा बर्फाळ वातावरणात, दुपारी ४ ला सूर्यास्त होऊन गुडुप अंधार पडल्यावर बेचैन होऊन नवर्‍याची वाट बघत दूर देशी दिवसच्या दिवस एकटी असायचे तेव्हा मायबोलीवर येऊनच माणसांत असल्यासारखं वाटायचं. अक्षरशः आधार असायचा मायबोलीचा. आता तर रोजचा दिवस मायबोलीवर आल्याशिवाय सरकत नाही.\nमायबोलीला खूप मनापासून ���ुभेच्छा\nअरे वा, मस्त वाटलं\nअरे वा, मस्त वाटलं जुन्याजाणत्यांना बोलताना बघून\nखर्‍या आयुष्यात इतरांशी बोलताना मायबोलीवरच्या खास शब्दांचे, रेसिपीजचे, चर्चांचे उल्लेख वारंवार येतात ह्यामध्येच मायबोलीचं स्थान काय आहे ते आलं... इट्स अमेझिंग मायबोलीची ओळख मला पूनमने करुन दिली त्याबद्दल तिचे मनापासून आभार.\nमायबोली ( भाषा आणि संकेतस्थळ दोन्ही ) चिरायू होवो\nवीस वर्षांची आहे आपली\nवीस वर्षांची आहे आपली मायबोली.. भारीच.. आधी माहीत असते तर मायबोलीताईच बोल्लो असतो\nविडिओ नंतर पाहतो सावकाश.. पण कल्पना मस्तच.. येऊद्या अजून.. माझ्यातर्फेही मायबोलीला शुभेच्छा.. जेव्हा मायबोली २५ वर्षांची होईल, तेव्हा मी देखील पाठवेन.. तुर्तास ईथूनच देतो\nमस्तं वाटलं ऐकायला आणि बघायला\nमस्तं वाटलं ऐकायला आणि बघायला पण.\nमायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमायबोलीला २०व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जगभरात पसरलेल्या असंख्य वाचकांच्या फेवरेट्स लिस्ट मधली 'बुकमार्क्ड' साईट म्हणून 'मायबोली'चं स्थान कायम राहो.\nमायबोलीला वाढदिवसाची छोटीसी गिफ्ट म्हणून हा डूडल-बुकमार्क\nमायबोली च्या २० व्या वाढदिवशी\nमायबोली च्या २० व्या वाढदिवशी (वर्धापन-दिनी) सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा\nमाबोला मनापासून शुभेच्छा. या\nमाबोला मनापासून शुभेच्छा. या साइटमुळे जगाच्या पाठीवर जाईन तिथे आप्त भेटले व जगभरचे लोक आपले वाटत राहिले\nमस्त वाटलं माबोकरांना प्रत्यक्ष बघून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकताना. मायबोलीला शुभेच्छा.\nadmin आणि वेमा तुम्हीपण तुमचा एक व्हीडीओ टाका ना\nadmin आणि वेमा तुम्हीपण तुमचा\nadmin आणि वेमा तुम्हीपण तुमचा एक व्हीडीओ टाका ना >> +१ होउन जाउ दे.\nइतकी वर्षं मायबोली सोबत आहे. विशेषतः सुरवातीला दूरदेशी एकाकी वाटत असताना मायबोलीचा जो काही आधार वाटला आहे ते सांगणं अशक्य आहे.\nफारसं लिहित नसले तरी वाचनमात्र असतेच.\nमायबोलीला अगदी मनापासून शुभेच्छा.\nतुम जियो हजारो साल......\nadmin आणि वेमा तुम्हीपण तुमचा एक व्हीडीओ टाका ना >> +१ हो हो पाहिजेच\n अभिनंदन आणि पुढच्या यशस्वी वाटचालीकरता शुभेच्छा\nमनःपूर्वक अभिनंदन आणि पुढल्या\nमनःपूर्वक अभिनंदन आणि पुढल्या वाटचालीसाठी मायबोलीला खूप सार्‍या शुभेच्छा\nअनू, आषीश आणि रमड ह्यांचे व्हिडिओ आवडले.\nमायबोलीची खूप भरभराट होवो मराठीत म्हणत���त तसं, 'लाँग लिव्ह मायबोली'\nव्हिडिओ शुभेच्छांची कल्पना आवडली.\nसगळ्यात जुने कोण आहे हे\nसगळ्यात जुने कोण आहे हे प्रथमच समजले. अनेक नांवेही प्रथमच समजली. सदस्यनामेच फक्त माहीत होती.\nमायबोली व मायबोलीकर ह्यांना मनापासून शुभेच्छा ह्या स्थळाने मला काय नाही दिले ह्या स्थळाने मला काय नाही दिले आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे मायबोली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-editorial-article-election-karnataka-result-116747", "date_download": "2019-01-20T14:06:02Z", "digest": "sha1:RDPT6URAVFDAWSVI2HLWXZQZLVQOTTOP", "length": 20716, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Article Editorial Article on Election Karnataka Result वेशीवरती अडले घोडे... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 16 मे 2018\nभाजपने कर्नाटकाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा रंग चढवला आणि कर्नाटकात आपले संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढविले. पण स्पष्ट बहुमताअभावी सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही बाजूंनी सौदेबाजीला ऊत येणार हे स्पष्ट झाले आहे.\nकर्नाटकमध्ये शतक गाठून भारतीय जनता पक्षाने \"दक्षिण दिग्विजय' जरूर साजरा केला असला, तरीही या निवडणुकीच्या मतमोजणीत जे काही चढ-उतार बघायला मिळाले, ते कोणत्याही रोमहर्षक \"थ्रीलर'पेक्षाही अधिक चित्तथरारक होते अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या आणि कॉंग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळी सुरवात झाली, त्यानंतरच्या चार-सहा तासांत प्रारंभी कॉंग्रेसने घेतलेली आघाडी, त्यानंतर भाजपने बहुमताच्या दिशेने मारलेली मुसंडी आणि अखेरीस पुन्हा निर्माण झालेली त्रिशंकू अवस्था बघता सरकार कोणाचे बनणार, या प्रश्‍नाचा निकाल गोवा तसेच मणिपूर या राज्यांप्रमाणे राजभवनातच लागणार, असे दिसत आहे. अर्थात भाजपला मिळालेले हे यश म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळावर अमित शहा यांनी राबविलेल्या रणनीतीचा जसा विजय आहे, त्याचबरोबर कॉंग्रेसचे डावपेच अयशस्वी ठरल्याचीही साक्ष आहे.\nकॉंग्रेसला या निवडणुकीत बसलेला फटका हा भाजपला मिळालेल्या यशापेक्षाही अधिक मोठा आहे. मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या हाच कॉंग्रेसच्या हातातील हुकमाचा एकमेव एक्‍का होता आणि सिद्धरामय्या विरुद्ध भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यातील लढाईत सिद्धरामय्या हेच निर्विवाद बाजी मारतील, असे वातावरण प्रचाराच्या सुरवातीच्या काळात होते. त्यामुळेच भाजपने या लढाईस पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा रंग चढवला आणि मोदी यांच्याविरुद्धच्या या लढाईत राहुल यांच्या पदरी पुनश्‍च एकवार पराभव आला. अर्थात भाजपने या लढाईत साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अत्यंत चतुराईने वापर केला. त्यासाठी सर्वप्रथम संघाच्या मुशीत पावन झालेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड जावे लागलेले येडियुरप्पा यांना सन्मानाने केवळ पक्षातच दाखल करून घेण्यात आले असे नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आले. त्याचवेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेल्लारीतील खाणमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेले रेड्डी बंधूही तुरुंगातून बाहेर येतील याचीही दक्षता घेतली.\nशिवाय पन्नाप्रमुख उभे करण्याची अमित शहा यांची हमखास यशस्वी ठरणारी रणनीतीही मोठ्या कौशल्याने वापरली. या साऱ्याचा परिणाम म्हणूनच येडियुरप्पा यांच्याविना गेल्या निवडणुकीत अवघ्या 40 जागा जिंकणाऱ्या भाजपला हे मोठे यश मिळाले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या पदरी आलेला हा पहिला मोठा पराभव आहे. यदाकदाचित कॉंग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी सरकार स्थापन केले तरी कॉंग्रेसच्या अपयशाचे गांभीर्य त्यामुळे कमी होत नाही. या अपयशामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तर आपण पंतप्रधान बनू शकतो, अशा गमजा फुकाच्या तर ठरल्याच; शिवाय त्यांच्या नेतृत्वावर भले मोठ्ठे प्रश्‍नचिन्हही उभे ठाकले आहे.\nकॉंग्रेसच्या या पराभवामागे सिद्धरामय्या यांना \"ट्रॅप'मध्ये अडकवण्याची खेळी होती. एक तर ते भाजपने धार्मिक ध्रुवीकरणासाठी सुरू केलेल्या हिंदुत्वाच्या सापळ्यात सापडले आणि त्याचबरोबर कर्नाटकात भाजपची पारंपरिक मतपेढी असलेल्या फार मोठ्या लिंगायत समाजाला \"विशेष दर्जा' देण्याचा त्यांचा जुगारही अंगाशी आला. त्यांच्या या निर्णयामुळे जनता दल (एस) याचे कर्नाटकात 12 टक्‍के मतदार अ��ल्यामुळे कळीचा पक्ष बनलेल्या पक्षाचे वोक्‍कलिग मतदार पेटून उठले आणि त्यांनी कुमारस्वामी यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या दिशेने नेऊन ठेवले आहे.\nमावळत्या विधानसभेत याच वोक्‍कलिग समाजाचे 224 पैकी 53 आमदार होते, ही बाब येथे ध्यानात घ्यावी लागते. त्यामुळे आता या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने पुनश्‍च एकवार मोदी यांच्या \"कॉंग्रेसमुक्‍त भारत' या घोषणेला मिळालेले हे यश असल्याचा गजर सुरू केला आहे. मात्र, जवळपास भाजपइतकीच मते कॉंग्रेसने घेतल्यानंतरही कर्नाटक \"कॉंग्रेसमुक्‍त' कसा काय झाला, हा प्रश्‍नच आहे.\nतरीही एक बाब निर्विवाद आहे आणि ती म्हणजे आता लोकांना कॉंग्रेसचे नेतृत्व राहुल यांनी करणे पसंत पडलेले नाही, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे त्यामुळे हे एका अर्थाने भाजपने घराणेशाहीच्या विरोधात केलेल्या प्रचाराला मिळालेले हे यश आहे, आणि त्यामुळेच आता कॉंग्रेस भले पक्षाध्यक्ष राहुलच असले तरी ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट अशा तरुण नेत्यांना ते संधी देणार काय, हा प्रश्‍नही अजेंड्यावर आला आहे.\nकर्नाटकातील या यशामुळे भाजपला बळ मिळालेच आहे आणि त्याचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांत उमटू शकतात. खरा प्रश्‍न लोकशाही टिकवण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची गरज असताना, कॉंग्रेस जनतेशी तुटलेली नाळ कशी जोडणार, हा आहे. त्याचे उत्तर राहुल गांधी यांनाच द्यावे लागणार आहे.\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल�� असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\n'नरेंद्र मोदी सरकार संविधान विरोधीच'\nअमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/06/", "date_download": "2019-01-20T13:38:03Z", "digest": "sha1:H2IRVP3ROQO6CMTGWDVDYR4J7M3AJFPY", "length": 6599, "nlines": 127, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: June 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्���ी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE-2/", "date_download": "2019-01-20T13:47:39Z", "digest": "sha1:BIYSOTLPEMXD7TU5K4MXW6YCO6BU3PLU", "length": 11055, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग दोन ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग दोन )\nसहकार आणि संगमनेर या दोन शब्दांचा खऱ्या अर्थाने मिलाफ झाला असेल तर तो येथील समृध्दीत. एकेकाळी दुष्काळी आणि दंगलीचे शहर अशी राज्यात ओळख असलेले संगमनेर आज राज्याच्या सहकारात दिशादर्शक काम करत आहे. सहकाराचा पाया आणि त्या पायावर मिळालेली समृध्दता आज केवळ संगमनेरातच अनुभवण्यास मिळते. कॉम्रेड दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे. खताळ, भाऊसाहेब थोरात या सहकारातील धुरंधरांच्या पावलावर पाऊल टाकत येथील सहकाराच्या विकासाचे खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थोरात समृध्द वारसदार ठरले आहेत.\nउमेदवार निवडीचे अधिकार थोरात यांच्या नेतृत्वाखालील समितीला देण्यात आले. पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये थोरात यांना सोबत घेत पक्ष काय करिष्मा साधणार याबद्दल संगमनेरकरांनादेखील उत्सुकता होती. मात्र, गुजरातच्या निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर झाले तशी या नेतृत्वाने केलेली कामगिरीदेखील पक्ष नेतृत्वाच्या लक्षात येऊ लागली. त्यातूनच त्यांच्यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमा�� शिंदे यांच्यासोबत हिमाचल प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली. दिल्लीतील पक्षाच्या नेतृत्वाने थोरात यांना थेट पक्षीय पातळीवर दिल्लीत काम करण्याची संधी देत त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. कोणत्याही यशस्वी नेत्याला विरोध असणे साहजिकच आहे.\nसंगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग एक)\nसंगमनेरातदेखील त्यांच्याविरोधात अन्य पक्षांकडून त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली जात नाही. मात्र, तरीदेखील संगमनेरकर मतदार त्यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांना सातत्याने निवडून देत आले. एकप्रकारे ही येथील विरोधकांसाठी संगमनेरकरांनी दिलेली चपराक असली तरी थोरात यांना लोक निवडून देतात हेच विरोधक सोयीस्करपणे विसरताना दिसतात. संगमनेरात अमृत उद्योगसमूहाच्या कारभाराची धुरा थोरात यांच्याकडे आहे. या बळावर त्यांनी सर्वच पातळ्यांवर संगमनेरचा नावलौकिक वाढविला आहे. येथील सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, शेती, बॅंकिंग याच्या जोरावर संगमनेरची राज्यातील सर्वात सुरक्षित शहर असे नवे समीकरण निर्माण केले. मोठा जनाधार असलेला हा नेता खऱ्या अर्थाने संगमनेरचा समृध्द वारसदार ठरला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…\nसंगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग एक)\nशेतकऱ्यांना कोणी वाली राहिलाय का\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/05/blog-post_28.html", "date_download": "2019-01-20T13:50:33Z", "digest": "sha1:RCMLG657D646PDK2B6OZUVHBG4RU5ABS", "length": 29297, "nlines": 225, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता प���ारा: कॉग्रेस कृपेकरून", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगेल्याच्या गेल्या मंगळवारी कर्नाटक विधानसभेची मतमोजणी झाली आणि तात्काळ कुठल्याही चर्चेशिवाय कॉग्रेसने आपला पाठींबा कुमारस्वामी या जनता दल सेक्युलर पक्षाच्या नेत्याला देऊन टाकला होता. त्यानंतरच्या काळातला तमाशा आपल्यासमोर आहेच. सात जागांनी बहूमत हुकलेल्या भाजपाने औटघटकेचा मुख्यमंत्री बसवला आणि कॉग्रेसनेच मध्यरात्री सुप्रिम कोर्टाला कौल लावून त्या येदीयुरप्पांना राजिनामा देण्याची वेळ आणली. हे सर्व करताना बिचारा भावी मुख्यमंत्री कुठे होता आणि काय करत होता तेही कोणाला सांगता येणार नाही. सगळी लढाई कॉग्रेसचेच नेते लढवित होते आणि त्यांना पुरोगामी कर्नटकासाठी जनता दलाचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा होता. सहाजिकच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांचा उत्साह उतू गेल्यास नवल नव्हते. हा जनमत कौल कसा भाजपाच्या विरोधातला आहे आणि म्हणून तो कुमारस्वामी यांच्या बाजूचा आहे, त्याचे युक्तीवाद करताना पुरोगाम्यांचा उत्साह संपत नव्हता. पण आता तो कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन व बहूमत सिद्ध करून मोकळा झाल्यावर काय म्हणतो आहे तेही कोणाला सांगता येणार नाही. सगळी लढाई कॉग्रेसचेच नेते लढवित होते आणि त्यांना पुरोगामी कर्नटकासाठी जनता दलाचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा होता. सहाजिकच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांचा उत्साह उतू गेल्यास नवल नव्हते. हा जनमत कौल कसा भाजपाच्या विरोधातला आहे आणि म्हणून तो कुमारस्वामी यांच्या बाजूचा आहे, त्याचे युक्तीवाद करताना पुरोगाम्यांचा उत्साह संपत नव्हता. पण आता तो कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन व बहूमत सिद्ध करून मोकळा झाल्यावर काय म्हणतो आहे आपल्याला जनतेने कौल दिलेला नाही आणि म्हणूनच आपण जनतेला बांधील नसून केवळ कॉग्रेसच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालेले आहोत. आपल्याला जनतेच्या इच्छाआकांक्षांची फ़िकीर करण्याचे कारण नसून, कॉग्रेस व पर्यायाने राहुल सोनियांची मर्जी संभाळत कारभार करावा लागणार आहे. पुरोगामी लोकशाहीचा इतका नेमका अर्थ भाजपालाही कधी सांगता आला नाही की जनतेला पटवता आलेला नाह��. कुमारस्वामी कसे छान सरकार चालवणार याची वर्णने मागला आठवडाभर आपण ऐकून झालेली आहेत. आघाडीची सरकारेही स्थीर असू शकतात, त्याचे हवाले आपल्याला पुरोगामी माध्यमांनी दिले आहेत. पण कुमारस्वामींचा निकटचा सहकारी उपमुख्यमंत्रीच त्यावर शिकामोर्तब करायला तयार नाही.\nमाध्यमातील पुरोगामी पत्रकार संपादक व प्रायोजित विचारवंतांची नेहमीच अशी नाचक्की होत असते. आताही खुद्द कुमारस्वामींनी हा विजय आपला नसल्याचे सांगून अशा विचारवंतांना दणका दिला आहेच. जनतेला या आघाडीच्या प्रयोजनात कुठलेही स्थान नसल्याचेही स्पष्टपणे सांगून टाकलेले आहे. आपण सर्व जागा लढवताना जनतेकडे स्वच्छ बहूमत मागितले होते आणि आपला कार्यक्रम राबवण्यासाठी आशीर्वाद मागितला होता. पण जनतेने आपल्याला कौल दिलेला नाही. तर कॉग्रेसमुळेच आपण मुख्यमंत्रीपदी बसलो आहोत, असे कुमारस्वामी म्हणतात. ते त्यांनी तोंडाने बोलण्याची काहीही गरज नव्हती. सर्व सामान्य अडाणी जनतेलाही ते दिसते असते आणि केवळ माध्यमातील अभ्यासक संपादकांना कळत नसते. त्यामुळेच कुमारस्वामींना हा खुलासा शहाण्यांसाठी करावा लागला आहे. बाकी जनतेला त्यातली सत्तालोलुपता आधीच दिसलेली आहे. ती दिसत असल्याने पुरोगामी म्हणून जे नाटक चालते त्याचा सगळीकडे बोजवारा उडवित मतदाराने नवी राजकीय रचना उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे. मोदी त्याला कॉग्रेसमुक्त भारत म्हणतात. पण वास्तवात कॉग्रेसमुक्त भारत म्हणजे एका कॉग्रेस पक्षाला नामशेष करायचे नसून कॉगेस नावाची सत्तालोलूप प्रवॄत्ती निकालात काढणे असा अर्थ आहे. इतक्या सोप्या गोष्टी शहाण्यांना कळत नाहीत. जनतेला सहज कळतात आणि ती त्यानुसार कामालाही लागते. पण त्या अकलेच्या स्पर्धेत शहाणे मागे राहू नयेत, म्हणून मग कुमारस्वामींना स्पष्ट शब्दात असे काही समोर येऊन सांगावे लागते. अर्थात म्हणून अभ्यासक जाणकारांना तितके सोपे कळण्याची बिलकुल शक्यता नाही. कुमारस्वामी सरकारचा कपाळमोक्ष झाल्याखेरीज हा नवा मुख्यमंत्री काय म्हणत होता, ते संपादक पत्रकार शहाण्यांना अजिबात कळणार नाही. सहाजिकच त्यांना बाजूला ठेवून आपण या विधानाचा उहापोह करणे आवश्यक आहे.\nअर्थात ह्यात नवे काहीच नाही. २००४ सालातही कॉग्रेस वा त्याच्या युपीए आघाडीला बहूमत मिळालेले नव्हते. पण त्यांच्याच विरोधात निवड��ूका लढवलेल्या डाव्या आघाडीने असेच बुद्धीमान युक्तीवाद करीत भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेस-युपीएला बाहेरून पाठींबा दिलेला होता. त्यात मनमोहन सिंग यांना जनमताने सत्ता मिळालेली नाही, तर डाव्यांच्या कृपेने सत्ता मिळाली हे अभ्यासकांना कुठे समजलेले होते त्यासाठी आणखी चार वर्षे जावी लागली. जेव्हा अणुकराराचा विषय आला, तेव्हा मनमोहन कोणाच्या कृपेने सत्तेत आले, त्याचा शोध शहाण्यांना लागला होता. कारण डाव्यांचे नेते प्रकाश कारत यांनी राष्ट्रपतींना भेटून पाठींबा काढून घेतला होता. बहूमताचा आकडा सिद्ध करताना मनमोहन सिंग यांना मुलायमच्या गुहेतील अमर नावाच्या सिहाची मदत घेऊन बहूमताची जुळवाजुळव करावी लागलेली होती. ती कसरत बघितली तेव्हा पुरोगामी एकजुटीची महत्ता माध्यमातील जाणत्यांना उमजली होती. फ़रक इतकाच, की मनमोहन यांनी तेव्हा डाव्यांच्या कृपेकरूनच आपण पंतप्रधान झाल्याची भाषा बोललेली नव्हती. कुमारस्वामी त्यांच्यापेक्षा प्रामाणिक आहेत. पण मनमोहन त्यातून अजिबात सुटलेले नव्हते. दुसर्‍या युपीए काळात त्यांनाही वेगळ्या शब्दात या कृपाप्रसादाचा खुलासा करावाच लागलेला होता. २जी घोटाळ्यात फ़सलेल्या ए. राजा नावाच्या मंत्र्याला हाकलून लावायची इच्छा असूनही मनमोहन तेवढे धाडस करू शकले नाहीत. राजिनामा मागूनही राजा दाद देत नव्हता. तेव्हा मनमोहन म्हणाले होते, ही आघाडीच्या राजकारणाची अगतिकता आहे. म्हणजेच पुरोगामी वगैरे भंपक भाषा असते. चोरी पकडली गेल्यावर गयावया करणार्‍या गुन्हेगारापेक्षा त्यात वेगळे असे काहीही नसते. पण आपला तो बाब्या असल्या सिद्धांतावर बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र मिळवलेल्यांकडून कुठली वेगळी अपेक्षा बाळगता येते\nआताही विधानसभेत बहूमत सिद्ध करून आठवडा पुर्ण होत आला आहे. पण नव्या पुरोगामी मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांची नाव निश्चीत होऊ शकलेली नाहीत, की त्यांचा शपथविधी होऊ शकलेला नाही. कॉग्रेसला किती मंत्रीपदे व जनता दलाला किती मंत्रीपदे, यांचा सौदा व्हायचा आहे. त्याला कानडी पुरोगामी भाषेत ‘विधान सौदा’ म्हणत असावेत बहुधा. अन्यथा इतके दिवस त्यावरून घोळ झाला नसता. एकदा पक्षाला मिळणार्‍या पदांची संख्या निश्चीत झाली, मग त्यात कोणाची वर्णी लागणार हा वाद शिल्लक असतोच. त्यात कुठे पुरोगामीत्वाचा विषय येऊ शकत नाही. त्यात कोणाला कुठले खाते मिळाणार वा नाही मिळणार, यावर देशाच्या पुरोगामी लोकशाहीचे भवितव्य विसंबून आहे. कारण असल्या भांडणार्‍या खडकावर पुरोगामी कानडी आघाडीचे तारू फ़ुटले, की त्यावर हात उंचावून उभे राहिलेल्यांना गटांगळ्या खाण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही. मजेची गोष्ट म्हणजे अशा डळमळणार्‍या जहाजातून पुरोगामीत्व पैलतिरी घेऊन जाण्याची हमी देणार्‍या माध्यमातील शहाण्यांचे काय होणार कारण त्या शपथविधीच्या मंचावर नुसते हात उंचावून दोन डझन नेते उभे काय राहिले, तर इथे वाहिन्यांवर संपादकीयातून अनेकांचे अंग मोहरून आलेले होते. त्यातही कॉग्रेसकृपा बघायची शुद्धही कोणाला नव्हती आणि आता कुमारस्वामी काय म्हणत आहेत, तेही समजण्याची अक्कल नाही. अशा राजकारणात पुर्गामीत्वाचे काय व्हायचे ते होईलच. पण अशा पोरखेळातून माध्यमांची व पत्रकारितेची विश्वासार्हता मात्र दिवसेदिवस रसातळाला गेलेली आहे. तिकडे उद्या कुमारस्वामी उजळमाथ्याने भाजपाशी सत्तावाटपही करून जातील. पण तोंड लपवण्याची पाळी माध्यमात मिरवणार्‍या बुद्धीमंतर पुरोगाम्यांवर येणार आहे. कारण कुमारस्वामीना अब्रु नसते. अशा दिवाळखोरांची हमी घेणार्‍याचे मात वस्त्रहरण होत असते.\nक्या बत है भाऊ. एकदम सिक्सर मारली की कुमारस्वामीनी. प्रामाणिकपणे कबूल करून टाकले की मी मुख्यमंत्री काँगेसच्या हट्टाने झालो, जनतेने मला नाकारले आहे. आता कर्नाटकचे लोक सुद्धा पुढच्या मतदानात विचार करून मत देतील. 2019 ची सुरवात तरी चांगली झाली आहे.\nअशा कुमारस्वामींना अब्रू नसते पण दिवाळखोरांची \"हमी घेणाऱ्यांचे मात्र वस्त्र हरण होते\"\nबिहार नंतऱ नितीशना मोदिंचे करदनकाळ मानणारे आता नितीशना नावे ठेवतायत उद्या कुमारस्वमी भाजपबरोबर गेले तर त्यांना पन नावे ठेवतीलजनपथभक्तांचाएककलमीकार्यक्रमआहे\nकुमार स्वामी आज मोदीना भेटून आले पुढे कदाचित ते काँग्रेसचे उपकार वापस करून मोदी कडे जातील पुढे कदाचित ते काँग्रेसचे उपकार वापस करून मोदी कडे जातील\nअतिशय खरे आहे,स्वतः कुमारस्वामी असे म्हणतात आता जनता गेली उडत\nराजदीप सरदेसाई कुमार केतकर शेखर गुप्ता असल्या भुक्कड पत्रकारांच्या जीवावर काँग्रेस आणि पुरोगामी एकमेकांशी आघाडी करून मोदी आणि शहा यांना हरवणार आहेत पुरोगाम्यांनी मोदींच्या द्वेषापायी आत��महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला कोण काय करणार\nभाऊ, लेख छान - पण लेखात शुद्धलेखनाची पार ऐशी-तैशी केली आहे हे खटकतय. भाषेची जरा तरी बूज राखली जावी असं प्रकर्षाने वाटतं.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nकुठे ६३ आणि कुठे ३७\nदोन ओसाड एक वसेचिना\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nकथा कुणाची व्यथा कुणा\nबुडत्या राहुलचा पाय खोलातच\nसहन होत नाही आणि सांगता येत नाही\nसत्याचा आवाज ऐकू येतो\nभाजपा जिंकेल, पण येदींचे काय\nलेकी बोले सुने लागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/12/blog-post_35.html", "date_download": "2019-01-20T12:37:06Z", "digest": "sha1:SUQ2NUCNKIG6TDUHFJYOIG6RJ66YP7W5", "length": 36576, "nlines": 276, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: टीडीपी, एलजेपी आणि ��िवसेना", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या लालूप्रणित महागठबंधन आघाडीत सहभागी झाला. मागल्या काही महिन्यापासून त्या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्याला आगामी लोकसभेत किती जागा मिळू शकतील, त्यासाठी अमित शहांकडे लकडा लावला होता. आरंभी ही बाब गुपित होती. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा कुशवाहा उघड नाराजी व्यक्त करायला लागलेले होते. पण अमित शहा वा भाजपाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना जणू आघाडीतून बाहेर पडायची सक्तीच केली. एकदा तुम्ही काही जाहिर भूमिका घेतली, मग नुकसान सोसूनही जपावी व पाळावी लागत असते. कुशवाहा यांचेही तसेच झाले. त्यांना भाजपाने निघून जा असे कधी उघड सांगितले नाही. पण कृतीतून त्यांच्यावर तशीच वेळ आणली. काही प्रमाणात आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची कथा तशीच आहे. त्यांनी आपल्या स्थानिक वा प्रादेशिक राजकारणासाठी भाजपाच्या मोदी सरकारची कोंडी सुरू केली होती. त्याला बळी पडण्यापेक्षा मोदींनी अन्य मार्गाने नायडूंची समस्या निकालात काढायचा प्रयास केला. एका राज्याला विशेष दर्जा देणे कायद्याने शक्य नसल्याने नायडूंचा हट्ट पुर्ण करणे कुठल्याही केंद्र सरकारला शक्य नाही. हे त्यांनी समजून घेतले असते, तर त्यांना एनडीएतून बाहेर पडण्याची वेळ आली नसती. कारण त्या कायदेशीर अडचणीला वळसा देऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अधिकचे अनुदान आंध्राला देण्याचा मार्ग दाखवला होता. पण नायडू राजकीय प्रतिष्ठेला चिकटून बसले आणि आधी सरकारमधून व नंतर एनडीएतून बाहेर पडले. पण हे सगळे नंतरचे आहेत. मोदी सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या सहा महिन्यापासून त्यात सहभागी असलेली शिवसेना नाराज आहे, तिला मात्र मोदी शहांनी कधीच धुप घातला नाही, हा काय विरोधाभास आहे\nयातली संख्याही समजून घेतली पाहिजे. उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष तसा बिहारमधला खुप छोटा नगण्य पक्ष आहे, त्याची तिथे शिवसेने इतकीही लक्षणीय ��क्ती नाही. एनडीएचा मित्रपक्ष असून भाजपाने विधानसभेच्या भरपूर जागा देऊन त्याला दहाबारा आमदारही निवडून आणता आलेले नव्हते. उलट युती तुटल्यावर सेनेने स्वबळावर आणि मोदींना शिव्याशाप देऊनही ६३ जागा जिंकलेल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होताना महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीला मतात व जागांमध्येही मागे टाकलेले होते. म्हणूनच कुशवाहांकडे ज्या सहजतेने भाजपा दुर्लक्ष करू शकतो, तितका शिवसेना हा महाराष्ट्रातला छोटा पक्ष नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेचे निकाल लागले, तेव्हा त्यातला भाजपाच्या खालोखाल जागा जिंकणारा एनडीएतला पक्ष शिवसेनाच आहे. नायडूंच्या तेलगू देसमला १६ तर सेनेला १८ जागा मिळालेल्या होत्या. शिवाय नायडू भाजपाच्या पाठींब्याशिवाय विधानसभा जिंकून मुख्यमंत्रीही होऊ शकले नव्हते. म्हणूनच शिवसेनेची तुलना टीडीपीशीही होऊ शकत नाही. तरीही नायडूंनी हुलकावणी देताच पंतप्रधान व अर्थमंत्री त्यांची समजूत काढायला धावले होते. पण चार वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची तयारी सुरू झाल्यापासून शिवसेनेने नाराजीचा सूर लावला असूनही, भाजपा वा मोदींनी त्यांना अजिबात धुप घातलेला नाही. याचे एक कारण सेनेला बाजूला ठेवूनही भाजपा विधानसभेत मोठा पक्ष झाला व सत्तेवरही स्वार झाला. मात्र सत्ता टिकवण्यासाठी त्याला सेनेच्या कुबड्या घ्याव्या लागल्या होत्या. तेही करताना कधीही राजिनामे देण्याची व पाठींबा काढून घेण्याची धमकी सेना देतच राहिली आहे. त्या राजिनाम्याची कथा आता हास्यास्पद होऊन गेली आहे. कारण कुशवाहा आणि नायडूंनी धमक्या दिल्यापासून अल्पावधीतच राजिनामे फ़ेकले व सत्तेला लाथ मारलेली. पण चार वर्षे नुसती कुरबुर करीत सेना भाजपाच्या सत्तेला चिकटून बसलेली आहे.\nयातला मुद्दा असा, की तेलगू देसमचे १६ खासदार आपल्याला सोडून जाऊ नयेत, म्हणून मोदी जेटलींनी प्रयास केले. पण शिवसेनेचे १८ खासदार एनडीए सोडून जातील, अशी भिती त्यांना कधीच वाटलेली नाही. उलट आपल्याला सोडून शिवसेना कुठे जाऊच शकत नाही, अशी जणू भाजपा नेतृत्वाला पक्की खात्री आहे. म्हणूनच १८ खासदार असलेल्या सेनेला कुशवाहांप्रमाणे दुर्लक्षित ठेवूनही अमित शहा निश्चींत आहेत. कारण मागल्या चार वर्षात सेनेने आपली अवस्था गरजते वो बरसते नही, अशी करून घेतली आहे. दुसरीकडे एनडीएतील आणखी एक बिहारी घटक रामविलास पासवान, तसा दांडगा पक्ष नाही. स्वबळावर त्याला बिहारमध्ये कुठले मोठे यश संपादन करता येत नाही. तरीही कुशवाहा बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या जागांसाठी आवाज उठवला आणि अमित शहांनी सर्व कामे बाजूला ठेवून लोकजनशक्ती नामे पक्षाला आधी जागा निश्चीत करून दिल्या. उलट शिवसेनेविषयी प्रश्न विचारला, की तेच शहा निर्वेधपणे सांगतात, सेना आमच्याच बरोबर राहील. खुद्द सेना नेतृत्व स्वबळाची भाषा करीत असताना शहांना सेना सोबत रहाण्याची हमी कुठून मिळते तर ती सेनेच्या डरकाळ्यांमधून मिळत असते. मुंबई महापालिकेत सेनेला भाजपाने पाठींबा दिलेला आहे आणि तो कायम हवा असेल, तर सेनेला विधानसभा व लोकसभेत कितीही अपमानित होऊन भाजपाला पाठींबा कायम राखणे भाग आहे. उलट सेना सोबत नसतानाही मागल्या चार वर्षात भाजपाने राज्यातल्या अनेक महापालिका व जिल्हा तालुका संस्थांमध्ये आपले बळ वाढवून घेतले आहे. मुद्दा इतकाच, की शिवसेना डरकाळ्या फ़ोडणार पण चावणार नाही, याची अमित शहांना खात्री पटलेली आहे. म्हणून पासवान यांना ६ खासदारांसाठी जितकी प्रतिष्ठा आहे, तिचा मागमून सेनेच्या बाबतीत दिसत नाही. ही स्वत:ची दयनीय अवस्था सेना नेतृत्वानेच करून घेतली आहे.\nविधानसभेत युती तुटली वा तोडली गेली, हे खरे आहे आणि त्यात भाजपाने आपला मतलब साधून घेतला; हे कोणी नाकारू शकत नाही. पण त्यासाठी शिव्याशाप देत बसण्य़ापेक्षा सेनेने विधानसभेत मिळालेल्या मतांचा व जनतेच्या पाठींब्याचा उपयोग आपले हातपाय पसरण्यासाठी करून घ्यायला हवा होता, तर जिल्हा महापालिका लढाईत भाजपाला दणका देऊन युतीची गरज पटवून देता आली असती. त्यापेक्षा नुसत्या डरकाळ्या फ़ोडणे अखंड चालू आहे. दरम्यान भाजपा सेनेशिवाय राज्याच्या अनेक भागामध्ये आपले पाय घट्ट रोवून उभा राहिला आहे. आपल्या मदतीशिवाय स्वबळावर लढणे सेनेला शक्य नाही, ही स्थिती त्यातूनच भाजपाने निश्चीत करून घेतली आहे. युती आपल्या लाभाची असेल, पण तुटली तरी नुकसानाची ठरू नये; इतकी तयारी भाजपाने मागल्या चार वर्षात करून घेतली आहे. म्हणून मग तेलगू देसमच्या १६ आणि पासवानांच्या ६ खासदारांपेक्षा सेनेने १८ खासदार भाजपा वा मोदींना भयभीत करू शकत नाहीत. याखेरीज आणखी एक मुद्दा सेनेने कधीच विचारात घेतला नाही, तो आघाडीच्या राजकारणाचा आहे. कॉग��रेस राष्ट्रवादीला शिवसेना भाजपाच्या विरोधात हवी असली तरी सोबत मात्र नको आहे. त्यामुळे भाजपाची साथ सोडायची तर शिवसेनेला अन्य कोणी सहकारी मित्रपक्ष मिळू शकत नाही. हेही भाजपा जाणून आहे. त्याचे भान राखले असते तर चार वर्षे शिव्याशाप व हुलकावण्या देण्यात खर्ची घालण्यापेक्षा सेनेने संघटना मजबूत करून स्थानिक निवडणूकीत भाजपाला शरणागत व्हायची पाळी आणली असती. ते करायची वेळ आता निघून गेली आहे. कारण आपली शक्ती संख्येत असूनही शिवसेना नायडू वा पासवान यांच्यापुढे फ़िकी पडली आहे. नायडूंना महागठबंधनात तरी स्थान आहे. सेनेला नाही. कुशवाहा लालूंच्या सोबत जाऊ शकतात, सेनेला कोण सोबत घेणार चार वर्षापुर्वी राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आज चौथ्या क्रमांकावर नेतृत्वाचा दिवाळखोरीने आणून ठेवला आहे.\nबाळासाहेबांचा मुलगा असणे महत्त्वाचे, कर्तृत्व नाही.\nपंढरपूरच्या सभेत जागा वाटपाचा मुद्दा घेतला, तिथेच सगळ्यांना समजले .....युती होणारच...\nभाउ याच विषयावर लेखाची प्रतिक्षा होती\nश्री भाऊ, एक गोष्ट तुम्ही सांगितली नाहीत, जर पाठींबा काढून घेतला आणि पक्ष फुटला तर\nशिवसेना, नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष आणि आम आदमी पार्टीसारखे पक्षांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांना कोणत्याही गठबंधनात आमंत्रण नाही आणि त्यांच्या धमक्यांमूळे कोणीही घाबरत नाही.\nपरखड आणि वस्तुस्थितीला धरून केलेले हे विश्लेषण आहे,आता वेळ गेली आहे, या मताशी पूर्णपणे सहमत आहे\nआता उद्धवरावांनी कापुसकोंड्याची गोष्ट सांगायला सुरुवात करावी.\nसर्व मुद्दे बरोबर. एक मुद्दा अजून आहे असे वाटते. युती तुटल्यानंतर शिवसेनेनी थो...डासा संयम बाळगायला हवा होता.\nभाऊ अतिशय योग्य विश्लेषण केले आहे खरं तर शिवसेना पक्ष प्रमुखांना योग्य तो सल्ला देण्यासाठी शिवसेनेत हयात घालवलेले अनेक नेते आहेत पण शिवसेना वाढीत ज्याचा फुटक्या कवडीचाही सहभाग नाही जो कधीही प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही अशा एका पत्रकाराच्या सल्ल्यानुसार शिवसेनेची वाटचाल चालू आहे हे कार्यकारी संपादक आरामात मागच्या दाराने राज्यसभेत जातात आणि रोजच्या रोज सामना मधून स्वबळाची भाषा करत असतात असे असताना आपण जे चौथ्या क्रमांकाचे भाकीत केले आहे त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही\n1990 मधे जेंव्हा सेना भाजप युती झाली तेव्हा विधानसभेला सेना मोठा भाऊ आणि लोकसभेला भाजप मोठा भाऊ अशी वाटणी झाली होती त्यानुसार सेना 170 आणि भाजप 118 अशा जागा 1990 ते 2009 लढवत होते मात्र याच काळात शिवसेनेने लोकसभेच्या वाटपात भाजपच्या असलेल्या ठाणे बुलढाणा नाशिक अशा जागा हिसकावून घेतल्या शिवाय विधानसभेला लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यात भाजपला 40 टक्के तर सेनेला 25 टक्के असे यश मिळाले त्यामुळे 2014 ला या दोघांमध्ये ज्या कुरबुरी झाल्या त्यात 25 वर्षात सेना कधीच जिंकू शकली नाही अशा काही जागा भाजप मागत होता त्यात तडजोड न झाल्याने युती तुटली आणि जो स्वबळाचा प्रयोग झाला त्यात भाजप सेनेपेक्षा दुपटीने मोठा ठरला आता काही जण याचे श्रेय मोदी लाटेला देतात पण हे लक्षात घ्यावे लागेल की संघटनेची ताकद असेल तरच कोणत्याही लाटेचा फायदा घेता येतो मुळातच 1990 मध्ये जे जागा वाटप झाले होते त्यात सेनेला ताकदी पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि त्याचे प्रत्यन्तर ठाणे वगळता मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये 2014 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आले एकीकडे सरकारमध्ये सहभागी होऊन शिवसेना त्याच सरकारवर दुगाण्या झाडत राहिली तर भाजपा मात्र पद्धतशीरपणे राज्यात संघटनेच्या प्रयत्नातून हातपाय पसरत राहिली त्यामुळेच आपण म्हणता तसे मोदी शहा सेनेच्या धमक्यांना अजिबात धूप घालत नसावेत\nखिशातल्या राजीनाम्याने तर पार सेनेची इज्जतच धुळीला मिळाली आहे...तो तर टवाळीचाच विषय झालाय...पंढरपुरात पण त्याचीच पुनरावृत्ती झाली..राहुल गांधी नंतर आता उध्दवाची किव यायला लागली आहे....उध्दवाला त्याचं मजबुरीचं राजकारण लखलाभ...\nएकदा मुंबईची महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून गेली तर मग शिवसेनेचा मनसे होण्याला वेळ नाही लागणारशिवसेनेला जर टिकायचे असेल तर पाहिले त्यांनी संजय राउतला गप केलं पाहिजेशिवसेनेला जर टिकायचे असेल तर पाहिले त्यांनी संजय राउतला गप केलं पाहिजे पण आता काही फायदा नाही वेळ कधीच निघून गेली आहे पण आता काही फायदा नाही वेळ कधीच निघून गेली आहे आपल्या एका पण भाषणामध्ये शिवसेनेने लोकांसाठी काय केल, याची माहिती दिली नाही (मुळात यांनी लोकांसाठी काही केलंच नाही) - फक्त प्रत्येक भाषणामध्ये मोदींच्या नावाने बोट मोडायची आपल्या एका पण भाषणामध्ये शिवसेनेने लोकांसाठी काय केल, याची माहिती दिली नाही (मुळात यांनी लोकां��ाठी काही केलंच नाही) - फक्त प्रत्येक भाषणामध्ये मोदींच्या नावाने बोट मोडायची किती शिवसेनेचा पोरकटपणा - जनता याला उत्तर देणार\nसेनानेतृत्वाची दिवाळखोरी ही त्यांच्या सभोवताली असणाऱ्या चांडाळ चौकडी मुळे आहे,ते राज ठाकरे आधी पासुन बोंब मारून सांगत होते कोणीही ऐकलं नाही. हा उद्धव तर छायाचित्रकार असून पण जर त्याला जवळचा 'निगेटीव्ह' दिसत नसेल तर काय डोंबळाचा फायदा..असं झालं तर हे पिल्लू कर्माने जाणार स्वतःच्या\nमाझे काही जुने शिवसैनिक मित्र आहेत, अगदी बाळासाहेबांच्या वेळेपासुन. ते तर म्हणतात लोकांना तोंड देता देता जेरीला आलेत. सुशिक्षीत वर्ग तर हसतो म्हणे आम्हाला.\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n२०१४ साठी पुन्हा शुभेच्छा\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nबंगाल: नवे सिंगूर आणि नंदीग्राम\nपाच वर्षातला जैसेथे अजेंडा\nये शिंदे कौन होता है\nहा व्यापक कटाचा भाग नाही\nउडाला तो पक्षी, बुडाला तो बेडूक\nसुप्त ॠषी जागे झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-october-2018/", "date_download": "2019-01-20T13:21:50Z", "digest": "sha1:HFT2RDEJTEG4YMQ2TGXL3FTTPXAQSI4M", "length": 14802, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 03 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री श्री थावाचंद गहलोत यांनी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सफाई कर्मचार्य वित्त व विकास महामंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या “सीव्हर्स आणि सेप्टिक टँकच्या घातक स्वच्छता प्रतिबंधक पॅन इंडिया वर्कशॉप” चे उद्घाटन केले.\nरवी वेंकटेशन य���ंना युनिसेफचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.\nऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी जागतिक पर्यावास दिवस म्हणून साजरा केला जातो.\nसिगारेट पॅकेज आरोग्य चेतावणी आंतरराष्ट्रीय स्थिती अहवाल 2018 नावाच्या कॅनेडियन कर्करोग संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात, 206 देशांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे.\n31 ऑक्टोबरपासून SBI ने ATM मधून प्रतिदिन रोख पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये केली आहे.\nअमेरिकेतही महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी केली गेली.\n1 ऑक्टोबर रोजी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस दर वर्षी साजरा केला जातो.\nआसाम सरकारने राज्यातील चहाच्या बागेत गर्भवती महिलांसाठी वेतन भरपाई योजना सुरू केली आहे.\nकेंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) असे म्हटले आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आरटीआय कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.\nकेंद्रीय कुर्दिश उमेदवार बरोम सालेह यांनी संसदेच्या मतदानात मोठ्या प्रमाणावर विजय मिळवून इराकच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.\nPrevious (HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 122 जागांसाठी भरती\nNext (AERB) आण्विक ऊर्जा नियामक मंडळात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51315", "date_download": "2019-01-20T13:12:40Z", "digest": "sha1:65ZWEXFFRYFDBLGFELCT4UXGKER3CYB2", "length": 11015, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२०१४ च्या दिवाळी मधले उद्योग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२०१४ च्या दिवाळी मधले उद्योग\n२०१४ च्या दिवाळी मधले उद्योग\nयावेळी जरा दिवाळीची मोठ्ठी सुट्टी घेऊन घरी आली .. सकाळ संध्याकाळ तर ओके पण दुपार सरता सरत नाही म्ह्णुन हा कामी लावलेला वेळ ..\nहॅन्ड्क्राफ्ट साठी गुगलींग केल आणि मग जवळ असलेल्या साहीत्यात थोडी आगाऊची भर घालुन आलेला रिझल्ट तुमच्यासमोर ठेवते आहे .\n-> हे ब्रेसलेट - सॅटिन रिबीन वापरुन बनवलेले\nयातली जी वीण आहे ती नेट ची कॄपा .. वापरात नसलेल्या ओढणीचा वापर करुन तयार केलेल हे लाल रंगाच ब्रेसलेट.\nतो गोल स्टॅण्ड खरे तर फास्टट्रक वॉच चा डब्बा आहे त्याला मी डोलीच्या धाग्याने गुंडाळले .\n-> हे मडके .. यांना मी सुतळीने गुंडाळले आणि ऑईल पेंट चा वापर करुन त्यावर वारली काढली . त्याच्या चारही बाजु आणि वरच्या बाजुचा फोटो दिलाय .\n-> या दिवाळीत मी लावणार असलेले दिवे वेगवेगळ्या view ने .\nगुलमोहर - इतर कला\nखूपच छान...ते ब्रेसलेट मे पण\nखूपच छान...ते ब्रेसलेट मे पण नक्कि करीन\n ते मडके फारच भारी\n ते मडके फारच भारी आहे\nमडकं मस्त जमलेल आहे\nमडकं मस्त जमलेल आहे\nमस्त .दिवेपण भारी . दिवे न\nमस्त .दिवेपण भारी . दिवे न लावताही कीती छान दिसत आहेत .\nखूपच सुन्दर. शन्खाच्या आकाराच्या पणत्या अप्रतीम आहेत.\nसहीये क्रिएटीव्ह, पणत्यांची रंगसंगती आवडईले\nअरे वा....... एकदम मस्त\nअरे वा....... एकदम मस्त झाल्या आहेत सगळ्या वस्तू\n तो हात पण तुमचाच\nतो हात पण तुमचाच उद्योग का \nटिना, काय क्रीएटीव्ह आहेस ग\nटिना, काय क्रीएटीव्ह आहेस ग तु खुप सही, मडकं तर अप्रतिम..\nक्वीलींग च्या फ्रेम्स :\nक्वीलींग च्या फ्रेम्स :\nटीना, मस्त... मडके लय भारी..\nखूपच छान...ते ���्रेसलेट मी पण\nखूपच छान...ते ब्रेसलेट मी पण नक्कि करीन\nएकदम मस्त झाल्या आहेत सगळ्या वस्तू\nटीना.... कमाल आहे बाई तुझी...\nटीना.... कमाल आहे बाई तुझी... काय काय सुचत तुला...:)\nखूप सुंदर आहेत कलाकृती\nखूप सुंदर आहेत कलाकृती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/standa-matecha-ahaar-kasa-asava", "date_download": "2019-01-20T14:03:57Z", "digest": "sha1:KFEW6N4JMDBWYU3SYO4CUHCTGLM6YBLR", "length": 16856, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "स्तनदा मातेचा आहार कसा असावा - Tinystep", "raw_content": "\nस्तनदा मातेचा आहार कसा असावा\nप्रसुतीनंतर बाळासाठी आणि आईसाठीही महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे स्तनपान. स्तनपानाचे महत्त्व जागतिक स्तरावरही अधोरेखित केले गेले आहे. प्रसुतीनंतर लगेचच आईला येणारे पिवळसर दूध ज्याला चीक किंवा कोलेस्ट्रॉम म्हणतात ते बाळाला मिळणे अत्यंत आवश्यक असते. कारण त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्तनपान हे बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आईच्या दुधात प्रतिकार शक्ती वाढवण्याबरोबरच सर्वच पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मुलांचा बौद्धिक विकास होण्यासही स्तनपान जरुरीचे असते.\nस्तनपानासाठी विशेष तयारी करावी लागत नाही मात्र स्तनपान देण्यासाठी आईने मनापासून तयार असायला हवे. काही अधुनिक माता स्तनपान देण्यास टाळाटाळ करतात कारण त्यामुळे शरीराची ठेवण बदलण्याची भीती त्यांना वाटते. मुळातच स्तनपान ही नैसर्गिक गोष्ट आहे. मातेने स्तनपान दिल्यानंतर बाळ आणि माता यांच्यामध्ये एक ओढ, जवळीक प्रेम निर्माण होते. बाळालाही मातेच्या कुशीत सुरक्षित वाटत असते. तसेच स्तनपानाचे आईलाही खूप फायदे होतात.\nसर्वसाधारणपणे बाळाला दोन वर्षे स्तनपान द्यावे असे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे स्तनपान करणाèया मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. स्तनदा मातेचा आहार वाढवण्याची आवश्यकता असते.\n१ बाळाचे योग्य पोषण\n२ आईचे कुपोषण टाळण्यासाठी\n३ मातेच्या शरीराची प्रसुतीकाळात झालेली झीज भरून काढणे\n४ बाळाला चांगल्या गुणवत्ते��े, सकस, पोषक स्तनपान मिळण्यासाठी\nबाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला पाणीही पाजले जात नाही. ते फक्त आणि फक्त आईच्या दुधावरच अवलंबून असते. त्यामुळे आईचे दूध हे सकस आणि निरोगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते.\n१ प्रथिने आणि जीवनसत्वे\nबाळाला स्तन्य द्यायचे असल्याचे स्तनदा आईला अधिकच्या सुमारे ५०० किलो कॅलरी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथिने, जीवनसत्व, लोह आणि कॅल्शिअम यांचे प्रमाण अधिक असलेला आहार जरूर घ्यावा.\nधान्य, कडधान्य, डाळी, सुकामेवा, ताजी फळे, भाज्या, अंडी आणि चिकन हे प्रथिनाचे उत्तम स्रोत आहेत. आईला आणि पर्यायाने बाळालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे या पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा.\n३. पाण्याचे योग्य प्रमाण\nपाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे जेणेकरून शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच मोसमी फळांचे रस अवश्य प्यावे. स्तनदा माते तहान लागली नसली तरीही थोडे थोडे पाणी सेवन करावे. त्यामुळे दुधाचा पुरवठा सातत्याने होत राहोत. ॉ\n४. दुधाचे प्रमाण वाढावे या करता\nसकाळ संध्याकाळी पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. विविध प्रकारच्या खीरी, शिरा, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, खीर सेवन करावेत. हे पदार्थ स्तन्य म्हणजेच दूध वाढण्यास मदत करतात शिवाय दुधाची गुणवत्ता सुधारते त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळते.\nआहारात लोहयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश असावा त्यामुळे प्रसुती काळात कमी झालेले रक्त भरून निघण्यास मदत होईल. लोह शरीरात शोषले जावे म्हणून सी जीवनसत्वाचे सेवन अवश्य करावे. त्यासाठी थोड्या प्रमाणात लिंबू, मनुके, संत्री आदींचे सेवन करावे.\nओटमील चे सेवन स्तनदा मातेला फायदेशीर ठरु शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी ओटसचा वापर आहारात जरुर करावा. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे ओटमिल मुळे स्तन्य म्हणजे दुधाचे प्रमाण वाढते.\nलसूण पदार्थात घातल्याने चव अधिक चांगली होतेच पण लसूण दुधवाढीसाठी पोषक असतो. शिवाय औषधीही असतो. त्यामुळे गर्भवतीच्या आहारात त्याचा समावेश करावा.परंतु याचा समावेश डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव\nगाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते त्यामुळे स्तनदा मातेसाठी ते उपयुक्त आहे. स्तनदा मातेने त्याचे सेवन जरुर करावे.\nडी जीवनसत्वाचे सेवन संपूर्ण आरोग्य आणि हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. कॅल्शिअम शरीरात शोषले जाण्यासाठी डी जीवनसत्वाची गरज असते. सकाळची कोवळी उन्हे त्वचेखाली डी जीवनसत्व तयार होते. पण ज्यांना उन्हात जाणे शक्य नाही त्यांनी डी जीवनसत्व असणारे पदार्थ जरुर सेवन केले पाहिजे. त्यासाठी रावस, बांगडा सारखे मासे सेवन करावेत. अंडी देखील डी जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहेत.\nत्याशिवाय काही सवयी बदलाव्या लागतील कारण आईच्या आहाराच्या सवयींचा थेट परिणाम बाळावर होणार असतो त्यामुळे काही गोष्टी टाळव्यात.\nपारंपरिक पद्धतीमध्ये बाळंतीणीला भरपूर तूप खाण्यास दिले जाते, सांगितले जाते मात्र स्तनदा माता योग्य पोषक आहार घेत असेल तर याची गरज नाही. त्याऐवजी पदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर करावा.\nस्तनपान करणाèया मातेने चहा कॉफीसारख्या उत्तेजक पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करु नये. तसेच मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन करु नये.\nस्तनदा मातेने उघड्यावरील अन्नाचे सेवन टाळावे. तसेच अतितेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.\nडॉक्टरी सल्ल्याशिवाय स्वमनाने कोणत्याही त्रासावर औषध घेऊ नये. तसेच प्रसुतीनंतर पुरेसा आराम करावा. पोषक सुपाच्य आहार सेवन करून बाळाला त्याच्या भुकेनुसार दिवसातून ८-१० वेळा स्तनपान जरुर करावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.xqplasticmachine.com/mr/contact-us/", "date_download": "2019-01-20T12:37:41Z", "digest": "sha1:R3MHRUSQLO24IZJ5XOLNO36XNIHX5EIR", "length": 3493, "nlines": 153, "source_domain": "www.xqplasticmachine.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - क्षियामेन Xinquan प्लॅस्टिक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ / प्लेट उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक आणि WPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nचित्रपट उत्पादन लाइन कास्ट\nप्लॅस्टिक धुलाई व Pelletizing उत्पादन लाइन\nक्षियामेन XINQUAN प्लॅस्टिकची यंत्रणा कं., लि\nउझहौ रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nसोमवार-शुक्रवारी: सकाळी 6 9 ते\nशनिवार: दुपारी 2 ते 10 ते\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nपत्ता: उझहौ रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात. माहिती विनंती & आमच्याशी संपर्क साधा\nक्षियामेन Xinquan प्लॅस्टिक यंत्राचे कंपनी, लिमिटेड © कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-20T12:35:57Z", "digest": "sha1:VK3LNPVJJF5B7KYSY75HBXKXTEJ2HN43", "length": 13367, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: डॉक्‍टर, नर्सवर गुन्हा दाखल करा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे: डॉक्‍टर, नर्सवर गुन्हा दाखल करा\nसदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nडॉ. बागडे आणि डॉ. बडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांपुढे ठेवल्याचे उपआरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी सभागृहात सांगितले. यावरून सभागृहात अधिकच गदारोळ झाला. घटना घडून चार दिवस उलटले आहेत. वास्तविक ही कारवाई चार दिवस आधीच होणे अपेक्षित होते. ते का केले नाही, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. केवळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितल्यानंतर सदस्य अधिकच आक्रमक झाले. त्यातून महिला सदस्या महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत आल्या आणि कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. सर्व पुरुष सदस्यांनीही त्यांना पाठिंबा देत प्रशासनाच्या विरोधात उभे राहिले.\nगर्भवती, अर्भकाच्या मृत्यूचे मुख्यसभेत पडसाद\nमहापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयातील प्रकरण\nपुणे – महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यु प्रकरणाचे पडसाद सोमवारी महापालिका मुख्यसभेत उमटले. संबंधित डॉक्‍टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात यावीच परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महापालिकेने दा��ल करावा अशी मागणी करत सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिका मुख्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संबंधित दोन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्‍टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nडॉ. मनोज बगाडे आणि डॉ. विजय बडे असे निलंबित करण्यात आलेल्या डॉक्‍टरांची नावे आहेत. राजीव गांधी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या शुभांभी जानकर यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांच्यासह बाळाचाही मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी मुख्यसभेत उमटले. मुख्यसभेला सुरूवात झाल्यानंतर नगरसेविका आश्‍विनी लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबंधित डॉक्‍टर आणि नर्सवर केवळ निलंबनाची कारवाई करू नये तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महापालिका प्रशासनाने दाखल करावा अशी मागणी शिवसेना गटनेते संजय भोसले आणि कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात केली.\nअखेर सभापतीपदी असलेल्या उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी त्यासंबधीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डॉ. बडे आणि डॉ. बगाडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली. तसेच त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.\nअविनाश साळवे, नंदा लोणकर, गोपाळ चिंतल, शीतल सावंत, राणी भोसले, पृथ्वीराज सुतार, मनिषा लडकत, दीपक मानकर, वासंती जाधव, स्वप्नाली सायकर, प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, निलीमा खाडे, अल्पना वर्पे, ज्योत्स्ना एकबोटे, सुजाता शेट्टी, अनिता कदम, वैशाली बनकर, विशाल तांबे, कर्णे गुरूजी, राजश्री शिळीमकर, राजश्री काळे, दीपाली धुमाळ, प्रशांत जगताप, पल्लवी जावळे आदींनीही तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच प्रभागातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या घटनांविषयीही तक्रारी केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन���स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n“एलएनजी’चा विमान वाहतुकीसाठी वापर व्हावा\nसिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनगराध्यक्ष साहेब, एकदा तरी रस्त्यांची पाहणी करा\nखुटबावला 28 वर्षांनी एकवटले माजी विद्यार्थी\nभारिप बहुजन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कांबळे\nभाज्यांची आवक वाढल्याने भाव घटले\nमुखईच्या सरपंचपदी सुनीता सरमाने बिनविरोध\nसंशोधनातून देशाची प्रगती – डॉ. भुजबळ\n‘पेट्रोल-डिझेल’ आज पुन्हा महागले\nलोणी काळभोरच्या 50 शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/baadshaho-new-trailer-released-with-ajay-devghan-ileana-dcruz-emraan-hashmi-and-sunny-leone/", "date_download": "2019-01-20T13:17:39Z", "digest": "sha1:WS44W4RJ6ME6QR4ZEZCKVQBU2QY3BKLK", "length": 5966, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Baadshaho:‘बादशाहो’चे धमाकेदार नवीन ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nBaadshaho:‘बादशाहो’चे धमाकेदार नवीन ट्रेलर रिलीज\nहा सिनेमा आणिबाणीच्या काळातील एका चोरीवर आधारित आहे. अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज सोबत विद्युत जामवाल, इमरान हाशमी, ईशा गुप्ता या चित्रपटात आहेत. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीवर एक गाणंही शूट करण्यात आलं आहे, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे गाणं केल्याची चर्चा आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स, थ्रिलर हा सगळा मसाला या चित्रपटात बघायला मिळणार असल्याचं ट्रेलर वरून दिसते.\nट्रम्प तात्या टीम [email protected] महाराष्ट्र देशा … थेट ट्रम्पवाडी म्हणजेच बार्शीतून\n…आणि सनी लिओनी अडकली कायद्याच्या कचाट्यात\n‘हेलिकॉप्टर एला’तून काजोल करणार कमबॅक\nमिलन लुथरिया हे ‘ बादशाहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.\nचित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.\nBaadshaho- इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचं ‘पिया मोरे’\n…आणि सनी लिओनी अडकली कायद्याच्या कचाट्यात\n‘हेलिकॉप्टर एला’तून काजोल करणार कमबॅक\n‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण\nमराठी चित्रपटसृष्टीत जॅान अब्राहमची एन्ट्री…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nइंदोर : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसां��ी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/installation-of-more-than-2200-public-ganapati-in-kolhapur-district/", "date_download": "2019-01-20T13:23:18Z", "digest": "sha1:JUDMWNJXTXIIZ6B7OUSP5A3ZXW6ZW4MN", "length": 6414, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यात २,२०० हून अधिक सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोल्हापूर जिल्ह्यात २,२०० हून अधिक सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना\nकोल्हापूर : प्रचंड उत्साही वातावरणात आज कोल्हापूरात घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन झाले. धर्मादाय न्यास नोंदणी कार्यालयात कोल्हापूर महापालिका हद्दीत ९२२ गणेश मंडळाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात २,२०० हून अधिक सार्वजनिक ठिकाणी गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nशरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका\nआज सकाळपासूनच शाहूपूरी, गंगावेश, बापट कॅम्प येथे गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब गर्दी केली. सायंकाळी ही गर्दी सार्वजनिक मंडळानी केली. याच वेळी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे गणेशमूर्तींना प्लास्टीक कागदाने झाकण्यासाठी गडबड, धावपळ झाली. रात्री उशिरापर्यंत झांज पथकाच्या निनादात गणेशमूर्ती मंडपात विराजमान झाल्या.\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nशरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका\nरविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे – सुप्रिया सुळे\nपवार साहेबांवर टीका केल्याशिवाय काहींच राजकारण होत नाही – सुप्रिया सुळे\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nसोलापूर - (प्रतिनिधी )- श्री सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन आयोजित सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ ते ३०…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-has-accepted-bjp-membership-says-anil-parab/", "date_download": "2019-01-20T13:23:42Z", "digest": "sha1:GHMJHMK5PR3XPHD5TX3LEOTKOLK6FALK", "length": 7636, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नारायण राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे का ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनारायण राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे का \nशिवसेना आमदार अनिल परब यांचा भाजपला सवाल\nटीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारून राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे का असा प्रश्न शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nनारायण राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला आहे, त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यानी भाजपचे सदस्यत्व कधी स्विकारले सदस्य असतील तर त्याची काही पावती आहे का सदस्य असतील तर त्याची काही पावती आहे का नेमका कोणत्या मार्गाने त्यानी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले नेमका कोणत्या मार्गाने त्यानी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले जर नारायण राणे यानी सदस्यत्व स्विकारले असेल तर त्यानी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का जर नारायण राणे यानी सदस्यत्व स्विकारले असेल तर त्यानी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का असे अनेक प्रश्न उपस्थित करून अनिल परब यांनी भाजपसह नारायण राणे यांनी कोंडीत पकडल आहे.\nएका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करुन घ्यावा लागते तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येतो असा नियम आहे. त्यामुळे नारायण राणे याना भाजपने सदस्यत्व कधी दिले जर दिले नसेल तर त्यांना राज्यसभा उमेदवारी कशी दिली जर दिले नसेल तर त्यांना राज्यसभा उमेदवारी कशी दिली असे अनेक सवाल शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अॅड. अनिल परब यांनी उपस्थित केले आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nसोलापूर ( सूर्यकांत आसबे ) - गळीत हंगाम संपताच चिमणीसाठी पर्यायी व्यवस्था करू असे लेखी पत्र देऊन त्यानंतर जिल्हा…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/preparations-for-bhima-patas-mud-started/", "date_download": "2019-01-20T13:24:45Z", "digest": "sha1:LAB4W3MBZVWR3PEWV5PURNKY3DXF3D5L", "length": 8580, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिमा पाटस गाऴपाची तयारी सुरु", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभिमा पाटस गाऴपाची तयारी सुरु\nसचिन आव्हाड/ दौंड : तालुक्यातील सभासदांच्या मालकीच्या असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-2019 गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू असून कारखान्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व संचालक मंडळाने नुकतीच केली.\nमागिल गळीत हंगामात एेनवेळी कारखाना सुरू सुरू करण्याचा निर्णय झाला.कामगार व अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे कारखान्यातील यंत्रणेच्या दुरूस्तीची कामे वेळेवर पार पडली. मागील हंगामात सुमारे 3 लाख 90 हजार मे.टन ऊसाचे गाळप करून सुमारे 3 लाख 89 हजार मे टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते . 2000 रूपये टना प्रमाणे शेतकऱ्यांंच्या खात्यावर ऊसाचे पैसे वर्ग करण्यात आले असून तोडणी,वाहतुकदार, कंत्राटदार, कामगार यांचे देणी देण्यात आली आहे.\nयंदाच्या गळीत हंगामाची वेळेतच तयारी सुरू झाली असून मिल,बाँयलर,बाँयलींग हाऊस,को-जनरेशन प्रकल्प यांची दुरूस्ती व देखभालीची कामे वेगात सुरू आहेत.या कामांची पहाणी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी केली.यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सुचना कुल यांनी केल्या. यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब निबे,उपाध्यक्ष नामदेव बारवकर,संचालक विकास शेलार,चंद्रकांत नातु,तुकाराम ताकवणे,विनोद गाढवे,आबासो खळदकर,माणिक कांबळे, तुकाराम अवचर,हेमंत कदम,पंढरिनाथ पासलकर,एम.डी. फरगडे, माऊली ताकवणे आदी उपस्थित होते.\nयंदाच्या गळीत हंगाची तयारी वेगात सुरू आहे.शेतकर्यांचे ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे यासाठी कारखाना कटिबद्ध असून 400 ट्रक्टर,350 बैलगाडी,150 ट्रक्टर गाड्यांचे करार झाले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती आमदार राहूल कुल यांनी दिली.\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी…\nस्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश\nअजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/woman-returned-vendor-10-lakh-tea-bag-11546", "date_download": "2019-01-20T13:52:21Z", "digest": "sha1:ZKEXYEAALTQUDSPBGNTHMLYJQNKK2EPR", "length": 9956, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "The woman returned to the vendor 10 lakh Tea Bag चहाविक्रेत्या महिलेने परत केली 10 लाखाची बॅग | eSakal", "raw_content": "\nचहाविक्रेत्या महिलेने परत केली 10 लाखाची बॅग\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nचेन्नई - एका चहाविक्रेत्या महिलेला सापडलेले साडे नऊ लाख रुपयांचे सोने, दोन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा दस्तऐवज असलेली पिशवी तिने मूळ मालकाला परत केली असून त्याबद्दल पोलिसांनी तिचे कौतुक केले आहे.\nचेन्नई - एका चहाविक्रेत्या महिलेला सापडलेले साडे नऊ लाख रुपयांचे सोने, दोन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा दस्तऐवज असलेली पिशवी तिने मूळ मालकाला परत केली असून त्याबद्दल पोलिसांनी तिचे कौतुक केले आहे.\nरामेश्‍वरम येथील अन्वर खान आपल्या कुटुंबियांसोबत चेन्नईमध्ये पर्यटनासाठी आले होते. शहरातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर ते रविवारी संध्याकाळी मरिना बीचवर पोचले. तेथे बराच वेळ घालवल्यानंतर ते परतण्यासाठी आपल्या मोटारीत बसले. मोटार सुरू करताना सोने, रोकड आणि इतर ऐवज असलेली पिशवी हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत बीचवर अंधार झाला होता. चिंताग्रस्त झालेले खान कुटुंबिय पुन्हा बीचवर येऊन अंधारात आपली पिशवी शोधू लागले. मात्र बराच वेळ शोध घेऊनही पिशवी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. दरम्यान ब���चवर चहा विक्रीचे दुकान बंद करून निघालेल्या अमिधाला (वय 28) ही बॅग दिसली. तिने बॅग घेऊन थेट जवळचे पोलिस स्थानक गाठले. त्यावेळी खान कुटुंबिय पोलिस स्थानकातच उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांनी ती पिशवी मूळ मालकाला परत केली.\nएवढ्या मोठ्या मौल्यवान वस्तू असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल पूर्व विभागाचे पोलिस सह आयुक्त मनोहरन यांनी अमिधाचे कौतुक केले. \"मी गरीब कुटुंबातून आलेली आहे. त्यामुळे ज्यांचा एवढा मोठा ऐवज हरवला आहे त्यांची व्यथा मी समजू शकते. मूळ मालकाला ती पिशवी परत दिल्यानंतरचे समाधान आणि पोलिसांनी केलेले कौतुक माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे‘ अशा प्रतिक्रिया अमिधाने व्यक्त केल्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-chopda-accident-daith-114604", "date_download": "2019-01-20T14:20:43Z", "digest": "sha1:UTP7OD6RF7A2K7OE2R4SKMJOR3ERMMLX", "length": 14214, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon chopda accident daith चहार्डी येथील दोघा तरूणांचा अपघातात जागीच मृत्यू | eSakal", "raw_content": "\nचहार्डी येथील दोघा तरूणांचा अपघातात जागीच मृत्यू\nसोमवार, 7 मे 2018\nचोपडा ः चोपडा शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या हातेड गावाजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर या महामार्गावर चोपडाहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. दीपक महाजन व कैलास शर्मा असे दोन्ही मृत झालेल्या युवकांचे नाव आहे.\nचोपडा ः चोपडा शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या हातेड गावाजवळ अंकलेश्‍वर- बऱ्हाणपुर या महामार्गावर चोपडाहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. दीपक महाजन व कैलास शर्मा असे दोन्ही मृत झालेल्या युवकांचे नाव आहे.\nचोपडा तालुक्‍यतील चहार्डी येथील रहिवासी असलेले दोन्ही यु��क आज सकाळी साडेआठच्या सुमारास हातेड गावाजवळ चोपडाहून शिरपूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक- जी.जे. 01 बीवाय, 5934) ला शिरपूरहुन चोपड्याकडे येणारी बजाज डिस्कव्हर मोटर सायकलीने (दुचाकी क्र. एमएच 19, सीए 3187) समोरून जोरदार धडक दिली. यात सागर कैलास शर्मा (वय 23) व दिपक कैलास महाजन (वय 21) हे जागीच ठार झाले. हे दोन्ही युवक शिरपूर सूतगिरणीमध्ये कामास होते. ते रात्रपाळीचे काम आटोपून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, संदीप धनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे\nबेरोजगार तरुण पोटासाठी जात होते कामास\nबेरोजगारीचे प्रमाण वाढत असून अनेक तरुण कामाच्या शोधात आहेत. चहार्डीपासून 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरपूर सूतगिरणीत चहार्डी, अकुलखेडा, चोपडा व परिसरातील बेरोजगार युवक, महिला, रोजंदारीवर दररोज कामास जावून उदरनिर्वाह करतात. दीपक व सागर हे दोन युवक 7 ते 8 महिन्यांपासून शिरपूर सूतगिरणीत कामास जात होते. आज सकाळीच त्यांच्या काळाने घात केला आहे. दोन्ही युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चहार्डी गावावर शोककळा पसरली.\nअपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही युवकातील दीपक हा घरातील एकुलता एक होता. दिपक कैलास महाजन हा एका बहिणीचा एकुलता एक भाऊ होता. तोही अपघातात गेल्याने महाजन परिवार दुःखात बुडाला आहे. तर सागर कैलास शर्मा याचे 29 जूनला लग्न होते. त्यात 12 मेस लग्नानिमित घरी पूजा ठेवली होती. सागरने आयटीआय टेक्‍निकलचे शिक्षण घेतले असल्याने तो आठ- नऊ महिन्यापासून सूतगिरणीत कामास जात होता. लग्न बंधनात अडकण्यापूर्वीच सागरचा मृत्यू झाला.\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\n40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू\nचिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता....\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओ��्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/socail-worker-anna-hazare-going-to-protest-on-raj-ghat-for-janlokpal/", "date_download": "2019-01-20T13:50:51Z", "digest": "sha1:JURITDIHK6UHE6V7AWOZTC2UPGAYTCUD", "length": 6624, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार; सुरुवात राजघाटपासून?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार; सुरुवात राजघाटपासून\nजन लोकपाल कायदा देशात लागू करण्यात यावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. या आंदोलनानंतर देशात लोकपाल कायदा लागू देखील करण्यात आला. मात्र, मोदी सरकार आल्यापासून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नसल्याने अण्णा नाराज आहेत. त्यामुळे आज गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत\nवाह मोदीजी वाह : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10…\nकॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांसाठी खासदार काकडेंनी घेतली…\nअण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमी��ाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र मोदी सरकारकडून योग्य दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे महात्मा गांधींच्या जयंती दिनी अण्णांनी राजघाटवर एक दिवसाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nवाह मोदीजी वाह : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण\nकॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांसाठी खासदार काकडेंनी घेतली अर्थमंत्री जेटलींची भेट\nअण्णा हजारेंबददल दै.लोकपत्र मध्ये अवमानकारक भाषा; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये…\n‘तब्येतीची काळजी घ्या, जास्त दिवस उपोषण करू नका’;ग्रामस्थांची अण्णांना विनंती\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदीसाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली नाही. आपली बाजू प्रभावीपणे…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/test-practice-center/", "date_download": "2019-01-20T13:59:50Z", "digest": "sha1:YO45WCXZAWNAVDW2OVR7OJJKD7IM32MW", "length": 7694, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात ३२५ ‘चाचणी सराव केंद्र’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात ३२५ ‘चाचणी सराव केंद्र’\nनवी दिल्ली : विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांचा सराव ऑनलाईन व्हावा,यासाठी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयातर्फे देशभरात 3400 ‘चाचणी सराव केंद्र’ सुरू करण्यात आलेली आहेत. त्यापैकी, महाराष्ट्रात 325 ‘चाचणी सराव केंद्रे आहेत.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिल्ली येथून देशभरात सुरू करण्यात आलेल्या चाचणी सराव केंद्राचे उद्घाटन गुगल हँगआऊटद्वारे केले. 622 जिल्ह्यांमध्ये एकूण 3400 चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये 325 चाचणी सराव केंद्र राहतील. या सराव केंद्राचा लाभ 689 केंद्रीय विद्यालय, 403 जवाहर नवोदय विद्यालयांनाही होणार आहे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या माध्यमातून चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. एनटीएकडून प्रॅक्टिस ॲपही तयार करण्यात आले आहे. विद्यार्थी याचाही उपयोग करू शकतील.\nउच्च शिक्षणासाठी विविध प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव व्हावा, म्हणून चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमाने सर्वच स्तरातील विद्यार्थी प्रवेश परीक्षेपूर्वी वारंवार सराव करून तयार होतील. यामध्ये पूर्ण पारदर्शकता पाळली जाईल.\n‘चाचणी सराव केंद्र’ दर शनिवारी आणि रविवारी सुरू राहतील. दर शनिवारी या केंद्राची वेळ 02:30 ते 5:30 अशी असणार आहे. तर दर रविवारी दोन शिफ्टमध्ये 11:00 ते 02:00 आणि 02:30 ते 05.30 या वेळेत सुरू राहतील. एका वेळी केंद्रात किमान 30 संगणक किंवा लॅपटॉप इंटरनेट कनेक्शनसह उपलब्ध राहतील. एसएमएसद्वारे विद्यार्थी आपले नाव नोंदवून सराव केंद्राचा लाभ घेऊ शकतील.\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार मोठी घोषणा \nटीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित…\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-august-2018/", "date_download": "2019-01-20T13:05:21Z", "digest": "sha1:5XSFSMXGJIHLQDHT4XKTPQOZJOHEXEOH", "length": 15650, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 03 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसर्वोच्च न्यायालयातील 3 न्यायाधीशांची नियुक्ती केंद्र सरकारने मंजूर केली आहे – उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि ओरिसा हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती विनीत सरन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) इंग्लंडचा कर्णधार जो रूट लवकर वयात सहा हजार कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. 25,000 कोटी रुपयांचा दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी एसबीआयशी करार केला आहे.\nमॉर्गन स्टॅन्ले अहवालाच्या मते, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा सकल घरगुती उत्पादन वाढ 7.5% अपेक्षित आहे.\nचित्रपट निर्माते आणि कवी, गीतकार आणि कवी जावेद अ���्तर यांच्या योगदानासाठी हिंदी अकादमीतील “शालका सन्मान” ने सम्मानित केले आहे.\nसंयुक्त राष्ट्राच्या ई-सरकार निर्देशांकात भारत 96 व्या क्रमांकांवर आहे.\nफूड ऑर्डर आणि डिलिव्हरी फर्म स्विगीने मुंबईस्थित ऑन डिमांड डिलीवरी प्लॅटफॉर्म स्कूटसी ला सुमारे 50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.\nगणितज्ञ म्हणून ओळखले जाणारे भारतीय वंशाचे अक्षय वेंकटेश, आणि चार विजेत्यांना गणिताचे प्रतिष्ठित फील्ड मेडल मिळाले आहे. हा पुरस्कार गणितासाठी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.\nहार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये कार्यरत भारतीय वंशाचे प्राध्यापक भारत आनंद यांना हार्वर्ड विद्यापीठचे व्हाईस प्रोवॉस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nइंग्लंडचा कर्णधार जो रूट सर्वात कमी वयात सहा हजार कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.\nआसाम आणि तामिळनाडूसह विविध राज्यांचे गव्हर्नरपद भूषविले काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. भीष्म नारायण सिंग यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.\nPrevious (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती – मुख्य परीक्षा [1889 जागा]\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 ���ागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ordnance-factory-bhandara-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:42:25Z", "digest": "sha1:OH35ZUE5HX75BJ4QGFQRORVNCNWPKCU3", "length": 13058, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ordnance Factory Bhandara Recruitment 2018 - Ordnance Factory Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nपदवीधर अप्रेन्टिस : 02 जागा\nटेक्निशिअन अप्रेन्टिस: 07 जागा\nटेक्निशिअन (व्होकेशनल) अप्रेन्टिस: 03 जागा\nपद क्र.1: i) केमिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी\nपद क्र.2:केमिकल/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /��लेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/फार्मासुटीकल सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.3: i) 12वी उत्तीर्ण ii) व्होकेशनल कोर्स\nवयाची अट: किमान 18 वर्षे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: महाप्रबंधक, आयुध निर्माणी कारखाना, जवाहरनगर, भंडारा, पिन -441906, महाराष्ट्र, भारत\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/12/blog-post_31.html", "date_download": "2019-01-20T14:00:11Z", "digest": "sha1:TPSVPGE2YZEEFPVCWAVCEONAJJINXJRW", "length": 47288, "nlines": 240, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पुन्हा मोदीच का? प्रस्तावना", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण संपुर्ण तथ्य तितकेच नाही. त्यापेक्षाही त्यायोगे सत्तर वर्षातील, भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय घडामोडी, त्यातली लोकशाही, राजकीय पक्षांची जडणघडण आणि निवडणूकांचा इतिहास याचाही आढावा घ्यावा, असा हा प्रयत्न आहे. एखादा पक्ष जिंकतो का आणि अन्य कुठले पक्ष पराभूत कशाला होतात कुठल्या पक्षाचा जिर्णोद्धार कसा होतो, किंवा एखादा पक्ष अस्तंगत कसा होत जातो कुठल्या पक्षाचा जिर्णोद्धार कसा होतो, किंवा एखादा पक्ष अस्तंगत कसा होत जातो मतदार कशा मनस्थितीत व कोणत्या निकषावर मत बनवतो, किंवा मतदान करतो मतदार कशा मनस्थितीत व कोणत्या निकषावर मत बनवतो, किंवा मतदान करतो वरकरणी जाणकारांनाही दिसत नसलेली राजकीय लाट का निर्माण होते, किंवा लाट नसलेल्या निवडणूकीचे निकाल कसे लागतात वरकरणी जाणकारांनाही दिसत नसलेली राजकीय लाट का निर्माण होते, किंवा लाट नसलेल्या निवडणूकीचे निकाल कसे लागतात सत्तेविषयीची नाराजी व सत्ता बदलण्यातली उदासिनता, मतदाराला कसे प्रभावित करतात सत्तेविषयीची नाराजी व सत्ता बदलण्यातली उदासिनता, मतदाराला कसे प्रभावित करतात राजकीय विचारधारा मतदानाला किती प्रभावित करतात, किंवा राजकीय तत्वज्ञानाचा मतदानावर का परिणाम होत नाही राजकीय विचारधारा मतदानाला किती प्रभावित करतात, किंवा राजकीय तत्वज्ञानाचा मतदानावर का परिणाम होत नाही स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय सामाजिक व्यवस्था कशी निर्माण विकसित होत गेली व भारतीय लोकशाहीत, या व्यवस्थेने कोणती कामगिरी बजावली स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय सामाजिक व्यवस्था कशी निर्माण विकसित होत गेली व भारतीय लोकशाहीत, या व्यवस्थेने कोणती कामगिरी बज��वली व्यवस्था बदलण्याचे कोणते प्रयत्न झाले व कसे हाणून पाडले गेले व्यवस्था बदलण्याचे कोणते प्रयत्न झाले व कसे हाणून पाडले गेले किंवा एकूणच परिवर्तनाची भाषा सतत बोलली जात असताना परिवर्तनात कोणते अडथळे कोणाकडून आणाले गेले किंवा एकूणच परिवर्तनाची भाषा सतत बोलली जात असताना परिवर्तनात कोणते अडथळे कोणाकडून आणाले गेले इत्यादी प्रश्नांचा उहापोह करावा, अशी या पुस्तकामागची मुळ कल्पना आहे. त्याच आधारावर यातले निष्कर्ष काढलेले आहेत आणि नेहमीच्या ठाशीव निकषांवर हे विश्लेषण केलेले नाही. राजकीय विचार व ते मांडणार्‍यांची भाषा आणि प्रत्यक्ष व्यवहार, यांची झाडाझडती करायचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यातले अनेक मुद्दे विचित्र वा विरोधाभासीही वाटू शकतील. किंबहूना हे पुस्तक रा. स्व. संघाचे प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या यशाची हमी देणारे असताना, त्यांच्या वैचारिक भूमिकेला छेद देणार्‍या कम्युनिस्ट विचारवंत नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, यांना ते पुस्तक का अर्पण करावे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात डोकावणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्याचे उत्तर प्रस्तावनेतून देणे अपरिहार्य झाले आहे.\nमागल्या गणेशोत्सवात ठाण्यातील एका उत्सवात माझी मकरंद मुळे यांनी माझी प्रदिर्घ मुलाखत घेतली होती. त्याचा विषयच नरेंद्र मोदी पुन्हा जिंकतील काय असा होता. त्यात मी स्पष्टपणे होकारार्थी उत्तर दिल्याने ह्या पुस्तकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. २०१३ च्या आरंभी दैनिक ‘पुण्यनगरी’त माझे काही लेख प्रसिद्ध झालेले होते. तेव्हा मोदींनी तिसर्‍यांदा व भाजपाने पाचव्यांदा गुजरातची विधानसभा जिंकलेली होती. त्यानंतर मोदी २०१४ च्या लोकसभेत पंतप्रधान पदाचे उमेदवार होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पण भाजपाने त्यांचे नाव जाहिर केले नव्हते, की तसा निर्णयही घेतलेला नव्हता. अशा काळात ती लेखमाला मी ‘पुण्यनगरी’त लिहीलेली होती. पुढे २०१३ च्या मध्यास भाजपाने मोदींना प्रचारप्रमुख म्हणून घोषित केले आणि जी राजकीय घुसळण सुरू झाली; तेव्हा या लेखमालेचे पुस्तक करण्याचा विचार झाला. ६ डिसेंबर २०१३ मध्ये ‘मोदीच का’ प्रकाशित झाले. त्या लेखमालेचे पुस्तक करणारे प्रकाशक दिलीप महाजन यांनी ठाण्यातली माझी मुलाखत ऐकली आणि मोदींना यावेळी ३००+ जागा मिळतील हा अंदाज ऐकल्यावर पुस्तक लिहीण्याचा ��ग्रह केला. विषय खरे तर लोकसभा निवडणुकीपुरता होता. पण मनातल्या मनात त्याची जुळवाजुळव करताना सत्तर वर्षांच्या एकूण राजकीय उलाढालीचा आढावा घेण्याची कल्पना आकारत गेली आणि पुस्तकाचा पहिला भाग लिहून पुर्ण केला. त्यात हा आढावा आलेला आहे. दुसर्‍या भागात लोकसभा वा निवडणूकांचे विश्लेषण-भाकित करण्याच्या कामाला लागलो असताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक मानले जातात. पण त्यांनी केलेला पाच वर्षाचा कारभार संघाच्या कथीत पठडीपेक्षाही वेगळा आणि त्यांचे निंदक परिवर्तनाच्या ज्या वैचारीक भूमिका मांडतात, त्या पठडीच्या अधिक जवळ जाणारा कारभार आहे. सत्तेत बसलेला हा माणूस आजही सत्ताधारी किंवा प्रस्थापित असण्यापेक्षा सत्तेतला उपरा आहे. प्रस्थापिताला नामशेष करून देशाला कुंठीत अवस्थेतून नव्या प्रवाही युगाकडे घेऊन जाणारा आहे. एका बाजूला तो धडाधड परिवर्तनाची पावले टाकत चालला आहे आणि तोच विचार मांडणारे तमाम पक्ष, विचारवंत किवा त्यांचे सहप्रवासी परिवर्त्नवादी मात्र त्याच्या नावाने कायम शंख करीत आहेत. हा काय विरोधाभास आहे’ प्रकाशित झाले. त्या लेखमालेचे पुस्तक करणारे प्रकाशक दिलीप महाजन यांनी ठाण्यातली माझी मुलाखत ऐकली आणि मोदींना यावेळी ३००+ जागा मिळतील हा अंदाज ऐकल्यावर पुस्तक लिहीण्याचा आग्रह केला. विषय खरे तर लोकसभा निवडणुकीपुरता होता. पण मनातल्या मनात त्याची जुळवाजुळव करताना सत्तर वर्षांच्या एकूण राजकीय उलाढालीचा आढावा घेण्याची कल्पना आकारत गेली आणि पुस्तकाचा पहिला भाग लिहून पुर्ण केला. त्यात हा आढावा आलेला आहे. दुसर्‍या भागात लोकसभा वा निवडणूकांचे विश्लेषण-भाकित करण्याच्या कामाला लागलो असताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक मानले जातात. पण त्यांनी केलेला पाच वर्षाचा कारभार संघाच्या कथीत पठडीपेक्षाही वेगळा आणि त्यांचे निंदक परिवर्तनाच्या ज्या वैचारीक भूमिका मांडतात, त्या पठडीच्या अधिक जवळ जाणारा कारभार आहे. सत्तेत बसलेला हा माणूस आजही सत्ताधारी किंवा प्रस्थापित असण्यापेक्षा सत्तेतला उपरा आहे. प्रस्थापिताला नामशेष करून देशाला कुंठीत अवस्थेतून नव्या प्रवाही युगाकडे घेऊन जाणारा आहे. एका बाजूला तो धडाधड परिवर्तनाची पावले टाकत चालला आहे आणि तोच विचार मांडण��रे तमाम पक्ष, विचारवंत किवा त्यांचे सहप्रवासी परिवर्त्नवादी मात्र त्याच्या नावाने कायम शंख करीत आहेत. हा काय विरोधाभास आहे त्याचा सविस्तर उहापोह मी पुस्तकाच्या पहिल्या भागात केलेला आहे. मात्र तो करताना अशा कलाने विषयाकडे बघण्याची व मांडण्याची प्रेरणा मला कुठून मिळाली; याचा विचार डोक्यात आला. तेव्हा मला दिवंगत कम्युनिस्ट नेते अभ्यासक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकाचे स्मरण झाले. दिशा आणि दिशाभूल यातला ठळक फ़रक लक्षात आला. उक्ती आणि कृतीतली तफ़ावत लक्षात येत गेली आणि केवळ पानसरेंच्या दृष्टीकोनामुळे आपल्याला यातली तफ़ावत शोधता आली, याची जाणिव झाली. सात दशकात भारताची प्रगती होऊ शकली नाही वा शोषितांच्या न्यायाची भाषा अखंड बोलली जात असताना प्रत्यक्षात शोषकच अधिक शिरजोर होत गेल्याचा भयंकर विरोधाभास लक्षात येत गेला. ती माझी वैचारिक झेप नव्हती, तर पानसरे यांनी माझ्या विचारांना दाखवलेली दिशा असल्याचे जाणवले. मग त्या विश्लेषण किंवा पुस्तकाचे श्रेय त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्याला मग कुठला पर्याय होता त्याचा सविस्तर उहापोह मी पुस्तकाच्या पहिल्या भागात केलेला आहे. मात्र तो करताना अशा कलाने विषयाकडे बघण्याची व मांडण्याची प्रेरणा मला कुठून मिळाली; याचा विचार डोक्यात आला. तेव्हा मला दिवंगत कम्युनिस्ट नेते अभ्यासक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकाचे स्मरण झाले. दिशा आणि दिशाभूल यातला ठळक फ़रक लक्षात आला. उक्ती आणि कृतीतली तफ़ावत लक्षात येत गेली आणि केवळ पानसरेंच्या दृष्टीकोनामुळे आपल्याला यातली तफ़ावत शोधता आली, याची जाणिव झाली. सात दशकात भारताची प्रगती होऊ शकली नाही वा शोषितांच्या न्यायाची भाषा अखंड बोलली जात असताना प्रत्यक्षात शोषकच अधिक शिरजोर होत गेल्याचा भयंकर विरोधाभास लक्षात येत गेला. ती माझी वैचारिक झेप नव्हती, तर पानसरे यांनी माझ्या विचारांना दाखवलेली दिशा असल्याचे जाणवले. मग त्या विश्लेषण किंवा पुस्तकाचे श्रेय त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्याला मग कुठला पर्याय होता पानसरे आपल्या ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात म्हणतात. -\n‘आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ - कॉ. गोविंद पानसरे\nयाचा नेमका अर्थ काय घ्यायचा कारण आपल्या ���डावर आपलेच डोके नसले वा आपल्या डोक्याखाली आपलेच धड नसले, तर आपण जिवंत तरी कसे असू शकतो कारण आपल्या धडावर आपलेच डोके नसले वा आपल्या डोक्याखाली आपलेच धड नसले, तर आपण जिवंत तरी कसे असू शकतो कारण माणूस या एकत्रित रचनेने जन्माला येतो आणि त्यात कुठेही अदलाबदल करायला गेल्यास मरू शकतो. त्यामुळे शब्दश: याचा अर्थ घेता येत नाही. तर आपण विचार आपल्याच मनाने व बुद्धीने करतो की नाही कारण माणूस या एकत्रित रचनेने जन्माला येतो आणि त्यात कुठेही अदलाबदल करायला गेल्यास मरू शकतो. त्यामुळे शब्दश: याचा अर्थ घेता येत नाही. तर आपण विचार आपल्याच मनाने व बुद्धीने करतो की नाही आपण जे स्विकारतो ते आपल्याला मुळात अनुभवाने पटलेले आहे काय आपण जे स्विकारतो ते आपल्याला मुळात अनुभवाने पटलेले आहे काय आपला अनुभव कानी पडणार्‍या किंवा दाखवल्या जाणार्‍या शब्द वा युक्तीवादाशी जुळणारा तरी आहे काय, याची खातरजमा करून घ्या. असेच पानसरे आपल्याला सांगतात. कोणीतरी सांगितले म्हणून त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये, तर आपली खातरजमा करून घ्यावी. मागल्या सत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाले वा सामान्य लोकांना अधिकार मिळाले, म्हणून सांगितले जात आहे. पण त्यातला कुठला अधिकार खरेच आपल्या अनुभवाला येत असतो आपला अनुभव कानी पडणार्‍या किंवा दाखवल्या जाणार्‍या शब्द वा युक्तीवादाशी जुळणारा तरी आहे काय, याची खातरजमा करून घ्या. असेच पानसरे आपल्याला सांगतात. कोणीतरी सांगितले म्हणून त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये, तर आपली खातरजमा करून घ्यावी. मागल्या सत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाले वा सामान्य लोकांना अधिकार मिळाले, म्हणून सांगितले जात आहे. पण त्यातला कुठला अधिकार खरेच आपल्या अनुभवाला येत असतो सामान्य नागरिक वा अगदी एखादा नक्षलवादी पकडला जातो, त्याला मिळणारी कायद्याच्या प्रशासन वा न्यायालयाची वागणूक आणि नामवंत विचारवंत म्हणून गौतम नवलाखा यांना मिळालेली वागणूक; यात काडीमात्र समानता आहे काय सामान्य नागरिक वा अगदी एखादा नक्षलवादी पकडला जातो, त्याला मिळणारी कायद्याच्या प्रशासन वा न्यायालयाची वागणूक आणि नामवंत विचारवंत म्हणून गौतम नवलाखा यांना मिळालेली वागणूक; यात काडीमात्र समानता आहे काय दोन्ही भारताचे सारखेच नागरिक आहेत आणि दोघांना मिळालेली वागणूक वा विविध लाभामध्ये किती फ़रक असतो दोन्ही भारताचे सारखेच नागरिक आहेत आणि दोघांना मिळालेली वागणूक वा विविध लाभामध्ये किती फ़रक असतो सामान्य शेतकरी कष्टकरी आणि उद्योगपती व्यापारी यांना कर्जफ़ेडीत मिळणारी वागणूक सारखी आहे काय सामान्य शेतकरी कष्टकरी आणि उद्योगपती व्यापारी यांना कर्जफ़ेडीत मिळणारी वागणूक सारखी आहे काय नसेल तर ती समानता वा समान अधिकार देणारी राज्यघटना विविध कायदे कुठे झोपा काढत पडलेले असतात नसेल तर ती समानता वा समान अधिकार देणारी राज्यघटना विविध कायदे कुठे झोपा काढत पडलेले असतात मोदीपुर्व काळात याची चर्चा किती झाली मोदीपुर्व काळात याची चर्चा किती झाली का नाही झाली जो भेदभाव पैसेवाले श्रीमंत आणि सामान्य नागरिकाच्या बाबतीत झाला, तोच भेदभाव नेहरू गांधी खानदान व त्यांचे बगलबच्चे आणि नरेंद्र मोदी या सामान्य घरातल्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या बाबतीत होत नाही काय हे लिहीत असताना संगणकाच्या पाळ्तीवरून काहुर माजलेले आहे. वास्तवात कुठल्याही भारतीयाच्या संगणक वा तत्सम उपकरणांच्या तपासणीचा कायदाच मुळात सोनिया मनमोहन सरकार सत्तेत असताना झाला. तेव्हा कोणी खाजगी जीवनात सरकारची पाळत असा आरोप केला नव्हता. पण त्याच कायद्याच्या अनुसार मोदी सरकारने एक अध्यादेश जारी केल्यावर काहूर माजवण्यात आले. हा भेदभाव नाही काय हे लिहीत असताना संगणकाच्या पाळ्तीवरून काहुर माजलेले आहे. वास्तवात कुठल्याही भारतीयाच्या संगणक वा तत्सम उपकरणांच्या तपासणीचा कायदाच मुळात सोनिया मनमोहन सरकार सत्तेत असताना झाला. तेव्हा कोणी खाजगी जीवनात सरकारची पाळत असा आरोप केला नव्हता. पण त्याच कायद्याच्या अनुसार मोदी सरकारने एक अध्यादेश जारी केल्यावर काहूर माजवण्यात आले. हा भेदभाव नाही काय त्या विषयावर एका वाहिनीच्या चर्चेत एक बुद्धीमन पुरोगामी प्राध्यापक म्हणाले, कायदा महत्वाचा नाही, त्याचा वापर कोण करतो, त्याला महत्व आहे. म्हणजे मोदींनी भारताचे नागरिक वा पंतप्रधान म्हणून हाती आलेल्या अधिकार वा कायद्याचा वापर करण्यावर निर्बंध असतात, ती लोकशाही वा स्वातंत्र्य असते. पण गांधी खानदानातील कोणी वा त्यांच्या कुणा बगलबच्च्यांनी कुठलाही कायदा कसाही वापरण्याला अनिर्बंध सवलत, म्हणजे लोकशाही स्वातंत्र्य असते ना त्या विषयावर एका वाहिनीच्या चर्चेत एक बुद्धीमन पुरोगामी प्राध्यापक म्हणाले, कायदा महत्वाचा नाही, त्याचा वापर कोण करतो, त्याला महत्व आहे. म्हणजे मोदींनी भारताचे नागरिक वा पंतप्रधान म्हणून हाती आलेल्या अधिकार वा कायद्याचा वापर करण्यावर निर्बंध असतात, ती लोकशाही वा स्वातंत्र्य असते. पण गांधी खानदानातील कोणी वा त्यांच्या कुणा बगलबच्च्यांनी कुठलाही कायदा कसाही वापरण्याला अनिर्बंध सवलत, म्हणजे लोकशाही स्वातंत्र्य असते ना सत्तर वर्षातला देशाचा एकूण कारभार बघितला, तर एक गोष्ट लक्षात येते, की समान न्याय, समान कायदा व समान अधिकार; नागरिकांना एका अटीवर मिळालेले आहेत. ते अधिकार त्यांनी वापरू नयेत, एवढीच ती अट आहे. मग तो सामान्य नागरिक असो किंवा त्यातून पंतप्रधान झालेला कोणी असो. हेच आपण सत्तर वर्षे स्वातंत्र्य मानत आलो. कारण आपल्या कानीकपाळी तेच ओरडून सांगण्यात आले. हा भेदभाव म्हणजेच समता असे आपण निमूट मान्य करतो व स्विकारतो, तेव्हा आपले डोके आपल्या धडावर नाही, असेच कॉ. पानसरे सांगत असतात.\nपंडित नेहरूंनी लोकशाहीची पाळेमुळे रुजवली, म्हणून एक चायवाला (नरेंद्र मोदी) आज पंतप्रधान होऊ शकला, असे बहुधा शशी थरूर यांनी सांगितले. पण मुद्दा अशा पदावर बसायचा नसून, तिथे बसल्यावर मिळणार्‍या अधिकार व सन्मानाचा आहे. तो सन्मान कुठला नेहरूभक्त वा अनुयायी मोदींना देतो आहे काय किंबहूना तोच अधिकार मनमोहन सिंग यांनी एकदाही वापरला नाही, तर नेहरू वारसांच्या इच्छेनुसार कळसुत्री बाहुले म्हणून पंतप्रधानपद भूषवले. म्हणून त्यांच्याविषयी अशापैकी कोणाची तक्रार नाही. मोदींच्या विरोधातली खरी तक्रार आहे, ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा मोदी वापर करू बघतात. ते नेहरू खानदान वा त्यांच्या बगलबच्च्यांना डावलून देशाचा कारभार करू बघतात. मोदी नेहरूभक्तांच्या शापवाणीला झुगारून लावतात. ही खरी तक्रार आहे. किंबहूना मोदी आपल्याच धडावर आपलेच डोके असलेला माणूस आहे आणि त्याच्या हाती अधिकारसुत्रे गेली, हे दुखणे आहे. म्हणूनच तो खर्‍या अर्थाने लोकशाहीची नितीमुल्ये अंमलात आणू बघतो, ही तक्रार आहे. त्याच्या धडावर त्याचेच डोके बघून नेहरूभक्त वा ल्युटियन्स दिल्लीची भंबेरी उडालेली आहे. त्यातून मग त्याच पंतप्रधानाला हुकूमशहा, भष्ट, दिवाळखोर कसल्याही उपाध्या दिल्या जात आहेत. देशातील बुद्धीमंत, विचारवंत, संपादक, प्रतिष्ठीत, असे सगळेच देश बुडाला म्हणून गदारोळ करू लागलेले आहेत. समाजाचे कल्याण आम्हालाच समजते, असा दिर्घकाळ दावा करून, करोडो जनतेला गरीबीत खितपत ठेवून मौजमजा करणार्‍या प्रत्येकाचा भरणा, अशा गदारोळ करणार्‍यांमध्ये दिसेल. त्यांची भाषा गरीबाविषयीची सहानुभूती दाखवणारी असेल, पण व्यवहार मात्र गरीबीविषयीच्या तुच्छतेने भरलेला दिसेल. कारण त्यांना एवढ्याच कामासाठी नेमलेले आहे. वतने अनुदाने बहाल केलेली आहेत. त्यांच्या सर्व चैनमौजेच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोदी सत्तेत आल्याने त्यांचे कुठले थेट नुकसान झालेले नाही. पण त्यांच्या वतनदारीची सद्दी संपत चालली आहे. त्यांनी निर्माण व प्रस्थापित केलेले सर्व ठोकताळे व निकष उध्वस्त होत चालले आहेत. ते खरे परिवर्तन आहे. कारण सामाजिक आर्थिक उत्थानाच्या परिवर्तनामध्ये हेच तर सत्तर वर्षे झारीतले शुक्राचार्य होऊन बसलेले अडथळे होते आणि आहेत. त्यांनीच उभे केलेल्या भ्रमातून मुठभर नेहरू वारस व त्यांचे बगलाबच्चे देशावर अनिर्बंध सत्ता राबवू शकले आहेत. तीच खरी अघोषित अदृष्य प्रस्थापित सत्ता आहे. देशाचे वा समाजाचे विचारवंत वा गरीब गांजलेल्या जनतेचे प्रवक्ते झाले. कसे कोणी त्यांना आणुन आपल्या मानगुटीवर बसवले किंबहूना तोच अधिकार मनमोहन सिंग यांनी एकदाही वापरला नाही, तर नेहरू वारसांच्या इच्छेनुसार कळसुत्री बाहुले म्हणून पंतप्रधानपद भूषवले. म्हणून त्यांच्याविषयी अशापैकी कोणाची तक्रार नाही. मोदींच्या विरोधातली खरी तक्रार आहे, ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा मोदी वापर करू बघतात. ते नेहरू खानदान वा त्यांच्या बगलबच्च्यांना डावलून देशाचा कारभार करू बघतात. मोदी नेहरूभक्तांच्या शापवाणीला झुगारून लावतात. ही खरी तक्रार आहे. किंबहूना मोदी आपल्याच धडावर आपलेच डोके असलेला माणूस आहे आणि त्याच्या हाती अधिकारसुत्रे गेली, हे दुखणे आहे. म्हणूनच तो खर्‍या अर्थाने लोकशाहीची नितीमुल्ये अंमलात आणू बघतो, ही तक्रार आहे. त्याच्या धडावर त्याचेच डोके बघून नेहरूभक्त वा ल्युटियन्स दिल्लीची भंबेरी उडालेली आहे. त्यातून मग त्याच पंतप्रधानाला हुकूमशहा, भष्ट, दिवाळखोर कसल्याही उपाध्या दिल्या जात आहेत. देशातील बुद्धीमंत, विचारवंत, सं��ादक, प्रतिष्ठीत, असे सगळेच देश बुडाला म्हणून गदारोळ करू लागलेले आहेत. समाजाचे कल्याण आम्हालाच समजते, असा दिर्घकाळ दावा करून, करोडो जनतेला गरीबीत खितपत ठेवून मौजमजा करणार्‍या प्रत्येकाचा भरणा, अशा गदारोळ करणार्‍यांमध्ये दिसेल. त्यांची भाषा गरीबाविषयीची सहानुभूती दाखवणारी असेल, पण व्यवहार मात्र गरीबीविषयीच्या तुच्छतेने भरलेला दिसेल. कारण त्यांना एवढ्याच कामासाठी नेमलेले आहे. वतने अनुदाने बहाल केलेली आहेत. त्यांच्या सर्व चैनमौजेच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोदी सत्तेत आल्याने त्यांचे कुठले थेट नुकसान झालेले नाही. पण त्यांच्या वतनदारीची सद्दी संपत चालली आहे. त्यांनी निर्माण व प्रस्थापित केलेले सर्व ठोकताळे व निकष उध्वस्त होत चालले आहेत. ते खरे परिवर्तन आहे. कारण सामाजिक आर्थिक उत्थानाच्या परिवर्तनामध्ये हेच तर सत्तर वर्षे झारीतले शुक्राचार्य होऊन बसलेले अडथळे होते आणि आहेत. त्यांनीच उभे केलेल्या भ्रमातून मुठभर नेहरू वारस व त्यांचे बगलाबच्चे देशावर अनिर्बंध सत्ता राबवू शकले आहेत. तीच खरी अघोषित अदृष्य प्रस्थापित सत्ता आहे. देशाचे वा समाजाचे विचारवंत वा गरीब गांजलेल्या जनतेचे प्रवक्ते झाले. कसे कोणी त्यांना आणुन आपल्या मानगुटीवर बसवले किती सहजगत्या करोडो भारतीयांना नेहरूभक्ती नावाच्या प्रस्थापिताने वंचित राखण्याचे कारस्थान यशस्वी केले किती सहजगत्या करोडो भारतीयांना नेहरूभक्ती नावाच्या प्रस्थापिताने वंचित राखण्याचे कारस्थान यशस्वी केले त्या शोषणाचे खरे हस्तक हे विचारवंत व नामवंत आहेत. त्यांच्या हाती देशाच्या वैचारिकतेची सुत्रे आली कशी आणि कोणी सोपवली त्या शोषणाचे खरे हस्तक हे विचारवंत व नामवंत आहेत. त्यांच्या हाती देशाच्या वैचारिकतेची सुत्रे आली कशी आणि कोणी सोपवली कॉम्रेड पानसरे त्याचेही सविस्तर उत्तर त्याच पुस्तकातून देतात. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड लिहितात,\n‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’\nया एका परिच्छेदाने वा उतार्‍याने मला पुरोगामी मुखवटे पांघरून शोषकांचे दलाल बनलेल्या बुद्धीवादाच्या जंजाळातून खेचून बाहेर आणले. म्हणून आपल्या डोळ्यांनी, आपल्या अनुभवाने व आपल्याच बुद्धीने जगाकडे बघायची नवी दृष्टी मिळू शकली. नेहरूवाद, समाजवाद, पुरोगमीत्व किंवा लोकशाहीच्या नावाखाली प्रस्थापित झालेली नवी सरंजामशाही शोषण व्यवस्था बघता व ओळखता आली. त्याची झाडाझडती ह्या पुस्तकाच्या निमीत्ताने करता आली. ते पुस्तक भले मोदी पुन्हा बहूमतानेच नव्हेतर प्रचंड बहूमत घेऊन निवडून येण्याविषयीचे आहे. भले त्यात पुढाकार घेणारा नेता समाजवादी नव्हेतर संघाच्या मुशीतून सिद्ध झालेला आहे. पण वास्तवात खर्‍याखुर्‍या परिवर्तनाची दिशा शोधून त्याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तर त्याला विरोध करणारे किंवा अडथळे निर्माण करणारे सगळेच्या सगळे शोषकांनी फ़ेकलेल्या तुकड्यावर शोषितांची दिशाभूल करणारे असावेत, हा योगायोग नाही. त्यातून हे खरे परिवर्तन होऊ घातले आहे आणि त्याला चालना देण्यासाठी आपले योगदान असावे, म्हणून हे मुखवटे फ़ाडणे अगत्याचे वाटले. दुर्दैव इतकेच, की आज त्याच कॉ. पानसरे यांच्या नावाने गळे काढणारे, त्याच शोषकांच्या सेवेत मौजमजा करीत आहेत. त्यांना अपेक्षित असलेल्या परिवर्तनाच्या वाटेवरचे काटे बनलेले आहेत. हे सत्य सांगायची गरज होती आणि श्रेय योग्य जागी देणेही अगत्याचे होते. कारण येती लोकसभा निवडणूक केवळ मोदी-राहुल यांचे भवितव्य ठरवणारी नाही, की भाजपा-कॉग्रेस यांच्या नशिबाचा कौल लावणारी नाही. त्यापेक्षा खुप मोठी गोष्ट त्यात सामावलेली आहे. मोदींनी सुरू केलेली मुलभूत परिवर्तनाची वाटचाल मे महिन्यानंतरही चालू रहाणार की खंडीत होणार; असा त्यातला आशय आहे. पुस्तक वाचणारा प्रत्येकजण यातला कॉ. पानसरेंचा संदेश समजून घेईल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत नेवून लोकशाही व परोवर्तनाच्या कार्याला चालना देण्यास हातभार लावील, हीच अपेक्षा.\nशनिवार २२ डिसेंबर २०१८\n(मोरया प्रकाशन ८८५०२ ४७११०)\nसध्या भाजपप्रणीत रालोआ च्या विरुद्ध पाच आघाड्या दिसत आहेत. पहिली कॉन्ग्रेस+द्रमुक+तेलुगू देशम+राष्ट्रवादी. दुसरी बसप+सप+तेलंगाणा रा. परीषद+तृणुमुल. तिसरी डावी आघाडी. चवथी भारिप+ओवावासीची पार्टी. पाचवी विस्कळीत पक्ष ज्यांना कोणीही आघाडीत घेत नाहीत असे आम आदमी पार्टी+शिवसेना इ. यात समजा भाजप हरला तर या सर्व पाच आघाड्यांची निवडणुकोत्तर युती राज्य करतील. त्यात आता सर्व इतर पक्ष कॉन्ग्रेसचे नेतृत्व नाकारण्यात धीटपणा दाखवणारे आहेत. त्यामूळे राहुल गांधींना अजूनही स्थान नसेल.\nपूर्वग्रह दूर ठेवून वाचला जावा आणि अनेकांच्या हाती जावा ही शुभेच्छा \nपुस्तक अद्याप वाचले नाही पण एक निश्चित आम्ही फुकटे आहोत,कामचुकार आहोत,आम्हाला शिस्त नको हेच कारण आहे ,मोदींना विरोध होऊन 2019 मध्ये हरण्याच्या शक्यतेचे,\nसर्व सामान्य जनतेला इमानदार सरकार पाहिजे (पण ते फक्त चित्रपटात) खऱ्याखुऱ्या जीवनात एक प्रामाणिक पंतप्रधान मिळाला आहे तर बऱ्याच लोकाना ती हुकूमशाही वाटायला लागली. आज 70 वर्षानंतर सुद्धा देशातल्या जनतेला 'कचरा कुंडीत टाका' हे ह्या देशाच्या पंतप्रधानाने सांगावं लागतंय ह्यापेक्षा शोकांतिका काय असावी.\nयावरून अंदाज येऊ शकेल काॅ पानसरेंच्या मारेकऱ्यांचा.\nभाऊ, पुस्तक भारताबाहेर कसे मिळेल मोरया प्रकाशन पाठवू शकेल का\nव्वा अप्रतिम. मला शब्द सूचत नाहीयेत ह्या लेखाचं कौतुक करण्यासाठी. सलाम\n' हे अगदी मोजक्या शब्दात मांडलंय तुम्ही. पुस्तकाविषयी उत्सुकता अजून वाढली.\n‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’\nमाझ्यामते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक पटेल हे आहे.\nलेख संपताक्षणीच पुस्तकाची ऑर्डर दिली भाऊ...पुस्तकातुन आणखी(ब्लॉगव्यतिरिक्त) देशाच्या राजकीय इतिहासाचा उलगडा होईलच अशी आशा....आभार\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\n२०१४ साठी पुन्हा शुभेच्छा\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nबंगाल: नवे सिंगूर आणि नंदीग्राम\nपाच वर्षातला जैसेथे अजेंडा\nये शिंदे कौन होता है\nहा व्यापक कटाचा भाग नाही\nउडाला तो पक्षी, बुडाला तो बेडूक\nसुप्त ॠषी जागे झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-february-2018/", "date_download": "2019-01-20T12:47:20Z", "digest": "sha1:W6II4WLHEQJGLAFHNL5HHIZXILQMMLMS", "length": 15886, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 12 February 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ ���दांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल-वाथबा, अबू धाबी येथे पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिर उभारणीसाठी पायाभरणीस सुरुवात केली.\nन्यू वर्ल्ड वेल्थने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारताची आर्थिक राजधानी मुंबई 950 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत शहराच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद येथे संस्कृत भाषा शिकण्यासाठी केंद्र सुरू केले.\nभारत आणि संयुक्त अरब अमिराद यांनी युद्धग्रस्त अफगाणिस्तानसह तिसऱ्या देशासाठी संयुक्त विकास प्रकल्प सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.\nकोलोंबो मध्ये श्रीलंकाचा प्रथम द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) टर्मिनल उभारण्यासाठी भारतातील सर्वात मोठे गॅस आयात करणारे पेट्रोनेट एलएनजी लि., आणि त्याच्या जपानी भागीदार 300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.\nपुणे येथील लांब पल्ल्याच्या जलतरणपटू रोहन मोझने न्यूझीलंडच्या उत्तर व दक्षिण बेटांदरम्यान कुक सामुद्रध्वनीवर पार ���ेली आणि ती पूर्ण करणारा पहिला आशियाई व सर्वात तरुण खेळाडू ठरला.\nचेतन आनंद आणि व्ही. दिजू यांनी ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अर्जुन कुमार रेड्डी आणि गौस शेक यांना अंतिम फेरीत पराभूत केले.\nरेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) ने अंतिम सामन्यात मध्यप्रदेशचा 4-0 ने धुव्वा उडवून आठवां सीनियर राष्ट्रीय महिला हॉकीचे विजेतेपद जिंकले.\nचीन महिला पीजीए टूरसाठी पात्र ठरलेली शर्मिला निकोललेट पहिली भारतीय गोल्फर ठरली. 26 वर्षीय बंगळूरु गोल्फर टूरच्या शेवटच्या दोन फेरीत टूर्नामेंटमध्ये परतली.\n1974 मध्ये ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजयी दरम्यान न्यूजीलैंडचे कर्णधार असणारे बेवन कोंगडोन यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.\nPrevious भंडारा जिल्हा सेतू समिती मध्ये 120 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-the-case-of-irrigation-scam-4-cases-filed-in-nagpur/", "date_download": "2019-01-20T13:20:24Z", "digest": "sha1:KKX4UCGLMHGBXNZ3TS25YXUVGLMM4JJL", "length": 15596, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 4 गुन्हे दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 4 गुन्हे दाखल\nनागपूर – राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज,मंगळवारी नागपुरातील सदर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले यातील धक्कादायक बाब म्हणजे तत्कालिन जलसंपदा मंत्र्यांनी या घोटाळ्याच्या फाईल्सवर सह्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.\nदरम्यान या कारवाईमुळे तत्कालिन जलसंपदा मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा जोरदार आरोप झाला होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांनी नागपूर एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक युनिटचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने या गैरव्यवहाराची प्रदीर्घ चौकशी केली. त्यात संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले.\nजलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते , विभागीय लेखाधिकारी, तसेच कालव्याच्या कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागिदार, आममुख्त्यारपत्र धारक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले होते. सदर चौकशी अहवालानुसार विदर्भातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखआ कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरण या कामांना अवैध निविदांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली. निविदांचे मूल्य वाढवून अपात्र कंत्राटदारांना पात्र ठरवण्यात आले.\nयाप्रकरणी तत्कालिन कार्यकारि अभियंता, विभागीय लेखाधिकारी व अधिक्षक अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गोसीखुर्द डाव्या कालव्याच्या कामात अवैध निविदांना मंजुरी देणे, अद्यावतीकरणास मंजुरी, निवि���ेचे मूल्य वाढवणे, कंत्राटदाराला गैरमार्गाने निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेणे असे आरोप करण्यात आले असून यामध्ये तत्कालिन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी व अधीक्षक अभियंत्याला दोषी ठरवण्यात आले आहे.त्याशिवाय मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या वडाला शाखा कालव्याच्या कामात कंत्राटदाराला चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिये सहभागी केल्याबद्दल तत्कालिन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी आणि अधीक्षक अभियंत्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यावरील घोडाझरी शाखा कालव्याच्या निविदेचे मूल्य वाढवणे, अद्यावतीकरणास अवैधपणे मंजुरी देणे, असे आरोप असून याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता यांना दोषी ठरवण्यात आले आहे.\nदरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली नसल्याचे उत्तर एसीबीने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले होते. एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती. सिंचन घोटाळ्याविषयी थोडक्यातविदर्भातील 38 सिंचन प्रकल्पाची किंमत 6672 कोटी रुपयांवरून थेट 26722 कोटी रुपयांवर पोहोचली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने कंत्राटदारांच्या दबावाखाली ही दरवाढ केली. ही दरवाढ प्रकल्पाच्या मूळ किंतीच्या 300पट अधिक आहे. या दरवाढीमुळे जास्तीच्या 20 हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला 2009 साली अवघ्या 3 मिहन्यांमध्ये कुठल्याही हरकरीतशिवाय परवानगी देण्यात आली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) ही भाववाढझ मंजूर करुन घेण्यासाठी बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजुरांवरील खर्च आणि इंजिनिअरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ ही कारणे दिली आहेत.\nयामध्ये अतिशय धक्कादायक बाब म्हणजे निम्न वर्धा प्रकल्पाला 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सुटीच्या दिवशी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे नमूद आहे. या प्रकल्पाची किंमतही 950 कोटी रुपयांवरुन 2356 कोटी रुपयांवर वाढवली गेली. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाची किंमतही 661 कोटींवरुन 1376 कोटी रुपयांवर पोहोचली. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदीवरील प्रकल्पाची किंमत 1278 कोटी रुपयांवरुन 2176 कोटी रूपयांवर पोहोचली. या वाढीव खर्चाला 14 ऑगस्ट 2009 मध्ये परवानगी मिळाली. अप्पर वर्धा आणि बेंबळा नदीवरील प्रकल्प एकाच दिवसात म्हणजे 14 ऑगस्टला मंजूर झाले.\nविदर्भ सिंचन विकास महामंडळाने 24 जून 2009 रोजी एकाच दिवशी तब्बल 10 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामध्ये वेसावली, लोणवडी, दगडपारवा आणि दावा या लघु प्रकल्पांचा तर हुमन नदी, खरबडी केटी वेअर, जियागाव, खडक पूर्णा, पेंटाकली आणि चंद्रभागा या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर व्हीआयडीसीने एकाच दिवसात लगेच सर्व 38 प्रकल्पांसाठी निविदाही जारी केल्या. व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक देवेन्द्र शिर्के यांनी हे सर्व प्रकल्प मंजूर केले.जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी सर्व नियमांना फाटा देत फक्त 9 महिन्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. तसं महिन्यांचा हिशेब लावायचा तर जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यातच 32 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी व्हीआयडीसीच्या सुकाणू समितीचीही संमती घेण्यात आलेली नाही.\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nधनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/410", "date_download": "2019-01-20T14:11:09Z", "digest": "sha1:BV4VHNC4SPXPZYY3JJEOPA5GLWAQIJBX", "length": 22329, "nlines": 91, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मंडई विद्यापीठ! | थिंक महाराष��ट्र!", "raw_content": "\nकोणत्याही वास्तूकडे आणि वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले मंडईच्या बाबतीतही हेच लागू पडते. मंडई परिसराची सध्याची अवस्था पाहिली तर अतिक्रमणांचा चक्रव्यूह, वाहतुकीचा धुरळा आणि स्थानिक रहिवाशांना साता जन्मीचे पाप असेच वाटण्याची शक्यता आहे वरकरणी, हे सत्य आहे असे वाटले तरी आम्ही आयुष्याची पन्नास वर्षे, त्याच मंडईच्या परिसरात, अंगण समजून वावरलो आहोत, वाढलो आहेत. वर्तमान अनुभवताना आमच्या मनात इतिहासाच्या अनेक सुखद स्मृती आहेत. माझ्या पिढीने अनुभवलेला काळ, त्यापूर्वीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्यकाळ यांचा फुले मंडईच्या बाबतीत विचार केला तर वास्तूचा दिमाख तोच आहे, काळ सव्वाशे वर्षे पुढे सरकला आहे, तरीही व्यापाराचे हे केंद्र, आपला ‘मंडई विद्यापीठ’ हा लौकिक राखून आहे.\nसहजपणे, मी माझ्या मुलाला ‘गुगल ’वर फुले मंडई सर्च करण्यास सांगितले. त्याने काही सेकंदांत ‘बर्डस आय व्ह्यु’ ने आठ पाकळ्यांच्या मंडईचे दर्शन घडवले. एरवी, रस्त्यावरून दिसणारी मंडई आणि वरून दिसणारे त्या वास्तूचे रूप किती वेगवेगळे वाटले आजुबाजूच्या इमारती तर अगदी छोट्या, चौकोनी ठिपक्यांसारख्या दिसत होत्या. मी तो सर्व परिसर पूर्वी कसा दिसत असेल, त्यामधे भविष्यात आणखी काय बदल होतील याचाच विचार करू लागलो.\nमानवी संस्कृतीचा विकास हा नद्यांच्या आश्रयाने झाला. पुण्यनगरीसुध्दा मुळा-मुठेकाठी बहरली. गावाचा, शहराचा परीघ जसा विस्तारत गेला तशी पूर्वी, कसब्यात असलेली छोटी मंडई, शनिवारवाड्याच्या पटांगणात, नंतर फुले मंडई आणि काही वर्षांपूर्वी मार्केट यार्ड येथे स्थलांतरित होत गेली. फुले मंडई ही पूर्वी रे मार्केट नावाने परिचित होती. त्या वास्तूच्या आधी, तो परिसर शेत-जमिनीचा आणि काळे वावर म्हणून परिचित होता. त्या वावरामधे चार मोठ्या विहिरी होत्या. सध्या महिलांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेजवळ स्मशानभूमी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आंबील ओढा त्याच परिसरातून पुढे जाऊन नदीला जोडला गेला होता. तांबडी जोगेश्वरी ही गावाच्या वेशीबाहेरची देवता होती.\nम्युनिसिपालटीने काळ्या वावरामधे जेव्हा मंडई बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा महात्मा फुले यांनी त्याला विरोध केला, कारण तो खर्च शिक्षणासाठी प्राधान्याने व्हावा, असे त्यांचे मत होते. त्यांच्या पश्चात, त्याच मंडईचे नाव बदलून, महात्मा फुले मंडई असे झाले म्युनिसिपालिटीच्या ठरावानंतर 1882 मधे मंडईचे बांधकाम सुरू होऊन 5 ऑक्टोबर 1886 रोजी वास्तूचे उदघाटन झाले. वास्तुवैभव ठरलेल्या मंडईची रचना w.m.ducat यांनी कागदावर उतरवली, तर प्रत्यक्ष बांधकाम वासुदेव कानिटकर यांनी पूर्णत्वास नेले. ब्रिटिशांनी आपल्या देशामधे बांधलेल्या बहुतेक सर्व वास्तूंची गुणवैशिष्ट्ये मंडईमधेसुध्दा दिसतात. भव्यता, दगडी भिंती, भव्य कमानी, मुक्त हवा आणि मुबलक सूर्यप्रकाश, भविष्यकालीन वापराचा विचार अशी सर्व गुणवैशिष्ट्ये रे मार्केटमधे होती. विस्तार होताना, पुणे मनपाने त्या मंडईशेजारीच नवी बैठी मंडई 1968 साली सुरू केली. नवी जागासुद्धा अपुरी पडल्याने मंडईतील घाऊक बाजार 1978 मधे मार्केट यार्ड परिसरात स्थलांतरित करण्यात आला. आशियातील भव्य बाजार असा गवगवा झालेली ही वास्तू चाळीस लाख लोकवस्तीच्या पुण्याला अपुरी पडत आहे.\nमहात्मा फुले मंडईतील भाजीबाजाराबरोबर, परिसरातील बाजारपेठही वैशिष्ट्यपूर्णतेने विकसित होत होती. आर्यन, मिनर्व्हा आणि ग्लोब (सध्याचे श्रीनाथ) ही सिनेमागृहे, भाजीपाल्याच्या विक्री आणि वाहतुकीसाठी पूरक असा बांबू-टोपल्यांचा उद्योग (बुरूडगल्ली), पूजेच्या साहित्यासाठी अत्तर गल्ली, टांगातळ, विड्यांच्या पानांसाठी उभारलेल्या शेड्स, कुंभारगल्ली असे सर्व काही कालांतराने विकसित झाले. या व्यतिरिक्त, सणावारानुसार फळे, फुले आणि वस्तू घेऊन, खेड्यापाड्यांतून येणार्‍या विक्रेत्यांमुळे वेळोवेळी बाजारपेठेचे रूप पालटू लागले.\nअनेकजण व्यापारउदिमाच्या निमित्ताने, या परिसरात स्थिरस्थावर होऊ लागले. कष्टकरी, व्यापारी, दलाल, खरेदीदार असे सर्वजण, जातिधर्मापलीकडे जाऊन, या परिसरात गुण्यागोविंदाने नांदू लागले. या परिसराने जातीय तणावांच्या काळात, नेहमीच, सामाजिक समरसतेचे दर्शन घडवले आहे. 1966चा अपवाद. त्यावेळी अनवधानाने घडलेल्या घटनेचे कारण होऊन त्यास एकदम हिंदू-मुसलमान दंगलीचे स्वरूप लाभले. पण तो प्रकार क्षुल्लकच होता. व्यापाराबरोबर सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेचे भान, रोजगाराचे साधन पुरवताना, या मंडईने कार्यकर्त्यांचासुद्धा पिंड जोपासला आहे. त्यामुळेच, काकासाहेब गाडगीळांनी ‘मंडई विद्यापीठ’ ही संज्ञा प्रचलित केली. या विद्यापीठात घडलेल्या अनेकांनी, विविध क्षेत्रांत, स्थानिक तसेच देशपातळीवरसुद्धा लौकिक प्राप्त केला आहे.\nटिळक पुतळ्याची स्थापना महात्मा फुले मंडईच्या उत्तरेस, वास्तूलगत 1924 साली करण्यात आली. मेघडंबरी आणि सुशोभित परिसर यामुळे, मंडईचे वास्तुवैभव आणखी बहरले. फुले मंडईच्या आतील बाजुस, मध्यभागी पूर्वी विष्णुशास्त्री चिपळुणकरांचा अर्धपुतळा होता. टिळक पुतळ्याच्या स्थापनेनंतर, त्याच परिसरात अनेक राजकीय पक्षांच्या सभा, आंदोलने, चळवळी यांची मुहूर्तमेढ रोवण्याची किंवा शुभारंभ करण्याची प्रथा सुरू झाली, ती आजतागायत कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, 1945 साली पंडित नेहरू , महात्मा गांधी आणि खान अब्दुल गफारखान यांची सभा येथेच झाली होती. त्यावेळी पं. नेहरू हे सभास्थानी घोड्यावरून आले होते अशी आठवण माजी महापौर आणि अखिल मंडई मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव थोरात यांनी सांगितली. गोवामुक्ती आंदोलन, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील आचार्य अत्रे यांच्या गाजलेल्या सभा याच वास्तूने पाहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोहिते-पाटील, बाळासाहेब ठाकरे ; एवढेच काय दादा कोंडके यांची हाऊसफुल्ल सभा येथेच झाली आहे कामगार संघटनांचे लढे, असंघटितांचे धरणे आणि उपेक्षितांच्या मागण्या यांसाठी सुध्दा वेळोवेळी हीच वास्तू आधार आणि साक्षीदार अशी चावडी ठरली आहे.\nजी संस्कृती फुले मंडईच्या परिसरात विकसित झाली, त्यामधे 1972 च्या दुष्काळात स्थापन झालेल्या ‘झुणकाभाकर’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुष्काळामधे, मंडईने अनेकांना रोजगार दिला तर ‘झुणका भाकर केंद्रा’ने केवळ पन्नास पैशांमधे, श्रमिकांच्या पोटापाण्याची काळजी वाहिली. पुण्यातील शाळा-कॉलेजांचे विद्यार्थी, त्या काळात येथे सेवा रूजू करत होते. मी काही श्रमिकांचे विवाहसुद्धा झुणका भाकर केंद्रामध्ये पार पडल्याचे पाहिले आहे. ‘झुणका भाकर’समोरील पटांगण हे तर लोककलाकारांचे अंगण होते. मदारी, गारूडी, बंगाली जादुगार, कसरतपटू; एवढेच काय पण उत्तरप्रदेशातील बहुरूप्यांनीसुद्धा येथे हजेरी लावलेली आहे. पाणवठ्यावर जसे पशुपक्षी जमावेत अशीच ही परिस्थिती होती.\nफुले मंडईतील मार्केट उपाहारगृह हे प्रथमपासूनच कार्यकर्त्यांचे हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. रामेश्वर हॉटेलच्या बाहेर अनेक ���र्षे राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा कट्टा होता. मनमोकळ्या गप्पा आणि माहितीची देवाणघेवाण यांचे हा कट्टा म्हणजे उत्स्फूर्तपणे फुलणारे केंद्र होते. या हॉटेलला नसलेला दरवाजा हे त्याचे भूषण होते. मिसळ आणि वाटाणा उसळीचा तर्ररीयुक्त वास ही तेथील खासियत होती.\nफुले मंडई परिसराचा लेखाजोखा मांडताना शारदा-गजाननाच्या मूर्तीचा, मंडळाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. ते केवळ श्रद्धास्थान नाही, प्रेरणास्थान आहे. लोकमान्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या मंडळातील असंख्य कार्यकर्त्यांनी, घराण्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मोठे सार्वजनिक योगदान केले आहे देशावर वा समाजावर आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी मंडई मंडळ हे सहकार्याचा हात देण्यासाठी सदैव पुढे राहिले आहे. मंडळाची पेशवाई थाटातील शारदा-गजाननाची विलोभनीय मूर्ती हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि उत्सवाचे भूषण आहे.\nपुणे शहराचा विकास चोहो बाजूंनी होत आहे. उपनगरांमध्ये नवनवी विक्रीकेंद्रे, आलिशान मॉल्स उभे राहत आहेत, भाजीपाल्याचे तयार पॅक उपलब्ध होत आहेत, मग या मंडईचे भवितव्य काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. उत्तर एकच आहे, हातात पिशवी घेऊन या परिसरात मनसोक्त भटकंती करा. इथल्या पावला-पावलावर आणि कानाकोपर्‍यात इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतील, त्या जाणून घ्या. इथे केवळ व्यापार नाही, माणुसकी जपणारी संस्कृतीसुद्धा आहे. म्हणूनच ही मंडई ‘विद्यापीठ’ आहे.\nआनंद सराफ – भ्रमणध्वनी: 9822861303\nपत्‍ता - 101, शुक्रवार पेठ, पुणे 411002\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये\nसंदर्भ: बाजीराव पेशवे, समाधी, मस्‍तानी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/egiptayan", "date_download": "2019-01-20T14:03:22Z", "digest": "sha1:GHHTTM42LOHF7N5NGD4RUXGF7VCVNAP5", "length": 14531, "nlines": 385, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Meena Prabhuचे इजिप्तायन पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\n���ूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 400 (सर्व कर समावेश)\nटीप*: हे पुस्तक 10/04/2019 या दिवशी उपलब्ध होणार आहे, त्यानंतर किंमत Rs. 340 असेल.\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nया पूर्व खरेदीबाबत अधिक माहिती साठी आपला ई-मेल द्या.\nइजिप्तला लाभलेला इतिहास व सांस्कृतिक वारसा, आहार पद्धती इ. या पुस्तकात मीना प्रभू यांनी सोप्या पण सुंदर भाषेत मांडली आहे.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/01/blog-post_1.html", "date_download": "2019-01-20T13:18:50Z", "digest": "sha1:L4ZJI6HBTTVQMRVMKKDZUN55Z6KHVHSX", "length": 45399, "nlines": 268, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: केतकर आणि आरव्हीएस मणि", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्तते���े पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१)\nकाही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात. मात्र सामान्य लोकांना त्या गोष्टी घटनाक्रमात ओघानेचा घडून आ्ल्या, असे वाटण्याची सगळी सज्जता केलेली असते. उदाहरणार्थ २६/११ च्या मुंबई हल्ल्यात कसाब टोळीतल्या बहुतांश पाकिस्तानी फ़िदायीन हल्लेखोरांनी आपल्या मनगटावर भगव्या धाग्याचे बंधन बांधलेले असल्याची माहिती सर्वश्रुत आहे. जे धर्माने मुस्लिम आहेत आणि ज्यांना हिंदू दैवत वा धर्माविषयी कमालीचा तिरस्कार वाटतो, त्यांनी अशी ‘वेशभूषा’ कशाला केलेली होती तर त्याचे उत्तर अमेरिकेत पकडल्या गेलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने दिलेले आहे. मुंबईच्याच कुठल्या मंदिराबाहेर त्याने हे धागे खरेदी करून जिहादी तोयबांना पुरवले होते आणि ते बांधूनच त्यांनी मुंबईत निरपराध नागरिकांची कत्तल करावी अशी योजना होती. हातातल्या धाग्यांनी मोठे काय व्हायचे होते तर त्याचे उत्तर अमेरिकेत पकडल्या गेलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने दिलेले आहे. मुंबईच्याच कुठल्या मंदिराबाहेर त्याने हे धागे खरेदी करून जिहादी तोयबांना पुरवले होते आणि ते बांधूनच त्यांनी मुंबईत निरपराध नागरिकांची कत्तल करावी अशी योजना होती. हातातल्या धाग्यांनी मोठे काय व्हायचे होते तर त्या धाग्यामुळे त्यांना हिंदू ठरवले जाणे सोपे होते आणि त्याला वेळही लागला नाही. त्या घटनेनंतर काही महिन्यातच माजी पोलिस अधिकाती एस. एन मुश्रीफ़ यांचे ‘हु किल्ड करकरे’ नावाचे इंग्रजी पुस्तक आले. तो हल्ला हिंदू दहशतवादी व भारतीय गुप्तहेर संस्थेचा संयुक्त कट असल्याचे त्यातून अगत्याने सांगण्यात आले. पोलिस व अन्य यंत्रणांना ज्याचे धागेदोरे शोधायला काही वर्षे खर्ची पडली, पण त्याआधीच काही महिन्यात हे पुस्तक लिहून तयार झाले आणि त्याचा गाजावाजाही सुरू झाला. त्याच्या काही महिने आधीच करकरे यांची महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएस पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्यांनी तोपर्यंत झालेले मालेगाव स्फ़ोटाचे तपासकाम गुंडाळून त्यात हिंदू दहशतवा��� असल्याचा नवा सिद्धांत मांडलेला होता. किंबहूना त्यासाठीच त्यांना त्या पदावर आणलेले होते. याला व्यापक कटाचा एक भाग म्हणतात.\nव्यापक कट म्हणजे अनेक लहानमोठ्या घटना घडवून आणण्याची शिजवलेली व्यापक योजना. मग त्याला पुरक ठरतील अशा लहानमोठ्या अनेक घटनांचे विणलेले जाळे म्हणजे व्यापक कट असतो. त्यातल्या अनेक घटना एकमेकांपासून खुप दुर संबंधही जोडता येणार नाही, अशा एकाचवेळी घडत असतात. त्याच्या बातम्याही झळकत असतात. तर काही घटनांचा कुठे उल्लेखही ऐकायला मिळत नाही. काहींना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते, तर काही दुर्लक्षित ठेवल्या जातात. पण अशा सर्व घटना नंतर कोडे सोडवावे किंवा जुळवावे; तशा एकत्रित गुंफ़ल्या जात असतात. तशीच मुंबई हल्ल्याची घटना वा गुजरातच्या सोहराबुद्दीन इशरतच्या चकमकींची कहाणी आहे. खरेतर मुळ महाकथारचनेची ही सगळी लहानमोठी उपकथानके असतात. त्यातली प्रत्येक घटना एकाच मोठ्या कारस्थानाचा भाग असतो. त्यातून काही एक चित्र वा कथानक रंगवायचे असते. त्यात ठरवलेल्या घटना घडवल्या जातात आणि त्याचा खुप गाजावाजाही केला जातो. पण त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या वा राहिल्या, मग अन्य कुठल्याही घटना त्यात घुसवून कथानक पुर्ण करण्याचीही तारांबळ उडत असते. चित्रपट वा कादंबरी लेखकाला हवी तशी कथानक वळवण्याची वाकवण्याची मुभा असते. कारण त्यातले काही वास्तव नसते, किंवा कुठल्या कोर्टात कायद्याच्या कसोटीवर सिद्धही करायची गरज नसते. त्यामुळे अतर्क्य वा बेछूट काहीही घटनाक्रम रंगवता येतो, किंवा रेटून नेता येत असतो. वास्तव जगात त्याची मोकळीक नसते. कारण घडवलेल्या कारस्थानी घटनांत सुसुत्रता व तर्कसंगती सिद्ध करावी लागत असते. तिथे मग इवलीशी चुक कारस्थान शिजवणार्‍यांची कोंडी करीत असते. मग त्यांना धडधडीत खोटेपणा करावा लागतो वा खोटेनाटे साक्षीपुरावे निर्माण करावे लागत असतात. तेही मग अशा व्यापक कटाचा भाग म्हणून शिजवावे किंवा उत्पादन करावे लागत असतात. मागल्या दोन दशकात भारतातील राजकीय घटनाक्रम बारकाईने अभ्यासला तर कुमार केतकर म्हणतात, तशा व्यापक कटकारस्थानाचे अनेक धागेदोरे जागोजागी सापडू लागतात.\nमध्यंतरी एका कार्यक्रमात भाग घेताना ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर यांनी मागल्या चार दशकात भारतामध्ये व प्रामुख्याने आशियातील अनेक घडामोडी ���ा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वा जागतिक कारस्थानाचे भाग असल्याचे विधान केलेले होते. त्यात इंदिरा हत्या, राजीव हत्या, इथपासून बांगलादेशातील शेख मुजीबूर रहमान अशा मोठ्या नेत्यांची हत्याकांडे आणि गुजरातचे नगण्य गृहराज्यमंत्री हरीन पंड्या यांच्या खुनापर्यंतचे प्रसंग जोडलेले होते. अशा सर्व कथानकाचा एक महत्वाचा भाग किंवा पहिला अंक म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याचा उल्लेख केलेला होता. त्यांना असे म्हणायचे होते, की मुळ नाटकाची संहिता चार दशके आधीच तयार केलेली होती आणि त्याचा पहिला प्रयोग वा अंक नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्याने झाला. पण त्यातल्या अनेक घटना कुठूनही मोदींच्या राजकारण प्रवेश किंवा पंतप्रधान होण्याशी अजिबात जुळणार्‍या नाहीत. मात्र मोदींचे मुख्यमंत्री होणे किंवा त्यांना पुढल्या काळात मिळत गेलेली लोकप्रियता, यांच्याशी त्यापैकी अनेक घटना जुळू शकतात वा जोडता येतात. त्यांची तर्कसंगत मांडणी केल्यास त्यातले कारस्थान लपून रहात नाही. मात्र त्यातला पहिला अंक मोदींच्या पंतप्रधान होण्याशी सबंधित नसून, सोनिया गांधींच्या भारतीय पंतप्रधानाची सुन होण्याशी जुळणरा असतो आणि थेट त्यांच्याच हाती देशाची राजसत्तेची सुत्रे जाण्य़ाशी नेमका सुसंगत जुळत जातो. अनेक हत्याकांडे, विविध भ्रष्टाचार, मोठमोठे घोटाळे आणि त्यात आडवे येणार्‍यांना खोट्यानाट्या आरोपांखाली विविध खटल्यात गुंतवणे; अशा अनेक घटनांमागे कुठलेतरी एकच व्यापक षदयंत्र असावे, अशी तर्कसंगत मांडणी अनेक घटनांना जोडून करता येऊ शकते. काही घटना तर फ़ारशा जोडून दाखवण्याचीही गरज नाही, इतके त्यातले परस्पर संबंध साध्या डोळ्यांनाही दिसू शकतात. त्यातले लाभार्थी वा त्यातले पिडीत बघितले, तरी त्यातले कारस्थान लपून रहात नाही. किंबहूना व्यापक कट कारस्थान म्हणून अभ्यास करायचा असेल, तर सोनियांच्या भारताचे नागरिकत्व घेण्यापासून सुरूवात करावी लागेल. योगायोग असा, की कुमार केतकर नेमका तोच कालखंड सांगतात व काही घटना बरोबर सांगतात. पण त्या तर्कसंगत मुक्कामाला पोहोचू नयेत म्हणून विनाकारण त्यात भेसळ करीत दिशाभूलही करून टाकतात. हे धागेदोरे म्हणूनच तपासून व सुसंगत मांडून तपासण्याची गरज आहे.\nआता यातला माझ्या वाट्याला आलेला योगायोग असा, की कुमार केतकर यांच्या व्यापक कारस्थानाची कहाणी आधी कानी पडली आणि अवघ्या दोन आठवड्याच्या अंतरामध्ये मला एका पुस्तक प्रकाशन समारंभाचे आमंत्रण मिळाले. हे पुस्तक मराठीतले असले तरी ते भाषांतरीत आहे. अरुण करमरकर यांचे हे पुस्तक मुळातच आरव्हीएस मणि या भारत सरकारच्या ज्येष्ठ निवृत्त अधिकार्‍याने आपले काम अनुभव आणि वाट्याला आलेला छळवाद, यांच्या आधारावर पुराव्यानिशी लिहीलेले आहे. त्याचा इन्कार कोणा सोनिय सहयोग्याने वा तात्कालीन वरिष्ठ अधिकार्‍याने केलेला नसावा, हा नक्की योगायोग नाही. मणि कोणी नुसत्या फ़ायली पुढे सरकवणारा अधिकारी सामान्य नाही, तर इशरत जहान वा सोहराबुद्दीन अशा गाजलेल्या प्रकरणाच्या तपासकाम व वादविवादात सरकारची बाजू हाताळणारा महत्वाचा अधिकारी होता. ही प्रकरणे त्याच्याच काळात घडलेली आणि त्या विषयातली बहुतांश कागदपत्रे त्याने तयार केलेली वा अभ्यासून अहवाल बनवलेली आहेत. त्यामुळेच त्यात तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील, चिदंबरम वा सुशिलकुमार शिंदे यांच्यापेक्षाही मणि यांना त्यातला बारीकसारीक तपशील नेमका ठाऊक आहे. त्यांनीच तो हाताळलेला आहे. सहाजिकच अन्य कुणापेक्षाही त्या बाबतीत मणि यांच्या शब्दावर अधिक विश्वास ठेवता येतो. प्रामुख्याने ज्या गुप्तचर खात्याच्या अहवाल व कागदपत्रे यांच्या आधारावर सरकार आपल्या भूमिका घेते वा धोरणे निश्चीत करते, त्यावर मणि यांचा हात फ़िरवल्याशिवाय ती मंत्र्यांकडे जात नव्हती. अशा मोक्याच्या जागी हा अधिकारी बसलेला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे, हिंदू दहशतवाद नावाचे जे व्यापक कारस्थान २००८ नंतर देशाच्या गळ्यात मारण्याचा कुटील प्रयास झाला, त्याच काळात त्या मोक्याच्या जागी मणि बसलेले होते आणि केतकर म्हणतात, त्या व्यापक कटाच्या शिजण्यापासून नासून त्याची दुर्गंधी सुटण्यापर्यंत मणि हे गृहस्थ मोक्याच्या जागी बसलेले होते. आपल्या तळहाताच्या रेषांप्रमाणे त्यांना या कारस्थानाचे तपशील तोंडपाठ आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर ते अनुभव देशाच्या जनतेसाठी ग्रथीत करून ठेवलेले आहेत. त्याच Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs 2006-2010 पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन होते आणि मला तिथे व्यक्तीगत मणि यांची भेट मिळू शकली. कुमार केतकर म्हणतात, त्या व्यापक कटाचा हा सगळ्यात मोठा व प्रमुख साक्षिदारच माना��ा लागेल\nयाच कार्यक्रमाला मणि उपस्थित होते आणि तिथे भाषण करताना त्यांनी खुलेआम एक गोष्ट सांगून टाकली. ती केतकरांच्या कारस्थान शंकेला पुष्टी देणारीच होती व आहे. या माणसाला त्याच्या कामानिमीत्त ज्या गोष्टी ठाऊक होत्या वा आहेत, त्याविषयी तो ठाम होता व राहिला. म्हणून एकूण व्यापक कटकारस्थानाच्या पर्दाफ़ाश होऊ शकत होता. केतकर नेमके त्या बाबतीत मौन धारण करतात किंवा कारस्थानाचा चेहरा बदलून हिंदूत्वाचा मुखवटा चढवण्याची चलाखी करतात. अनेकदा चतुराई करताना अशी चुक होत असते. कारण माणूस बेसावध सत्य बोलून जातो आणि चुक लक्षात आल्यावर त्याला सारवासारव करण्या़ची नामुष्की येते. इथे केतकरांनी भारताला कब्जात घ्यायला परदेशी शक्तींनी रचलेल्या कारस्थानाचा उल्लेख नेमका केला, तो करायला नको होता. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीने संघ वा भाजपासह हिंदूत्ववादी शक्ती व संघटनांवर तो आरोप करून टाकला असता, तर संशयाला कुठेही जागा नव्हती. बौद्धिक विवरण म्हणून नेहमीप्रमाणे त्यांची लबाडी खपून गेली असती. सोनिया गांधींच्या हातात भारताची सत्तासुत्रे आणण्याचे कारस्थान गुलदस्त्यात ठेवता आले असते. पण आपल्या जागतिक व्यासंग व ज्ञानाचे प्रदर्शन मांडण्याच्या हव्यासाने केतकरांचा घात केला आणि त्यांनी तीनचार दशकांच्या परदेशी शक्तींच्या कारस्थानाचा उल्लेख करून टाकला. पण त्याचा उहापोह करताना संशयाचे बोट सोनियांकडे आपोआप जाणार असे दिसताच, पलटी मारून नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने त्या नाट्याचा पहिला अंक लिहीला गेल्याची कोलांटी उडीही मारून घेतली. वास्तवात १९८० साली संजय गांधी यांच्या आकस्मिक मृत्यूपासून ह्या कारस्थानाची आंमलबजावणी सुरू झाली आणि त्याची पुर्तता सोनियांच्या नेतृत्वाखाली २००४ सालात देशाची सत्ता कॉग्रेसच्या हाती जाण्यातून झाली. त्या यशस्वी कारस्थानाला उध्वस्त करण्याची क्षमता असलेला एकच नेता देशात शिल्लक होता आणि म्हणूनच मग त्या व्यापक कटाला पुरवणी म्हणून एक आणखी कारस्थान शिजले. युपीएच्या दहा वर्षाच्या काळात त्याचीच अंमलबजावणी जोरात सुरू होती. अवघी भारत सरकारची यंत्रणा त्याच कामाला जुंपण्यात आली. त्याच करस्थानाच्या अंमलबजाव्णीत मणिसारख्या मुठभर अधिकार्‍यांनी बाधा आणली. अन्यथा देशात सत्तांतर झाले नसते आणि एव्हान�� भारत नावाचा देश कितपत स्वतंत्र्य सार्वभौम राहिला असता याची शंकाच आहे. त्याची साक्ष सदरहू प्रकाशन समारंभात बोलताना मणि यांनीच दिली. सीबीआयचा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्यात आला, कर्नल पुरोहित यांना मालेगाव स्फ़ोटात गोवण्यात आले. लष्करप्रमुख व्ही के सिंग यांना हाकलण्याचे डाव खेळले गेले. गुजरातचे अनेक अधिकारी गजाआड ढकलेले गेले. यातला शेवटचा अंक होता नरेंद्र मोदी. तो नाटकाचा पहिला अंक नव्हता, तर अखेरचा अंक होता. नाटक फ़सल्याने घडलेला योगायोग होता. मूळ कारस्थानाच्या पटकथेत नसलेला आकस्मिक योगायोग होता.\nततो योगायोग भारतीय जनतेने घडवून आणला नसता तर कारस्थान यशस्वी होऊन त्यात सोनिया व अन्य युपीएचे हस्तक दलाल विजयी झाले असते. आजही त्यांचीच सत्ता कायम राहिली असती आणि भारतावर चीन पाकिस्तानही राज्य करताना आपण बघू शकलो असतो. कारण त्या नाटकाच्या अखेरच्या अंकात नरेंद्र मोदी व अमित शहांना तुरूंगात डांबून तो राजकीय अडथळाही संपवायची संपुर्ण योजना सज्ज होती. त्यात अडथळा एकाच व्यक्तीचा होता, त्याचे नाव मणि. आरव्हीएस मणि. जे त्या काळात केंद्राच्या गृहमंत्रालयात मोक्याच्या जागी अवर सचिव म्हणून कार्यरत होते आणि इशरत व सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात मोदी व शहांना गुंतवून देणारी कागदपत्रे त्यांनीच तयार करावीत, असा दबाव त्यांच्यावर आणला गेला होता. ‘त्या दोघांना चकमकीत गुंतवून द्या’ असा लकडा मणिंकडे लावला गेला होता. तसा मॅडमचा आदेश आहे आणि त्याच्या बदल्यात मणिंना हवे ते द्यायला तेव्हाचे युपीए सत्ताधीश तयार होते. चिदंबरम यांच्यापासून प्रत्येक वरीष्ठाने दबाव आणलेला होता. पण मणि त्याला दाद देईनात, तेव्हा त्यांना सीबीआय कोठडीत डांबून वा एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या घर कुटुंबाला छळून दडपण आणले गेले, आपल्याच घरात मुलाचा चाललेला छळ बघून मणिंची आई हाय खावून मरण पावली. देशातले दिग्गज नेते मंत्री शिजलेल्या कारस्थानानुसार मॅडमसमोर आपल्या शेपट्या हलवित होते आणि एक मणि नावाचा केंद्रातील दुसर्‍या फ़ळीतला अधिकारी दाद देत नव्हता. तिथे सगळ्या व्यापक कटाला खिंडार पडत गेले. त्या कारस्थानाचा शेवटचा अंक मोदी पंतप्रधान होण्यातून फ़सला आणि एकामागून एक कारस्थानाचा रचलेला मनोरा ढासळत गेला. अशी कारस्थाने रचणारे आणि त्यांना देशाशी गद्दारी कर��न साथ देणारेही भारतीय आहेत. पण तसेच असल्या कारस्थानांना उध्वस्त करणार्‍यांच्या पाठीशी योग्य वेळी उभे रहाणारेही करोडो सामान्य भारतीय आहेत. ती भारतीयांची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच त्यांनाही यातले कारस्थान समजावणे भाग आहे. मग पुन्हा इतक्या सहजतेने कोणी कारस्थान रचू शकणार नाहीत आणि ते ओळखण्याची दृष्टी इथल्या नागरिकांना येऊ शकेल आणि केतकरांसारखे बुद्धीजिवी उजळमाथ्याने दिशाभूल करायला धजावणार नाहीत. हे कारस्थान काय आहे आणि त्याचे धागेदोरे कुठवर पसरलेले आहेत कारस्थान यशस्वी होऊन त्यात सोनिया व अन्य युपीएचे हस्तक दलाल विजयी झाले असते. आजही त्यांचीच सत्ता कायम राहिली असती आणि भारतावर चीन पाकिस्तानही राज्य करताना आपण बघू शकलो असतो. कारण त्या नाटकाच्या अखेरच्या अंकात नरेंद्र मोदी व अमित शहांना तुरूंगात डांबून तो राजकीय अडथळाही संपवायची संपुर्ण योजना सज्ज होती. त्यात अडथळा एकाच व्यक्तीचा होता, त्याचे नाव मणि. आरव्हीएस मणि. जे त्या काळात केंद्राच्या गृहमंत्रालयात मोक्याच्या जागी अवर सचिव म्हणून कार्यरत होते आणि इशरत व सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात मोदी व शहांना गुंतवून देणारी कागदपत्रे त्यांनीच तयार करावीत, असा दबाव त्यांच्यावर आणला गेला होता. ‘त्या दोघांना चकमकीत गुंतवून द्या’ असा लकडा मणिंकडे लावला गेला होता. तसा मॅडमचा आदेश आहे आणि त्याच्या बदल्यात मणिंना हवे ते द्यायला तेव्हाचे युपीए सत्ताधीश तयार होते. चिदंबरम यांच्यापासून प्रत्येक वरीष्ठाने दबाव आणलेला होता. पण मणि त्याला दाद देईनात, तेव्हा त्यांना सीबीआय कोठडीत डांबून वा एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या घर कुटुंबाला छळून दडपण आणले गेले, आपल्याच घरात मुलाचा चाललेला छळ बघून मणिंची आई हाय खावून मरण पावली. देशातले दिग्गज नेते मंत्री शिजलेल्या कारस्थानानुसार मॅडमसमोर आपल्या शेपट्या हलवित होते आणि एक मणि नावाचा केंद्रातील दुसर्‍या फ़ळीतला अधिकारी दाद देत नव्हता. तिथे सगळ्या व्यापक कटाला खिंडार पडत गेले. त्या कारस्थानाचा शेवटचा अंक मोदी पंतप्रधान होण्यातून फ़सला आणि एकामागून एक कारस्थानाचा रचलेला मनोरा ढासळत गेला. अशी कारस्थाने रचणारे आणि त्यांना देशाशी गद्दारी करून साथ देणारेही भारतीय आहेत. पण तसेच असल्या कारस्थानांना उध्वस्त करणार्‍यांच्या पाठीश�� योग्य वेळी उभे रहाणारेही करोडो सामान्य भारतीय आहेत. ती भारतीयांची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच त्यांनाही यातले कारस्थान समजावणे भाग आहे. मग पुन्हा इतक्या सहजतेने कोणी कारस्थान रचू शकणार नाहीत आणि ते ओळखण्याची दृष्टी इथल्या नागरिकांना येऊ शकेल आणि केतकरांसारखे बुद्धीजिवी उजळमाथ्याने दिशाभूल करायला धजावणार नाहीत. हे कारस्थान काय आहे आणि त्याचे धागेदोरे कुठवर पसरलेले आहेत येत्या काही प्रकरणातून त्याचाच उलगडा करायचा आहे. (क्रमश:)\nतो योगायोग भारतीय जनतेने घडवून आणला नसता तर कारस्थान यशस्वी होऊन त्यात सोनिया व अन्य युपीएचे हस्तक दलाल विजयी झाले असते. आजही त्यांचीच सत्ता कायम राहिली असती आणि भारतावर चीन पाकिस्तानही राज्य करताना आपण बघू शकलो असतो.\nअतिशय छान भाऊ. पन या कटाचे सूत्रधार आणि सगळे धागेदोरे इतक्या स्पष्ठ पने खुले होऊन सुधा दोषी लोकांना अटक सोडा पन साधी चौकशी सुद्धा का होत नाही प्रश्न मोदी किंवा बीजेपी चा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा आहे\nनमस्ते भाऊ, हे पुस्तक कुठे कसे उपलब्ध होईल\nMorayaprakashan.com वर तांत्रिक अडचण येते. त्यापेक्षा bookganga.com वर हे पुस्तक उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे UPI Address दैऊन भिम अॅपमधून पैसे चुकते करता येतात. त्यामुळे आपल्या कार्डाचा तपशील शेअर करायला लागत नाही. मला पुण्यात ह्या पुस्तकाचे कुरीअर खर्चासकट १०४.९० पैसे पडले.\nफारच भयानक आहे.अंगावर काटा आला.\nश्री भाऊ हे फारच भयानक आहे\nसोशल मीडिया वर मक्तेदारी असलेले गुगल, त्यांच्या युट्यूब या वेबसाईटवर, The Accidental Prime minister या सिनेमाच्या ट्रेलर ला shadow banning करत आहेत. युट्यूब वर सर्च केल्यावर हा ट्रेलर दिसतच नव्हता.\nहे काही नवीन नाही. गुगल, फेसबुक, ट्विटर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे जनमत बदलण्यासाठी काम करत आहेत.\nमणी यांच्यासारख्या अधिकाऱ्याची राष्ट्रनिष्ठा खरोखरंच वाखाणण्याजोगी आहे. देशाला एका मोठ्या खोल गर्तेत ढकलण्यापासून वाचवण्यात त्यांची खरंच मोलाची भूमिका आहे असं म्हणावं लागेल.\nमोदीजी पुन्हा मेजोरीटी ने आले नाहीत तर फार मोठा अनर्थ होईल,पण मोदी द्वेष्ट्या हिंदू पक्षोपक्षाना कळत नाही,हे भारताचे दुर्दैव म्हणजे इंग्रज गेले आता इटालियन,\nयाचा पुढचा भाग कधी येणार\nखूप मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होतो आहे..\nसर्व गोष्टी ला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली पाहिजे तरच सर्व जनमानसाचा संभ्रम दुर होईल\nसध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदा...\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\nव्यापक कटाचा भाग (१) काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात....\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\n२०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये नेमके काय साम्य आहे आणि कोणते फ़रक आहेत पहिला मूलभूत फ़रक आहे तो नरेंद्र मोदी हीच ए...\n२०१९ म्ह्णजे सतराव्या सार्वत्रिक किंवा लोकसभेच्या निवडणूकांना आता फ़क्त काही महिन्यांचा कालावधी शिल्ल्क राहिला आहे आणि त्यात पुन्हा भाजपा ...\nटीडीपी, एलजेपी आणि शिवसेना\nकालपरवा म्हणजे आठवडाभरापुर्वी बिहारमधला एक छोटा पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष भाजपाप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडला. दोन दिवसातच बिहारच्या...\nरविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्...\nदोनतीन वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला. ‘इंदू सरकार’ बघितला होता. रविवारी ‘द एक्सीडेन्टल प्राईम मिनीस्टर’ बघितला. विविध वाह...\nराहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी ...\nशीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने लिहीलेले हे पुस्तक आहे. तर त्यात तथ्य नक्की आहे. पण...\nतिसरी आघाडी की तीन आघाड्या\nआरक्षणातले १० टक्के सत्य\nब्रह्म सत्य, जगन मिथ्या\nराफ़ायल भक्तांसाठी बोफ़ोर्सचा इतिहास\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\nखोट्या चकमकीची खरी झगमग\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2016/article-228933.html", "date_download": "2019-01-20T12:49:46Z", "digest": "sha1:FT7C5DPAITAFHQ55ZATY5SSTYITBC5V3", "length": 12846, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुरेश बुरकुले, नाशिक", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nबाप्पा मोरया रे -2016\nपुणेरी मिरवणुकी��� परदेशी पाहुणे\nमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाना निरोप\n'देव द्या, देवपण घ्या\nविसर्जन मिरवणुकीत खैरेंनीही धरला ताल\nलालबागच्या राजासमोर कोळी महिलांचं पारंपरिक नृत्य\nबाप्पाला निरोप द्यायला आला खंडोबा\n'मुंबईचा राजा'ची काकड आरती\nपारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक\nज्ञान प्रबोधिनी पथक, पुणे\nतुषार मोरे, रोठ, रोहा\nराजू केरकर, वरसे, रोहा\nदेखाव्यातून विठ्ठल नामाचा गजर\nअंधेरीच्या महाराजाला दक्षिण मंदिराची आरास\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/to-maintain-tolerance-/articleshow/67494080.cms", "date_download": "2019-01-20T14:13:19Z", "digest": "sha1:P7GRGU64FE4TFGKSRFNCELPXBC7POQTD", "length": 11272, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: to maintain tolerance ... - सहिष्णुत्वाची जोपासना हवी... | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nम टा विशेष प्रतिनिधी, यवतमाळ सहिष्णू वृत्तीची जोपासना व ज्ञानोपासना हीच जगात कल्याण मार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, यवतमाळ\nसहिष्णू वृत्तीची जोपासना व ज्ञानोपासना हीच जगात कल्याण मार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे. साहित्य हा एक उत्सव असून अनेक कारणांमुळे तो गढूळ झाला आहे. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील लहानथोरांनी एकत्र येऊन त्यावर विचारमंथन करावे, असे मत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी येथे उद्घाटन सोहळ्यात, आपल्या अध्यक्षीय भाषणात ���्यक्त केले.\nवाचक म्हणून आपण साहित्य क्षेत्रातील कोणत्या गोष्टी उचलून धरल्या पाहिजे यालाही महत्त्व असून साहित्यिक जाणिवा व्यापक, उदार आणि निखळपणे गुणग्राहक ठेवण्याची फार आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यातील साहित्यत्व कसे नष्ट होत आहे याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, प्रश्न दारिद्र्याचा असो वा भ्रष्टाचाराचा, त्याचे स्वरूप आणि गुंतागुंत आता सर्वसामान्य माणसाला पेलवेनाशी झालेली आहे. प्रत्येक माणूस सर्व पातळ्यांवर झुंडीमध्ये राहून सर्व लढे एकेकटा लढतो आहे. समूहांना एकत्र बांधणारे सूत्र आज कोणाच्याच हाती नाही. तसे सूत्र मिळवून देण्यासाठी, बळकट करण्यासाठी साहित्य व कलेची गरज असते, असे त्यांनी नमूद केले.\nस्त्रीची पारंपरिक प्रतिमा मोडण्‍याचे ऐतिहासिक काम गेल्या पन्नास वर्षात स्त्रियांनी केले हे तिच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्यातून दिसते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि साहित्याबद्दल बोलताना जे मुद्दे आपण विरोधासाठी सोयीचे म्हणून पुढे आणतो ते सर्व समाजाला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात, असे त्या म्हणाल्या.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nकोलकाता महायुतीच्या रॅलीवर भाजपची टीका\nवाराणसी:१५ व्या भारतीय प्रवासी दिनासाठी जोरदार तयारी\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ कर�� शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n92th marathi sahitya sammelan : नयनतारांना न बोलावल्यानं महाराष्...\n92th marathi sahitya sammelan : निमंत्रण वापसीच्या पापात मीही भा...\nAruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/sandavich-kase-banavayche", "date_download": "2019-01-20T14:16:26Z", "digest": "sha1:ROR4UXKOKLXTNYC3HS6V4CRTIP73WULS", "length": 7509, "nlines": 214, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सॅन्डविच कसे बनवायचे ? - Tinystep", "raw_content": "\nवडापाव नंतर सॅन्डविच खूप आवडते. आणि ते आपण ५० ते ६० रुपये देऊन खातो. खाल्यावर लक्षात येते की, ह्यात खूप असे काहीच नाही. हे आपल्याला घरीही बनवता येईल. तेव्हा आजच्या ब्लॉगमधून आपण सॅन्डविच कसे बनविता ते समजून घेऊ.\nएक मोठी वाटी उकडलेले वाटाणे, तीन किसलेले उकडलेले बटाटे, कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा रस्सा पावडर, पाव चमचा धणे पावडर, ४ मोठी इडलिंबे साले काढलेली, पाव चमचा लाल मिरची पावडर, दोन चमचे तेल, ब्रेडचे ६ स्लाईस, थोडे लोणी आणि चवीपुरते मीठ.\n* सर्वप्रथम कढई गरम करून त्यात थोडे तेल घाला. ते चांगले गरम झाले की त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.\n* त्यात इडलिंबांचे तुकडे, रस्सा पावडर, उकडलेले वाटाणे, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला. बटाटय़ांचा लगदा करून वाटाण्यांसह ते दोन-तीन मिनिटे शिजवून घ्या. सर्व मिश्रण शिजले की ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.\n* आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यांना लोणी लावा. त्यातील एका ब्रेडवर वरील मिश्रणही नीट रचून त्यावर दुसरा स्लाईस ठेवा. नीट कापून सॅण्डवीच सर्व्ह करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2011/11/", "date_download": "2019-01-20T12:48:19Z", "digest": "sha1:6LKKSRJGWBOY4PGMXTG7U5UQCS5H73TP", "length": 80183, "nlines": 161, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : November 2011", "raw_content": "\nअसा असेल जगातला सर्वात तरूण देश \nभौतिक साधनांची चिंता वाहणारा, संपत्ती निर्माण करण्यात जगात आघाडीवर असलेला देश आपल्या मुलांची काळजी घेवू शकत नाही, त्यांना त्यांचे बालपण देवू शकत नाही, त्यांना गुन्हेगारीमध्ये ढकलतो, हे काही मनाला पटत नाही. भारत उद्या जगातील सर्वात तरूण देश असेल, मात्र या तरूणाईत अशी उभी फूट पडलेली असेल.\nडी.वाय. पाटील विद्यापीठाच्या बीझीनेस स्कूलतर्फे पुण्यात गेल्या पंधरवाड्यात माजी वाणिज्यमंत्री आणि भ्रष्टाचाराविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देणारे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांचे उद्याच्या भारताविषयी व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या देशापुढील प्रश्न आणि संधींची फार चांगली मांडणी केली. त्यात त्यांनी आपला देश किती तरूण आहे, हे सांगितले. भारतीयांचे सरासरी वय सध्या 28 आहे, तर चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये ते अनुक्रमे 37, 38 आणि 48 इतके आहे. याचा अर्थ पुढील दशकात काम करणारी म्हणजे निर्मिती करणारी सर्वाधिक लोकसंख्या भारताकडे असेल. भारत महासत्ता होणार, यासंबंधी जी चर्चा आपल्याकडे नेहमी होते, त्या चर्चेतही हाच महत्वाचा मुद्दा असतो. असे काही ऐकले की आपल्या सगळ्यांना बरे वाटते. मात्र प्रत्यक्षात पुढील दशकात आपल्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे, हे सांगणे हे आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात फार अवघड आहे. विशेषतः देशातील मुले आणि तरूणांसंबंधी जी आकडेवारी वेळोवेळी समोर येते, त्यावेळी संवेदनशील भारतीय माणसाला धक्का बसल्याशिवाय राहात नाही.\nगुरूवारी पुण्यातच अशीच धक्कादायक आकडेवारी प्रसिद्ध झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क जाहीरनाम्यावर भारताने सही केली त्याला यावर्षी 20 वर्षे पूर्ण झाली. या दोन दशकात देशातील मुलांच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली काय, याचा एक ताळेबंद ‘हक’ सेंटर फॉर चाईल्ड राईट्स (www.haqcrc.org) या संस्थेने ‘तेरेदेस होम्स-जर्मनी’ या संस्थेच्या मदतीने तयार केला असून परवा तो प्रथमच प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यानुसार बालमजुरी नष्ट करण्याचे उद्दीष्ट भारताने घेतले होते, मात्र याकाळात वेगाने बदललेला भारत मुलांच्या हक्क मान्य करण्याबाबत आणि विशेषतः बालमजुरी नष्ट करण्यासंदर्भात अजिबात गंभीर नाही, हेच या अहवालातून समोर आले. अहवालातील अनेक बाबींचे वर्णन पाश्चिमात्य दृष्टीकोनातून धक्कादायक असे करता येईल, मात्र जे दररोज तेच ते पाहात आहेत, त्या भारतीयांसाठी ते धक्कादायक ठरत नाही. उदा. युरोपात काही देशांमध्ये मुलगा किंवा मुलगी शाळेत जात नसेल तर घरी पोलिस येवून उभे राहातात. भारतात असे होण्याची सुतराम शक्यता नाही, कारण पालकांसोबत घरातील मुले राबली नाही, तर ते घर पोटभर अन्न खावू शकत नाही आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करायचा तर सरकारी व्यवस्थेला ते झेपत नाही. असे कितीतरी फरक सांगता येतील. मात्र एक माणूस म्हणून ज्या अगदी प्राथमिक गोष्टी आहेत, त्याही आम्ही मुलांना देवू शकत नाही, हेच या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\n‘हक’ प्रतिनिधींना मी विचारले की भारतात बालमजूर सर्वात कमी असलेले राज्य कोणते, तर त्यांनी साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या केरळचे नाव सांगितले. भारतीय उपखंडात बाल मजूरांची संख्या कमी करण्याचे काम कोठे चांगले चालले आहे, याचे उत्तर श्रीलंका आले. श्रीलंकेत शिक्षणावरील तरतूद मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. मग त्यांना प्रश्न विचारला की पालकांची आर्थिक स्थिती आणि बालमजूरी याचा जवळचा संबंध आहे, असे आपल्याला वाटत नाही काय, त्यावर त्यांचे उत्तर होय्‍ असे होते. मग त्याविषयीही बोलले पाहिजे, यावर त्यांनी होकार दिला खरा, मात्र त्यासंदर्भात नेमके काय करायचे, यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आर्थिक व्यवस्थापनामध्ये गेल्या 20 वर्षात जो गोंधळ माजला आहे, तेच सध्याच्या अनेक प्रश्नांचे मूळ कारण आहे, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र त्याविषयी स्पष्ट न बोलता भारतीय माणसाच्या वृतीवर या अपयशाचे खापर फोडून स्वतःची सुटका करुन घेण्याचा मार्ग अनेकांना सोपा वाटतो.\nआर्थिक व्यवस्थापनातला गोंधळ तपासण्यासाठी आपण काही प्रश्न उपस्थित करु यात. गेल्या 20 वर्षांत देशातील संपत्ती प्रचंड वाढली आहे काय देशातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे काय देशातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे काय देशाची परकीय गंगाजळी वाढली आहे काय देशाची परकीय गंगाजळी वाढली आहे काय देशातील मोटारींची संख्या वाढली आहे काय देशातील मोटारींची संख्या वाढली आहे काय शहरांमध्ये मॉल आणि मल्टीफ्लेक्सची उभारणी मोठ्या प्रमाणावर ���ाली आहे काय शहरांमध्ये मॉल आणि मल्टीफ्लेक्सची उभारणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे काय या प्रश्नांची उत्तरे होय असतील, आणि ती होयच आहेत, तर बालकामगारांची संख्या याकाळात कमी झाली पाहिजे. मुलांची शाळेतील गळती कमी व्हायला हवी. बालकांमधील स्रीपुरूष गुणोत्तर सुधारले पाहिजे. शाळांची स्थिती सुधारायला हवी होती. प्रत्यक्षात या आघाडीवर देश मागे गेला आहे. भौतिक साधनांची चिंता वाहणारा, संपत्ती निर्माण करण्यात जगात आघाडीवर असलेला देश आपल्या मुलांची काळजी घेवू शकत नाही, त्यांना त्यांचे बालपण देवू शकत नाही, त्यांना गुन्हेगारीमध्ये ढकलतो, हे काही मनाला पटत नाही. भारत उद्या जगातील सर्वात तरूण देश असेल, मात्र या तरूणाईत अशी उभी फूट पडलेली असेल.\n1. बालमजुरांचे प्रमाण 1 कोटी 12 लाखांवरून 1 कोटी 26 लाख म्हणजे 12.23 टक्क्यांनी वाढले.\n2. बालकांमधील स्रीपुरूष गुणोत्तर 945 वरून 914 इतके घसरले, तर कुमारांमील गुणोत्तर 898 वरून 884 वर घसरले.\n3. जन्माला येताना कमी वजन असलेल्या मुलांची टक्केवारी 17.7 इतकी वाढली.\n4. मुलांकडून झालेल्या गंभीर गुन्हयांचे प्रमाण 300 टक्के वाढले.\n5. मुलांच्या अपहरणाचे प्रमाण 935 टक्क्यांनी वाढले.\nकलाम सर , ही तर ‘लाच देण्याची शिफारस \nकुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध जसा पर्यावरणवाद्यांचा आहे, तसाच तो प्यायला आणि शेतीला पाणी, हाताला काम, मुलांना शिक्षण, राहायला घरे, स्वतःचा विकास करून घेण्यासाठीची बँकेतील पत, शहरांच्या विकासात सहभागी होण्यासाठी रस्ते अशा प्राथमिक सुविधा नाकारल्या गेलेल्यांचाही विरोध आहे. ते कलाम सरांनी हेरले आणि 200 कोटींच्या विकास कामांची योजना मांडली. राजकीय नेते मतदारांना मिंधे बनवितात, इतकी ती निषेधार्ह नसली तरी महाप्रकल्पात सामान्य माणसाचे सुखदुःखही तेवढेच महत्वाचे आहे, हे अधोरेखित करणारी आहे.\nपुण्यात सध्या धार्मिक जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत आला आहे. पुण्यात दर पाच वर्षांनी हे नित्यनियमाने होते. त्याचे कारणही आता सर्वांना माहीत झाले आहे. दर पाच वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होतात. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांना लोकांची खुशामत करायची असते, मात्र अगदी निवडणुकीच्या तोंडावर ती करता येत नाही. त्याकाळात ते प्रशासनाच्या लक्षात आले आणि अधिक खर्चाचा आक्षेप घेतला गेला तर तो उमेद्वार अडचणीत येवू शकतो. त्यामुळे निवडणुकीला वर्षभराचा अवकाश असतानाच हे नेते कामाला लागतात. वृध्दांना मोफत धार्मिक यात्रा घडविल्या जातात, तरूणांना गणेशोत्सव, नवरात्रात नाचविले जाते, कलाकारांना व्यासपीठ दिले जाते, सोसायट्यांना बाकडी वाटली जातात. कधीकधी तर काही बिले भरायलाही नेते तयार होतात. सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या पुण्यात ही स्थिती असेल तर पुण्यापेक्षा मागास भागांमध्ये लोकांना मिंधे बनविण्यासाठी कोणकोणत्या क्लुप्त्या केल्या जात असतील, याची कल्पना करवत नाही. (राजकारणासाठी पांढर्‍या पैशाच्या वाटाच बंद असल्याने आपले सारे राजकारण अशा काळ्या पैशावर आणि लोकांना मिंधे करण्यावर पोसले जाते आहे.)\nभारत 2020 मध्ये महासत्ता होईल, असा विश्वास देणारे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा राजकारणाचा संबंध नाही, मात्र याच प्रकारच्या मिंधेपणाची शिफारस ते सध्या करत आहेत, याचे सखेद आश्चर्य वाट्ते. आपल्या कारकिर्दीत महासत्तेचे स्वप्न दाखविणार्‍या आणि साधेपणातून एक आदर्श उदाहरण समोर ठेवणार्‍या कलाम सरांचा देश ऋणी राहील, मात्र त्यांनी या देशातील व्यवस्था बदलाच्या आघाडीवर मूलभूत बदलाच्या बाजूने आपले वजन खर्च केले नाही, हेही देश लक्षात ठेवील. व्यवस्था बदलाला त्यांनी थोडी जरी गती दिली असती तर आजचा देशातील गोंधळ काही प्रमाणात टाळता आला असता.\nतब्बल 13 हजार 615 कोटी रूपयांच्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित व्हावा की नाही, यावरून सध्या वाद सुरू आहे. विशेषतः जपानमधील भूकंपानंतर तेथील अणुप्रकल्पात जी गळती सुरू झाली, त्यामुळे जगात अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. अमेरिकेत आणि सर्वच विकसित देशांमध्ये या ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यात येत आहे. हे सर्व लक्षात घेता भारतातील सर्वसामान्य माणसाच्या मनातील भीतीला अनाठायी म्हणता येणार नाही. मात्र या प्रकल्पावर आता इतका खर्च झाला आहे आणि पुढील महिन्यातच त्याचा पहिला टप्पा कार्यान्वित व्हावा, असे नियोजन असताना तो पुढे जावा, असे सरकारला आणि कलामांसारख्या शास्रज्ञांना वाटणे साहजिक आहे. मात्र स्थानिकांच्या आंदोलनामुळे हे वेळापत्रक बिघडले आहे. सात हजार नागरिक त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना विश्वासात ��ेणे क्रमप्राप्त झाले आहे. या क्षेत्रातील तज्ञ म्हणून सरकारने कलाम सरांवर ही जबाबदारी टाकली आणि त्यानुसार कलाम सरांनी या प्रकल्पाला भेट देवून सुरक्षिततेची ग्वाही दिली. मात्र तरीही लोकांचा विरोध कमी होत नाही, असा हा पेच आहे.\nविरोधाची धार कमी करण्यासाठी मग कलाम सरांनी दहा कलमी कृती योजना सादर केली. या प्रकल्पाच्या परिसराचा विकास करण्याची ग्वाही या योजनेत देण्यात आली आहे. या 10 कलमांवर नजर टाकली की लक्षात येते, त्यात ग्रामीण भागाला शहरांशी चार पदरी मार्गांनी जोडणे, अत्याधुनिक रूग्णालय उभे करणे, फिरती वैद्यकीय सुविधा देणे, दहा हजार नोकर्‍या निर्माण करणे, तरूणांना बँक कर्जावर 25 टक्के अनुदान देणे, शेतीमाल व मासे साठविण्यासाठी हरित गृहांची निर्मिती करणे, राहण्यासाठी बहुमजली गृहयोजना, मच्छीमारांसाठी मोटारबोटी, शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वसतिगृह असलेल्या पाच शाळांची उभारणी, सर्व खेडी ब्रॉडबँडने जोडणे आणि आपत्ती संरक्षण व व्यवस्थापन केंद्र उभारणे अशा मूलभूत सोयींचा त्यात समावेश आहे. योजना चांगलीच आहे, मात्र प्रकल्पाविषयीचा वाद संपविण्यासाठीची ही ‘लाच’ आहे, हे विसरता येणार नाही.\nकलाम सरांनी सुचविलेल्या या योजनेकडे पाहिले की भारतातला सर्वात मोठा (2000 मेगावॅट) आणि आधुनिक अणुऊर्जा प्रकल्प ज्या भागात होतो आहे, त्या भागातील पायाभूत सुविधांची काय स्थिती आहे, हे लक्षात येते. लोकांना अजूनही पाणी, घर, रस्ते, शिक्षण आणि रोजगार हवा आहे. ते देण्याची ग्वाही कलाम सर देत आहेत. पण हा प्रकल्प होणार हे 20 नोव्हेंबर 1988 रोजी म्हणजे आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वी ठरले असताना या प्राथमिक सुविधा लोकांना का मिळू शकल्या नाहीत, या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. आपल्या देशाला ऊर्जेची गरज आहे, तमिळनाडू आणि दक्षिणेतील राज्ये भारनियमनामुळे परेशान आहेत, अणुऊर्जेशिवाय आज दुसरा पर्याय नाही, शास्रज्ञांचे समाजाने ऐकले पाहिजे आणि अशा प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण करणे देशाच्या हिताचे नाही, हे सर्वच एकवेळ मान्य केले तरी 200 कोटी रुपयांच्या प्राथमिक सुविधांच्या विकासकामांसाठी लोकांना 63 वर्षे प्रतिक्षा करावी लागते, हेही मनाला पटणारे नाही.\nकुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध जसा पर्यावरणवाद्यांचा आहे, तसाच तो प्यायला आणि शेतीला पाणी, हाताला काम, म���लांना शिक्षण, राहायला घरे, स्वतःचा विकास करून घेण्यासाठीची बँकेतील पत, शहरांच्या विकासात सहभागी होण्यासाठी रस्ते अशा प्राथमिक सुविधा नाकारल्या गेलेल्यांचाही विरोध आहे. ते कलाम सरांनी हेरले आणि 200 कोटींच्या विकास कामांची योजना मांडली. राजकीय नेते मतदारांना मिंधे बनवितात, इतकी ती निषेधार्ह नसली तरी महाप्रकल्पात सामान्य माणसाचे सुखदुःखही तेवढेच महत्वाचे आहे, हे अधोरेखित करणारी आहे.\n‘डू इट युवरसेल्फ’ आणि बिहारचे सालगडी\nमनुष्यबळाची किंमत वाढली आहे आणि ती वाढतच जाणार गरज आहे. खरे तर वाढत्या विकासदराच्या प्रवासातला हा अपरिहार्य टप्पा आहे. जीवनस्तर उंचावला पाहिजे, असे देशातल्या उच्च आणि मध्यमवर्गाला जसे वाटते, तसे ते मनुष्यबळ विकणार्‍यांनाही वाट्ते. आपल्याला अर्थव्यवहाराचे जे चटके सध्या बसत आहेत, ते टाळण्यासाठी मजुरीत कपात हा एकमेव मार्ग नव्हे, हे समाजाने आणि अर्थतज्ञांनी आता समजून घेतले पाहिजे.\nअमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी ‘डू इट युवरसेल्फ’ नावाची चळवळ सुरू झाली होती. ही चळवळ म्हणजे आपली छोटी कामे आपणच करायची. त्यासाठी मनुष्यबळ विकत घ्यायचे नाही. ही चळवळ सुरू होण्याची दोन कारणे होती. घरातले आणि बाहेरचे कोणतेच शरीरकष्टाचे काम न केल्यामुळे म्हणजे केवळ बौद्धीक कामामुळे आयुष्य निरस झाले, असे अनेकांना वाटत होते तर दुसरे कारण होते, ते आपली घरातील कामे इतरांकडून करून घेणे प्रचंड महाग झाले होते. म्हणजे त्यावेळच्या अमेरिकन समाजाच्या उत्पन्नात ते परवडेनासे झाले होते. यातून त्या समाजाला जणू सवयच लागली आणि घरातील कामे कुटुंबातील सदस्यच करू लागले. काही श्रीमंत घरांचा अपवाद सोडला तर आजही तेथे हाच प्रवाह आहे.\nचाळीस वर्षांपूर्वीचा भारतातला सालगडी मला आठवतो. तो सालाचे म्हणजे एका वर्षाचे आपले ‘मनुष्यबळ’ म्हणजे 24 तास एकदाच विकायचा. दोन वेळचे जेवण, धान्य निघाले की त्यातले पोतेभर धान्य आणि 500/1000 रूपये, ही त्याची वर्षाची कमाई होती. नवीन वर्षात दुसरीकडे काम असेल तर तो यात थोडी वाढ मागवून घ्यायचा. मागणी-पुरवठ्यावर चाललेला हा व्यवहार बरीच वर्षे सुरू होता. मात्र जसजसे पैशाचे महत्व आणि जागरूकता वाढत गेली, तसतसा या व्यवस्थेतील तणाव वाढत गेला आणि आता तर सालगडयाची पद्धत जवळपास बंदच पडली.\nही दोन टोकाची उदाहरणे यासाठी दिली की जागतिकरण���त किंवा पाश्चिमात्य अर्थशास्रात ज्याला ‘लेबर मार्केट’ म्हटले जाते, त्याचेही व्यापक परिणाम आता दिसायला लागले आहेत. बिहारमधून आलेल्या सालगड्याची देशपातळीवरील पद्धत बंद पडण्याची प्रकिया सुरू झाली असून देशातील उत्पादन क्षेत्राला त्याची चिंता वाट्त असल्याचे अहवाल आता प्रसिद्ध होउ लागले आहेत. आपल्या देशात मजूर पुरविणारे राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये विकासाचे वारे वाहू लागले असून त्यामुळे बांधकामांसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बिहारमधील नितीशकुमार सरकारने सरकारी योजनांना वेग दिल्यामुळे आणि खासगी गुंतवणूकही वाढल्यामुळे बिहारातले (बिहारी नव्हे) मजूर देशात इतरत्र जाण्याचे प्रमाण घटले आहे. देशातील बांधकाम क्षेत्रात बिहारमधील 50 टक्के मजूर काम करतात. मजुरांच्या टंचाईमुळे या कामांना अधिक मोबदला द्यावा लागत आहे. साहजिकच बांधकामातील मनुष्यबळावरील खर्च आता वाढला आहे. महानगरांतील बांधकाम क्षेत्रासाठी हा चिंतेचा मुद्दा असला तरी या बदलाचे दोन कारणांसाठी स्वागत केले पाहिजे. देशाचा विकासदर आज 7 टक्के असताना बिहार 14 टक्के म्हणजे देशात सर्वाधिक दराने विकास करतो आहे. म्हणजे देशाच्या विकासापासून दुरावलेला हे राज्य आता देशाच्या मूळ प्रवाहात सहभागी होते आहे, हे त्याचे पहिले कारण. तेथे जे सामाजिक अस्थैर्य माजले होते, ते आटोक्यात येते आहे. या विकासामुळे बिहारच्या सर्वच माणसांना आता आपले गाव किंवा प्रदेश सोडण्याची गरज राहिलेली नाही. दुसरे कारण हे की मनुष्यबळाची किंमत वाढली आहे आणि ती वाढतच जाणार, हे समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. खरे तर वाढत्या विकासदराच्या प्रवासातला हा अपरिहार्य टप्पा आहे. जीवनस्तर उंचावला पाहिजे, असे देशातल्या उच्च आणि मध्यमवर्गाला जसे वाटते, तसे ते मनुष्यबळ विकणार्‍यांनाही वाट्ते. आपल्याला अर्थव्यवहाराचे जे चटके सध्या बसत आहेत, ते टाळण्यासाठी मजुरीत कपात हा एकमेव मार्ग नव्हे, हे समाजाने आणि अर्थतज्ञांनी आता समजून घेतले पाहिजे.\nहा बदल आपल्या आयुष्यात कसा काम करतो, ते आता आपण पाहू. युरोप-\nअमेरिकेन समाजाने शरीरकष्टाची कामे करायचे कमी केले आणि चीन-भारत-इंडोनेशियासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात उत्पादने होउ लागली. त्यातून या देशांमध्ये समृद्धी आली. या देशातही सेवाक्षेत्र वाढले. म्हणजे शरीरकष्टांच्या कामापासून काही वर्ग दूर गेला. मग ही जबाबदारी त्या त्या देशांतील अविकसित भागांवर आली. बिहार-उत्तरप्रदेश हे त्याचेच उदाहरण आहे. आता बिहारमध्येही विकासप्रक्रिया सुरू झाल्याने तेथील मजूर देशभर जाण्याचे प्रमाण यापुढे घटतच जाणार आहे. याचा परिणाम असा होणार की महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेशमध्ये सध्या सुरू असलेली बांधकामे महाग होणार. शहरांत दिल्या जाणार्‍या मजुरीत आणखी वाढ होणार. शहरांमध्ये मजुरी जास्त मिळत असल्यामुळे शेतीकामातून आणखी मजूर बाहेर पडणार. म्हणजे शेतमजुरांची टंचाई निर्माण होणार. शेतीतील मनुष्यबळावरील खर्च आणखी वाढत जाणार. पर्यायाने शेतीत यंत्रांचे महत्व वाढ्त जाणार. मनुष्यबळाची हा जो साखळी इफेक्ट आहे, तो समजून घेण्याची वेळ आता आली आहे.\nमला आठवते, 1996-97 साली पुण्यातील औंध या श्रीमंत वस्तीत मोलकरणींनी अधिक मोबदला मिळावा म्हणून संप केला होता. हा संप आठवडाभर चालला आणि किरकोळ वाढीवर मागे घ्यावा लागला. घरकामाचे महत्व आपण मान्य करत असताना ते काम करणार्‍यांनाही महागाईच्या तुलनेत वाढ दिली पाहिजे, हे त्या श्रीमंत घरांमधील बहुतांश मालकमालकींना मान्य नव्हते. त्यांनी त्या मोलकरणींचे काम थांबविण्याचा इशारा दिला होता. सेवाक्षेत्रात महिन्याला 50-60 हजार रूपये कमावणारी मंडळीही मोलकरणीला 1000-1500 रूपये द्यायला अडून बसतात, हे आपण पाहतो. कारण मनुष्यबळाची किंमत जेवढी कमी करता येईल, तेवढी आपल्याला हवी असते. हे आता फार दिवस चालणार नाही, असे जगातले बदल सांगत आहेत.\n- बाहेरच्या राज्यात काम करून बिहारचे मजूर वर्षाला 15000 कोटी रुपये बिहारमध्ये आतापर्यंत आणत होते.\n- पंजाब हे धान्याचे कोठार आहे, असे आपण म्हणतो. तेथील 26.5 लाख हेक्टर जमीनीवर उत्तरप्रदेश-बिहारचे 6 ते 7 लाख मजूर काम करतात. त्यांची मजुरी यावर्षी दुप्पट करावी लागली आहे. शिवाय त्यांना मोफत दारू आणि गांजा देण्याचे आमिष दाखविले जात आहे.\n- देशात असंघटित क्षेत्रात आजही 37 कोटी कामगार(बांधकामक्षेत्र - 2 कोटी) काम करतात आणि एकूण कामगारांच्या संख्येत हे प्रमाण 92 टक्के पडते. त्यातील दोन तृतीआंश मजूर हे शेतीत आणि ग्रामीण भागात काम करतात.\n- नवनिर्माण सेनेने बिहार-उत्तरप्रदेशमधील मजुरांना धमकावल्यामुळे महाराष्ट्रातून ते मजूर निघून गेल्याने पुण्या-मुंबईतील बांध��ामे रखडली होती.\nकाय व्हायचे, जगाची ‘फॅक्टरी’ की ‘बॅकऑफीस’ \n1.4 ट्रीलीयन डॉलर इतके एकूण राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या भारतात आज उद्योगांसाठी स्वस्त भांडवल उपलब्ध नाही. सदोष करपद्धतीमुळे देशातल्या देशातच राज्यांमध्ये करसवलतींचा खो-खोचा खेळ सुरू आहे. आधी ‘एसईझेड’ आणि आता ‘एनएमआयझेड’. हे सवतेसुभे करण्याची वेळ येते कारण प्रचंड संपत्ती असलेल्या देशात पांढरा पैसा नसल्यामुळे भांडवलाची उभारणी होत नाही आणि करांमधील असमानतेमुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढत नाही. या मूळ प्रश्नांना सरकारने हात घातला तर आपला देशही जगाचे ‘बॅकऑफीस’ऐवजी जगाची ‘फॅक्टरी’ होवू शकतो.\nगेले किमान वर्षभर जग एकच चिंता करते आहे आणि ती म्हणजे वस्तूंची मागणी कमी का झाली आहे कारखान्यांमध्ये वस्तू तयार होण्याची गती कायम आहे, मात्र त्या वस्तू विकल्या जात नाहीत. लोक कर्ज घ्यायला तयार आहेत, मात्र ते सारखे महाग होते आहे. मागणी पुरवठ्याचे जगाचे अर्थशास्रच बिघडले आहे. हवामानशास्रात जसे मानतात की जगाच्या एका टोकावर सध्या जे बदल होतात, त्याचा संबंध दुसर्‍या टोकावर या मोसमात किती पाऊस पडतो, याच्याशी असतो. अर्थशास्राचे तसेच झाले आहे. एकदोन देश आर्थिक संकटात सापडतात आणि त्याची चिंता सार्‍या जगाला करावी लागते. या सर्व चिंतेचे समान सूत्र एकच आहे, ते म्हणजे मागणी कमी झाली, ती कशी वाढवायची \nगेल्या काही दशकांत आशिया खंड हा जगाला वस्तू आणि सेवा पुरविणारा खंड झाला आहे. मात्र अमेरिकन आणि युरोपियन देशातील आर्थिक पेचप्रसंगांमुळे त्या देशांत कपडे, पादत्राणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी घटली आहे. वस्तू निर्माण करणार्‍या उद्योगांमध्ये आशियात कोट्यवधी कामगार काम करतात, त्यामुळे घटत चाललेल्या मागणीची सर्वाधिक चिंता चीन आणि भारत करतो आहे. भारताच्या दृष्टीने तात्पुरत्या समाधानाची बाब एवढीच की भारतीय वस्तूंना असलेली मागणी गेल्या तीन महिन्यात वाढ्ली आहे.\nवस्तूंची मागणी घटत असल्याची चिंता जग करत असताना भारत सरकारने गेल्या आठवड्यात पहिलेच ‘राष्ट्रीय उत्पादन धोरण’ जाहीर केले. गेले दोन वर्षे तयार होत असलेल्या या धोरणानुसार देशात सात राष्ट्रीय उत्पादन आणि गुंतवणूक विभाग (एनएमआयझेड) स्थापन करण्यात येणार आहेत. हे विभाग दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरीडॉरमध्ये असून ते महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाना आणि उत्तरप्रदेश या राज्यात असणार आहेत. त्यात औरंगाबादच्या शेंद्रा आणि पैठण रस्ता विस्तारित औद्योगिक भागाचाही समावेश आहे. अर्थात मुद्दा ते कोठे सुरू होणार हा नसून आपल्या सरकारने मंदीसदृश्य परिस्थिती असताना हे धोरण का जाहीर केले, हे समजून घेण्याचा आहे.\n121 कोटी लोकसंख्येचा भारत हा जगातला दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे, तसाच तो जगातला सर्वाधिक तरूण (60 टक्के) असलेला देश पुढील दशकात असणार आहे. याचा अर्थ किमान 22 कोटी तरूण या दशकात कामाला तयार असतील. त्यांच्या हाताला काम देणे, हे मोठे आव्हान देशासमोर असणार आहे. त्यातील किमान 10 कोटी तरूणांना रोजगार पुरविण्याचे काम हे विशेष विभाग करणार आहेत. आज जगात मागणी कमी होत असली तरी ही परिस्थिती बदलणार आहे. ती बदलली की जगाच्या बाजारपेठेत भारताने कोठेही कमी पडू नये, हा या धोरणाचा हेतू आहे.\nकामगार, जमिनीचे हस्तांतर आणि पर्यावरणविषयक कायद्यांमुळे या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार, यावरच या धोरणाचे यश अवलंबून आहे, अशी चर्चा सध्या देशात सुरू आहे. मात्र आधी धोरणाचे स्वागतच केले पाहिजे. चीनला जगाची ‘फॅक्टरी’ आणि भारताला ‘बॅकऑफीस’ का म्हणतात, हे समजून घेतले की या धोरणाचे महत्व लक्षात येते. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उत्पाद्न क्षेत्राचा वाटा चीनमध्ये 34 टक्के, दक्षिण कोरियात 28 टक्के आणि इंडोनेशियात 27 टक्के आहे. तोच वाटा भारतात फक्त 15 ते 16 टक्के आहे. हा वाटा 2022 पर्यंत 25 टक्क्यांपर्यंत नेण्याचे या धोरणाचे उद्दीष्ट आहे. सेवाक्षेत्राचा फुगा केव्हाही फुटू शकतो, हा धडा अमेरिकन आणि युरोपीय अर्थशास्राच्या मॉडेलने जगाला दिला आहे. त्या मॉडेलमध्ये ऐतखावू आणि ‘इझीमनी’लाच सर्वस्व मानणारी प्रजा वाढ्त जाते. हा धोका लक्षात आलेल्या ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’ चळवळीचेही तेच म्हणणे आहे. उत्पादन क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा वाढविणे, हाच सुदृढ अर्थव्यवस्थेचा निकष आहे, हे आता जगभर मान्य झाले आहे. या निकषानुसार निर्मितीला प्राधान्य देण्याचे शहाणपण भारताला उशिरा सुचले असले तरी ते स्वागतार्हच आहे.\nया धोरणाच्या अमलबजावणीत अडथळा ठरणार आहे तो महागडी भांडवल उभारणी आणि सदोष करपद्धतीचा. देशातल्या आजच्या बहुतांश समस्यांचे मूळ असलेल्या या प्रश्नांचा विचार सरकारला लवकर��� करावा लागणार आहे. 1.4 ट्रीलीयन डॉलर इतके एकूण राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या भारतात आज उद्योगांसाठी स्वस्त भांडवल उपलब्ध नाही. सदोष करपद्धतीमुळे देशातल्या देशातच राज्यांमध्ये करसवलतींचा खो-खोचा खेळ सुरू आहे. आधी ‘एसईझेड’ आणि आता ‘एनएमआयझेड’. हे सवतेसुभे करण्याची वेळ येते कारण प्रचंड संपत्ती असलेल्या देशात पांढरा पैसा नसल्यामुळे भांडवलाची उभारणी होत नाही आणि करांमधील असमानतेमुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढत नाही. या मूळ प्रश्नांना सरकारने हात घातला तर आपला देशही जगाचे ‘बॅकऑफीस’ऐवजी जगाची ‘फॅक्टरी’ होवू शकतो.\nपहिल्या राष्ट्रीय उत्पादन धोरणाची वैशिष्टये\n1. आगामी 10 वर्षांत अतिरिक्त 10 कोटी रोजगारांची निर्मिती\n2. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा वाटा 10 वर्षांत 16 वरून 25 टक्क्यांवर नेणे.\n3. कामगार आणि पर्यावरणविषयक कायद्यांत सुधारणा करणे.\n4. औद्योगिक उत्पाद्नासंबंधी मंजूरीसाठी ‘एक खिडकी’ योजनेची तरतूद करणे.\n5. जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी आणि स्वयंशासित मेगा औद्योगिक नगरांची उभारणी.\n6. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांना सवलती देणे.\n7. पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.\n8. छोट्या आणि मध्यम उद्योगांना भांडवल उभारणीत तसेच करांमध्ये सवलती\nजगाला वाचविणार ‘रॉबीन हूड’\nआर्थिक पेचप्रसंग जागतिक स्वरुपाचा आहे आणि त्यामुळे त्याचे उत्तरही जागतिकच असले पाहिजे. जगासमोरील मोठे संकट म्हणून हा पेचप्रसंग उभा असला तरी त्‍यातून सुटका करून घेण्यासाठी सुरू असलेले जागतिक प्रयत्नच कदाचित एका समन्यायी व्यवस्थेकडे घेवून जातील. त्याला नाव काहीही द्या, मात्र नजीकच्याच भविष्यात जगात ‘रॉबीन हूड टॅक्स’ लागू होईल आणि जगाचा प्रवास खर्‍या अर्थाने नव्या शतकातील समृद्ध, शांत आणि प्रामाणिक जीवनशैलीच्या दिशेने होईल\nयुरोप-अमेरिकेतील मनमौजी सध्या चेहरा लटकावून बसलेले आपल्याला दिसतील. कारणही तसे गंभीरच आहे. गेली काही दशके ‘नोटा छापण्याचा’ जो ‘प्रगतीफास्ट’ कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता, तोच संकटात सापडला आहे. त्याचे झाले असे की प्रगत देशांमध्ये आर्थिक साक्षरतेचा इतका कडेलोट झाला की वस्तू निर्मितीपेक्षा ती वापरण्याचे कौशल्य आणि त्यासाठी गुंतवणुकीचे मंत्र यालाच ते उत्पन्न मानायला लागले. त्याचा परिणाम असा झाल��� की गुंतवणुकीच्या तंत्राने (आणि यंत्रांनीही) जर बक्कळ पैसा मिळत असेल तर काम करायचे कशासाठी, असा प्रश्न हळूहळू सर्वांना पडला आणि जवळपास सर्वांनी एकतर गुंतवणुकीतून पैसा मिळवायला सुरवात केली किंवा कर्ज काढून मोठमोठे सण साजरे करून चंगळ सुरू केली. साहजिकच एक दिवस असा आला कमाई करणारे कमी आणि चंगळ करणारे जास्त, असा बाका प्रसंग उभा राहिला. थोडी अतिशयोक्ती करायची तर त्याचेच नाव आजचा ‘जागतिक आर्थिक पेचप्रसंग’\nनेमके काय झाले आहे पाहा. जगातील प्रचंड संपत्ती आजही या प्रगत देशांमधील श्रीमंतांकडे आहे. त्या देशांची सरकारे मात्र दरिद्री झाली आहेत. विकसनशील आणि गरीब देश आपला घाम आणि रक्त चलनाच्या किंमतीच्या फरकात वर्षानुवर्षे त्यांना ‘अर्पण’ करतात. व्यवस्थाच अशी झाली आहे की कष्टाची कामे करायची गरीब देशांनी आणि झाडाची फुलेफळे तोडून खायची प्रगत देशांनी असे असूनही प्रगत देशांतील ही प्रचंड संपत्ती अचानक गेली कोठे असे असूनही प्रगत देशांतील ही प्रचंड संपत्ती अचानक गेली कोठे प्रगत देशांची सरकारे भिकेला का लागली प्रगत देशांची सरकारे भिकेला का लागली इतकी श्रीमंती असताना त्यांच्यावरील कर्ज वाढतच का चालले आहे इतकी श्रीमंती असताना त्यांच्यावरील कर्ज वाढतच का चालले आहे ती एकमेकांना वाचविण्यासाठी का धडपडत आहेत ती एकमेकांना वाचविण्यासाठी का धडपडत आहेत त्यांना या संकटातून वाचविणे म्हणजे आपणही या संकटातून सुटका करून घ्यायची, असे आपल्यालाही का वाटायला लागले आहे\nही गडबड लक्षात आली तेव्हा त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी परिषदा भरवायला सुरवात केली. जागतिकरणाच्या कृपेने सार्‍या जगाला आपण या पेचप्रसंगात ओढले आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. मग एकाने सूचना केली की ‘रॉबीन हूड’ टॅक्स सुरू करून आपण हे खड्डे भरून काढू यात. कोणी सूचना केली की आपण ‘टोबिन टॅक्स’ सुरू करू. कोणी ट्रॅन्झॅक्शन टॅक्सची कल्पना मांडली. नेमका कोणता कर लावावा, यावरून युरोप-अमेरिकेत सध्या नुसता गदारोळ सुरू आहे. टॅक्स लावलाच पाहिजे की अजून काही दिवस तिसर्‍या जगाची पिळवणूक करायची, टॅक्स लावायचा तर जगभर लावायचा की काही देशांमध्ये लावायचा, किती टक्के लावायचा, किती टक्के लावल्यानंतर किती कर्ज फिटेल, टॅक्स लावायचा तर जगभर लावायचा की काही देशांमध्ये लावायचा, किती टक्के लावाय���ा, किती टक्के लावल्यानंतर किती कर्ज फिटेल अंगावर जास्त कर्ज झाल्यानंतर आणि ते फेडण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर आत्महत्या करायला काय ते मानी भारतीय शेतकरी आहेत अंगावर जास्त कर्ज झाल्यानंतर आणि ते फेडण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर आत्महत्या करायला काय ते मानी भारतीय शेतकरी आहेत‘बचेंगे तो औरभी लढेंगे’ असे म्हणणारी ती थंड हवेत बसून गोरीपान झालेली ‘श्रेष्ठ’ जमातीतील माणसे आहेत.\nहा प्रश्न प्रगत देशांवर टिका करण्याचा नाही. जागतिक अर्थव्यवस्थेचा जो विचका ‘पाश्चिमात्य’ म्हणून प्रचलित असलेल्या उपभोगवादी अर्थतज्ञ आणि विचारवंतांनी करून करून ठेवला आहे, त्याचे उत्तरदायित्व कोणी तरी स्वीकारण्याचा आहे. ते उत्तरदायित्व आता कोणी स्वीकारणार नाही. कारण त्या अर्थशास्रातील गणितेच मुळात काही समुहांच्या ताटात अधिक अन्न पडावे, अशीच मांडली गेली आहेत. (तरीही त्यांची री ओढण्याचा मोह आपल्याकडील भाडोत्री तज्ञांनाही टाळता येत नाही) असो, मूळ मुद्दा असा आहे की या पेचातून सुट्का करून घेण्यासाठी प्रगत देश एक झाले आणि मार्ग शोधू लागले, हे महत्वाचे.\nटॅक्सच्या अर्थशास्रीय भाषेत न जाता हा मुद्दा समजून घेवू. असे समजा की जग म्हणजे एक रेल्वेगाडी आहे. या गाडीचा एक डबा म्हणजे एक देश. 195 देश म्हणजे 195 डबे. हे डबे जागतिकरणापूर्वी एकाच गाडीला जोडलेले नव्हते. जागतिकरणाने त्यांना एका इंजिनाला जोडले आणि अर्थातच एका पटरीवर म्हणजेच एकदिशा प्रवासासाठी मार्गस्थ केले. अपेक्षित असे आहे की प्रत्येक डब्यातील व्यवस्थापन त्या त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी करावे. तसे ते आज बर्‍याच प्रमाणात केले जाते आहे. मात्र वीज, पाणी, इंधनाचा आणि वेगाचा प्रश्न येतो तेव्हा इंजिनावर अवलबून राहावे लागते. या इंजिनाला गती मिळण्यासाठी इंधनाची गरज आहे. अर्थातच इंधन विकत घ्यावे लागते. आणि त्यासाठी प्रत्येक डब्याने आपला क्रम, वापर आणि कुवतीनुसार वाटा उचलला तरच इंजीन वेग घेणार आहे. त्याविषयी एकमत झाले नाहीतर इंजीनाचा वेग कमी होत होत गाडी मध्येच थांबण्याची किंवा धडकण्याची शक्यता आहे. जगाची आजची परिस्थिती नेमकी हीच झाली आहे. देशांदेशांमधील श्रीमंत डब्यात तर बसले आहेत मात्र त्यांनी त्यांचा योग्य वाटा न दिल्याने गाडीचा मंदावलेला वेग त्यांनाही सहन करावा लागतो आहे तर गरीब या आकडेमोडीत ��िळून निघत आहेत. जगात यावरून प्रचंड अस्वस्थता असून गाडीने वेग घेण्यासाठी काय करायला हवे, यावर चर्चा सुरू झाली आहे. हे इंधन म्हणजे जागतिक कर. त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे.(येथे जगाच्या ऐवजी भारताचे आणि देशांऐवजी 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांची नावे टाकून भारतातीलही करव्यवस्थेतील गोंधळ आपण समजून घेवू शकतो.)\nतात्पर्य... जगातील श्रीमंत आणि गरीब नागरिक आता एकाच बोटीत बसले असून सर्वांचे भविष्य हे कधी नव्हे इतके परस्परावलंबी झाले आहे. धर्म आणि संस्कृतीनुसार प्रत्येकाचा अध्यात्मिक प्रवास वेगळा असला पाहिजे आणि तो आहेही. मात्र जागतिकरणामुळे व्यवहारांचे जे वेगाने सपाटीकरण सुरू आहे, त्यातून कोणाचीही सुटका नाही. सर्वांचे सुखदुःख आता एका व्यवस्थेत विणले जाते आहे. त्यामुळेच आता गरीबांना क्रयशक्ती मिळाल्याशिवाय अर्थव्यवहारांची गाडी वेग घेवू शकणार नाही. पेचप्रसंग उभा राहिला तो जागतिक स्वरुपाचा आहे आणि त्यामुळे त्याचे उत्तरही जागतिकच असले पाहिजे, यात शंका असण्याचे कारण नाही. जगासमोर एक संकट म्हणून आजचा पेचप्रसंग उभा असला तरी यातून सुटका करून घेण्यासाठी सुरू असलेले जागतिक प्रयत्न एका समन्यायी व्यवस्थेकडे घेवून जाणार आहेत. त्याला नाव काहीही द्या, मात्र नजीकच्याच भविष्यात जगात ‘रॉबीन हूड टॅक्स’ लागू होईल आणि जगाचा प्रवास खर्‍या अर्थाने नव्या शतकातील समृद्ध, शांत आणि प्रामाणिक जीवनशैलीच्या दिशेने होईल, अशी आशा करू यात.\nजगासमोर असलेले जागतिक करांचे पर्याय\n1. रॉबीन हूड टॅक्स – ज्याने श्रीमंतांना लुटले आणि गरीबांना मदत केली असा ब्रिटनमधील रॉबीन हूड नामक फरारी योद्धा. त्याच्या नावाने टॅक्स सुरू करण्याची कल्पना. (याच नावाची एक सामाजिक संस्था असून ती न्यूयॉर्कमधील गरीबांना मदत करते.) ब्रिटनमध्ये 10 फेब्रुवारी 2010 पासून किमान 50 सामाजिक संघटना या टॅक्ससाठी प्रयत्नशील. आर्थिक व्यवहारांवर आणि बँकांवर लेव्हीस्वरूपामध्ये टॅक्स लावण्याचा प्रयत्न त्यानंतर सरकारने सुरू केले. मात्र एकमत नाही. हा टॅक्स जागतिक स्तरावर लावला जावू शकतो, असे या संघटनांचे म्हणणे. ‘टोबिन टॅक्स’ हा या प्रकारचाच एक टॅक्स पुढे आला ज्यात फक्त चलनांच्या व्यवहारावर टॅक्स सुचविण्यात आला आहे. नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ज्ञ जेम्स टोबिन यांनी हा टॅक्स 1971 मध्ये सुचविला होता. अमेरिकेत अतिश्रीमंतांवर अधिक कर लावावा, असे आवाहन उद्योगपती वॉरेन बफेट यांनी अलिकडेच केले आणि त्यावरून अमेरिकेत सध्या वादविवाद सुरू आहे.\n2. ‘फिनान्सिएल ट्रॅन्झॅक्शन टॅक्स’ (एफटीटी) - गेले किमान एक शतक चर्चा. 2008 आणि 2011 च्या मंदीनंतर चर्चेला गती. शेअर, बॉन्डस, डेरीव्हेटीज, चलनांच्या व्यवहारांवर 0.05 टक्के कर लावण्याची कल्पना. जर्मनी, स्पेन, पोर्तुगल, बेल्जीयममध्ये करासाठी आंदोलने.आर्थिक क्षेत्र हे जगात सर्वात मोठे आणि सर्वाधिक नफा कमावणारे असल्याने तेथे कर लावला तर सरकारांपुढील आर्थिक प्रश्न सुटू शकतील, अशी आशा. लंडनचे आर्थिक महत्व अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटनचा विरोध मात्र जगात सर्वत्र लावल्यास पाठिंबा. युरोपीयन युनीयनचे अध्यक्ष जोश मॅन्युएल बोरोसो यांनी तर सध्याचे संकट हे सर्वात मोठे असून त्यामुळे युरोपात फूट पडण्याचा इशारा देवून अशा कराची गरज व्यक्त केली. भारत आणि ब्रिटनमध्ये सध्या सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स आहे. मात्र तो बंद करावा, अशा हालचाली सध्या सुरू आहेत.\n3. बँक ट्रॅन्झॅक्शन टॅक्स (बीटीटी) – भारतातील अर्थक्रांती प्रतिष्ठान (1999) प्राप्तिकरासह सर्व 32 करांना पर्याय (सीमाशुल्क वगळता) म्हणून सुचविला. यात बँकेद्वारा होणार्‍या प्रत्येक व्यवहारात ज्याला पेमेंट मिळणार आहे, त्याला त्या रकमेच्या काही टक्के (उदा. 2 टक्के) कर लावला जाईल. अधिकाधिक व्यवहार बँकेद्वारे होण्यासाठीचे उपायही सुचविण्यात आले आहेत. एरवी या प्रकारची करवसुली शक्य झाली नसती, मात्र तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे सहज शक्य आणि जगभर या प्रकारची करपद्धती स्वीकारल्यास जगापुढील भांडवल निर्मितीचे आणि दारिद्रयाचे बहुतांश प्रश्न संपतील, असे ‘अर्थक्रांती’(www.arthakranti.org ) चे म्हणणे. याच प्रकारचा पण दोन्ही अकौंटमधून 1 टक्का कर अमेरिकेतील कॉंगेसचे सदस्य चका फतह यांनी 2004 मध्ये खासगी विधेयकद्वारे सुचविला, मात्र पुढे काहीच झालेले नाही.\nप्रश्न जागतिक म्हणून उत्तरही जागतिक\nजागतिकीकरणाचा एक फेरा पूर्ण झाला असून नवीन तंत्रज्ञानामुळे जगात प्रत्येक क्षणाला प्रचंड आर्थिक व्यवहार होत आहेत. याचा परिणाम म्हणजे पैशाकडे पैसा ओढून घेण्याची क्रिया अभूतपूर्व प्रमाण आणि वेगाने होते आहे. अन्न, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि आर्थिक पेचप्रसंगांची वारंवारता वा��ल्यामुळे विकसनशील देशांतील 6.40 कोटी लोक दारिद्रयात ढकलेले गेले तर 56 गरीब देशांतील अर्थसंकल्प 65 अब्ज डॉलर(3120 अब्ज रूपये) तुटीचा सामना करत आहेत, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की अविकसित देशांतील दारिद्रय ही या नफेखोरीची देण आहे. आर्थिक पेचप्रसंग हा असा जागतिक आहे, त्यामुळेच त्याचे उत्तरही जागतिक असले पाहिजे, असा मतप्रवाह जगभर वाढतो आहे.\nस्वामी रामदेवबाबा यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या 10 मागण्या केल्या आहेत, त्यातील 1000 आणि 500 रूपयांच्या नोटा रद्द करण्यास...\nजागतिकीकरण आणि सामाजिक परिवर्तनाची ‘सांगड’\nसमाजात सकारात्मक परिवर्तन व्हावे, यासाठी सुजाण कार्यकर्ते, नेते नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे सं...\nयापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी \n(अर्थपूर्ण चे ऑक्टोबर महिन्याचे मुखपृष्ठ आणि भूमिका) भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ajit-pawar-comment-107119", "date_download": "2019-01-20T13:43:44Z", "digest": "sha1:V6PMVOFQX7HOHDUKPZ5ATGEPHHDQJHJC", "length": 15590, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Ajit Pawar Comment राज्य कंगाल करणारे सरकार उलथवा - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nराज्य कंगाल करणारे सरकार उलथवा - अजित पवार\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nकोल्हापूर - ‘‘समृद्ध महाराष्ट्राला कंगाल व कर्जबाजारी बनवणाऱ्या, पैशाच्या मस्तीत व धुंदीत असणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा. सामान्यांसाठी काहीही न करणाऱ्या नाकर्त्या भाजप सरकारला उलथून टाका,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे केले.\nकोल्हापूर - ‘‘समृद्ध महाराष्ट्राला कंगाल व कर्जबाजारी बनवणाऱ्या, पैशाच्या मस्तीत व धुंदीत असणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा. सामान्यांसाठी काहीही न करणाऱ्या नाकर्त्या भाजप सरकारला उलथून टाका,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनात पश्‍चिम महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याच्या आंदोलनाचा प्रारंभ आज कोल्हापुरातून झाला. या निमित्ताने दसरा चौकात सायंकाळी हल्लाबोल सभा झाली. सभेत भाजप सरकारच्या कारभाराचा पाढा नेत्यांनी वाचला.\nअजित पवार म्हणाले, ‘‘भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत लोकांना मोठ-मोठी आश्‍वासने दिली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण गेल्या साडेतीन वर्षांत लोकांचा सरकारने विश्‍वासघात केला. निवडणुकीवेळी आलेल्या लाटेत भाजप सत्तेवर आले; मात्र अशा लाटा फार काळ टिकत नाहीत. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी काय घोषणा केल्या होत्या, आता त्याची काय परिस्थिती आहे, हे लोकांसमोर मांडण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे आंदोलन आहे. कोणाला बदनाम करण्यासाठी आंदोलन नाही. निवडणुकीवेळी दिलेल्या अाश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. मग ते शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, शेतीमालाला योग्य भाव देण्याचा शब्द असो किंवा धनगर व मराठा समाजाला आरक्षण असो. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते; मात्र त्यावर अद्याप काहीही झालेले नाही.’’\nश्री. पवार म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरला निधी देताना आम्ही कधीही हात आखडता घेतला नाही. कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाला जलपर्णीचा विळखा पडला, जलपर्णी काढण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला, आम्ही तातडीने केंदाळमुक्तीसाठी निधी दिला आणि जलपर्णी हटवली, आज पुन्हा या रंकाळ्याची अवस्था काय झाली, हे तुम्हाला माहिती आहे.’’\nश्री. पवार म्हणाले,‘‘महाराष्ट्रात राहून ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’ असे म्हणणारे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात कशाला जन्माला आले, त्यांनी कर्नाटकात जाऊन राहावे. महाराष्ट्राचे खायचे आणि कर्नाटकचे गोडवे गायचे हे खपवून घेतले जाणार नाही. सीमा भाग��तील लोकांवर कर्नाटक अन्याय करते, त्यांना मराठी बोलण्यास मज्जाव करते, मराठी ही आमची मातृभाषा असून, तिचा अभिमान सर्वांनाच असला पाहिजे.’’\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nसुप्रिया सुळे, बारणे यांना संसदररत्न पुरस्कार प्रदान\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-bar-hotel-dangerous-106939", "date_download": "2019-01-20T14:01:29Z", "digest": "sha1:MS2C7ASPXIKCXPMOWKEDIWRB3ZGMRCWM", "length": 14055, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news bar hotel dangerous दोनशेवर बार, हॉटेल्स धोकादायक | eSakal", "raw_content": "\nदोनशेवर बार, हॉटेल्स धोकादायक\nस���मवार, 2 एप्रिल 2018\nनागपूर - मागील महिन्यात धरमपेठेतील ‘रुफ नाईन’वर कारवाईनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील इतर बार, रेस्टॉरेंटवर कारवाईसाठी पावले उचलली आहे. शहरात २०३ बार, रेस्टॉरेंटमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नसून यातील २२ रेस्टॉरेंट व बार जीर्ण इमारतीत असून त्या पडण्याची शक्‍यता व्यक्त करीत अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे.\nनागपूर - मागील महिन्यात धरमपेठेतील ‘रुफ नाईन’वर कारवाईनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील इतर बार, रेस्टॉरेंटवर कारवाईसाठी पावले उचलली आहे. शहरात २०३ बार, रेस्टॉरेंटमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नसून यातील २२ रेस्टॉरेंट व बार जीर्ण इमारतीत असून त्या पडण्याची शक्‍यता व्यक्त करीत अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे.\nडिसेंबरमध्ये कमला मिल कंपाउंडमधील वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील हॉटेल, बारमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न नागपुरातही ऐरणीवर आला. महापालिकेने मागील महिन्यांत धरमपेठेतील अनधिकृत रुफ नाईन या टेरेसवरील हॉटेलवर कारवाई केली. अग्निशमन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली असून २८ मार्चपर्यंत शहरातील २०३ हॉटेल्स, बारला नोटीस बजावली.\nविशेष म्हणजे या हॉटेल्स, बारमध्ये नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेसंदर्भात कुठल्याही उपाययोजना केली नसल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पैसा कमविण्याच्या नादात हॉटेल्स, बारमालकांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचेच दिसून येत आहे. एवढेच नव्हे २२ बार, रेस्टॉरेंट तर जीर्ण इमारतीत असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्‍यता आहे. या इमारतीतून दूर निघून जाण्यास नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र, नोटीसनंतरही ही हॉटेल्स, बार धडाक्‍यात सुरू असून आता प्रत्यक्ष कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.\n१४ बार व रेस्टॉरेंटला सुरक्षा यंत्रणा अपुरी असून ती दुरुस्त न केल्याने वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.\nशहरातील १,४२८ उंच इमारतींना अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नसल्याने नोटीस बजावण्यात आली. याशिवाय ५५३ इमारती जीर्ण असून त्या खाली करण्यासंदर्भातही अग्निशमन विभागाने नोटीस बजावली. परंतु अग्निशमन विभागाकडून केवळ ��ोटीसची औपचारिकता पूर्ण करण्यात येत असून प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्याने जीर्ण इमारतीतील नागरिकांचा जीव धोक्‍यात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, सावधान\nऔरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक...\n#युथटॉक प्रेम करण्याचा संकल्प\nनवीन वर्षाची सुरवात कुठल्या तरी संकल्पनेनं करावी, एक ध्येय ठेवून त्याचा पाठपुरावा करावा, असं दरवर्षी वाटतं. माझ्या डायरीत त्या संकल्पाची नोंद करून...\nचाकण - लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी...\nढेरेंनी परत केले चहापानाचे पैसे \nनागपूर - संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nहुतात्मादिनी निपाणीत बंदला प्रतिसाद\nनिपाणी : हुतात्मादिनी म. ए. समिती, शिवसेना आणि मराठी भाषिकांनी हुतात्मादिनी गुरुवारी (ता. 17) पुकारलेल्या \"निपाणी बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/iaf-hq-western-air-command-recruitment/", "date_download": "2019-01-20T12:45:31Z", "digest": "sha1:4LZI4AROKTH5VJUNMZBX3ZWNWDIL3VO3", "length": 15404, "nlines": 162, "source_domain": "majhinaukri.in", "title": "IAF HQ Western Air Command Recruitment 2018 - Air Force Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जा��ीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(IAF) भारतीय हवाई दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप C’ पदांची भरती\nड्राफ्ट्समन-ग्रेड III : 01 जागा\nनिम्न विभाग लिपिक (LDC): 03 जागा\nमल्टी टास्किंग स्टाफ (MTS): 44 जागा\nमेस स्टाफ: 15 जागा\nपद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल ड्रॉईंग/सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.\nपद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र\nपद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI\nपद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.6 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.7: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित हवाई दल स्टेशन/युनिट (कृपया जाहिरात पाहा.)\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 04 जून 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवा���]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2019-01-20T13:50:16Z", "digest": "sha1:FXZPXZ7PPHWKNWM5LDS3K2QAPCDH75P2", "length": 8585, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील १५ शहरांना केंद्र सरकारचे गिफ्ट; केली ‘इतकी’ घरे मंजूर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्यातील १५ शहरांना केंद्र सरकारचे गिफ्ट; केली ‘इतकी’ घरे मंजूर\nनवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठे गिफ्ट दिले आहे. यात महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी आणखी १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत. तर, देशात एकूण ३ लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत. यात राज्यातील पुणे शहर, बार्शी (सोलापूर), कोल्हापूर, त्र्यंबक (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर (नाशिक), जामनेर (अहमदनगर), बुलडाणा शहर, वरूड (अमरावती जिल्हा), अमळनेर (जळगाव), चोपडा (जळगाव), मनमाड (नाशिक), लोहा (नांदेड), धर्माबाद (नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत.\nकेंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या ३२ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी ८६३ कोटींची गुंतवणूक आणि १५६ कोटींच्या सहाय्यासह १० हजार ६३९ घरे मंजूर करण्यात आली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nबांधकाम मजुरांनाही मिळणार हक्‍काचे घर\nमुदतीपूर्वी साकारणार ‘सर्वांसाठी घर’\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nअभिव्यक्‍त होण्यासाठी शिक्षकांचा संकल्प\nबारामतीचा कारभार मोठा, खर्चाला नाही तोटा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\nअंगणवाडीतील मुलांना काजू वाटप\nपत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची शक्ती- डॉ. विखे\nदौंडमध्ये ‘एकच नाणे’ चालविणे कठीण\nजिल्ह्यात पोलिसांकडून ‘मोक्का’ पॅटर्न\nशहरातील 15 लाख नागरिकांना मिळाला “युआयडी’\nमाझा सन्मान हा तालुक्‍यातील प्रत्येक मतदाराचा सन्मान – ना. विजय औटी\n‘स्त्री-भ्रूण हत्या करणार नाही; करू देणार नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-riot-huminity-burning-116210", "date_download": "2019-01-20T13:54:02Z", "digest": "sha1:YFHB5NEZLQO4HE5EQGMO57SSM4YLIPXS", "length": 14295, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad riot huminity is burning इन्सानियत जल रही है... | eSakal", "raw_content": "\nइन्सानियत जल रही है...\nसोमवार, 14 मे 2018\nऔरंगाबाद - डोळ्यांदेखत जळणारे घर, दगडांचा वर्षाव, लाठ्याकाठ्यांचा मार, जाळपोळ, तोडफोडीने शहरवासीयांचे मन सुन्न झाले. राजाबाजार, नवाबपुरा येथे गुण्यागोविंदाने राहणारे लोकच आपसांत भिडले. गत काही वर्षांत कधीही येथे जाळपोळ झाली नव्हती; पण शुक्रवारी (ता. ११) रात्रीतून दंगल घडली. लूटही झाली, राहते घरच नव्हे; तर माणुसकीही पेटविण्याचे काम झाले.\nऔरंगाबाद - डोळ्यांदेखत जळणारे घर, दगडांचा वर्षाव, लाठ्याकाठ्यांचा मार, जाळपोळ, तोडफोडीने शहरवासीयांचे मन सुन्न झाले. राजाबाजार, नवाबपुरा येथे गुण्यागोविंदाने राहणारे लोकच आपसांत भिडले. गत काही वर्षांत कधीही येथे जाळपोळ झाली नव्हती; पण शुक्रवारी (ता. ११) रात्रीतून दंगल घडली. लूटही झाली, राहते घरच नव्हे; तर माणुसकीही पेटविण्याचे काम झाले.\nऔरंगाबाद शहराला दंगलीचा इतिहास आहे; परंतु गत चार महिन्यांत शहर व दंगल हे समीकरण बनू पाहत आहे परंतु औरंगाबादकरांना शांतता हवी आहे. शहरात एकीकडे नवाबपुरा, राजाबाजार, मोतीकारंजा आणि शहागंज पेटत असताना उर्वरित शहर पूर्णपणे शांत होते. अर्थातच शहरातील काही समाजकंटक वगळल्यास शांततेसाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. दंगलग्रस्त भागात अनेक घरे पेटवण्यात आली. दंगलीत वाहने बेचिराख झाली. याचाच आढावा नवाबपुरा आणि राजाबाजार भागात घेतला. त्यावेळी अनेकजण रस्त्यावर उभे होते. नवाबपुऱ्याच्या तोंडावर काही तरुण राजाबाजारकडे रोखून पाहत होते. अशीच परिस्थिती राजाबाजारातील तरुणांचीही होती. शनिवारी या परिसरात झालेली दुकानांची जाळपोळ, हॉटेल पेटल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा झालेला मृत्यू यातून असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. अनामिक भीती येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवली. अनेक दुकाने भीतीपोटी बंद होती.\nभयग्रस्त चेहरे अन्‌ हताश भावना\nनवाबपुरा असो, की राजाबाजार. दोन्ही भागांतील महिला आणि मुलांचे चेहरे भयग्रस्त होते. कधी न अनुभवलेला हिंसाचार बालकांनी पाहिला. त्यामुळे ते हादरून गेले. महिलांची स्थितीही काहीशी अशीच होती. त्यांनाही दंगल नको होती. हताशपण व उद्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.\nशहागंज भागात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांची दुकाने पेटवली, अक्षरश: दंगेखोरांनी लूटही केली. येथील रहिवासी तसेच छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांसाठी शनिवारची पहाट निराशा घेऊन आली. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी तरी असा फटका बसू नये म्हणून दुकान न उघडता दुकानासमोर व्यापारी बसलेले दिसले.\nऔरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)\nऔरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस...\nसात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार\nपिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/one-dies-accident-112815", "date_download": "2019-01-20T13:32:44Z", "digest": "sha1:PUR4OBYYU7S2ZNSQ37MPN2DWSXSO4ACU", "length": 11424, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "one dies in accident वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२८) दुपारी मोशी येथे घडली.\nबाळू सयाजी वैरागर (वय ४०, रा. उत्तर लक्ष्मीनगर, आळंदी रोड, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील हॉटेल तिरंगा जवळ वैरागर हे जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले.\nवैरागर यांच्या अंगावरून एखादे चारचाकी वाहन मागे घेत असताना गेले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nपिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२८) दुपारी मोशी येथे घडली.\nबाळू सयाजी वैरागर (वय ४०, रा. उत्तर लक्ष्मीनगर, आळंदी रोड, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील हॉटेल तिरंगा जवळ वैरागर हे जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले.\nवैरागर यांच्या अंगावरून एखादे चारचाकी वाहन मागे घेत असताना गेले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nमहंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक\nअमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\n‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य\nपुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nतरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप\nपुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त...\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/kashmir-handle-care-11438", "date_download": "2019-01-20T14:12:19Z", "digest": "sha1:4AFAHD3EC44LJ7PPHGXSNY3PFSC2PRCL", "length": 39937, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "kashmir Handle with care काश्‍मीर: हँडल विथ केअर! (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीर: हँडल विथ केअर\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nकाश्‍मीर प्रश्‍नावर तत्काळ उपाय काढता येणार नाही. मात्र, काश्‍मिरातल्या लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं, यावरच आजघडीला भर द्यायला हवा. आजच्या अस्वस्थतेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं, याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं किंवा निधीच्या खैरातीनंही. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. काश्‍मिरातल्या उद्रेकानं हेच सिद्ध केलं असून, सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीर प्रश्‍नावर तत्काळ उपाय काढता येणार नाही. मात्र, काश्‍मिरातल्या लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं, यावरच आजघडीला भर द्यायला हवा. आजच्या अस्वस्थतेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं, याची चिकित्सा नंतर निवांत क���ता येईल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं किंवा निधीच्या खैरातीनंही. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. काश्‍मिरातल्या उद्रेकानं हेच सिद्ध केलं असून, सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीरचं खोरं पुन्हा पेटलं आहे, या वेळी निमित्त आहे विशीतल्या दहशतवाद्याचा सुरक्षा यंत्रणांनी केलेला खातमा. अनेक दिवसांची संचारबंदी, जमावाची रोजची दगडफेक. त्यावर पोलिसांची, लष्कराची कारवाई. या कारवाईवरचे आक्षेप, या दंगलखोरांना ठोकलंच पाहिजे, असा दबाव; तर असं ठोकणं आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीचं बनण्याची शक्‍यता आणि नव्यानं दहशतवाद डोकं वर काढण्याचा धोका, असं काश्‍मीरला पुन्हा अस्वस्थतेच्या गर्तेत लोटणारं वातावरण तयार झालं आहे. एका बाजूला हे आव्हान, तर दुसरीकडं काश्‍मिरातल्या आगीवर आपली पोळी भाजायचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा कांगावा सुरू झाला आहे. मारलेल्या दहशतवाद्याला हुतात्मा ठरवण्यापासून काश्‍मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यापर्यंतचे उद्योग सुरू झाले आहेत. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीरमध्ये बुऱ्हाण वणी नावाचा दहशतवादी, भारतीय सुरक्षा दलांनी टिपला आणि वरवर शांत भासणारं काश्‍मीर खोरं पुन्हा पेटलं. शांततेचा पापुद्रा किती तकलादू होता, हेही या निमित्तानं समोर आलं. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना टिपल्यावर अशा हिंसक प्रतिक्रिया येत नाहीत. मात्र काश्‍मिरी मारला गेला की प्रतिक्रिया तीव्र बनते, हेही दिसलं आहे. काश्‍मीर नावाची भळभळती जखम संपूर्ण बरी करण्याचा कुठलाही मार्ग अजूनही आपल्या हाती लागलेला नाही, हेही अधोरेखित झालं. काश्‍मीर खोऱ्यात तणाव तयार होणं, सुरक्षा दलांवर-पोलिसांवर दगडफेक होणं, अधूनमधून पाकिस्तानी झेंडे फडकावणं, यात अगदी नवं काही नाही. दिल्लीत सरकार कुणाचंही असो, हेच घडत आलं आहे. सरकार बदललं म्हणून त्यात काही बदल झाला नाही. आता सुरक्षा दलांना दहशतवादी टिपण्याची खुली सूट दिली आहे, यांसारखा आत्मसंतुष्ट प्रचार कितीही केला तरी दहशतवादी टिपायचं कधीच थांबलं नव्हतं. दिल्लीत राज्य करणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांची काश्‍मीरचा प्रश्‍न हाताळण्याची भूमि��ा फार वेगळी नाही. भाषा वेगळी असेल, पण एका बाजूला दहशतवाद्यांचा बीमोड करायचा, त्यासाठी कठोरपणानं बळ वापरायचं आणि दुसरीकडं निधी ओतावा त्यातून काश्‍मिरी जनतेला पुरतं सामावून घ्यावं हेच सूत्र राहिलं आहे. मुद्दा त्यातून तात्पुरत्या शांततेपलीकडं हाती काही लागत नाही हा आहे. बळाच्या धाडसी आणि अतिवापराचं जे समर्थन सध्या सुरू आहे त्यातून तर स्थिती बिघडायचाच धोका आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला गोळीनं करावा लागतो आणि सुरक्षा यंत्रणा तसा मुकाबला करत आल्या आहेत. त्याच रीतीनं दगडफेक करणाऱ्यांचाही मुकाबला करावा, ही मानसिकता जोर धरते आहे. ती लोकप्रिय असू शकते; पण आपल्याच देशातल्या, आपल्याच नागरिकांवर असा सरसकट बळाचा वापर करणं कुठल्याच अर्थानं चांगली फळं देणारं नसेल. रागाला वाट करून द्यायला लोकांना निमित्त मिळालं आहे. यात रस्त्यावर आलेले सारे दहशतवादी किंवा दहशतवादाचे समर्थक मानायचं कारण नाही, यातले अनेक जण छोट्या-मोठ्या अन्यायांनी ग्रासलेले आहेत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचा सरकारवर राग आहे आणि तो राग व्यक्त करायची संधी शोधली जात आहे. हा उद्रेक शांत करताना बळ वापरावं लागेल, हे ओघानंच आलं. बळ वापरायचं म्हणजे लाठीमार, अश्रुधूर, पॅलेट गन की गोळीबार हे आधी ठरवता येत नाही, हेही खरं. पण रस्त्यावर उतरलेल्या सर्वांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न वणीसारख्या दहशतवाद्याला अकारण हुतात्मा बनवणारा ठरेल. वणी किती मोठा दहशतवादी होता यापेक्षा त्याच्या मृत्यूनंतरच्या काश्‍मीरमधल्या घडामोडी, या प्रश्‍नालाच नवं वळण देण्याची क्षमता असणाऱ्या आहेत, याचं भान ठेवायला हवं.\nयातला खरा धोका दहशतवादाचं आकर्षण असलेली एक नवी पिढीच तयार होण्याचा आहे. जे काहीही करून टाळायलाच हवं. एका बाजूला बळाचा वापर आणि दुसरीकडं लोकांच्या मदतीला धावून जाण्यातून दहशतवादी तयार होण्याच्या परिस्थितीवर काश्‍मीर खोऱ्यात लष्करानं चांगलंच नियंत्रण मिळवलं होतं. पाकिस्तानातून होणाऱ्या कारवायांत स्थानिकांचा सहभाग आटला होता. बाहेरून घुसखोरी करून काश्‍मीर पेटता ठेवणं अशक्‍य आहे. त्यामुळं हे मोठंच यश आहे. या स्थितीत दहशतवादाचं पुन्हा आकर्षण तयार होणं आणि ‘हिलिंग टच’चा मंत्र सांगणारा पीडीपी सत्तेवर असूनही, आपलं म्हणणं ऐकलंही जात नाही, असं वातावरण तयार होणं धोक्‍याचं आहे. सध्��ा सुरू असलेली हिंसक आंदोलनं काही दिवसांत खाली बसतील. मात्र पूर्ण नियंत्रणात आलेला अंतर्गत दहशतवाद पुन्हा फोफावणार असेल, तर असंतोष हाताळण्याच्या पद्धतीवर विचार करायलाच हवा. काश्‍मीरमधील हा नवफुटीरतावाद किंवा दहशतवाद आधीच्यापेक्षा निराळाही आहे. त्याचं संवादाचं माध्यम सोशल मीडिया बनलं आहे. वणी अल्पावधीत लोकप्रिय व्हायचं कारण त्याच्या दहशतवादी कृत्यांपेक्षा त्याचा सोशल मीडियावरचा प्रचार हेच होतं. नव्या माध्यमांच्या विपरीत वापरालाही भिडावं लागेल. त्यावर बंदी घालण्यानं फार काही साधत नाही. उलट मुस्कटदाबीच्या आक्षेपानं हे तण अधिकच फोफावतं.\nकाश्‍मिरात दहशतवादाकडंच पर्याय म्हणून पाहणारा युवक आतापर्यंत ज्यांना फुटीरतावादी म्हटलं जातं त्या साऱ्या घटकांच्या हातून निसटला असल्याचीच चिन्हं आहेत. या फुटीरतावाद्यांना कितीही शिव्या घातल्या तरी त्यातल्या अनेकांनी देशातून फुटण्याचे आणि पाकिस्तानाला मिळण्याचे पर्याय सोडून दिल्यात जमा आहेत. यात काही हुर्रियतवाले आहेत, तसंच भाजपकडं गेलेले सज्जाद लोनसारखे पूर्वाश्रमीचे फुटीरतावादीही आहेतच. फुटीरतावाद्यांची जहाल भाषा पाठीराखे टिकवण्यापुरतीच आहे. या मंडळींना जेव्हा जेव्हा तुरुंगात टाकलं, नजरकैदेत ठेवलं तेव्हा तेव्हा त्यांचं बळ वाढलं आहे. ते रस्त्यावर मोकळे फिरू लागले की लोकांचा ओघही आटतो, हेही दिसलं आहे. ही मंडळी काश्‍मीरमधल्या भारतावर नाराज असलेल्या घटकांचे प्रतिनिधी म्हणवतात. मात्र, वणीच्या मृत्यूनंतरच्या घटनांतून नाराजवंतांना नवं नेतृत्व मिळू लागलं आहे आणि ते बंदुकीच्या भाषेत रस असलेलं आहे, याचे दाखले मिळत आहेत. फुटीरतावाद्यांचं नेतृत्व झुगारून हे नवदहशतवादी काश्‍मीरला वेठीस धरतील हा धोका मोठा आहे. हे आव्हान पेलणं ही आजघडीची कसोटी आहे. हे आपलं अंतर्गत आव्हान आहे. त्यासाठी केवळ पाकिस्तानला शिव्या घालूनही फरक पडत नाही. पाकिस्तान असल्या स्थितीचा लाभ उठवायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. शरीफ यांच्यासारख्या देशात कमजोर होऊ लागलेल्या नेतृत्वाला भारताविरोधात आगपाखड करून जनमत चुचकारण्याची ही संधी वाटते, त्यातूनच वणीसारख्याला हुतात्मा ठरवण्यापासून पाकिस्तानात काळा दिवस पाळण्यापर्यंत सारं काही घडायला लागलं आहे. यातही पाकिस्तानातलं सरकार आणि तिथल्या दहश��वादी संघटना एकच भाषा बोलू लागल्या आहेत. पाकिस्तानलाही पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍न तापवण्याची ही संधी वाटतं आहे. यातूनच काश्‍मीर आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्यानं नेण्याचे प्रयत्न त्या देशानं सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची सोयीनं आठवण करून दिली जाऊ लागली आहे. या वेळी आपल्याच देशातले नागरिक आपल्यासोबतच आहेत त्याचं जे काही प्रश्‍न आहेत त्याची उत्तरं भारत आपल्या घटनेच्या चौकटीतच देईल हे दाखवून देणं हे एकीकडं आवश्‍यक ठरतं, तर दुसरीकडं पाकिस्तानच्या या कांगावाखोरीला उत्तर देणं गरजेचं बनतं. देशाच्या आतलं राजकारण बाजूला ठेवून हे करायला हवं.\nपाकिस्तानकडून काश्‍मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण होण्याची भीती बाळगायचं काही कारण नाही. स्वातंत्र्यानंतरच्या लगेच झालेल्या घडामोडी, यातला पाकिस्तानचा काश्‍मीर हडप करण्याचा आततायीपणा, यामुळं काश्‍मीरचे दोन भाग झाले. यातला एकतृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तो पाकव्याप्त म्हणून ओळखला जातो. उरलेला भारतात राहिलेला काश्‍मीर आहे. त्यानंतरची तीन युद्धं ही स्थिती बदलू शकलेली नाहीत.\nबांगलादेश नावानं मूळ पाकिस्तानचा तुकडा पडला; पण काश्‍मीरसंदर्भात काही बदल झाला नाही. लष्करी बळानं काश्‍मीरला भारतापासून पाकिस्तान तोडू शकत नाही, हे जगजाहीर आहे. दहशतवादी घुसवूनही ते शक्‍य नाही, हे ९० च्या दशकात सिद्ध झालं आहे. यातून काश्‍मिरात रक्तपात होतो, संघर्ष चिघळतो, मात्र त्यातून पाकला हवं ते घडत नाही, हेही दिसलं आहे.\nजे काही भांडण आहे ते काश्‍मीरच्या लोकांच्या आकांक्षा, त्यातच तिथल्या वेगवेगळ्या समूहांच्या स्वायत्ततेच्या, निरनिराळ्या कल्पनांनाही आल्या. त्या कशा पूर्ण करायच्या, भारतीय घटनेच्या चौकटीत हे कसं बसवायचं आणि त्याहून महत्त्वाचं, देशातील उरलेल्या जनतेला हे कसं पटवून द्यायचं हा खरा मुद्दा आहे. यात पाकिस्तानचा संबंध नाही. काश्‍मीर प्रश्‍न सुटलेला नाही, तो सार्वमतानं सुटावा असं पाकिस्तानकडून सातत्यानं सांगितलं जातं आणि मग उगाचच भारतीय बाजू बचावाच्या पवित्र्यात जाते. काश्‍मीरमध्ये सार्वमताचं आश्‍वासन दिलं होतं, हे नाकारायचं कारण नाही. मात्र, ते दिलं त्यावेळची स्थिती आणि त्यासाठी असलेल्या पूर्वअटी याची दखलच न घेता कोणी सार्वमतावर बोलत असेल तर ते अर्थहीन आहे. एकतर सार्वमत, लोकांना काश्‍मीरचं भवितव्य ठरवायचा अधिकार द्यावा यासाठी मान्य केलेलं तत्त्व होतं. त्यासाठी पाकिस्ताननं आपल्या फौजा व्याप्त काश्‍मिरातून काढून घेण्याची गरज होती हे कधीच पाकिस्तान सांगत नाही आणि पाकव्याप्त काश्‍मीरबद्दल बोलतही नाही, हा ढोंगीपणा आहे. दुसरीकडं भारतानं काश्‍मीरसाठी वेगळी घटना समिती नेमली. त्यात काश्‍मिरी जनतेनं निवडलेले प्रतिनिधी होते. त्यांनी काश्‍मीरच्या भारताशी असलेल्या संबंधांवर शिक्कामोर्तब केलं आहे. म्हणजे एका अर्थानं काश्‍मीरमधली लोकभावना ध्यानात घेऊनच काश्‍मीर आणि भारतीय संघराज्याचे संबंध निश्‍चित झाले आहेत. याच घटनेनं ‘जम्मू आणि काश्‍मीर’ राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केलं, तोच आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकेच्छेनं काश्‍मीर भारताचा भाग बनल्याचं सांगणारा धागा आहे. तोवर काश्‍मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्‍मीरचं भवितव्य ठरेल असंच सांगितलं जातं होतं. काश्‍मीरच्या घटना समितीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच भारताचा भाग बनण्याचं मान्य केले आहे हे भारताकडून नंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडलं जाऊ लागलं. त्याच काश्‍मीरच्या घटनेतील १४७ (ब) कलमानुसार काश्‍मीरची संपूर्ण घटना बदलता येईल, पण राज्याला भारताचा अविभाज्य भाग बनवणारं कलम तीन बदलता येणार नाही, अशी तरतूद आहे. म्हणजेच पाकिस्ताननं कितीही कांगावा केला तरी कायदेशीरदृष्ट्या काश्‍मीर भारताचा भाग आहे यात फरक पडत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा दावा खोडण्यात या घटनेचं निर्विवाद महत्त्व आहे. आपल्याकडं अनेकांना काश्‍मीरची वेगळी घटना खुपत असते, मात्र काश्‍मीर सामील झाले त्या वेळची स्थिती, शीतयुद्ध काळातलं काश्‍मीरचं भूराजकीय स्थान आणि संयुक्त राष्ट्रांतली दीर्घकाळ सुरू असलेली लढाई ध्यानात घेता तोच घटनाक्रम भारताच्या पथ्यावर पडणारा आहे. काश्‍मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांत जगातल्या बड्या देशांनी खेळण्यासारखा वापरला, मुळात पाकिस्तानला आक्रमक ठरवण्यासाठी तो संयुक्त राष्ट्रांत गेला, मात्र तिथं या राज्याचं स्थान काय आणि सार्वमत कसं घ्यावं, यावर अखंड गुऱ्हाळ लावलं गेलं. त्यातही सुरक्षा परिषदेनं नेमलेल्या बहुतेक समित्यांनी पाकिस्ताननं व्याप्त काश्‍मिरातून सैन्य मागं घेणं ही सार्वमताची पूर्वअट ठरवली होती. ती पाकिस्ताननं कधीच पाळली नाही. त्यामुळं पाकिस्तानकडून कितीही आरडाओरडा झाला तरी प्रत्यक्षात या प्रयत्नांतून पाकिस्तानच्या हाती काही लागण्याची शक्‍यता नाही, तरीही त्याला प्रत्युत्तर देत राहावं लागेल.\nराजकारण बाजूला ठेवायला हवं\nकाश्‍मिरात मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत पाकिस्ताननं जगाच्या पंचायतीत दाद मागणं आणि काश्‍मिरींच्या संघर्षाच्या समर्थनाची भूमिका घेत त्याआडून काश्‍मीरवर हक्क सांगायचा प्रयत्न करणं आणि भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीर मुक्त करायची भाषा करणं, यातून काश्‍मीरच्या स्थितीत कसलाही फरक पडण्याची शक्‍यता नाही. तातडीचा प्रश्‍न अंतर्गत आहे. संचारबंदीत पंधरा दिवस असलेलं काश्‍मीर जवळपास अवघड वळणावर जात असताना राजकारण थोडं बाजूला ठेवायची तयारी साऱ्याच पक्षांनी दाखवायला हवी. आजच्या अस्वस्थेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल. लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं यावरच आजघडीला भर द्यायला हवा. हे करताना भारताच्या उरलेल्या भागात म्हणजे सुरक्षित कोशात राहून काश्‍मीरमध्ये रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येकाला दहशतवादी किंवा समर्थक ठरवण्यापेक्षा तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊनच भूमिका ठरवावी लागेल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं निधीच्या खैरातीनंही, हे एव्हाना काश्‍मीरनं सहा दशकांत शिकवलं आहेच.\n\"भावनेच्या आधारावर लोकशाहीशीचा खेळ\"\nऔरंगाबाद- \"विवेकाच्या विरोधाची बाजू ही भावना आहे. आज देशात भावनेचाच आधार घेऊन लोकशाहीशी खेळ सुरू आहे. खरे तर या भावनावादी खेळात वहावत जावू नये'', असे...\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-lokankika-starting-today-in-aurangabad-1145473/", "date_download": "2019-01-20T13:23:34Z", "digest": "sha1:XUPN6VWOYIQWKXP2MFWMZIIOZUA43LYQ", "length": 13722, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लोकसत्ता लोकांकिके’ची आज पहिली घंटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n‘लोकसत्ता लोकांकिके’ची आज पहिली घंटा\n‘लोकसत्ता लोकांकिके’ची आज पहिली घंटा\n२९ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या तापडिया नाटय़मंदिर स्पोर्ट्स हॉलमध्ये सुरू होईल.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | September 29, 2015 05:22 am\nस्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले.\n‘रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने लोकसत्ता सादर करीत आहे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, लोकांकिका..’ आजपासून महाराष्ट्रातल्या आठ केंद्रांवर ही उद्घोषणा घुमण्���ास सुरू होणार असून राज्यभरात एकांकिकांचा नाटय़जागर सुरू होणार आहे. २९ सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये लोकांकिकेची प्राथमिक फेरी होणार असून २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातील आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी रंगेल. त्यानंतर ६ ते १३ ऑक्टोबर या काळात या केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरी पार पडेल आणि १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची लोकांकिका निवडली जाणार आहे.\nसॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा राज्यभरातील आठ केंद्रांवर अस्तित्व या संस्थेच्या मदतीने होत आहे. या स्पध्रेसाठी टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रोडक्शन आणि नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत. या स्पध्रेची प्राथमिक फेरी आज, २९ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या तापडिया नाटय़मंदिर स्पोर्ट्स हॉलमध्ये सुरू होईल. तरुणांच्या प्रतिभेला पुढे संधी देण्यासाठी आयरिस प्रोडक्शन टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार असून राज्यभरातील आठही केंद्रांवर आयरिस प्रोडक्शनचे प्रतिनिधी प्राथमिक फेरीसाठी उपस्थित असतील. मंगळवारी औरंगाबाद येथे ‘कुलवधू’, ‘पुढचं पाऊल’ मालिकांचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि छायाचित्रणकार अभय परळकर हे दोघे आयरिस प्रोडक्शनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतील.\nठाणे विभागाची प्राथमिक फेरी ३ ऐवजी ६ ऑक्टोबर\nठाणे विभागातील महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणांच्या खास विनंतीनुसार ठाणे विभागाची प्राथमिक फेरी आता ६ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विभागातील महाविद्यालयांनी काही अपरिहार्य कारणास्तव प्राथमिक फेरीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही प्राथमिक फेरी आता ३ ऑक्टोबर रोजी ६ ऑक्टोबरला ठाण्यात ज्ञानसाधना विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऔरंगाबादची ‘भक्षक’ ठरली यंदाची लोकांकिका\n‘लोकांकिका’ची आज तिसरी घंटा ; महाअंतिम फेरीत आठ महाविद्यालयांमध्ये चुरस\n‘लोकसत्ता लोकांकिका’.. आली समीप घटिका \nVIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचा��रून\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा रविवारी ‘झी मराठी’वर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/importance-of-modak-115091100013_1.html", "date_download": "2019-01-20T13:36:03Z", "digest": "sha1:3UXEGCCGPGFPTWR6YCVIPMUB54AQI3BF", "length": 14783, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "का दाखवतात मोदकाचा नैवेद्य? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 20 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका दाखवतात मोदकाचा नैवेद्य\nअसे मानले आहे की गणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.\n'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत\nपोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.\nहातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे.\nमोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात.\nसुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही\nशुभ आणि मंगलमयी असता��� पंचमुखी गणेश\nपोळा : सर्जा-राजाचा सण\nअनोखी प्रथा, देवाला कांद्याचा नैवेद्य\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nहरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत\nयावर अधिक वाचा :\nएखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी...Read More\nआपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद...Read More\n\"आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम...Read More\n\" धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ...Read More\n\"विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग...Read More\n\"एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी...Read More\n\"प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा....Read More\n\"शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने...Read More\n\"नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य...Read More\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalnirnay.com/blog/food-corner/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%AB%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-20T12:44:12Z", "digest": "sha1:4G2HVLWNB6H4BGA5AHFTRGGCJNTDGR3X", "length": 5731, "nlines": 156, "source_domain": "kalnirnay.com", "title": "आमरस बिट्ट्या विथ फजिता - वर्षा दोभाडा | कालनिर्णय स्वादिष्ट मे २०१८", "raw_content": "\nआमरस बिट्ट्या विथ फजिता\nतुमची रेसिपी पाठविण्यासाठी इथे क्लिक करा व आकर्षक बक्षिसे जिंका\nआमरस बिट्ट्या विथ फजिता बनविण्यासाठी –\n१ वाटी गव्हाचे पीठ\n३/४ वाटी साजूक तूप\n१/४ चमचा बेकिंग पावडर\n१ १/२ चमचा रस काढताना आंब्याच्या कोयी धुतलेले दाट पाणी\n१/२ चमचा लाल तिखट\n१ चमचा साजूक तूप\nकणीक घ्यावी. त्यात चार चमचे तूप, बे���िंग पावडर, सोडा,पिठीसाखर घालावी.\nआमरसात पीठ मिळावे. त्याचे अगदी छोटे गोळे करावेत. (एका घासात खाता येईल इतकेच छोटे गोळे करावेत.)\nमायक्रोवेव्ह कन्व्हेक्शनवर १८० से. दहा-बारा मिनिटे बेक करावे.\nवरुन तुपाचे ब्रशिंग करावे.\nगरम असताना बिट्ट्या साजूक तूपात सोडून २ मिनिटांत बाहेत काढाव्यात.\nआंब्याच्या कोई धुऊन त्याचे पाणी घ्यावे.\nत्यात दही घालून हँडमिक्सरने फिरवावे किंवा घुसळून घ्यावे.\nएक चमचा साजूक तूपाची फोडणी करावी.\nयात जिरे, हिंग,मेथीदाणे, एक लवंग घालावी. कढीपत्ता घालावा.\nअर्धा चमचा कणीक लालसर भाजावी.\nही फोडणी आमरसच्या मिश्रणात घालून उकळावे.\nनावीन्यपूर्ण टेस्टी रेसिपी बिट्ट्या आमरसाबरोबर छान लागतात. फजिताबरोबर उत्तमच\nज्वारीच्या पिठाचा सॅण्डविच केक ( फ्युजन रेसिपी )\nविज्ञान : विकास की विध्वंस \nसुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद\nताणतणावांचे जीवन आणि योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/mafatlals-land-pending-for-sale/articleshow/67492167.cms", "date_download": "2019-01-20T14:19:57Z", "digest": "sha1:YAUZEYMURPWHYRH52H5D3UU4XIIFJJSE", "length": 12308, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: mafatlal's land pending for sale - मफतलालची जमीनविक्री लांबणीवर | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nसिडकोकडून अनुकूल प्रतिसाद नाही म टा...\nसिडकोकडून अनुकूल प्रतिसाद नाही\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nमफतलाल कंपनीची जमीन सिडकोने खरेदी करण्याची तयारी दर्शविल्याने कामगारांची देणी मिळवून देण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात सिडको या जमीन खरेदीसाठी उत्सुक नसल्याची माहिती हाती आली आहे. न्यायालयासमोर त्यांना जमीन खरेदीचा कोणताही मानस व्यक्त केलेला नाही. मात्र, खारेगाव येथील रेल्वे पुलासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी ठाणे महापालिकेने ३५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली असून पहिल्या टप्प्यात कामगारांना ते पैसे तरी द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.\n३० वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मफतलाल कंपनीची जमीन विकून कामगारांची देणी देण्याबाबतचा निर्णय दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेला आहे. मात्र, या जमिनीच्या लिलावाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही जमीन सिडकोने खरेदी करण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा होती. त्याबाबतची भूमिका न्यायालयासमोर मांडण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिडकोने नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडे तशी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे जमीन विक्रीसाठी लिलावाशिवाय पर्याय नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान कळवा-मुंब्र्यादरम्यानच रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे रेल्वे पूल उभारला जात आहे. या रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मफतलाल कंपनीच्या मालकीची काही जागा पालिकेला ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट देण्याची पालिकेची तयारी होती. मात्र, जमीन मिळवायची असेल तर रोखीने मोबदला देण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने आता ३५ कोटी रुपये अदा करून जमीन हस्तांतरित करून घेण्याची तयारी दर्शवली आहे. पुढल्या सुनावणीदरम्यान पालिकेच्यावतीने तशी बाजू मांडली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ३५ कोटी रुपये मिळणार आहेत. हे पैसे जेव्हा कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात येतील, तेव्हा त्यातून कामगारांची देणी अदा करावीत, अशी मागणी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅ���र्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nडहाणू लोकल पूर्ववत करण्याची मागणी...\n२१ अर्धवेळ शिक्षकांचे वेतन मिळणार...\nई-मेलचा गैरवापर करत घेतले सिमकार्ड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/613", "date_download": "2019-01-20T14:11:37Z", "digest": "sha1:OXSPHYKJCH5GKAYS6Z5RUQ6XODTGWYQA", "length": 12403, "nlines": 81, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "समाजात विषमतेची दोन टोके | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसमाजात विषमतेची दोन टोके\nसमाजात विषमतेची दोन टोके\nउदयदादा लाड हा कला आणि क्रीडा यांमध्ये समरस असलेला अफलातून माणूस आहे त्यांच्या नावात ‘दादा’ असले तरी त्यांच्या स्वभावात दादागिरी वा भाईगिरी नाही. उलट, ते विनम्र, आदबीच्या आवाजात बोलत असतात; समोरच्या माणसाला मोठा सन्मान देत असतात. त्यांचे ‘दादा’पण आले त्यांच्या कुस्तीप्रेमातून; त्यामधूनच त्यांचा क्रीडाक्षेत्रात दबदबा झाला आणि कलारसिकता तर त्यांच्या स्वभावात आहे. गझलवर त्यांचे उत्कट प्रेम आहे. त्यांनी गीत-गझलांना संगीत दिलेले आहे. त्यांच्या चाली व वाद्यसंयोजन रुढ मराठी भावसंगीताला बाहेर खेचेल अशा वेगळ्या ढंगाचे आहे.\nअसे उदयदादा त्यांचा दरवर्षीचा वाढदिवस (२९मे) वेगळ्या पद्धतीने, कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतात आणि समाजकार्यकर्त्यांना, क्रीडापटूंना व साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचे कार्य लोकांच्या नजरेसमोर आणतात. म्हणून तर अशा समारंभास मंगेश पाडगावकर, डॉ. तात्याराव लहाने वगैरेंसारखी मान्यवर व्यक्तिमत्त्वे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहतात. त्यांच्या अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष. ह्या दशकपूर्तीनिमित्त ‘युआरएल फाऊंडेशन’ने डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सी.बी. नाईक (कोकणात विज्ञानप्रसार) श्रीमती नसिमा हुरजूक आणि राजू शेट्टी (शेतक-यांची स्वाभिमान संघटना) यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊन, त्यांच्या मुलाखती कार्यक्रमात घेण्यात आल्या. संजीव लाटकर व दीपाली केळकर यांनी ठरावीक वेळात ह्या मंडळींना अचूक मुद्यांवर बोलते केले.\nक्रीडाक्षेत्रात पुढील पुस्कार देण्यात आले :\nकबड्डी – सुरेंद्र वाजपेई, खो-खो – तुकाराम भोईर, मल्लखाब – सौ. शशी दिपक सुर्वे, कॅरम – सुभाष थोरवे\nसंगमनेरचे विचारवंत लेखक रावसाहेब कसबे ह्यांना साहित्यसेवेबद्दल पंधरा हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. त्यांचीही मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांचे माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीबाबतचे सखोल विचारचिंतन नेमकेपणाने मांडले व त्यानुसार ते पुस्तके लिहीत आहेत हे स्पष्ट केले. त्यांतील दोन पुस्तके प्रसिद्धदेखील झाली आहेत.\nडॉ. अभय बंग यांनी प्रारंभिक मांडणीत समाजात दोन ध्रुवांसारखी दोन टोके झाली आहेत आणि ती मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत असा सूर लावला, त्या अंगाने पाची मुलाखतींदरम्यान तत्त्वचिंतनपर बरेच बोलले गेले. विशेषत: बंग आणि शेट्टी यांची मते परतपरत चाचपून पाहण्यात आली. संजीव लाटकर यांनी शेवट उचित केला. ते म्हणाले, की गरिबी-श्रीमंतीची टोके दोन ध्रुवांसारखी स्थिर नाहीत, तर त्यांमधील अंतर वाढत आहे. परंतु समाजात ह्या सन्मानित व्यक्तींसारखी विधायक कार्यात गुंतलेली अनेक माणसे आहेत व त्यांना दाद देणारी उदयदादांसारखी माणसेही आहेत. ती माणसे म्हणजे विषमता भडकत चाललेल्या या समाजात मोठा दिलासा आहे.\nसमारंभास मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. तात्याराव लाहने, खासदार एकनाथ गायकवाड, राज्यमंत्री वर्षा गायकवाड असे मान्यवर व्यासपीठावर होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नव-नियुक्त खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. त्यांनी समाजात जाणवणारी अस्वस्थता नेमकेपणाने प्रकट केली. त्यांनी एक साधे उदाहरण दिले, की दादर ते चर्चगेट या परिसरात कोठेही फूटपाथवर निर्वेध दहा पावले चालून दाखवावे. महाराष्ट्र पन्नास वर्षे साजरी करत असताना अशी व्यवस्था आपण निर्माण करु शकलो आहोत त्यांच्या भाषणातून अन्याय, अव्यवस्था, अनाचार, बेफिकिरी, उदासीनता, उपेक्षा यांबाबतची सतत बोच व्यक्त होत गेली. राष्ट्रीय ख्यातीचा हा माणूस दैनंदिन जीवनातील किती किती साध्या साध्या गोष्टींनी व्यथित झाला आहे. हे ऐकून देशाची सद्यपरिस्थिती व समाजाची उदासीनता कोणत्या भयावह पातळीला पोचली आहे हे जाणवत होते.\nकार्यक्रमाला उदयदादा लाड व्हीलचेअरवर बसून उपस्थित राहिले. ते गेली दोन वर्षे संधिवाताच्या विकाराने पीडले आहेत. गेल्या वर्षी, ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते. ते त्यावेळी रुग्णालयात होते. ते यावेळी उपस्थित राहिले व उल्हसितही दिसले याचा आनंद संर्वांनाच झाला.\nआता अण्णा काय करणार\n‘सानेगुरूजी डॉट नेट’चे उद्घाटन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/4311225/", "date_download": "2019-01-20T13:03:31Z", "digest": "sha1:H52G5MGG3CBBBHFYR37L5LIBBF5EPWOH", "length": 1975, "nlines": 66, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील फोटोग्राफर United studio चा \"College Event\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 29\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/jalyukta-shivar-yojana-in-konkan-1601460/", "date_download": "2019-01-20T13:21:47Z", "digest": "sha1:3XPGWJKWNTLQXRDK72SP73T322MANLGO", "length": 20109, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jalyukta shivar yojana in konkan | कोकणला जलयुक्त साथ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nरत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nकोकणात भरपूर पाऊस पडतो. आतासुद्धा तेवढाच पाऊस पडतो, पण नद्या मात्र एप्रिल-मेमध्येच आटतात. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेलीय त्याचा हा परिणाम म्हणायचा आणि काय कोकणातील या गप्पा आता जलयुक्त शिवार योजनेच्या निमित्ताने खोटय़ा ठरत आहेत. या योजनेने टँकरग्रस्त गावांना दिशा मिळाली आहेच, पण तीन वर्षांपूर्वी टँकरग्रस्त असलेली गावेही आता आजूबाजूच्या परिसराची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहेत.\nरत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. साहजिकच या योजनेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायती, त्या गावातील लोकसहभाग, त्यातून झालेले श्रमदान याचे महत्त्व पटकन शून्यावर आले. पण अशा परिस्थितीतही येथील केतकी आणि कर्दे या गावांत निर्माण झालेली जलसाक्षरता खूपच वेगळी ठरते आहे. चिपळूण तालुक्यातील केतकी गाव कोकण विभागात प्रथम, तर दापोली तालुक्यातील कर्दे गाव जिल्ह्य़ात दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित झाले आहे.\nमुळात ही दोन्ही गावे समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरात वसलेली. चिपळूण तालुक्यातील केतकी दाभोळ खाडीच्या मुखाजवळचे गाव. येथे जेवढा पाऊस धोधो पडतो, तेवढय़ाच वेगाने त्याचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. अनेक गावांत असलेले गायमुख अर्थात जिवंत पाण्याचा बारमाही झरा येथेही आढळतो. पण गेल्या काही वर्षांपासून हा झरा आटू लागला होता. पाणी एवढे कमी झाले की डोंगरावरील तीन वाडय़ांना अखेर टँकरग्रस्त होण्याची वेळ आली. वरचे पाणी आटल्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या वाडय़ांना समुद्रामुळे मचूळ होणाऱ्या पाण्यावर तहान भागवायला लागत होती. २०१५ मध्ये कृषी विभागाने गावासमोर जलयुक्तचा प्रस्ताव ठेवला आणि येथील परिस्थिती बदलण्याची चाहूल लागली.\nकेतकीच्या डोंगरमाथ्यावर सपाट मदानी प्रदेश आहे. फार पूर्वी येथे शेतकरी नाचणी, वरी अशी पिके घेत असत. पण शेती ओस पडली आणि तेथे जंगली झाडेझुडपे वाढू लागली. अनेकांनी फळबागाही तयार केल्या. या परिस्थितीत डोंगरमाथ्याच्या थोडय़ा खालच्या भागात असलेला बारमाही झरा मात्र दिवसेंदिवस क्षीण होताना ग्रामस्थांना दिसत होता. झऱ्याच्या त्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे न तोडण्याबाबत ग्रामस्थांनी सहमती तयार केली होती. पण हे सर्व उपाय पाणीटंचाईचे संकट दूर करू शकले नाहीत.\n२०१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेने मात्र गावाला अक्षरश: चमत्कार जाणवू लागला. या योजनेतून डोंगरमाथ्यावर समतल चर खोदण्यात आले. एक शेततळेही खोदले गेले. याचा परिणाम त्याच वर्षी झऱ्याचे पाणी वाढल्याने लगेच जाणवला. यानंतर जलस्रोत बळकटीकरणांतर्गत झऱ्याच्या संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आले. गावात तीन ओहोळ आहेत. यातून पाण्याबरोबरच मातीही समुद्रात वाहून जाते. त्या प्रवाहाचा वेग कमी करण्याच्या दृष्टीने या ओहोळांमध्ये अनगढ दगडी बांध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या ओहोळात अक्षरश: पायऱ्या तयार होऊ लागल्या आहेत. यामध्ये हळूहळू पाण्याबरोबर येणारी माती जमू लागली आहे. या तिन्ही ओहोळांमध्ये शेकडोंनी बांध घातल्याने पाणी मुरण्याबरोबरच माती वाचवण्यासही मदत मिळाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम ग्रामस्थांनी श्रमदानातून केले आहे. दोन वर्षांपूर्वी या कामामुळे गावाला टँकरमुक्ती मिळालीच, पण ज्या वाडय़ा पाण्यासाठी वणवण भटकत होत्या, तेथे आता दुबार पिके डोलू लागली आहेत. यासाठी फार वर्षांपूर्वी मोडीत निघालेली पाटाची व्यवस्थाही पुन्हा आस्तित्वात आली आहे. या पाण्याच्या जोरावर चवळी, घेवडा, पावटा, कुळीथचे क्षेत्र दहा-पंधरा गुंठय़ावरून सात हेक्टपर्यंत पोचले आहे. यामध्ये रामचंद्र भागणे, महादेव भागणे, रामचंद्र भुवड, शंकर भुवड यांच्यासारखे अनेक शेतकरी शिवार फुलवत आहेत. येथील सिमेंट बधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे नियोजन आता नळपाणी योजनेत करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.\nकेतकीप्रमाणेच दापोली तालुक्यातील कर्देदेखील समुद्रालगतचे गाव. पर्यटनासाठी प्रसिद्ध मुरुडला खेटून असलेल्या या गावातही पर्यटन उद्योग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तेथे रोजगार वाढल्याने, गावातून शहराकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात थांबले. पण पाण्याची वाढती गरज भागवताना ग्रामपंचायतीचा गेल्या काही वर्षांपासून आटापिटा सुरू झाला. २०१५ मधील जलयुक्तमुळे त्यांच्याकडेही कायापालटास सुरुवात झाली. येथे डोंगरमाथ्यावरील पाणी प्रवाहाच्या क्षेत्रात एक मोठा माती नाला बांध बांधण्यात आला. शेकडोंनी समतल चर मारण्यात आले. त्यांनी मग िवधण विहीर घेतली. त्याला भरपूर पाणी लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आता घरोघर नळाने चोवीस तास पाणी मिळते आहे. त्यातून परसबागेतली फळझाडे, भाजीपाला वाढलाच, पण दूध व्यावसायिकही वाढू लागले. यामध्ये सुरेंद्र माने, जितेंद्र मिसाळ, दिनेश दुसार, शांताराम मिसाळ, सुभाष जोगळे, रघुनाथ खांबे, नारायण खांबे यांचे भाजीपाला प्रयत्न आदर्शवत ठरत आहेत. तसेच कच्चे बंधारेही श्रमदानातून निर्माण झाले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये आटणारी नदी आता बारमाहीच्या दिशेने घोडदौड करते आहे. चार वर्षांपूर्वी टँकरग्रस्ताच्या यादीतील हे गाव आता उद्योगांनाही पाणी देण्यासाठी सज्ज झाले आहे.\nवरकस शेती सोडल्यानेच टंचाई\nलोकांनी शेती सोडली आणि पाण्याचे दुíभक्ष तेव्हापासूनच खरे सुरू झाले, असे निष्कर��ष या गावांतील ग्रामस्थांच्या चच्रेतून पुढे आले आहेत. हे समतल चर मारून पाणी जिरवण्याची पद्धत आता आली आहे. पण हेच तंत्र येथील शेतकरी पूर्वापार डोंगरावरील नाचणी-वरीच्या शेतीतून राबवत होता. डोंगराला आडवे चर मारून या धान्य पिकांची होणारी लागवड म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवण्याचाच प्रकार होता. म्हणूनच विहिरीतील पाण्याची पातळी, नदीला मिळणारे झरे कधी आटत नसत. पण डोंगर उतारावरील ही वरकस शेती थांबली आणि पाणीटंचाई सुरू झाली, असे मत ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/gionee-m7-power-android-1599575/", "date_download": "2019-01-20T13:35:39Z", "digest": "sha1:RCCDHITNVBBTTCGP7D264W473NMLKPXP", "length": 20696, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gionee M7 Power Android | ‘पॉवर’फुल्ल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nजिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहे\nजिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहे\nस्मार्टफोनच्या लुक आणि डिझाईनला अलीकडे प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोन विविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण बनवतानाच तो दिसायला आकर्षक असेल, याची खबरदारी हॅण्डसेट निर्मात्या कंपन्यांना घ्यावीच लागते. जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहेच, परंतु त्यासोबतच याची तब्बल पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनला २० हजार रुपयांखालील किंमत श्रेणीतील ‘पॉवर’फुल्ल स्मार्टफोन ठरवते.\nबाजारात स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांची इतकी भाऊगर्दी झाली आहे की, अनेकदा दोन वेगवेगळ्या कंपन्या एकच असल्याचेही वाटू लागते. देशीविदेशी कंपन्यांकडून दर आठवडय़ाला नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केले जात असल्याने ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्याच वेळी स्मार्टफोनची ठरलेली चौकट ओलांडून काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होतच असतो. यातलाच एक प्रयत्न म्हणजे ‘बेझेल लेस’ अर्थात चौकटविरहित डिस्प्ले असणारा स्मार्टफोन. स्मार्टफोनचा दर्शनी भाग काठोकाठ व्यापून टाकणारी स्क्रीन हे अलीकडे फोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरत आहे. सर्वच नामांकित मोबाइल कंपन्या अशा प्रकारचा फोन निर्माण करण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. याच पंक्तीत जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ हा फोन दाखल झाला आहे. ‘बेझेललेस डिस्प्ले’, अतिशय आकर्षक लुक, चार जीबी रॅम असलेल्या या फोनची सर्वात जमेची बाजू ही त्याची पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ह्य़ा फोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.\nडिझाईन व रचना – वर म्हटल्याप्रमाणे ‘एम ७ पॉवर’ला १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओ असलेला एचडी प्लस रेझोल्यूशन असलेला ‘बेझेललेस डिस्प्ले’ पुरवण्यात आला आहे. संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमने घडवलेल्या बाह्य़ भागावर हा डिस्प्ले अगदी काठोकाठ बसवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या दर्शनातच ‘एम ७ पॉवर’ हा लक्ष वेधून घेतो. फोनची पुढची बाजू काचेने व्यापली आहे, तर मागील बाजूलाही चमकदार आवरण पुरवण्यात आले आहे. हा संपूर्ण ‘लुक’ काहीसा भडक वाटणारा असला तरी सध्या स्मार्टफोन हे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले असल्याने ग्राहकांना तो आवडू शकतो. या फोनचा डिस्प्ले १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओचा आहे. त्यामुळे या फोनवरून सिनेमा पाहण्याचा अनुभव सुखद आहे. थेट स��र्यप्रकाशातही फोनची स्क्रीन सुस्पष्ट दिसते.\nफोनच्या पुढील बाजूस होम बटण पुरवण्यात आलेले नाही. त्याउलट डिस्प्लेवरच ही सुविधा पुरवण्यात आली आहे. आवाज आणि पॉवरची बटणे फोनच्या बाजूला आहेत. एकूण १९९ ग्रॅम वजनाचा हा फोन हातात घेतला की त्याच्या मजबूतपणाची आपोआप साक्ष पटते. त्याच वेळी तो जड वा जाड नाही, हेही महत्त्वाचे.\nकामगिरी – ‘एम ७ पॉवर’ हा अँड्रॉइड ७.१.१ नोगट ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असून त्याला जिओनीच्या अमिगो ५.० स्क्रीनची जोड देण्यात आली आहे. अमिगोमुळे या फोनवर तुम्हाला वॉलपेपर, थीम्सचे असंख्य पर्याय धुंडाळता व हाताळता येतात. या फोनमध्ये १.४ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून त्याला चार जीबी रॅमची जोड मिळाल्याने फोनची कार्यक्षमता चांगली आहे. ‘एम ७ पॉवर’मध्ये ६४ जीबीची अंतर्गत स्टोअरेज असून ती मायक्रोएसडी कार्डसह २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे फोनमध्ये जागेची चणचण जाणवत नाही. विविध प्रकारच्या अ‍ॅपनी फोनची निम्मी अंतर्गत जागा व्यापली तरी उरलेल्या ३२ जीबीसह हा फोन व्यवस्थित काम करतो.\nया फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा व एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला असून पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याबाबतीत ‘एम ७’ची ‘पॉवर’ काहीशी कमी पडल्याचे जाणवते. गेल्या काही महिन्यांत जिओनीने कॅमेरा हे वैशिष्टय़ केंद्रस्थानी मानून अनेक स्मार्टफोनची निर्मिती केली. त्या स्मार्टफोनमधून काढलेली छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट व योग्य रंगसंगती असलेली आढळतात. मात्र, ‘एम ७ पॉवर’मध्ये कॅमेऱ्याच्या बाबतीत हे सांगता येत नाही. फोनचा कॅमेरा त्याच्या क्षमतेच्या मानाने व्यवस्थित काम करतो; परंतु त्यात काही वेगळेपण नसल्याने स्मार्टफोनमधील कॅमेराप्रेमी कदाचित या फोनला पसंत करणार नाहीत. विशेषत: ज्या किंमत श्रेणीत हा फोन उपलब्ध आहे, त्या किमतीत उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यांचा दर्जा अधिक चांगला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीत ‘एम ७ पॉवर’ काहीसा कमकुवत वाटतो. या फोनच्या कॅमेऱ्यात ‘थ्रीडी’ फोटो काढण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही एखादी वस्तू वा वास्तू यांचे तीन बाजूंनी युक्त छायाचित्र काढताच संबंधित वस्तू थ्रीडीमध्ये दिसू लागते.\n‘यूजर इंटरफेस’ हे या फोनचे वेगळेपण आहे. वेगळ्या ‘इंटरफेस’मुळे या फोनवरील अ‍ॅपचे आयकॉन अँड्रॉइडच्या अन्य फोनपेक्षा वेगळे दिसतात. तसेच या फोनमध्ये अनेक अ‍ॅप आधीच इन्स्टॉल केलेले आहेत. त्यात ट्रकॉलरसह, जी स्टोअर, टचपाल, गाना अशा अ‍ॅपचा समावेश आहे. मात्र, काही प्रमाणात हा यूजर इंटरफेस त्रासदायक ठरतो. विशेषत: या फोनच्या लॉक स्क्रीनवर झळकणारे वॉलपेपर आणि त्यासोबत संबंधित दृश्याबद्दल पुरवलेली माहिती हा वापरकर्त्यांसाठी कंटाळवाणा व ‘रॅम’खाऊ भाग वाटू शकतो. एक म्हणजे, वापरकर्त्यांला स्वत:च्या आवडीची छायाचित्रे वॉलपेपर म्हणून लावायला आवडत असतात. अशा वेळी ‘एम ७ पॉवर’ स्वत:च वॉलपेपर निवडत असल्यामुळे हा पर्याय नकोसा वाटू लागतो. अर्थात तो बंद करण्याची व्यवस्था फोनमध्ये आहे; परंतु मुळात हे वैशिष्टय़च अनावश्यक होते, असे वाटते.\nबॅटरी – या फोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर किमान दोन दिवस टिकते. म्हणजे, तुम्ही गेम, गाणी, व्हिडीओ, सोशल मीडिया यांचा सतत वापर करूनही तुम्ही दोन दिवस चार्जिगशिवाय फोन वापरू शकता. सध्या स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि त्या तुलनेत बॅटरी कमजोर असणे हा विरोधाभास ‘एम ७ पॉवर’मधून नाहीसा झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, हे सर्व अ‍ॅप्स वापरत असताना फोनच्या कार्यक्षमतेतही अजिबात उणीव जाणवत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - य��डियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.tanishkafoundation.org/index.aspx?SiteType=1", "date_download": "2019-01-20T13:34:31Z", "digest": "sha1:2TJNWLDWM2IZ4PBNCLJ2DFFQBBBBUMQO", "length": 6708, "nlines": 70, "source_domain": "marathi.tanishkafoundation.org", "title": "Tanishka Women's Dignity Forum", "raw_content": "\nमहिलांना राष्ट्र परिवर्तनाच्या केंद्रस्थानी नेताना..\nप्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्मितीत महिलांचा सहभाग असतो. तनिष्का फाऊन्डेशन हे महिलांचे जागतिक परस्पर संपर्काचे (पीअर टू पीअर) नेटवर्क असून महिलांच्या आत्मसन्मानाची वैयक्तिक, घरगुती आणि सामाजिक पातळीवर खात्री देणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे नेटवर्क एकत्रित चर्चेद्वारे कार्य करते ज्यामुळे संरचित सामाजिक नेटवर्क्स निर्माण करून त्याद्वारे महिलांना एकत्र येण्यासाठी वैश्विक व्यासपीठ उपलब्ध होते. ह्या नेटवर्क्सना बहुविध हितसंबंधी समाजव्यवस्थांचे साहाय्य असते जे त्यांच्यावर परिणाम करणा-या महत्त्वाच्या प्रश्नांना ओळखून त्यांचे निराकरण करतात आणि त्यांना भावनिक, शारीरिक आणि आर्थिक सुरक्षिततेसह आत्मसन्मानपूर्ण आयुष्याची खात्री देतात. हे एका असाधारण, बहुस्तरीय संरचित प्रक्रियेद्वारे कार्यान्वित केले जाते ज्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यात समाजातील सर्व स्तरांमधून स्पष्ट असे बदल घडून येतात, जे त्यांना सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करतात. जो आदर आणि आत्मसन्मान महिलांना मिळायला हवा, त्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यासाठी तनिष्का फाऊन्डेशन वचनबद्ध आहे आणि त्या राष्ट्रपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत याची त्यांना खात्री देत आहे.\nतनिष्का व्यासपीठामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. वय, व्यवसाय, शिक्षण, भाषा याच्यातील कुठलाही अडसर न बाळगता महिलांनी यात सहभागी व्हावं.\nलोकसहभाग, तंत्रज्ञानानेच प्रश्न सुटतील- अभिजित पवार\nसकाळनगर (पुणे) - राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत मते मांडली... सविस्तर वाचा\nपानवडी टॅंकरमुक्त अन्‌ शिवारही जलयुक्त\nपुणे : वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणीप्रश्‍न महिलांनी \"तनिष्कां‘च्या माध्यमातून... सविस्तर वाचा\nश्रीपतरायवाडीत ���निष्कांच्या पुढाकाराने पाण्याचा ताळेबंद\nबीड : महिलांनी मनात आणलं आणि ठरवलं तर काय होऊ शकतं हे श्रीपतरायवाडीत( ता... सविस्तर वाचा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड\n५९५, बुधवार पेठ, पुणे\nफोन: +९१ ९२२५ ८०० ८००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/purandar-airport-work-issue-1629565/", "date_download": "2019-01-20T13:15:08Z", "digest": "sha1:7SGETCAZMPXQTF3TIRPIEMXPJBHDU5CC", "length": 11997, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "purandar airport work issue | पुरंदर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडणार? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nपुरंदर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडणार\nपुरंदर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडणार\nविमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.\nपुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर), पूर्वगणन पत्रक (इस्टिमेट प्रीपरेशन) तयार करणे, जागतिक निविदा काढणे, निविदेचे तांत्रिक आर्थिक मूल्यमापन अशा विविध गोष्टी करण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला लागणार आहे. एवढाच कालावधी जिल्हा प्रशासनाला भूसंपादनासाठी लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.\nपुरंदर विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, जिल्हा प्रशासन यांची राज्य शासनाबरोबर बैठक पार पडली. त्यामध्ये विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे कार्य आदेश काढण्यासाठी किमान कालावधी लागेल, हेच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जमीन संपादन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल, पूर्वगणन पत्रक तयार करणे, जागतिक निविदा काढणे, निविदेचे तांत्रिक आर्थिक मूल्यमापन ही कामे एकत्रच करण्याचा मानस आहे. पारंपरिक पद्धतीमध्य�� प्रकल्पांमध्ये आधी भूसंपादन करून त्यानंतर पूर्वगणन पत्रक केले जाते. मात्र, तसे न करता पुरंदर विमानतळासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विमानतळासाठी २६०० हेक्टर जमीन अधिग्रहित करायची आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी परतावा म्हणून विकसित जमिनीची मागणी केल्यास आणखी १० टक्के म्हणजेच २८०० ते ३ हजार जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे जमीन संपादनासाठी पाच सक्षम उपजिल्हाधिकारी दर्जाचे प्राधिकारी प्रतिनियुक्तीवर लागणार असून प्रत्येकाला ६०० हेक्टर जमीन अधिग्रहणाचे अधिकार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना राज्य शासनाने मान्यता देणे आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-keshri-vijay-vijay-chaudhary-pride-maharashtra/", "date_download": "2019-01-20T13:55:38Z", "digest": "sha1:XCZGJYTIJTD7DTUEL7S6KOJL6NTAYFHA", "length": 5868, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानपरिषदेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविधानपरिषदेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत\nमहाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्तीपटू विजय नथू चौधरी यांनी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nविजय चौधरी यांची कामगिरी अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गगार यावेळी श्री. पाटील यांनी काढले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सदस्य शरद रणपिसे यांनीही विजय चौधरी यांचे अभिनंदन केले.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nजळगाव : गुलाबराव पाटील यांनी परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली होती. अशा मंत्र्यांना आता फिरू…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1119", "date_download": "2019-01-20T14:07:30Z", "digest": "sha1:4DO7RZBI4AFMWA3BNNWB6GLT3ICGAE3M", "length": 21635, "nlines": 88, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हरवलेली मुंबई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nमुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का\nमुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली गेली होती. ब्रिटिशांनी भारताची सत्ता 1818 मध्ये हाती घेतली. ती तटबंदी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या प्रशासकाने पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेतली. त्यानेच मुंबईच्या आधुनिक विस्ताराचा पाया घातला. बार्टल फ्रियर याची कारकीर्द पाच वर्षांची (1862-1867) होती. तो करारी प्रशासक म्हणून प्रसिद्धी पावला. त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहरसौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजा यांतून काही महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. त्या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई अशा सोयींचा समावेश आहे. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचा भाग म्हणूनच बांधण्यात आले. रुईया कॉलेजच्या इतिहास विभागाने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला 2007 मध्ये अहवाल सादर केला. त्यात ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोया यांची संख्या जवळपास पन्नासपर्यंत असल्याची नोंद आहे. त्या यादीनुसार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यांपैकी एक स्मारक होय\nमुंबईतील मस्जिदच्या ‘केशवजी नाईक फाउंटन’ सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन ब्रिटीशकाळात 1876 साली झाले. ती बांधण्यामागील इतिहास थोडक्यात असा आहे - मुंबई पूर्व बंदरही विकसित झाल्यानंतर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी किनाऱ्यालगत मोठमोठ्या वखारी बांधल्या गेल्या. वखारींचे साम्राज्य मस्जिद बंदर ते वडाळा स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. त्या वखारी आजही कार्यरत आहेत. मुंबई शहरात बंदिस्त नलिकेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली होती, पण मुख्य शहरापर्यंत मोलमजुरीसाठी येणारा मजूर वर्ग उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पित असे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत गेले, तेव्हा ब्रिटिश सरकारने अस्वच्छ विहिरी बंद करून त्या जागेत अथवा जवळपासच्या मुख्य चौरस्त्यावर पाणपोई किंवा फाउंटन बांधण्याचा निर्णय घेतला. धनिक लोकांना पाणपोई हे मोठे समाजकार्य वाटते. त्यास धार्मिक भावनेची जोड असतेच. परंतु ब्रिटिशांचा व काही स्थानिकांचा कल त्या इमारती दीर्घ काळ टिकाव्यात व त्या कलात्मक दृष्टिकोनातूनही बांधल्या जाव्यात, याकडे त्यांचा असे. दक्षिण मुंबईतील अनेक पाणपोया अनेक वर्षें दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची अवस्था सध्या मात्र बिकट झाली आहे. एसएनडीटी आणि रुईया कॉलेज यांनी संयुक्तपणे 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील पन्नास पाणपोया किंवा फाउंटन्सची नोंद केली आहे.\nमुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात आला होता ‘त्याचं नाव खडा पारसी’. तो पुतळा मुंबईतील धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी माणेकजी श्रॉफ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वंशजांनी मुंबई महापालिकेला पैसा देऊन भायखळ्याच्या भरवस्तीत उभारला होता. माणेकजी यांच्‍या लहान मुलाने एके ठिकाणी प्रदर्शनीय कारंजा पाहिला. त्यानंतर त्‍याने 1875 मध्‍ये माणेकजी यांचे त्‍याच पद्धतीचे स्‍मारक बांधले.\nपारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला पुतळा ‘उभा पारशी’ नावाने नाही, तर हिंदीतील ‘खडा’ या शब्दाने ओळखला जाऊ लागला. जनसामान्यांनी त्याला खडा पारशी म्हणायला सुरुवात केली.\nचोर बाजार - मुंबापुरीची खासियत\nबहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.\n‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.\n‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.\n‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.\nसविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले आहे. असे असूनही त्या पुस्तकातील दादर परिसरातील स्थळांबद्दलची काही माहिती माझ्यासाठी नवीन होती. जसे वीर कोतवाल उद्यानाच्या जागेवर पूर्वी एक तलाव होता किंवा चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळची भगवान बुद्धांची मूर्ती ही थायलंडच्या भिक्खूंनी दिलेली आहे वगैरे. अरुण साधू यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावने�� म्हटले आहे, “सविताने या पुस्तकात नव्याने मुंबईत येणाऱ्यांना ‘मुंबईत नेमके काय पाहायचे, तेथे कसे पोचायचे’ हे माहितगार वाटाड्याप्रमाणे सांगताना, अस्सल मुंबईकरांचे देखील कुतूहल जागृत होईल अशी वर्णने केली आहेत.”\nमुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा असते. कारण तो परिसर वेश्यावस्तीचा आहे. मुंबईच्या ‘बेस्ट’च्या बसेसना पूर्वी नंबर नव्हते, अल्फाबेट्स होते. गिरगाव चौपाटीसाठी ‘सी’ रुट, सायनसाठी ‘एन’ रुट, तर मलबार हिलसाठी ‘एच’ रुट. ‘जी’ रुट, आजची पासष्ट नंबरची बस. म्हणजे अब्रह्मण्याम दोन्ही बाजूंना वेश्यावस्ती. दारे-खिडक्यांत नट्टापट्टा करून बसलेल्या स्त्रिया. त्या बसमधून अपर डेकवर बसून प्रवास हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असे. ती बस नागपाड्यानंतर डाव्या बाजूला कामाठीपु-याकडे वळते. तेथे कोप-या वर जुन्या बंगलीप्रमाणे भडक निळ्या रंगाचे, पाश्चात्य शैलीचे ‘अलेक्झांड्रा’ थिएटर वसलेले आहे. मूकपटांचे वितरक अब्दुल अली युसुफअली व अर्देशीर इराणी (जे पुढे इंपीरियल स्टुडिओचे मालक झाले) यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले.\nव्हिक्टोरिया - मुंबईची शान\nतसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी भिन्न प्रकृती-संस्कृतीच्या, अठरापगड जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, सुखनैव नांदणारे, व्यापारउद्योगधंद्याचे धाडसी नेतृत्व करणारे, सार्वजनिक हिताची कळकळ असणारे, शेजारधर्म जागवणारे, कलापारखी सुसंस्कृत बुद्धिमंतांचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागाल ते देणारे, जागेपणी स्वप्नपूर्ती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव शहर म्हणून मुंबई घडत गेली.\nया मुंबई शहराने स्वत:ची संस्कृती निर्माण केली. त्यातील वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून आहे ती म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आबालवृद्धांची आवडती घोडागाडी\nमुंबईचा इतिहास गाडला जातोय\nआपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन मैलांच्या तेरा उपलब्ध दगडांपैकी सात दगड यापूर्वीच अनास्थेचे बळी ठरले आहेत. उरलेले सहाही फार काळ तग धरतील अशा अवस्थेत नाहीत.\nपाण्याने वेढलेली सात बेटे एकमेकांना जोडली आणि मुंबई नावाच्या महानगरीचा जन्म झाला. ती बेटे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी समुद्रात भर घातली, नवे रस्ते बांधले. त्या रस्तांचे अचूक मोजमाप करून जागोजागी मैलाचे दगड बसवण्यात आले. त्‍या मोजमापासाठी गोऱ्या सायबाने हॉर्निमन सर्कलजवळचे सेंट थॉमस चर्च हा आरंभबिंदू 'शून्य मैल' मानला आणि त्यापुढील प्रत्येक मैलाच्या दगडावर या चर्चपासून किती मैल अंतर ते नोंदवले.\nपंचकोनी आकाराच्या बेसॉल्ट दगडांवरील या खुणांनी मुंबईची वाहतूकव्यवस्था उभारली. पुढे अंतर मोजण्याची पद्धत बदलली. मैलाचे संपून किलोमीटरचे मोजमाप आले. त्यामुळे आता फार उपयोगाचे नसले तरी या महानगरीचा इतिहास असणारे हे मैलाचे दगड दुर्लक्षित होऊन जमिनीच्या पोटात गाडले जात आहेत.\nSubscribe to हरवलेली मुंबई\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jobdescriptionsample.org/mr/page/22/", "date_download": "2019-01-20T12:56:20Z", "digest": "sha1:6WQKDLRDQUBZNAJFT76XXDWUSFST52R3", "length": 11736, "nlines": 60, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "JobDescriptionSample – पृष्ठ 22", "raw_content": "\nकव्वाली ऑडिओ समान सारखे SoundCloud कसे ऐकावे \nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नि���ुक्त्या आणि शुल्क नमुना\nDispatchers, पोलीस वगळता, फायर, आणि रुग्णवाहिका कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nनियमानुसार आणि मेल व्यक्ती, काम समूहांद्वारे, गियर, किंवा सेवा वाहने ठराविक प्रतिष्ठापनवेळी संबंधित, कंपनी, किंवा प्रवासी वाहन साठी, उत्पादने, किंवा पुरवठा, किंवा आपत्ती निवारण दूर कार्यालय पासून सुरू. कार्ये कधी कधी airwaves अर्ज समाविष्ट करू शकता, फोन, किंवा काम विकास असाइनमेंट आणि उत्पादन डेटा आणि खाती स्थानांतरीत पीसी. करिअर …\nमांस, पोल्ट्री, आणि मासे फोडणे आणि trimmers कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नोकरी\nपोल्ट्री मळलेल्या वेळापत्रक आकार घेत आणि धारदार करू उजवा हात किंवा हात साधने वापरा, आणि सीफूड मासे. Job Skills Prerequisite Employ beef saws, cleavers, बनवतील, मांस-पठाणला आणि ट्रिमिंग करण्यासाठी bandsaws. स्वच्छ, टोन्ड, तुकडा, संभाव्य प्रक्रिया आणि विभाग प्रेते. स्लाइस आणि पुरविण्यासाठी आयोजित करण्यासाठी ट्रिम गोमांस. दूर …\nफायर तपास कामाचे वर्णन / बंधन साचा आणि कार्य\nshoots आणि स्फोट मागे घटक शोधण्यासाठी तपासणी चालवा. Career Skills Requirement Deal accumulated pieces such as for example luggage, पिंजर्यात, किंवा bins, एकही सीलबंद कंटेनर मध्ये संशोधन, या रक्षण करण्यासाठी. आग वेबसाइट परीक्षण आणि उदाहरणार्थ काच तथ्य गोळा, material fragments in identifying a fire’s cause and …\nमाझे कटिंग आणि प्रवहनाची मशीन ऑपरेटर कामाचे वर्णन / जबाबदारी नमुना आणि नोकरी\nइलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स Repairers, व्यावसायिक आणि औद्योगिक उपकरणे कामाचे वर्णन / Accountability Sample and Jobs Fix, सुचवतो, आणि परीक्षा, नियमन, किंवा इलेक्ट्रिक उत्पादने प्रतिष्ठापीत, उदाहरणार्थ व्यवसाय हाताळते साठी, ट्रान्समीटर. Job Skills Requirement Avoid and execute planned preventative maintenance duties, अशा तपासणी जसे, स्वच्छता, किंवा गियर निराकरण, to detect …\nचिकटवता बाँडिंग मशीन ऑपरेटर आणि निविदा कामाचे वर्णन / कार्ये आणि शुल्क साचा\nअगदी चालवा किंवा glues वापर बंधनकारक उपकरणे कल एक केले उत्पादन वर्गीकरण करणे किंवा अतिरिक्त digesting संबंधित वस्तू लावणे. प्रक्रियांची स्वस्त सामील असतात, रबर आणि सिलिकॉन कापड भागात किंवा विविध पुरवठा; किंवा प्लायवुड मध्ये वरवरचा भपका पत्रके सामील; gluing दस्तऐवज. Job Skills Qualification Analyze and determine completed products or …\nसुरक्षा रक्षक कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि जबाबदारी साचा\nरक्षण, चोरी थांबवू गस्त, हल्ला. कार्य करू शकतील xray आणि धातू डिटेक्टर गियर. Job Skills Qualification Response investigate trouble and sensors. तपासा आणि नोंद मंजूर आणि कामगार जात, वाचक, आणि चोरी ढाल आणि भागात स्थिरता राखण्यासाठी सुरू ठेवण्यासाठी अन्य व्यक्ती. समस्या आणि उपक्रम आढावा उत्पन्न, such …\nHospitalists कामाचे वर्णन / कार्ये आणि शुल्क साचा\nउपचार सुविधा समावेश समायोजन प्रामुख्याने रूग्णालयात दाखल करून घेतलेला रूग्ण काळजी ऑफर, acutecare युनिट, intensivecare युनिट, वैद्यकीय वॉर्डांमध्ये , किंवा आणीबाणीच्या ठिकाणी. स्पर्श करा आणि बरा संपूर्ण रुग्णांची काळजी आयोजित. Job Skills Requirement Recommend patients to medical gurus, योग्य म्हणून परस्पर किंवा विविध साधक आहेत की उपाय. in continuing-education pursuits to keep or enhance …\nमोटरबोट यांत्रिकी आणि सेवा तंत्रज्ञ कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nकरा आणि inboard हार्डवेअर आणि विद्युत साधने नियमन – यंत्रावरील चालणारी नाव किंवा मचवा अनुप्रयोग. Career Skills Requirement Disassemble motors to locate pieces that are faulty, technicianis handtools आणि चाचण्या अर्ज. तपशीलवार चाचण्या करण्यासाठी प्रवाह अनेक वेग जनरेटर कार्य आणि motorboats नौका संलग्न. Commence motors and check efficiency regarding …\nकीटकनाशक हँडलर, स्प्रेअर, आणि Applicators, वनस्पती कामाचे वर्णन / नोकरी आणि शुल्क साचा\nएकत्र किंवा कीटकनाशके बुरशीनाशकाची वापर, किंवा bushes वर कीटकनाशक, झुडपे, गवत, माती विकास किंवा वनस्पति वनस्पती, dusts, वादळे निर्माण, repellents, किंवा रासायनिक अर्ज. साधारणपणे काही सूचना आणि एक्सप्रेस किंवा राष्ट्रीय पात्रता मागणी. Career Skills Requirement Load sprayer tanks using water and compounds, पूरक accordingto. Mixture pesticides or fungicides regarding application …\nजनसंपर्क विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नोकरी\nसुफियाना कव्वाली आणि Naat अॅप\n© कॉपीराईट 2019, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/juinagar-bank-of-baroda-robbery-case-one-more-accused-arrested-1782011/", "date_download": "2019-01-20T13:20:28Z", "digest": "sha1:6U6M7WT5P77KPDTYISQ2EORJFFGXAR66", "length": 12712, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "juinagar Bank of Baroda robbery case one more accused arrested | बँक ऑफ बडोदा दरोडा: वर्षभरानंतर आणखी एका आरोपीला अटक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nबँक ऑफ बडोदा दरोडा: वर्षभरानंतर आणखी एका आरोपीला अटक\nबँक ऑफ बडोदा दरोडा: वर्षभरानंतर आणखी एका आरोपीला अटक\nजुईन���र सेक्टर- ११ येथील बँक ऑफ बडोदामध्ये १३ नोहेंबर २०१७ ला बँकेशेजारच्या दुकानातुन ५० फुट भुयार खोदून त्यातून बँक लॉकर रूममध्ये प्रवेश करत दरोडा टाकण्यात\nनवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदामध्ये २०१७ मध्ये पडलेल्या दरोड्यांप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकास अटक केली आहे. संजय कांबळी असे त्याचे नाव आहे. ठाणे ग्रामीण भागातील दरोड्यांप्रकरणी अटक केल्यावर चौकशीत त्याने जुईनगरमधील बँक ऑफ बडोदामध्ये टाकलेल्या दरोड्यातील सहभागाची कबुली दिली आहे. नवी मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेणार असून एका वर्षात त्याने अन्य गुन्हेही केलेले उघडकीस येतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.\nजुईनगर सेक्टर- ११ येथील बँक ऑफ बडोदामध्ये १३ नोहेंबर २०१७ ला बँकेशेजारच्या दुकानातुन ५० फुट भुयार खोदून त्यातून बँकेतील लॉकर रूममध्ये प्रवेश करत दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी बँकेतील ३१ लॉकर फोडून त्यातील तब्बल ३ कोटी ४३ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी पंधरा दिवसांमध्ये तांत्रिक आणि गोपनिय माहितीच्या आधारे मुंबई शहरातील विविध भागातून या दरोडा प्रकरणात सहभागी असलेल्या हाजीद अली सबदर अली मिर्झा बेग उर्फ अज्जु उर्फ लंगडÎ (वय ४५), श्रावण कृष्णा हेगडे उर्फ संतोष तानाजी कदम उर्फ काल्या (वय ३७), मोमीन अमिन खान उर्फ पिंटू (वय २४), अंजन आनंद महांती उर्फ रंजन (वय ४३) या चौघांना गुह्यात वापरलेले वाहन आणि काही मुद्देमालांसह अटक केली व लुटलेले सोने विकत घेणारा सोनार, राजेंद्र वाघ याला अटक करुन त्याच्याकडून १७ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १७४० ग्रॅम सोने जफ्त केले होते.\nठाणे ग्रामीण भागात दरोड्याप्रकरणी वळीव पोलीसांनी संजय कांबळी याला अटक केल्यावर त्याच्या चौकशीत तो नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा मध्ये टाकलेल्या दरोड्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कांबळी याला लवकरच नवीमुंबई पोलीस ताब्यात घेणार आहेत. बँक ऑफ दरोडा प्रकरणी कांबळी हा फरार आरोपी पैकी एक असून दरोड्यात गाडीची सोय करून देणे, भुयार खणण्यासाठी फावडे कुदळ टोपले असा साहित्य पुरवण्याचे काम त्याने केले आहे.त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/railtail-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:41:46Z", "digest": "sha1:6IVGYAC5UFSWDQZX4BN7OLYNKA4GCC57", "length": 15710, "nlines": 164, "source_domain": "majhinaukri.in", "title": "RailTel Corporation of India Limited, Railtail Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Railtail) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती\nअसिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल): 07 जागा\nसिनिअर मॅनेजर/ ऑपेरेशन सपोर्ट सिस्टम (NOC Process & Practices): 01 जागा\nसिनिअर मॅनेजर/ ऑपेरेशन सपोर्ट सिस्टम (Service Assurance): 01 जागा\nअसिस्टंट मॅनेजर (टेक्निकल): 44 जागा\nपद क्र.1: (i) BE/B.Tech/B.Sc.(Engg.) [इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम किंवा टेलिकॉम किंवा संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स] (ii) 09 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) BE/B.Tech/B.Sc.(Engg.) [इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम किंवा टेलिकॉम किंवा संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स] (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) BE/B.Tech/B.Sc.(Engg.) [इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम किंवा टेलिकॉम किंवा संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स] (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा [इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम किंवा टेलिकॉम किंवा संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स] (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 31 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 37 वर्षे\nपद क्र.2: 34 वर्षे\nपद क्र.3: 34 वर्षे\nपद क्र.4: 31 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2018 [12:00 PM]\nNext (MSRDC) महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-181515.html", "date_download": "2019-01-20T12:50:24Z", "digest": "sha1:6LN5S3CRXMQF7APE5W25RFU3LEJFK4SO", "length": 21612, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंधन दरवाढीचं गणित !", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना सं���ापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\n- विनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत\nजागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाली आहे. यामुळे ज्या राष्ट्रांची मदार तेलविक्रीवर आहे, त्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था चांगलीच संकटात आलीय. यामध्ये एक्वाडोर, सौदी अरेबिया, इराण, रशिया, व्हेनेझुएला, इराक या देशांचा समावेश आहे. आपण थोडक्यात प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. तेलाच्या किमतीत का घट झालीय, त्याच्यामागची कारणे काय आहेत आणि त्याचा फायदा-तोटा कुणाला आहे\n1) सध्या तेलाच्या किमती काय आहेत\nसध्या तेलाच्या किमती 42 डॉलर प्रति बॅरल��र आल्यात. एक वर्षापूर्वी किमती प्रति बॅरल 90 ते 100 एवढ्या होत्या.\n2) जागतिक तेलाच्या किमतीमध्ये का घट झाली\nअमेरिकेनं देशांतर्गत खनिज तेलाचं उत्खनन वाढवलंय. याशिवाय गेल्या 6 वर्षांत अमेरिकेनं आपलं तेल उत्पादन दुप्पट केलंय. आजपर्यंत अमेरिका हा तेलाचा मोठा आयातदार देश होता. तेलविक्रीसाठी अमेरिकेवर अवलंबून असणारे राष्ट्र सौदी अरेबिया, नायजेरिया, अल्जेरिया यांना नवं मार्केट शोधावं लागलं. त्यामुळे स्वाभाविक त्यांना तेल किमती कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे कॅनडा, इराकने तेल उत्पादन कमी करण्याऐवजी वाढवलंय, त्याशिवाय मंदी असताना रशियानं तेल उत्खनन कमी केलं नाही. त्यामुळे मागणीपेक्षा उत्पादन जास्त झालंय.\nदुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक युरोपियन युनियनमधील अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था नाजूक झाली आहे. शिवाय या राष्ट्रांनी आता वाहनांसाठी पेट्रोल, डिझेलऐवजी अपारंपरिक ऊर्जेवर अधिक भर दिला आहे.\n3) तेल किमतीत घट; फायदा कुणाला\nया सर्व घटाचा फायदा अनेकांना झालाय. इंधनासाठी आयातीवर अवलंबून राहणार्‍या भारतासारख्या राष्ट्रांचा फायदा झालाय. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलीय, शिवाय सरकारी तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. महागाई वाढीवर नियंत्रण आलंय. आयात-निर्यातमधील तुट भरुन निघाली आहे. जगभरातील वाहनांचा वापर करणार्‍या कुटुंबांना याचा फायदा मिळत आहे. सध्या जगभरात गॅसोलीनच्या किमती खाली आल्यात. त्याचा फायदा युरोप, अमेरिकन कुटुंबांना होत आहे. महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पादन असणार्‍या कुटुंबांना याचा सर्वात जास्त फायदा झालाय. एक वर्षात गॅसोलीनच्या किमती 3.45 डॉलरवरून 2.65 डॉलरवर आल्यात.\nघटत्या तेल किमतीचा फटका बसलाय तो मुख्यता व्हेनेझुएला, इराण, नायजेरिया, इक्वाडोर, ब्राझील, रशिया या पेट्रो राष्ट्रांना. आखातातील अनेक देशांना याचा फटका बसतोय.\nअनेक मोठ्या तेल कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. कंपनीच्या वार्षिक फायद्यात मोठी घट झालीय. चेव्रॉन, रॉयल डच शेल या कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार, भत्ते, इतर गोष्टींना कात्री लावावी लागली आहे.\nमात्र या मंदीत छोट्या तेल उत्पादक कंपन्या तग धरू शकत नाहीत. बँकांनी त्यांना कर्जपुरवठा न केल्यास या कंपन्या बंद पडण्याची भीती आहे. मंदीमुळे या क्षेत्रातील जवळपास 1 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्य���त. अनेक कंपन्या तोट्यात गेल्यात, तेल उत्खननातील गुंतवणूक कमी झालीय.\n5) ओपेकची काय भूमिका आहे\nओपेक संघटनेच्या धोरणामुळे तेलाच्या किमती पडल्या आहेत. कारण तेलाची मागणी कमी असताना उत्पादन कमी करायला ओपेक राष्ट्र तयार नाहीत. ओपेकचा क्रूड ऑईल निर्देशांक जवळपास 50 टक्क्यांनी खाली आलाय. तरीही उत्पादन कमी करण्यास या राष्ट्रांनी नकार दिलाय.\nसौदी अरेबिया ओपेक संघटनेचं नेतृत्व करते. सौदीच्या मते जर आम्ही तेल उत्पादन कमी केलं आणि भविष्यात तेलाच्या किमती वाढल्या तर त्यांचं मार्केट शेअर कमी होईल. याच भीतीमुळे सौदीनं इतर राष्ट्रांनाही तेल उत्पादन सुरूच ठेवण्यास सांगितलंय. अल्जेरिया, व्हेनेझुएला, इराण या राष्ट्रांचा याला विरोध आहे, मात्र हा विरोध संघटनेनं झुगारून लावलाय.\nयाचा फटकाही ओपेक राष्ट्रांना बसलाय. सोदी अरेबियासह इतर राष्ट्रांचं 300 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. सौदी अरेबियाचं उत्पन्न घटलंय. मात्र तेलाच्या किमती वर्षभर अशाच कायम राहिल्या तर सौदी अरेबियाचे राजे सलमान हे इतर ओपेक राष्ट्रांना उत्पादन सुरूच ठेवण्याविषयी फार समजावून सांगू शकणार नाहीत.\n6) तेल किमती खाली येण्यामागे काही अन्य थेअरी आहेत\nतेल किमती कमी होण्यामागे काही राष्ट्रांचा कट असल्याच्या अनेक थेअरी प्रचलित आहेत. अमेरिकेला सौदी अरेबिया, रशिया, इराणची तेल आधारित अर्थव्यवस्था कमजोर करायची आहे. युक्रेनचा वचपा काढण्यासाठी अमेरिका हे करत असल्याचंही अनेकांना वाटलंय. 1980 मध्येही सोव्हिएत युनियन फुटण्यामागे पडलेल्या तेलाच्या किमतीचा मोठा वाटा होता. मात्र या थेअरीला काही आधार नाही. एकतर अमेरिका, सौदी अरेबियामध्ये पहिल्यासारखे सलोख्याचे संबंध उरलेले नाहीत. याशिवाय बलाढ्य तेल कंपन्यांचे तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याइतपत ओबामा प्रशासनाचा वचक उरलेला नाही.\n7) तेल किमती केव्हा स्थिर होतील\nसध्यातरी काही काळ असं होण्याची चिन्हं नाहीत. अमेरिका आणि इतर देश तेल उत्पादन सातत्यानं वाढवत आहेत. मात्र काही महिन्यांनंतर काही देश तेल उत्पादन कमी करणार आहेत. त्यामुळे काही काळानंतर कच्च्या तेलाची मागणी येईल आणि किमती जाग्यावर येऊ शकते. जागतिक तेल बाजाराच्या इतिहासात चढ-उतार होत राहतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/im-terrorist-abdul-kureshi-arrested-by-delhi-police-280252.html", "date_download": "2019-01-20T12:47:11Z", "digest": "sha1:EYPGXBQIQWAV5AEP4ZG6OTHK5SMJ24J3", "length": 14182, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयएमचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी", "raw_content": "\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'य��' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nआयएमचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी\nदिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे.\n22 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचंही समोर आलं आहे..कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे.\nअब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचंही नाव होतं.\nइंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुरेशी हा उद्युक्त करत असल्याचंही समोर आलं आहे. दिल्लीच नव्हे तर देशातल्या इतर भागातील दहशतवादी हल्ल्यातही कुरेशी सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2008च्या बॉम्बस्फोटात मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांनीही चौकशीत कुरेशी याचं नाव घेतलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरातमधल्या दहशतवादी हल्ल्यातही कुरेशीचा हात होता.\nगेली 15 वर्ष पोलीस कुरेशीचा शोध घेत होते. त्याला भारताचा बिन लादेन म्हटलं जातं. त्याला दहशतवादाचा हायटेक चेहरा मानलं जातं. विप्रो कंपनीतली नोकरी सोडून तो इथे वळला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: delhi policeIM terroristइंडियन मुजाहिद्दीनदहशतवादी\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाजपला धक्का; राम मंदिरासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार: विश्व हिंदू परिषद\nVIDEO : वृद्ध आई अखेर पाया पडली...योगींच्या पोलिसांचा क्रूर चेहरा कॅमेरात कैद\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/isi/news/", "date_download": "2019-01-20T13:16:36Z", "digest": "sha1:M247HFI4WHQV46JEMEPVEE6MMYF23LZ7", "length": 11498, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Isi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा मा��ी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nदोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nफोटो एकच पण एकीकडे कौतुक तर दुसरीकडे ट्रोल, काय आहे कारण\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nअटक करण्यात आलेले तीघेही दाऊद टोळीचे सदस्य असून दाऊदच्या इशाऱ्यावर ते काम करत होते. त्यातला एक जण अफगाणिस्तानचा नागरिक आहे.\nभारतात ISIS, एनआयएची पुन्हा मोठी कारवाई\nपंतप्रधान मोदींसहीत महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येचा कट, मौलवी आहे 'म्होरक्या'\nव्हॉट्सअॅप शिवाय 'या' अॅपवरून शिजत होता देशावर हल्ल्याचा कट\nदेशभर बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला\nदिल्ली-यूपीमध्ये पकडलं गेलं ISISचं नवं मॉड्यूल, निशाण्यावर होतं RSS ऑफिस\nपंजाबमधल्या हल्ल्याचं हे आहे पाकिस्तानी कनेक्शन, खळबळजनक माहिती उघड\nपंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात \nनागपूरमधून पुन्हा दोन ISI एजंट्सना अटक, मिलिटरी इंटेलिजंसची धडक कारवाई\nब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त\nनागपुरातच होता देशाचा गद्दार, इस्लामबादमधील महिलेला फेसबुकवरून लिक केली माहिती\nहनी ट्रॅपमध्ये अडकला एजंट निशांत, महिला बनून पुरवत होता माहिती \nBREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1618087/a-sneak-peek-at-dabboo-ratnani-2018-calendar-featuring-sunny-leone-shah-rukh-khan-and-shraddha-kapoor-among-others/", "date_download": "2019-01-20T13:14:39Z", "digest": "sha1:H7DOXUGKXJFAPMBAHTIAWJ7NUO3PH2O4", "length": 9519, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: A sneak peek at Dabboo Ratnani 2018 calendar featuring Sunny Leone, Shah Rukh Khan and Shraddha Kapoor among others | Dabboo Ratnani 2018 calendar : ‘बिहाइंड द शॉट’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्या पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nबॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर शूट नुकतेच पार पडले. या कॅलेंडर शूटचा एक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शि�� करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार फोटोशूट करताना दिसले. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यापासून आलिया भट्टपर्यंत साऱ्यांनीच या व्हिडिओमध्ये सहभाग घेतला. डब्बूबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल प्रत्येक कलाकार भरभरून बोलला. हे कॅलेंडर शूट करतानाचे काही बिहाइंड द शॉट कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर एक नजर टाकूया.\nसेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी नवीन वर्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर करत असतो. यावर्षी २०१८ च्या कॅलेंडरचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे. हे त्याचे १९ वे कॅलेंडर आहे.\nडब्बू रत्नानीच्या मुलांसह आलिया भट्ट\nटायगर श्रॉफ आणि डब्बू रत्नानी\nहृतिक रोशन आणि डब्बू रत्नानी\nसोनाक्षीसह डब्बू आणि त्याची पत्नी मनिषा\nश्रद्धाला मीठी मारताना डब्बू आणि मनिषा\nकाजोल आणि डब्बू रत्नानी\nडब्बूच्या यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, टाइगर श्रॉफ, सनी लियोनी, विद्या बालन, क्रिती सेनॉन आणि आलिया भट्ट कलाकार दिसणार आहेत.\n‘बॉम्बे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याने खूप मदत केली. सगळ्या शूटमध्ये ती डब्बूसोबत काम करताना दिसली.\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/chitrapadarpan-movie-newcomers-1097424/", "date_download": "2019-01-20T13:22:31Z", "digest": "sha1:NKTATO2ELOIRNUY264FV552WZPQS76UQ", "length": 11863, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एक हजाराची नोट’ला चित्रपदार्पण पुरस्कार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवीजदेयकांवरील मीटरचे छायाचित्र बंद\nआगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकच्���ा पुणे, मुंबईतील १६.४० कोटींच्या मालमत्तेवर टांच\nसर्वपक्षीय महाआघाडीचा जनक भाजपच- गडकरी\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\n‘एक हजाराची नोट’ला चित्रपदार्पण पुरस्कार\n‘एक हजाराची नोट’ला चित्रपदार्पण पुरस्कार\n‘चित्रपदार्पण’ पुरस्काराच्या स्पर्धेत ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा आणि दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.\nमराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘चित्रपदार्पण’ पुरस्काराच्या स्पर्धेत ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा आणि दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘चित्रपदार्पण’ पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी शंतनू रोडे यांना ‘जय जयकार’ चित्रपटासाठी दिग्दर्शन आणि पटकथा लेखनचा पुरस्कार मिळाला. आरोह वेलणकर याला ‘रेगे’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पर्ण पेठे हिला ‘रमा-माधव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि संस्कृती बालगुडे हिला ‘सांगते ऐका’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. शिल्पा गांधी यांना ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्रीचा तर रमेश परदेशी यांना ‘रेगे’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मनवा नाईक यांना ‘पोरबाजार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथानकाचा पुरस्कार मिळाला. गंधार संगोराम यांना संगीतासाठी पुरस्कार मिळाला आहे. समीर दीक्षित यांच्या पिकल एन्टरटेन्मेंटला वितरणासाठी पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सलचा ‘स्वतंत्रते भगवती’ हा अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून प्रचला अमोणकर (अल्बम- मन एक पाखरू), सर्वोत्कृष्ट गायक म्हणून मंगेश बोरगावकर (पाऊस उन्हाचा वैरी) यांना पुरस्कार मिळाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऋषी कपूरचे आगळे रूप\n‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपट\nमोहम्मद अझरुद्दीनसारखे दिसण्यासाठी इम्रान हाश्मीने केल्या या गोष्टी\nचित्रदृष्टी : निर्धारित कक्षांच्य�� बाहेर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nवर्षभरात एक कोटी लोकांचे रोजगार बुडाले\nकन्हैया कुमारवर आरोपपत्रासाठी परवानग्या का घेतल्या नाहीत\nपायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार\nउपनगरी रेल्वेसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक\nकर्नाटक सरकार अस्थिर करणार नाही - येडियुरप्पा\nउदंड जाहल्या मॅरेथॉन, पण..\nहिंदू राष्ट्र हिंदूंसाठीही हितावह नाही\nडान्स बार मालक अस्वस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/categories/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2019-01-20T13:36:29Z", "digest": "sha1:ZLV2FNVIFUODDTVNCDSEN4UUHEYK7PW5", "length": 2475, "nlines": 74, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " व्हिडिओ | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nआयुष्य, स्पर्धा आणि जगणे म्हणजे काय\nया बेटांवर तुमचे जहाज उतरवणार नाही ना\nफ्रोझन सिनेमातले गीत- गायिका एक लहान मुलगी\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/kimaya-signs-and-pethachechi/articleshow/67290334.cms", "date_download": "2019-01-20T14:27:47Z", "digest": "sha1:O7EAEPPGWZAMLRGUKNTXWIW2BJ3XFR35", "length": 19820, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kimaya: 'kimaya' signs and pethachechi! - ‘किमया’ आचवलांची आणि पेठेंची! | Maharashtra Times", "raw_content": "\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्सWATCH LIVE TV\n‘किमया’ आचवलांची आणि पेठेंची\nकिमयादर्जा : चार स्टारजयंत पवार'किमया' या शब्दाचा एक अर्थ जादू असाही आहे...\n‘किमया’ आचवलांची आणि पेठेंची\nचौथी भिंत : किमया\nदर्जा : चार स्टार\n'किमया' या शब्दाचा एक अर्थ जादू असाही आहे. एखादी गोष्ट सहज घडून जावी आणि तिच्याकडे बघताना आपल्याला चमत्कार वाटावा, अशी काहीतरी जाणीव. हा शब्द निसर्गाच्या बाबतीत वापरला जातो तसा कलेच्या-कलावंताच्या बाबतीतही वापरला जातो. कलेचा एक सहज आविष्कारही आपल्याला उजळून टाकतो, ती 'किमया'. आणि कला तर आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीत भरून राहिलेली असते. पण नित्याच्या अनुभवाने आपली जाणीव बोथट झालेली असते. आपल्याला वस्तू दिसते पण तीत दडलेले रंग, रेषा, आकार यांसारखे कलेचे घटक दिसत नाहीत, त्यामुळे त्या घटकांच्या समुच्चयातून निर्माण झालेली कलाही कळत नाही. पण जेव्हा कोणी आपल्याला त्या मूलद्रव्यांची जाणीव करून आपल्या नजरेचं 'दृष्टी'त रूपांतर करतो तेव्हा आपल्याला त्याच वस्तूने केलेल्या 'किमये'ची प्रचीती येते. अशी जाणीव आपल्याला ज्येष्ठ दिवंगत वास्तूरचनाकार आणि कलावंत माधव आचवल यांनी करून दिली. त्यांनी त्यासाठी 'किमया' नावाचं पुस्तकच लिहिलं. ही गोष्ट १९६१ सालची. आज त्याला अर्धशतकाहून अधिक काळ उलटून गेला असताना रंगकर्मी अतुल पेठे यांनी तोच लिखित ऐवज वाचनाच्या मंचीय सादरीकरणातून सादर करत आचवलांची 'किमया' सार्थ केली आहे.\nहे मंचीय सादरीकरण असलं तरी त्यासाठी कोणताही प्रचलित रंगमंच वापरण्यात आलेला नाही. शहरा-गावातल्या अनुरूप घरांचा शोध घेऊन त्यातला एक पैस अतुल पेठे आणि अमोल चाफळकर (हे दोघंही या प्रयोगाचे संकल्पक आहेत.) या वाचन-प्रयोगासाठी निवडतात. कारण हा प्रयोग म्हणजे वास्तू-शिल्पाकडे बघण्याची दृष्टी देण्यासाठी केलेलं संवेदनांचं जागरण आहे. जागरणाच्या विधीनाट्यात जसं एकेका देवतेला आवाहन करून बोलावलं जातं आणि आख्यान लावलं जातं, तसं इथे आचवल (आणि त्यांच्या शब्दांचं बोट धरून पेठे) अवकाश, रंग, रेषा, पाणी, प्रकाश आणि आकार या मूलद्रव्यांना जागवून वास्तू, शिल्प आणि चित्राकडे बघण्याच्या संवेदना जागवतात. असं हे कला-जागरण वैशाली नारकर आणि संजीव खांडेकर यांच्या चेंबूर येथील बंगल्याच्या गच्चीवर छाया-प्रकाश आणि ध्वनींच्या सहाय्याने मांडलेल्या प्रयोगातून अनुभवता आलं.\n'साध्या विषयात आशय कधी किती मोठा आढळे' हे या आख्यानाचं सूत्र आहे. आपण राहतो ती घरं, इमारती, त्यातल्या खोल्या यांना उपयुक्ततेच्या पलीकडे मूल्य आहे. या वास्तू बोलतात, दाखवतात, खुणावतात. त्यांची भाषा आपल्याला कळली की आपल्याला सौंदर्याची अनुभूती मिळते. आचवलांनी म्हटलंय, 'घर हे एक अतिनाजूक तंतूवाद्य आहे. वाद्य नीट हवे - आपल्या सर्व मन:स्थितींना अनुरूप असे झंकार त्यातून निघू शकतात.' आणि पुढे ते '…पण वाजवणाराही कुशल हवा' याची जाणीवही करून देतात. या वास्तू प्रकाशामुळे कशा वेगळ्या भासतात, अंतरामुळे दृष्टी कशी बदलते, त्यांना पाण्यामुळे कशी गतिमानता-चलता येते, अवकाश कसा निर्माण होतो आणि तो आतल्या आकाराला बाह्याकाराशी जोडतो हे त्यांनी विविध चपखल उदाहरणांनी सांगितलं आहे. एक लय या सर्व सांगण्याला आहे 'प्रेमाला प्रकाश हवा कुजबुजीइतका हलका' असं नाजूक अलंकरणही या सांगण्याला आहे. अगदी सहजपणे, सोप्या शब्दांत आचवल कलातत्त्वांना भिडले आहेत.\nआचवलांचे हे शब्द, त्यातल्या लय आणि नादासह अतुल पेठे प्रयोगात उचलून धरतात. ते करतात वाचनच, पण हे वाचन कागद समोर ठेवून केलेल्या प्रमाणबद्ध वाचनासारखं थेट नाही. म्हणजे त्यात प्रमाणबद्धता आहेच पण ते शेजारच्या उघडमीट करणाऱ्या टेबललॅम्पशी, बाजूच्या मांडणीशिल्पांशी, प्रकाशयोजनाकाराने केलेल्या छाया-प्रकाशाच्या रचनांशी लय साधत, संगीताच्या नादतालाची संगत घेत केलेलं वाचन आहे. आचवलांच्या लेखनातल्या किंचित अलंकरणाप्रमाणे या वाचनात किंचित (कधी तीव्र होणारी) नाट्यमयता आहे. पेठेंनी याआधी केलेल्या कथांच्या अभिवाचनाहून या वाचनाची प्रत आणि पोत वेगळा आहे. कथावाचनातली द्रुतगती पूर्णपणे टाळून पेठे इथे धीम्या लयीत सादरीकरण करतात. 'किमया'ची मांडणी तात्त्विक आहे. आधी एक तत्त्व विधानात्मक पद्धतीने आचवल मांडतात. पेठे हे विधान सावकाश आणि दोन वेळा उच्चारतात आणि मग पुढच्या विस्ताराकडे वळतात. ते हातातल्या टॉर्चचा नाट्यमय वापर करून बोगद्यातून गाडी जात असताना ठप्प होणाऱ्या आतल्या व्यवहाराची आणि प्रकाशाच्या तीव्रतेची जाणीव करून देतात तर तोच टॉर्च पुतळ्याच्या चेहऱ्याच्या कडेने फिरवून चेहऱ्याची ठेवण त्यातल्या बारकाव्यांसकट कशी अनुभवता येते याचं प्रात्यक्षिक देतात. मोठ्या घरातही पलंगाखाली भातुकली मांडून बसलेल्या छोट्या मुलांनी निर्माण केलेला स्वत:चा अवकाश आचवल ज्या नजाकतीने मांडतात त्याचं नेमकेपण नाट्यमय रीतीने पेठे उभं करतात.\nखरं तर हा एक नाटकीपणा पूर्णतया टाळून मांडलेला खेळच आहे. या खेळात नरेंद्र भिडेंचं संगीत समरसून सामील होतं. त्यांनी राग यमनचा केलेला वापर, लाटा, पाऊस यांचे नाद यातून आणि अमोल चाफळकरांच्या सूचक-योजक मांडणीशिल्पांमधून दोन कलांचा आंतरसंवाद किंवा एक द्वैत निर्माण होतं. त्यात भर पडते ती राहुल लामखडेच्या प्रकाशयोजनेची. नेमक्या वेळेला विझणारा वाचक आणि शिल्पांवरचा प्रकाश, चांदणं, चंद्राचा निळा शितल प्रकाश, वाचकाच्या मागची उजळलेली बाग यांचं निवेदनाशी एक समांतर नातं निर्माण होतं.\nएकूणच हा प्रयोग प्रत्यक्ष अनुभवून सौंदर्यानुभूती घ्यावी आणि स्वत:तला बदल अनुभवावा असा सौंदर्यलक्ष्यी आहे.\nनिर्मिती : नाटकघर, पुणे आणि जॉय गट, सोलापूर\nलेखक : माधव आचवल\nसंकल्पना : अतुल पेठे, अमोल चाफळकर\nवाचक : अतुल पेठे\nसंगीत : नरेंद्र भिडे\nप्रकाशयोजना : राहुल लामखडे\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘किमया’ आचवलांची आणि पेठेंची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-produces-yet-another-stunning-stumping-kolkata/", "date_download": "2019-01-20T13:07:56Z", "digest": "sha1:ZSJSEMF56YH6HRZO66UOR3DHAPTL6POS", "length": 6846, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: कोलकाता वनडेमधील धोनीची कमाल कामगिरी !", "raw_content": "\nपहा: कोलकाता वनडेमधील धोनीची कमाल कामगिरी \nपहा: कोलकाता व���डेमधील धोनीची कमाल कामगिरी \nमाजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पुनरागमन करून दिले होते. भारताला त्याने बिकट परिस्थितीतून बाहेर काढून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले होते. दुसऱ्या वनडे सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये त्याच्या नावला साजेशी कामगिरी करता आली नाही पण त्याने त्याची कसर क्षेत्ररक्षणात भरून काढली.\nभुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांना टिकून दिले नाही. त्याने नव्या चेंडूचा पुरेपूर वापर करून दोनही सलामीवीर फलंदाजांना एक आकडी धावसंख्येत तंबूत पाठवले. पण कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डाव सावरण्याची कामगिरी केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर धोनीने कमालीची कामगिरी करून मॅक्सवेलला बाद केला आणि त्यानंतर कुलदीपच्या हॅट्रिकमध्येही एक उत्कृष्ट झेल घेतला.\nपाहुयात काय कमाल केली धोनीने \nकुलदीपच्या गोलंदाजीवर धोनीने घेतलेला अप्रतिम झेल \nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समा���ोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3174", "date_download": "2019-01-20T14:03:43Z", "digest": "sha1:WLNMX5Z7Q3PNIKRENXX6KUTJQLHYRU54", "length": 10293, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "काळ्या दगडावरची रेघ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतिदायक वाटलेल्या गोष्टी तसेच, त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या, हजारो वर्षांपूर्वीच्या त्या घटना अशा गुहांतून आजही पाहण्यास मिळतात.\nपुढे, माणसाची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी लेखनकलाही विकसित झाली. माणसाच्या एका पिढीला झालेले ज्ञान पुढील पिढीला ज्ञात करून देण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो, हे लक्षात आल्यावर माणसाने लेखनासाठी वेगवेगळी साधने निर्माण केली. भूर्जपत्र, वल्कले, पापीरस, वस्त्र यांच्यावर नैसर्गिक रंगाने लिखाण केले जाऊ लागले. जुने ग्रंथ, काव्य तशा विविध साधनांवर लिहिलेले आढळतात. ते लिखाण दीर्घकाळ टिकणार नाही हेही माणसाला समजले. त्यामुळे कायम स्मरणात राहण्यासाठी आणि चिरकाल टिकण्यासाठी वेगळे साधन वापरण्यास हवे हे त्याच्या ध्यानात आले. त्यातून दगडावर लेखन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तशी वेगळी कला विकसित झाली.\nदगडावर लेखनासाठी काळ्या दगडाची शीळा वापरली जाई. ती शीळा प्रथम सारख्या आकाराची व गुळगुळीत करून घेतली जाई. दगडावर जो मजकूर लिहायचा असेल, तो जाणकार कवी-पंडितांकडून तयार करवून घेत. नंतर सूत्रधार कारागिरांकडून मजकूर कोरून घेतला जाई. प्राचीन काळी लोकप्रिय पद्धत म्हणून राजाज्ञा आणि प्रसंगानुरूप राजादिकांच्या प्रशंसा त्यावर कोरीत. ते दगड 'शिलालेख’ म्हणून प्रसिद्ध आहेत. शिलालेख लिहिणे, हे कष्टाचे आणि कौशल्याचे काम होते. कोरताना टवका उडाला तर दगडाच्या रंगाच्या धातूने जागा भरून काढत. अक्षर उडाले, तर धातूने भरून काढत व अक्षर कोरत.\nशिलालेख शेकडो वर्षे टिकून राहिले आहेत. त्यावरूनच एखादी गोष्ट कधीही न बदलणारी, खात्रीच�� असेल, तर तिचे वर्णन करताना 'काळ्या दगडावरची रेघ’ असा वाक्प्रचार वापरला जातो. 'काळ्या दगडावरची रेघ’ या वाक्प्रचाराबरोबरच 'दगडापेक्षा वीट मऊ’ असाही एक वाक्प्रचार रूढ आहे. पूर्वी दगडाप्रमाणे मातीची वीटसुद्धा लेखनमाध्यम म्हणून वापरत असत. बौद्धांची धर्मसूत्रे विटांवर लिहिलेली आहेत. कच्च्या विटांवर लेख लिहून नंतर त्या विटा भाजून काढत. भाजलेल्या विटा खूप काळ टिकतात. नैनितालच्या पायथ्याशी सापडलेल्या विटा इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील आहेत. विटांवर लिहिणे हे दगडावर लिहिण्यापेक्षा सोपे आणि कमी श्रमाचे होते. कदाचित त्यावरूनच हालअपेष्टा, संकट इत्यादी दोन स्थितींची तुलना करताना त्या दोघींमधील एक त्यातल्या त्यात बरी हे दाखवताना 'दगडापेक्षा वीट मऊ' असा वाक्प्रचार व्यवहारात रूढ झाला असावा.\n('राजहंस ग्रंथवेध' जुलै २०१८ उद्धृत)\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3946867/", "date_download": "2019-01-20T12:51:05Z", "digest": "sha1:HW4BS4GVR6IOU4DQLDLBY243BYIRJBE6", "length": 1950, "nlines": 46, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील फोटोग्राफर Vishnuanand Photography चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/pmc-recruitment/", "date_download": "2019-01-20T13:02:35Z", "digest": "sha1:TQJIGW52IKDGXS6TXET6YX2WLUCU6ECZ", "length": 16136, "nlines": 180, "source_domain": "majhinaukri.in", "title": "PMC Recruitment 2019 - Pune Mahanagarpalika Bharti 2019 - pmc.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nकार्यालयीन सहाय्यक: 20 जागा\nव्यवसायगट मुख्य मार्गदर्शक: 01 जागा\nरिसोर्स पर्सन: 04 जागा\nविरंगुळा केंद्र समन्वयक: 10 जागा\nसेवा केंद्र मुख्य समन्वयक: 06 जागा\nसेवा केंद्र समन्वयक: 14 जागा\nसंगणक रिसोर्स पर्सन (कॉम्पुटर हार्डवेअर): 02 जागा\nस्वच्छता स्वयंसेवक: 21 जागा\nपद क्र.1: (i) M.S.W/M.A (मानसशास्त्र)/ कौंन्सिलिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.2: (i) पदवीधर/M.S.W/M.A (मानसशास्त्र/समाजशास्त्र ) (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.3: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.7: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडीकाम/ सुतारकाम) (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.8: (i) 07 वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडीकाम/ सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.9: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेयर कोर्स (iii) 02 वर्षे अनु��व\nपद क्र.10: 4 थी उत्तीर्ण\nवयाची अट: 15 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nअर्ज मिळण्याचे ठिकाण & अर्ज सादर करण्याचा पत्ता: कै. न. वि. गाडगीळ प्रशाला,शनिवार पेठ, पुणे 30\nअर्ज सादर करण्याची तारीख: 15 & 16 जानेवारी 2019\nPrevious मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MMSVS) दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदांची भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(SMC) सोलापूर महानगरपालिकेत मिडवाईफ (नर्स) पदांची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(GRSE) गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 200 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क रा��ीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3175", "date_download": "2019-01-20T14:08:11Z", "digest": "sha1:YK54WXXNIQN2EJFQQEDMXMLVROLQGHYP", "length": 9402, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आपोआप | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nशिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर शत्रू नंबर दोन म्हणजे नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईट दाखवणारे लोक. असा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती पुलंना दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट 'आपोआप' होत असे. त्याने ऑटोमॅटिक ग्राईंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर, तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ''आणि हा संडास'’ असे म्हणतो. तेव्हा, पुलंनी ''काहो येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं’’ असे विचारून त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रूंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर, हिरण्यकशिपूसारखा शब्दाने का होईना कोथळा बाहेर काढला.\nपुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहज प्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा 'आपेंआप’पासून 'आपोआप' शब्द तयार झाला.\n('राजहंस ग्रंथवेध' मे 2018 मधून उद्धृत)\nसंदर्भ: शब्दशोध, वाक्‍यप्रचार, भाषा\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, वाक्‍यप्रचार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/principles-of-management-27ea62bc-1ef2-4779-8736-623e8e04dad8", "date_download": "2019-01-20T13:44:21Z", "digest": "sha1:LDXMBIYCXN5V6PFALWYQJN3WTS2PJ7EQ", "length": 16158, "nlines": 457, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे PRINCIPLES OF MANAGEMENT पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 155 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या ��ारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक विजयश्री आर. मेहथा\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/minister-non-behavioral-priti-menon-sharma-108531", "date_download": "2019-01-20T14:18:58Z", "digest": "sha1:LROGZG7TJGPWVGW6WWXJFBRGKIVDSTMJ", "length": 13637, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "minister Non behavioral priti menon sharma प्रत्येक मंत्र्याचा गैरव्यवहार - मेनन | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक मंत्र्याचा गैरव्यवहार - मेनन\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nआपचे महिला सुरक्षा अभियान\nमहिला सुरक्षेच्या प्रश्‍नावर पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. ११) राज्यातील सगळ्या पोलिस ठाण्यांत निवेदन देण्यात येणार आहे. महिला अत्याचाराची घटना घडताच महिलेच्या मदतीसाठी स्वतंत्र वकील दिला पाहिजे. हा वकील महिलेला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत मदत करेल, अशी भूमिका असल्याची माहिती ब्रिगेडियर सावंत यांनी मांडली.\nऔरंगाबाद - आम आदमी पार्टीने महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले. पण तासाभरात त्यांना क्‍लीन चिट देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्याचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी औरंगाबादेत केला.\nमहात्मा जोतिराव फुले शिक्षण परिषदेच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरणासाठी प्रीती मेनन शहरात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रमुख ब्रिगेडियर सुधीर सावंत य���ंचीही उपस्थिती होती.\nमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना बाजार समितीमध्ये केलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कंपनीला ५१ कोटी रुपयांची बॅंकांकडून मिळालेली कर्जमाफी, तसेच मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटाचे काम तीन ठेकेदारांना देण्याचे प्रकरणही आम्ही उघड केले.\nसर्वच प्रकरणांत आम्ही पुराव्यांसह तक्रारी दिल्या. पण फडणवीस सरकारने त्यांना क्‍लीन चिट देऊन टाकल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केला.\nमहाराष्ट्र पोलिस स्लीप मोडमध्ये\nमहाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून गृह खाते सांभाळायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा होता; पण आज राज्यातील पोलिस यंत्रणा स्लीप मोडमध्ये आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसतात, हे गंभीर आहे, असा आरोप त्यांनी केला.\nनैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nकायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली....\nट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी\nनांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nमोटवानी भावंडांवर दुधातून विषप्रयोग\nनागपूर - तात्या टोपेनगरातील वयोवृद्ध मोटवानी बहीण-भावावर विषप्रयोग झाला असावा, अशी चर्चा आज परिसरात सुरू होती. त्यामुळे पोलिस तपास आणि शवविच्छेदन...\nमंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ\nमंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली...\nर��फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahityasanskruti.com/node/439", "date_download": "2019-01-20T13:44:11Z", "digest": "sha1:W35F5L25HPLMFMIFXX437DRHONTI4IJE", "length": 17924, "nlines": 100, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " नवरोज च्या निमित्ताने पारशी समाजाची ओळख | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nनवरोज च्या निमित्ताने पारशी समाजाची ओळख\nनवरोज च्या निमित्ताने पारशी समाजाची ओळख:\nपु.लं च्या पुस्तकात भेटलेले पेस्तनकाका, मुन्नाभाई एम बी बी एस मधले कॅरम खेळणारे बावाजी, किंवा खट्टा-मिठा मधला गोड बाप होमी मिस्त्री आणि त्याची छोटीशी गोड बायको नर्गिस इतकीच पारशी समाजाची आणि आपल्यासारख्या अनेक लोकांची तुटपुंजी ओळख पण त्यांच्या खाण्यापिण्याविषयी, संस्कृतीविषयी कुतूहल पण तितकेच पण त्यांच्या खाण्यापिण्याविषयी, संस्कृतीविषयी कुतूहल पण तितकेच कुठून आले असतील हे लोक आपल्या देशात\nपारशी शब्दाची ची व्युत्पत्ती \"पर्शियन\" पासून झाली असणार. हजारो वर्षांपूर्वी अरब मुस्लिमांचा धार्मिक छळ टाळण्यासाठी इराण सोडलेल्या आणि नंतर भारतात स्थलांतरित झालेल्या पारसी लोकांना मराठीमध्ये आपण पारशी म्हणतो. हे लोक झोरोआस्ट्रियानिझम धर्माचा मूळ संस्थापक झोरोआस्टर (झरतुष्ट्र) यास मानतात. आचारविचारांच्या बाबतीत पारशी धर्मात ऋजुता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ह्या गुणांना अतिशय महत्त्व आहे. अग्निदेवाचे भक्त असलेले पारशी लोक अग्यारीमध्ये अखंड अग्नी तेवत ठेवतात. प्राचीन काळी पर्शियातून आणलेला अग्नी गुजरात राज्यातील ‘उदवाडा’ या येथे अद्यापही अखंडपणे तेवत आहे. अवेस्ता’ हा त्यांचा धर्मग्रंथ त्यांचा असा विश्वास आहे की चांगली ताकद (प्रकाशाची ताकद) आणि दुष्ट शक्ती (अंधारातील शक्ती) यांच्यामध्ये सतत युद्ध चालू आहे. त्यांच्यामध्ये पंचमहाभूतांची देखील पूजा केली जाते.\nजगभरातील पारशी धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात आहे. मुंबई आणि मुख्यतः मुंबईच्या दक्षिणेस असलेल्या काही शहरे आणि गावांमध्ये त्यांची लोकसंख्या जास्त आहे, तसेच भारतातील इतर काही शहरे, अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान अश्या ठिकाणी सुद्धा काही मोजके लोक स्थिरावले आहेत. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात 50च्या जवळपास अग्यारी आहेत.\nभारतात ते सर्वात आधी संजन ह्या गुजरातमधील गावात उतरले अशी माहिती उपलब्ध आहे. तेथे त्यांनी जाधव राणा स्थानिक शासक स्थायिक होण्याची परवानगी मागितली. असे म्हणतात की पारशी शिष्टमंडळ राजाला भेटायला गेले. आपल्या राज्यात नवीन समुदायाला सामावून घ्यायला जागा नाही हे सांगण्यासाठी एक प्रतिकात्मक भेट म्हणून राजा दुधाने काठोकाठ भरलेला जग त्यांच्यासमोर ठेवतो. हुशार पारशी पुरोहित त्यामध्ये थोडी साखर मिसळून हे दाखवून देतो की आम्ही असेच तुमच्या लोकांमध्ये मिसळून जाऊ. असेही सांगतात की अभय देण्याआधी अटी लागू केल्या होत्या: ह्या लोकांनी फक्त स्थानिक भाषेचा उपयोग करावा, स्त्रियांनी स्थानिक पोशाख स्वीकारावा, त्यांनी शस्त्रत्याग करावा. शांतता आणि समरसता अनुसरून ते तिथल्या लोकांमध्ये मिसळून गेले.\nहा समाज राजकारणात, क्रिकेटच्या मैदानावर, संशोधनात ,समाजकारणात भाग घेणारा आहे, कलाक्षेत्रात आणि उद्योगधंद्यात पण कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये या समाजाचा सक्रिय सहभाग होता. दादाभाई नवरोजी आणि बिकाजी कामा ह्यांचे योगदान खूप मोठे आहे. अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचणारे अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा हे भारतीय संशोधन क्षेत्रातील एक महत्वाचे नाव आहे. असेच अजून एक नाव म्हणजे टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा ज्यांना आपण “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखतो ज्यांना आपण “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखतो जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांच्या उद्योगसमूहाने केली. गोदरेज उद्योगसमुहाचे स्थापना करणारे अर्देशीर आणि पिरोजशा गोदरेज बंधू ह्यांचे आणि इतर अनेक पारशी उद्योजकांचे भारतीय व्यापारउद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर, रुसी सुरती, फारुख एंजिनीअर अशी क्रिकेटचे मैदान गाजवलेली मं���ळी आजही लोक विसरलेले नाहीत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांचे नाव कोण विसरेल जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांच्या उद्योगसमूहाने केली. गोदरेज उद्योगसमुहाचे स्थापना करणारे अर्देशीर आणि पिरोजशा गोदरेज बंधू ह्यांचे आणि इतर अनेक पारशी उद्योजकांचे भारतीय व्यापारउद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर, रुसी सुरती, फारुख एंजिनीअर अशी क्रिकेटचे मैदान गाजवलेली मंडळी आजही लोक विसरलेले नाहीत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांचे नाव कोण विसरेल फील्ड मार्शलच्या पदावर बढती देणारे पहिले भारतीय लष्कर अधिकारी फील्ड मार्शलच्या पदावर बढती देणारे पहिले भारतीय लष्कर अधिकारी आपल्या कारकिर्दीत त्यांनी चार दशके आणि पाच युद्धे पाहिली. अजून एक मोठे नाव म्हणजे शौर्यचक्र विजेते एअर चीफ मार्शल फली होमी मेजर आपल्या कारकिर्दीत त्यांनी चार दशके आणि पाच युद्धे पाहिली. अजून एक मोठे नाव म्हणजे शौर्यचक्र विजेते एअर चीफ मार्शल फली होमी मेजर सरश होमी कपाडिया यांनी भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून काम केले. भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि एक प्रख्यात विधिशास्त्रज्ञ, सोली सोराबजी ह्यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीसुद्धा काम केले आहे.\nचित्रपट क्षेत्रातसुद्धा अनेक उल्लेखनीय नावे आहेत. सोहराब मोदी यांच्यापासून ते अलीकडच्या अगदी बोमन इराणी आणि जॉन अब्राहम पर्यंत. बालकलाकार म्हणून नावाजलेल्या डेझी इराणी, तसेच नृत्य दिग्दर्शक शामक दावर ही नावे लगेच डोळ्यासमोर येतात. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतकार झुबेन मेहता ह्यांचे देखील खूप नाव आहे. फली एस नरीमन, जेआरडी टाटा, रतन टाटा, नानाभोय ‘नानी’ पालखीवाला, बेजान दारुवाला अशी आणि इतर अनेक नावे त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानामुळे डोळ्यासमोर येतात.\nचित्रपट क्षेत्राला सुद्धा ह्या समाजाच्या स्वभाव विशेषांची भुरळ न पडली तरच नवल पेस्तनजी, खट्टामिठा ,बातो बातोंमे, फेरारी की सवारी, शिरीन फरहाद की तो निकल पडी अश्या अनेक चित्रपटात पारशी जीवनाचे चित्रण दाखवले आहे. इतरही अनेक चित्रपटांमध्ये दुय्यम असलेले पारशी व्यक्तिचित्र भाव खाऊन जातेच\nपारशी खाद्यसंस्कृती तर अनेक शतके लोकांच्या जिभेवर राज्य करते आहे. अनेक पारशी कॅफे, हॉटेल्स त्यांच्या अनेकविध डिशेससाठी प्रसिद्ध आहेत. धानसाक, अकुरी, पात्रादी मच्छी, सल्ली बोटी, रावो असे अनेक प्रकार आहेत. इराणी कॅफे मध्ये मिळणारे बन मस्का, खिमा सामोसे, केक्स, बिस्किट्स ह्या लोकप्रिय पदार्थांच्या रेलचेलीमुळे तिथे लोक भेटीचे अड्डे ठरवून चहाची वेळ सार्थकी लावतात.\nपारशी लोकांच्या सणांची संख्या मर्यादित आहे. पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. भारत आणि पाकिस्तानमधील लोक शाहनशाही दिनदर्शिके प्रमाणे ऑगस्ट मध्ये नवीन वर्ष ‘नवरोज’ सुरु करतात. इतर काही भागात हा दिवस मार्च मध्ये साजरा केला जातो. खोर्दाद साल हा प्रेषित झरतुष्ट्र ह्याचा जन्मदिवस ते प्रार्थना करून साजरा करतात. इतरही छोटे मोठे सण आहेत.\nहा छोटासा समाज आपल्या वैयक्तिक आचारविचारांची मुळे घट्ट धरून सुद्धा दुधातल्या साखरेप्रमाणे भारतीय समाजात विरघळून गेलाय. सध्या वृद्धांची जास्त संख्या,\nह्या त्यांच्या समाजाच्या प्रमुख समस्या आहेत.\nत्यांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. अमेरिका कॅनडा सारख्या देशांमध्ये होणारे स्थलांतर सुद्धा ह्यासाठी कारणीभूत आहे. अल्पसंख्य असूनही उगीच धार्मिक किंवा इतर वाद विवाद करून आपल्या समाजाकडे लक्ष वेधून घेण्याकडे सहसा त्यांचा कल नसतो. भारताच्या उभारणीत आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या मानाने खूप जास्त योगदान देणाऱ्या ह्या समाजाचे खरेच फार महत्वाचे स्थान आहे. खरेच दुधात साखरेसारखे मिसळून त्यांनी आपले गोड अस्तित्व टिकवून ठेवले आहे.\n(माहिती आंतरजालावरील विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं.\nE tutor म्हणून कार्यरत\nगझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.\nहिरोशिमा आणि नागासाकी – तेव्हा आणि आता\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/son-sets-father-ablaze-of-refusing-movie-tickets/articleshow/67485058.cms", "date_download": "2019-01-20T14:17:52Z", "digest": "sha1:GDYURJCG3PUHUA4SFXT5RBYUGWJN7BI5", "length": 11653, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ajith Kumar: son sets father ablaze of refusing movie tickets - चित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाही म्हणून वडलांना जाळले | Maharashtra Times", "raw_content": "\nठाकरे सिन��मातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉर\nठाकरे सिनेमातील 'तो'अक्षेपार्ह शब्द वगळा:सेन्सॉरWATCH LIVE TV\nचित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाही म्हणून वडलांना जाळले\nचित्रपटाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांना जाळल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या वेल्लोर शहरात घडली आहे. या प्रकरणी अजिथ कुमार या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.\nचित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाही म्हणून वडलांना जाळले\nचित्रपटाच्या तिकीटाचे पैसे नाकारले म्हणून वडलांना जाळले\nजखमी पांडियना यांच्यावर उपचार सुरू\nआरोपी अजिथ कुमार पोलिसांच्या ताब्यात\nचित्रपटाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांना जाळल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या वेल्लोर शहरात घडली आहे. या प्रकरणी अजिथ कुमार या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.\nपांडियन (४५) हे वेल्लोरमध्ये एक मुजरीचे काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी सकाळी ते पहुडले असताना त्यांचा मुलगा अजिथ कुमार याने येऊन त्यांना उठवले. 'विश्वासम' या चित्रपटाला जायचे असून तिकिटासाठी मला पैसे द्या, अशी मागणी त्यानं केली. तेव्हा पांडियन यांनी त्याला सरळ नकार दिला. त्यामुळं संतापलेला अजिथ काही वेळानंतर घरातून रॉकेलची बाटली घेऊन आला. त्यानं मागचा पुढचा विचार न करता वडिलांच्या चेहऱ्यावर आणि हातावर रॉकेल ओतले आणि आग लावून पोबारा केला. पांडियन यांची किंकाळी ऐकून आजूबाजूच्या मजुरांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. आग आटोक्यात आणत लगेच त्यांनी पांडियन यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पांडियन यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.\nअजिथ कुमार हा वेल्लोरमध्येच एका बांधकाम व्यावसायिकाकडं गवंडीकाम करतो. अल्पवयीन असल्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली नाही.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nबेंगलुरूच्या वर्थुर तलावात भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह\nइंधन दर पुन्हा वाढले; पेट्रोल २३ पैशांनी महागले\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...\nभाजप महिला खासदाराचे मायावतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाही म्हणून वडलांना जाळले...\nCBI: 'या' पाच कारणांमुळे आलोक वर्मा यांची उचलबांगडी...\nमुंबईच्या ट्रेकरचा लडाखमध्ये हार्ट अटॅकनं मृत्यू...\nDelhi Metro: दिल्ली मेट्रोत महिला पाकिटमारांचा सुळसुळाट...\nकाश्मीरमधील स्थिती सुधारणे गरजेचे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tirupati.wedding.net/mr/album/3946887/", "date_download": "2019-01-20T13:23:17Z", "digest": "sha1:OIW4GZNYG634ZWPJRTHJP64WTKHQVRW3", "length": 1997, "nlines": 53, "source_domain": "tirupati.wedding.net", "title": "तिरूपती मधील फोटोग्राफर HIMA Fashion Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,55,942 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3176", "date_download": "2019-01-20T14:11:54Z", "digest": "sha1:NLRRMVDCH764RDCD23TUQTCYJFPPLOVM", "length": 18481, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकलेत महाराष्ट्र मागास! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याच��� आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\n\"महाराष्ट्रात साहित्य, संगीत, नाटक या कला जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढ्या प्रमाणात आमची चित्र-शिल्पकला दुर्लक्षित आहे. त्याला सर्व समाज, राज्यकर्ते आणि आम्ही स्वत: चित्र-शिल्पकारदेखील जबाबदार आहोत. आम्ही समाजापर्यंत पोचण्यात कमी पडतो... पूर्वी कॅलेंडरे, सण-उत्सव, सिनेमांचे बॅनर, पुस्तकांची मलपृष्ठे यांतून तरी चित्रसंस्कार व्हायचा. तोही कमी झाला आहे. चित्रकार बोलत नाहीत, समीक्षक समजेल असे लिहीत नाहीत. मग ही ‘दूरी’ वाढतच चालली आहे. सर्वसामान्यजन आधुनिक भारतीय चित्र-शिल्पकलेपासून कोसो दूर आहेत. श्रीमंत भारतीय लोक चित्रे फक्त ‘इनव्हेस्टमेंट’ म्हणून खरेदी करत आहेत. त्याचे प्रतिबिंबच समाजात सभोवती दिसते. नागरिक लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेतात; पण त्यात ओरिजिनल चित्र सोडाच, चित्राचा प्रिंटदेखील लावला जात नाही. निदान काही घरांत पुस्तके असतात, समाजात साहित्याची चर्चा चालते, प्रकाशनांचे जंगी समारंभ होतात, पण चित्रसंस्कार व्हावा, दृश्यकलेचा आनंद मिळावा म्हणून घरात काहीही नसते. हे बदलावेच लागेल.\n\"महाराष्ट्र शासनही त्याबाबतीत अत्यंत उदासीन आहे. महाराष्ट्रात तर चित्रकला शिक्षकच शाळांतून हद्दपार केले जात आहेत. मुंबईतील जे.जे.सारख्या दीडशे वर्षें जुन्या संस्थेत कायमस्वरूपी शिक्षक वर्षानुवर्षें नेमले गेलेले नाहीत. मग इतर कलाशिक्षण संस्थांची गोष्टच सोडा. राज्यात चित्र-शिल्पकारांसाठी शिष्यवृत्ती नाहीत; स्टुडिओसारख्या सोयी नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इतर बाबतींत कितीही प्रगतिशील असले तरी दृश्यकलेच्या क्षेत्रात सोयी-सवलतींसंदर्भात देशात सगळ्यात मागासलेले राज्य आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कला व संस्कृती यासाठी बजेट शंभर कोटी रुपये आहे; ओरिसाचे बजेट तीनशे कोटी, तर हरयाणाचे बजेट सहाशे कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे त्यासाठी बजेटच सत्तर-ऐंशी कोटी रुपये आहे. मग मराठी कलावंत राष्ट्रीय व आंतरर���ष्ट्रीय पातळीवर पुढे कसे जाणार\n\"मुंबईत एकशेतीस वर्षांची जुनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’सारखी संस्था आहे; एकशेएक वर्षांची जुनी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आहे. पण त्या संस्थांना एकाही पैशाचे सरकारी अनुदान नाही. हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढावाच लागेल. मी त्याची सुरुवात करत आहे. मी मला ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने दिलेल्या तीन लक्ष रुपयांपैकी एकावन्न हजार रुपये चित्रशिल्पकलेवरील कार्यक्रम ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात यावेत यासाठी देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे साहित्य-काव्य-नाट्य अशा विषयांवर अनेक कार्यक्रम होतात, पण त्यात चित्रशिल्पकलेचा अंतर्भाव कमी प्रमाणात असतो. तो वाढवावा.\"\nसुहास बहुळकर यांना तीन लाख रुपयांचा ‘चतुरंग’ जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते. फडणीस त्र्याण्णव वर्षांचे आहेत. त्यांनीही बहुळकर यांच्या म्हणण्यास ठाम दुजोरा दिला. ते म्हणाले, \"मराठी समाजात चित्रकलेला स्थान नाही. सरकारच नव्हे, तर खासगी संस्थादेखील चित्रकलेस नगण्य समजतात. ते म्हणाले, की चित्रकलेच्या क्षेत्राने जेवढा अंधार पाहिला आहे, तेवढा इतर कोणत्याही कलेने पाहिलेला नाही. चित्रकलेकडे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांपासून बहुळकरांपर्यंतच्या चित्रकृतीपर्यंत गेली आठशे-हजार वर्षें सतत दुर्लक्षच होत आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ असे म्हटले जाते. परंतु तेथे साहित्याचा विचार सतत होत राहतो. फक्त साहित्य हीच कला आहे का चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही पु.ल. देशपांडे बहुविध कलानिपुण होते. त्यांनी साहित्य-संगीत-नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांचा गौरव खूप केलेला दिसतो. त्यांच्याकडूनही चित्रकारांची उपेक्षाच झाली. ललित कलेचे भान असणारे म्हणजे पुल. पण चित्रकलेला त्यांच्यासहित कोणी अजिबात विचारात घेतच नाही. अभंग मराठी लोकांपर्यंत जितक्या सहजतेने पोचले तशी चित्रे लोकांपर्यंत सहजपणे पोचली पाहिजेत. त्या कलेत तेवढी ताकद आहे. शब्दाचा जन्म होण्याआधी आदिमानवाने चित्रे काढली आहेत. त्याने चित्रभाषेतून निसर्गाशी नाते जोडले आणि आपापसात संवाद साधला. इतिहासामध्ये वास्तववादी ते अमूर्त असे चित्रकला विकासाचे टप्पे सांगत व त्याचीच चर्चा करत न बसता वारली पेंटिंगपासून व्यंगचित्रांपर्यंत सर्व चित्रकलेचे प्रकार आहेत हे ध्यानी घेऊन चित्रकलेचा उत्सव समाजाने केला पाहिजे.\nदिनकर गांगल यांचेही पुरस्कार वितरण समारंभात भाषण झाले. त्यांनी समारंभानिमित्त निघालेल्या स्मरणिकेतील बहुळकर यांच्याबाबतच्या लेखात महाराष्ट्रातील चित्रकलेच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला आहे, तो असा - \"चित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे. सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही.\"\nविनय सहस्रबुद्धे - प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन\nआधी पाया; मगच कळस\nसंदर्भ: गावगाथा, कोपरगाव तालुका, पुणतांबा\nसंदर्भ: पेंटर, पेंटिंग, चित्रकार, ग.ना. जाधव\nसंदर्भ: मोझार्ट, व्हॅन गॉग, व्हॅन रेम्ब्रांट, चित्रकार\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nसतीश नाईक नावाचा झपाटलेला...\nसंदर्भ: चित्रकार, सतीश नाईक, प्रभाकर कोलते, दृश्‍यकला, चिन्‍ह नियतकालिक\nसंदर्भ: चित्रकार, शिक्षकांचे व्यासपीठ, कला शिक्षक, शिक्षक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/egg-thrown-hardik-patels-car-jabalpur-city-122297", "date_download": "2019-01-20T13:42:24Z", "digest": "sha1:V2LJBJMDLS563Z6Z7B2UOA43XMBWVB3N", "length": 10828, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Egg thrown at Hardik Patels car in Jabalpur city हार्दिक पटेलच्या गाडीवर अंडी फेकली | eSakal", "raw_content": "\nहार्दिक पटेलच्या गाडीवर अंडी फेकली\nशुक्रवार, 8 जून 2018\nपाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या गाडीवर आज अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि स्लिपर फेकली. किसान क्रांती सेनेच्या बैठकीसाठी हार्दिक येथे आले होते. मध्य प्रदेशात यंदा वर्षाअखेर विधान सभेच्या निवडणुका होत आहेत.\nजबलपूर - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या गाडीवर आज अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि स्लिपर फेकली. किसान क्रांती सेनेच्या बैठकीसाठी हार्दिक येथे आले होते. मध्य प्रदेशात यंदा वर्षाअखेर विधान सभेच्या निवडणुका होत आहेत.\nपनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जात असताना रानीताल भागात भाजपच्या कार्यालयाजवळ काही अज्ञात नागरिकांनी हार्दिकच्या गाडीवर अंडी आणि चपला फेकल्या, असे कॉंग्रेसचे नेते संजय यादव यांनी सांगितले. काही नागरिकांच्या हातात पिस्तूल होते, असा दावा यादव यांनी केला. अधारताल परिसरात पटेल याच्या गाडीवर अंडी आणि चपला फेकण्यात आल्या, असे ते म्हणाले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिसात तक्रार करण्यात आली नाही.\nलोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना...\n'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'\nनवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को' राष्ट्रधर्म का पालन हों' राष्ट्रधर्म का पालन हों असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे....\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला...\nआरक्षणाची शेती अन्‌ मतांची बेगमी\nगुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या...\nअयोध्या वारी झाली भारी पण...\nअयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली...\nचुकीचा इतिहास सांगणा��े सत्तेत - हार्दिक पटेल\nअलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-captain-virat-kohli-and-pakistan-captain-sarfaraz-ahmad-s-special-record-in-under-19-cricket-worldcup/", "date_download": "2019-01-20T13:10:43Z", "digest": "sha1:LCYLUII4TR7PGPNSGWRYK4HSI32S6AAN", "length": 8331, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे हे खास रेकॉर्ड", "raw_content": "\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे हे खास रेकॉर्ड\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे हे खास रेकॉर्ड\nभारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा अंतिम फेरीचा सामना येत्या रविवारी होणार आहे. अतिशय प्रतिष्टेच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने- सामने येत आहेत.\nयापूर्वी २००७च्या टी२० विश्वचषकात भारत पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. तसेच भारत- पाकिस्तान आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २००६ साली अंडर १९ च्या विश्वचषकात आले होते. त्यात भारताला या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार होता सर्फराज अहमद.\nसध्याच्या संघात खेळणारे रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा त्यावेळी पराभूत झालेल्या भारतीय संघात होते. तसेच भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराही त्यावेळी संघात होता. तसेच विजयी पाकिस्तान संघातील इमाद वसिम हा त्यावेळी संघात होता.\n२००८ साली भारताने अंडर १९ च्या विश्वचषक जिंकला. या संघाचं नेतृत्व केलं होत सध्या भारताचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने. या संघात भारताचा सध्याचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजा होता. सलग दोन अंडर १९ विश्वचषक अंतिम सामने रवींद्र जडेजा २००६ आणि २००८ साली खेळला. भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता.\nउद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात २००६ आणि २००८ साली झालेल्या अंडर १९ विश्वचषकात भाग घेतलेले विराट कोहली, सर्फराज अहमद, रवींद्र जडेजा, इमाद वसिम, रोहित शर्मा हे खेळाडू खेळत आहेत.\nविशेष म्हणजे विराट २००८च्या तर सर्फराज २००६च्या अंडर १९ विजयी विश्वचषक संघाचे कर्णधार होते.\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-requires-57-runs-to-become-fourth-highest-scorer-for-india-in-odi/", "date_download": "2019-01-20T13:02:09Z", "digest": "sha1:PR4Z76EMW4EVPPJUERYZH6RDUOJKVKHK", "length": 7188, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील", "raw_content": "\nधोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील\nधोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील\nभारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा एमएस धोनी आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट याचे नाते पहिल्यापासूनच काही विशेष. अगदी धोनीच्या कारकिर्दीच्या प्रारंभीपासून या दिग्गजाने यावर छाप सोडली आहे.\nपरंतु आता हा भारताचा हा सर्वात यशस्वी कर्णधार श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात असा एक विक्रम करणार आहे ज्यामुळे त्याचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दादा सौरव गांगुली आणि द वॉल राहुल द्रविड यांच्या यादीत सामील होणार आहे.\nधोनीने श्रीलंकेविरुद्ध जर ५७ धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी सचिन, गांगुली, द्रविड पाठोपाठ चौथ्या स्थानी येणार आहे. सध्या धोनीच्या नावावर ९३२२ धावा आहेत तर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर ९३७८ धावा आहेत. विशेष म्हणजे भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील पहिले ५ खेळाडू हे भारताचे कर्णधार राहिले आहेत.\nभारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व ���क रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3177", "date_download": "2019-01-20T14:06:02Z", "digest": "sha1:236VQ4MKXDTPUO6WTGKY3UOCDKBEFBAJ", "length": 40793, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nसुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे... ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, काळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो\nतशी, चित्रकलेतील भली मंडळी मला परिचयाची होती. अगदी जुन्या पिढीतील बेंद्रे, आंबेरकर, मुर्डेश्वर, बी. प्रभा, प्रभाकर बरवे अशा मोठमोठ्या आर्टिस्ट्सकडे माझे जाणे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील नोकरीच्या निमित्ताने झाले होते. त्यांच्या संबंधीचे लेखन व त्यांच्या चित्रकृती दिवाळी अंकांतून प्रसिद्ध करत असताना, त्यांची थोरवी मनावर बिंबली गेली होती. जहांगिर आर्ट गॅलरी व तेथील समोवार रेस्टॉरंट हा, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या समवेत आमचा अड्डा असे. पण ते चित्रकार त्यांच्या कलाविश्वात मग्न असत. त्यांना जगाचे अवधान व भान यांची फार फिकीर नसे. चित्रकारांचे जगच वेगळे असते, ते लोकांपासून दूर राहतात असा समज होता. ‘जे.जे.’चे प्रचंड आवार, मोठमोठ्या राजेशाही जुन्या इमारती, तेथील चित्रकारांचा उच्चभ्रू वावर आणि राजवाड्यातून बाहेर फुटाव्यात तशा तेथून कानी येणाऱ्या मोठमोठ्या चित्रकारांच्या रागालोभाच्या कुजबुजी यांमुळे तो समज दृढ होई. शिवाय, माझा संबंध अधिकतर ‘जे.जे.’च्याच आवारातील ‘अॅप्लाइड आर्टिस्ट’ लोकांशी असे. ती नावे, त्यांचे रागलोभ आपल्यातील वाटत- पद्मा सहस्रबुद्धे, बाळ ठाकूर, सुभाष अवचट, रंजन जोशी ते सतीश भावसार हे तसे चित्रकार... त्यांची ओळख त्यांची मुखपृष्ठे, इलस्ट्रेशन्स या निमित्ताने जवळची होऊन गेली होती. षांताराम पवार, र.कृ. जोशी हे त्यांच्या गुरू घराण्यात शोभावे असे. त्यांतून तर माझ्यासारख्या उत्सुक सर्वसामान्य लोकांची कलादृष्टी घडत गेली होती. त्यांची मनस्वीता, कलानिष्ठा आणि त्यांचा अभ्यास यांमुळे भारावून जायला होई. त्यांनी ‘अॅप्लाइड’ आणि ‘फाइन’ यांच्यातील भेदरेषा पुसून टाकली होती. तरी ‘फाइन’ आर्टच्या कलावंतांचा रुबाब तो रुबाबच\nसुहास हा ‘फाइन’वालाच, पण त्या सर्वांहून वेगळा आहे. त्याची कलाकार म्हणून तन्मयता त्यांच्या इतकीच आहे, पण कलेचा संवर्धक व प्रसारक म्हणून त्याचा आवेग त्यांच्याहून वेगळा व विलक्षण आहे. त्यामुळे तो एकाच वेळी स्वत:त असतो आणि जगात भासतो. तो त्याचे स्वत:चे चित्र व लेखन यांच्याइतकाच शंभर वर्षांपूर्वीचे धुरंधर, केळकर, हळदणकर ते आजचे प्रभाकर कोलते-संतोष क्षीरसागर यांच्यापर्यंतच्या चित्रकारांच्या कामगिरीबद्दल बोलू शकतो, बोलत राहतो. गेल्या शतकभराचा चित्रकलापट त्याच्या तोंडी आहे. त्याचे काळाचे महात्म्य व व्यक्तीचे महात्म्य यांचे भान पक्के आहे. तो स्वत: उच्च कोटीचा चित्रकार असताना तसे अवधान सांभाळायचे ही गोष्ट फार मोठ्या मनाची द्योतक होय त्याचे गुरूच म्हणावे अशा बाबुराव सडवेलकर यांना ती सिद्धी होती. त्यांनी स्वत:ची कला जोपासली-जपली नाही इतकी काळजी मुंबईच्या व महाराष्ट्राच्या कलासृष्टीची घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही सांस्कृतिक स्वरूपाची होती, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करडेपणा होता. उलट, सुहासचा चित्रकलेच्या इतिहासातील रस ओतप्रोत आर्द्र व ओथंबलेला आहे. तो त्याबद्दल नदीच्या जोमदार प्रवाहासारखा बोलत राहतो. त्यातील एकेक तपशील त्याला मोलाचा वाटत असतो. त्याच बरोबर, त्याच्या हातून घडलेले चित्रप्रकल्प पुराणे आणि इतिहास यांच्या अभ्यासाने भरलेले आहेत. तो अभ्यास त्याच्या चित्रकृतींतून प्रतीत होत जातो आणि त्यातील सौंदर्य रंग-रेषांतून प्रकट होते.\nचित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे... दिवाळी अंकाचे अध्वर्यू संपादक राम पटवर्धन म्हणालेच होते, की केळीचे खांब लावलेले असले, की त्या घरात शुभकार्य आहे असे कळते; तसेच, दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ ‘चांगल्या’ चित्राचे म्हणजे स्वागतशील शोभेचे असते. स्वत: राम पटवर्धन यांची रसिकता उच्च अभिरुचीची होती, पण सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही. त्याने चित्रकलेसंबंधात जी प्रगती गेल्या शंभर वर्षांत घडून आली तिची ओळखदेखील करून घेतली नाही. उलट, मराठी माणूस अमूर्त चित्रकला म्हणजे काय ते त्याला कळत नाही असे ऐटीत सांगतो. हल्ली ते चित्र थोडे बदलले आहे. काही चोखंदळ कलारसिक अगदी युरोपात जाऊन जुन्या चित्रांची म्युझियम पाहून येतात. भारतात (मुंबईत) आर्ट गॅलऱ्या अनेक झाल्या आहेत. तेथे मराठीसह अनेक चित्रकारांची दर आठवड्याला प्रदर्शने होत असतात, परंतु मराठी माणसे तेथे जाताना तुरळक दिसतात.\nवास्तविक भारतात ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना मुंबईत प्रथम झाली, पण चित्रकृतींकडे पाहण्याची दृष्टीच येथे घडली नाही. चित्रकारही सतत अलगसे जीवन जगत राहिले आहेत. सुहास बहुळकर ही बहुधा एकमेव चित्रकार व्यक्ती ��हे जी सगळीकडे मुसंडी मारू पाहते - साहित्य-कला-नाट्य या अन्य कलांमध्ये रस घेते. चित्रकला हा तर सुहासचा जीव की प्राण त्याने लहानपणापासून तोच ध्यास घेतला. शालेय विद्यार्थी म्हणून त्याने इंदिरा गांधी व झाकिर हुसेन यांची व्यक्तिचित्रे त्यांच्यासमोर काढून, त्यांच्याकडून वाहवा मिळवली. पुढे, त्याने मुंबईत येऊन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून कलाशिक्षण घेतले व त्यात प्राविण्य मिळवले; त्याला उच्च शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली. त्याची घडण झाली ती मुख्यत: शंकर पळशीकर आणि बाबुराव सडवेलकर यांच्या तालमीमध्ये. बाबुरावांनी तर त्याला विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तो बाबुरावांच्या हाती विद्यार्थी व ज्युनियर प्राध्यापक या नात्याने आला, म्हणून त्याच्यामधील कलाकाराबरोबरच रसिकही घडला गेला. त्याने बाबुरावांनी सुचवल्यावरून नामवंत चित्रकारांची अमूल्ये चित्रे पैदा केली आणि त्याचबरोबर ‘जे जे’मधील शंभर वर्षांचा ‘चित्रखजिना’, जो धुळीत बंदिस्त पडला होता तो बाहेर काढला. त्यातून त्याची कलासंवर्धक म्हणून घडण होत गेली. भारताची, विशेषत: मुंबईची चित्रकला परंपरा नीट जपली व जोपासली गेली पाहिजे यासाठी त्याची खटपट चालू असते. ते त्याचे काम अपूर्व आहे. सुहास हा स्वत: अतिशय संवेदनाशील आहे. त्यामुळे त्याचा कलावारशाबद्दल भारतात जो हलगर्जीपणा आहे त्याबद्दलचा राग सात्त्विक रीत्या व तीव्रपणे व्यक्त होतो. त्यामुळे त्याचे लेखन वाचताना, त्याची भाषणे ऐकताना वाचकश्रोतेदेखील अस्वस्थ होतात.\nत्याला बालपणी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुण्याच्या विविध स्तरांतील व क्षेत्रांतील सुसंपन्न कलाजीवन अनुभवण्यास मिळाले. त्यात भीमसेन जोशी यांचे गाणे, तमासगीरांचे जगणे, पुणेरी मिसळ असे सर्व घटक होते. त्यातून त्याचे समृद्ध मन घडत गेले. त्याला कलाशिक्षण ‘जे जे’त मिळाले. पुढे, त्याने तेथेच दोन दशके अध्यापनाचे कामही केले. स्वतःच्या चित्रकलेसाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्याची संकल्पना नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनात मांडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथांना याच काळात लाभली. त्याच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्ररथांना 1981 आणि 1984 अशी दोन वर्षं सुवर्णपदके प्राप्त झाली होती. त्याची ती पंधरा-वीस वर��षे भारलेली होती. सुहासने त्या काळात चित्रकलेची फार मोठमोठी म्युरल व चित्रांकन यांची कामे लिलया पार पाडली आहेत. त्यामध्ये सर्वांत लक्षणीय म्हणजे चित्रकूट येथील ‘रामदर्शन’, ‘टिळक स्मारका’साठी पुण्यात ‘लोकमान्य टिळक दर्शन’, मुंबईतील ‘सावरकर स्मारका’साठी ‘क्रांतिकारकांचे दर्शन’, पुण्याच्या ‘केळकर म्युझियम’साठी ‘इतिहास दर्शन’... तशी कामे विलक्षण मोठ्या संयोजनाची, एकाग्रतेची आणि आयुष्याची वर्षानुवर्षांचा वेळ खाणारी असतात. त्या कामांची जातकुळी लेणी खोदण्याच्या कल्पक मेहनतीचीच आहे.\nतो त्याचे कलाज्ञान व संशोधन कुंचल्याच्या पुढे जाऊन शब्दांत, लेखनात व पुस्तकांत गेल्या दोन दशकांत मांडू लागला आहे. त्यातील त्याचा अभ्यास व किस्से सांगण्याची शैली यांमुळे त्याने चित्रकला सर्वसाधारण रसिकांजवळ नेली आहे. सुहासने गेल्या तीन-चार वर्षांत घडवलेल्या चित्रकार आलमेलकर यांचा कॅटलॉग व धुरंधर यांचे चित्रप्रदर्शन या दोन प्रकल्पांचे उदाहरण जरी घेतले तरी माणूस थक्क होईल. केवढी सूक्ष्म दृष्टी व मेहनत त्यामागे दडलेली आहे असे संयोजन त्याच्या हातून घडते तेव्हा तो शिखरासारखा वर दिसत असतो आणि मग हळुहळू जाणीव होते, की या शिखराचा ‘बेस कँप’ याच मातीतील आहे... आणि विश्वास ठेवा, की त्या काळात तो केवळ त्या संयोजनात रमलेला नसतो. त्याचे स्वतःचे निर्मितीचे काम चालू असते. त्याच चार-पाच वर्षांत त्याच्या हातून मोठमोठ्या पोर्ट्रेट चित्रकृतीदेखील घडलेल्या आहेत असे संयोजन त्याच्या हातून घडते तेव्हा तो शिखरासारखा वर दिसत असतो आणि मग हळुहळू जाणीव होते, की या शिखराचा ‘बेस कँप’ याच मातीतील आहे... आणि विश्वास ठेवा, की त्या काळात तो केवळ त्या संयोजनात रमलेला नसतो. त्याचे स्वतःचे निर्मितीचे काम चालू असते. त्याच चार-पाच वर्षांत त्याच्या हातून मोठमोठ्या पोर्ट्रेट चित्रकृतीदेखील घडलेल्या आहेत– त्यामधील दुर्गा भागवत यांच्यासारख्या विदुषीचे चित्र एशियाटिक लायब्ररीमध्ये टांगले गेलेले आहे आणि तेव्हाच ‘बॉम्बे स्कूल’च्या अधिक अभ्यासासाठी त्याला ‘अरुण टिकेकर फेलोशिप’ही मिळालेली आहे. म्हणजे त्याने जनांचे काम करत असता असता मनाचे कामदेखील केले आहे. एकाच चित्रकलेच्या अभ्यास, संवर्धन व विकास यांमधील केवढी ही चतुरस्रता– त्यामधील दुर्गा भागवत यांच्यासारख्��ा विदुषीचे चित्र एशियाटिक लायब्ररीमध्ये टांगले गेलेले आहे आणि तेव्हाच ‘बॉम्बे स्कूल’च्या अधिक अभ्यासासाठी त्याला ‘अरुण टिकेकर फेलोशिप’ही मिळालेली आहे. म्हणजे त्याने जनांचे काम करत असता असता मनाचे कामदेखील केले आहे. एकाच चित्रकलेच्या अभ्यास, संवर्धन व विकास यांमधील केवढी ही चतुरस्रता ती साध्य झाली आहे ती त्याला लाभलेल्या त्याच्या वारशामुळे यावर त्याचा विश्वास आहे. त्यामुळे तो स्वत:ला स्वयंभू मानत नाही. त्याने आलमेलकरांचा दस्तावेज तयार केला. धुरंधरांचे प्रदर्शन मुंबईच्या राष्ट्रीय गॅलरीत भरवले. ते पाहून तर स्तंभितच व्हायला झाले. त्याने तेथे धुरंधरांना मिळालेली सुवर्णपदके देखील प्रदर्शित केली होती. त्या ओघात त्याने धुरंधरांची चित्रकला व त्यांची रेखाटनशैली या संबंधात जी निरीक्षणे व्यक्त केली ती मार्मिक आहेत.\nसुहासने गेल्या दोनशे वर्षांत चित्रकलेत जे कलावंत होऊन गेले त्यांची नोंद एका मोठ्या दृश्यकला कोशात केली आहे. त्याने ते अवाढव्य काम ‘विवेक साप्ताहिका’च्या बृहद् प्रकल्पासाठी दीपक घारे व रंजन जोशी यांच्या मदतीने पूर्ण केले. त्या कोशाची इंग्रजी आवृत्ती ‘पंडोल’तर्फे प्रसिद्ध होत आहे. त्याने पुऱ्या केलेल्या प्रकल्पांतील अशा प्रत्येक कामासाठी सुहासचा बहुमान केला गेला पाहिजे.\nसुहासला तो ‘जे जे’चा विद्यार्थी असल्यापासूनच मोठमोठ्या कलावंतांचा सहवास लाभत गेला. तो त्यांच्याकडून शिकलाही भरपूर. त्यामुळे गंमत अशी झाली, की सुहासकडे चित्रकला नोंदींचे खूप मोठे साहित्य जमा झाले आहे आणि तो ते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये टिपत चालला आहे. त्याची पुस्तके – ‘गोपाळ देऊसकर: कलावंत आणि माणूस’, ‘शिल्पकार करमरकर’, ‘बॉम्बे स्कूल – आठवणीतले, जगातले’ हे ग्रंथराज आहेत. ते कलाचित्रांनी संपन्न आहेत. त्याशिवाय त्याने , ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ आणि ‘ए ए आलमेलकर – इन्स्पिरेशन अँड इम्पॅक्ट’ हे ऐतिहासिक दस्तावेज तयार केले आहेत. ते प्रत्येक पुस्तक म्हणजे कलाइतिहासातील मोठा ऐवज आहे.\nत्याने विकसित केलेली चित्रकलेतली एक स्वतंत्र शैली म्हणजे स्मरणरंजनात्मक कथनशैली. एकोणिसाव्या शतकातील पेशवेकालीन वाडे, आधुनिक जीवनपद्धतीत त्यांचा होत चाललेला ऱ्हास आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा संस्कृतिसंकर अभिव्यक्त करणारी ती चित्रे आहेत. त्यान�� 1975 ते 1993 अशी तब्बल अठरा वर्षं देशभरातील अनेक चित्रस्पर्धांत सहभाग घेतला, पारितोषिके पटकावली. त्याने देश-विदेशात मिळून एकोणीस एकल आणि अठावन्न समूह प्रदर्शनांमधून भाग घेतला. ती प्रदर्शने भरवत असतानाच जहांगीर आर्ट गॅलरीसाठी आठ प्रदर्शने भरवली आणि निधी उभारून दिला. विस्मरणात गेलेल्या सुमारे एकवीस चित्रकारांची चित्रे या निमित्ताने लोकांपुढे आली आणि त्यातून लक्षावधी रुपये गॅलरीला; तसेच, त्या कलाकारांच्या कुटुंबीयांना मिळाले. त्याने ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या तीन प्रदर्शनांसाठी क्युरेटर म्हणून काम पाहिले. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी (Bhandarkar Oriental Research Institute) तर जवळजवळ विनाशुल्क काम केले.\nखरे तर, सुहासचे नाव व्यक्तिचित्रकार म्हणून भारतात अनन्य आहे. शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे, बाबुराव सडवेलकर, संभाजी कदम असे त्याचे पूर्वसुरी आहेत. पण सुहासचा अभ्यास-संशोधनाचा ध्यास त्याला त्यांच्या पुढे चिंतन-मननाच्या व अर्थात्व यांच्या पातळीवर खोलपर्यंत घेऊन गेला आहे.\nसुहासने ‘बॉम्बे स्कूल’वर फार प्रेमाने लिहिले आहे. ‘बंगाल स्कूल’चा गवगवा चित्रकला क्षेत्रात फार होत असे. मुंबईच्या ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप’ यांचाही उल्लेख प्रभावशाली म्हणून वारंवार होतो. सुहासने ‘जे जे’त सुरू झालेल्या ‘बॉम्बे स्कूल’ची नोंद यथार्थ केली. त्याहून महत्त्वाचा त्याचा मुद्दा कलेतील भारतीयत्वाचा आहे. अहिवासी आणि नगरकर या मोठ्या चित्रकारांनी भारतीय चित्रकला परंपरा पुनरुज्जीवित केली, ती त्याने आग्रहाने मांडली आहे. त्यासाठी सबळ असे पुरावे दिले आहेत. भारताला कलापरंपरा दीर्घ व मोठी असली तरी गेल्या पाचशे-हजार वर्षांत भारत जगात पार पिछाडीला जाऊन पडला आहे. नेमके त्याच काळात मुख्यत: युरोपात आणि काही प्रमाणात अरब प्रदेशात कला-प्रबोधन फार मोठे घडून आले. ते सारे प्रभाव प्रथम मुघल सत्तेने व नंतर ब्रिटिश सत्तेने भारतात आणले. त्यामधून येथे एक झकास संमिश्र शैली घडण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु संस्कारांच्या तशा काळातच वेगवेगळ्या अस्मिता जाग्या होतात, वाद तीव्र होतात आणि माणसे राजकारणाने गलबलून जातात. सुहासचा कलाध्यास, तसा विचार करता, वरकरणी ‘हिंदू’ आग्रहाचा भासला तरी तो उदार हृदयभावाचा आहे. त्याची धारणा कलेच्या उत्कर्षा���्रती जे जे उत्तम ते ते उचलावे अशी आहे. त्यामुळे त्याचे ते लेखन कलाजगतात खूप महत्त्वाचे मानले जाते. किंबहुना, त्या संशोधनामध्ये नवनवीन घबाडच हाती लागत चालले आहे. त्यामुळे कलाजगतात व रसिकांत वेगळे चैतन्य जागे होत आहे. लक्षात घ्या, हे या महाराष्ट्रात व मुंबईत घडत आहे\nमाझा सुहासच्या आधी त्याची पत्नी साधना हिच्याशी परिचय होता. ती स्वत: ‘जे जे’चीच विद्यार्थिनी. ती तेथून पास झाल्यावर ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये कामाला लागली. परंतु तिलाही कलेचे जतन व संवर्धन यांबद्दल आस्था आहे. त्यामुळे ती ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य वर्तमानपत्रांत पस्तीस-चाळीस वर्षांपासून लिहीत असे. तिचे सार्वजनिक क्षेत्रातील कलाविषयक अनास्थेबद्दलचे काही लेख अत्यंत गाजले. उदाहरणार्थ, नवीन विधिमंडळाच्या इमारतीसाठी नामवंत चित्रकारांकडून चित्रे काढून घेण्यात आली. परंतु त्यांचा दर्जा समाधानकारक नव्हता. साधनाने कठोर शब्दांत त्या चित्रांच्या गुणवत्तेचा समाचार घेतला होता. त्यामुळे अवघे कलाविश्व हादरून गेले होते. साधनाची त्या लेखनामागील कळकळ लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच भावनेने तिचे लेखन होत असते. तीही चित्रकलेतील डॉक्युमेंटेशनचे काम करत आहे. सुहास आणि साधना या दोघांचेही काम परस्परपूरक आहे. सुहासला ‘चतुरंग’चा तीन लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार (2018) लाभला आहे. त्याने त्यावेळी ‘चतुरंग’ला उलट एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आणि चित्रकलाविषयक अधिकाधिक कार्यक्रम योजण्याचे सुचवले. सुहासची कलाध्यास आणि त्याची कलाआस्था खोल परिणाम साधणारी आहे. तो कलाकार म्हणून एकटा शिखर होऊ इच्छित नाही, त्याला त्याच्याबरोबर सारा समाज कलाजाणिवेच्या शिखरावर हवा आहे.\nइंग्रजी भाषा - वाघिणीचे दूध\nजैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची\nपिपली लाईव्ह , दिगू टिपणीस आणि राकेश...\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nप्रशांत यमपुरे - पोट्रेटमागचा रंगीत चेहरा\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसंदर्भ: चित्रकार, कुर्डूवाडी गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौ���न्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/novak-djokovic-crashes-out-rio-olympics-11480", "date_download": "2019-01-20T13:50:49Z", "digest": "sha1:GTURYO6GEFAMJUPWWFDO7E5ABZZFAIW6", "length": 11653, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Novak Djokovic crashes out of Rio Olympics नोव्हाक जोकोविचचा पहिल्या फेरीतच पराभव | eSakal", "raw_content": "\nनोव्हाक जोकोविचचा पहिल्या फेरीतच पराभव\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nरिओ डी जानिरो - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे जोकोविचचे ऑलिंपिकचे पदक जिंकण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले.\nरिओ डी जानिरो - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे जोकोविचचे ऑलिंपिकचे पदक जिंकण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले.\nपुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यातच अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रो याच्याकडून 7-6(7-4), 7-6 (7-2) असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले होते. तर, डेल पोट्रोला जोकोविचचा पराभव केल्यामुळे अश्रू आवरले नाहीत. पोट्रोच्या मनगटावर तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो जवळपास निवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. जागतिक क्रमवारीतही तो 145 व्या स्थानावर पोहचला होता. पण, त्याने पुन्हा पुनरागमन करत जोकोविचसारख्या मातब्बर खेळाडूचा पराभव केला.\nडेल पोट्रोने लंडन ऑलिंपकमध्ये जोकोविचचा ब्राँझपदकासाठी झालेल्या सामन्यात पराभव केला होता. आता पुन्हा एकदा जोकोविचची ऑलिंपिक पदकाची आशा लांबणीवर पडली आहे. दोन्ही सेटमध्ये कडवी लढत पहायला मिळाली. टायब्रेकरमध्ये झालेल्या या दोन्ही सेटमध्ये डेल पोट्रोने यश मिळविले.\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\n'शिवसेनेने मराठी माणसाला लुटलं'\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583716358.66/wet/CC-MAIN-20190120123138-20190120145138-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}